diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0233.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0233.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0233.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,435 @@ +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/biden-kamala-to-revive-american-dream-hope-for-migrant-indians-128143113.html", "date_download": "2021-07-27T13:03:40Z", "digest": "sha1:CJBFDUWWDP4LLTT33YKDSST7CAXK7OAT", "length": 7588, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Biden-Kamala to revive 'American Dream': hope for migrant Indians | बायडेन-कमला पुनरुज्जीवित करतील ‘अमेरिकन ड्रीम’: प्रवासी भारतीयांना आशा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिका:बायडेन-कमला पुनरुज्जीवित करतील ‘अमेरिकन ड्रीम’: प्रवासी भारतीयांना आशा\nन्यूयॉर्कहून भास्करसाठी मोहंमद अली6 महिन्यांपूर्वी\nबायडेन आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची, तर हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार\nट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण आता रद्द होणार\nजो बायडेन आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. या स्थितीत हे दोघे सर्वांच्या विकासाचा ध्यास असलेले ‘अमेरिकन ड्रीम’ पुनरुज्जीवित करतील, अशी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांना आशा आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेली धोरणे अमेरिकेच्या विकासात बाधा आहेत. सर्वात घातक म्हणजे इमिग्रेशन धोरण. कारण, यामुळे शेकडो भारतीयांना फटका बसला आहे. शिवाय अमेरिकेचेही नुकसान झाले. बायडेन यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन कौटुंबिक व्हिसा धोरणाचे समर्थन करेल. पूर्वीच्या उच्च कौशल्य असलेल्या व कष्टकऱ्यांसाठी असलेल्या अस्थायी व्हिसा प्रणालीमध्येही सुधारणा होतील. नंतर ग्रीन कार्ड आणि व्हिसा नियमांचा फेरआढावा घेतला जाईल.\nएहसान आलम अमेरिकेत इन्फोसिसमध्ये काम करण्यासाठी आले होते. नंतर ते दुसऱ्या अमेरिकी कंपनीत रुजू झाले. त्यांनी सांगितले, दरवर्षी एच-१ बी कार्यक्रमानुसार ८५ हजारहून अधिक प्रवासी नागरिकांना व्हिसा दिला जात होता. यात सुमारे ७५ टक्के भारतीय होते. ट्रम्प यांच्या धोरणामुळे या श्रेणीत अर्ज फेटाळण्याचा २०१५ मधील ४.३ टक्के दर २०१९ मध्ये तब्बल १५.२ टक्के झाला. २०१९ मध्ये २८.१ टक्के व्हिसा अर्ज फेटाळले गेले. ट्रम्प यांनी पब्लिक चार्ज नावाचा एक नियम लागू केला होता. यात सरकारी वैद्यकीय किंवा खाद्यान्नासाठी मदत घेतली तर ग्रीन कार्ड नागरिकत्व मिळणे कठीण होते. यावर बायडेन यांनी हमी दिली आहे की गरीब प्रवाशांशी हा भेदभाव नष्ट केला जाईल. न्यूजर्सीतील वकील श्वेता सिंह म्हणाल्या, ट्रम्प यांच्या धोरणामुळे देशात १० लाखांहून अधिक पदे रिक्त राहिली.\nपरंपरा मोडणार : शपथविधीपूर्वीच ट्रम्प सोडणार व्हाइट हाऊस\nनवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करून मावळते राष्ट्राध्यक्ष त्यांना व्हाइट हाऊसमध्ये तसेच शपथविधीला कॅपिटल हिलला घेऊन जातात, ही अमेरिकेत परंपरा आहे. या शपथविधीला शक्यतो मावळते राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहतात. मात्र, ट्रम्प शपथविधी समारंभ होण्यापूर्वीच व्हाइट हाऊस सोडणार आहेत.\n> शपथविधीवेळी हिंसाचाराची शक्यता पाहता २५ हजार सैनिक तैनात असतील.\n> ७८ वर्षीय बायडेन अमेरिकेचे ४६वे आणि सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष असतील.\n> कमला हॅरिस (५६) यांच्या रूपाने मूळ भारतीय वंशाची व्यक्ती उपराष्ट्राध्यक्ष.\n> समारंभात भारतीय संस्कृतीची झलक... कोलम (रांगोळी) काढली जाईल.\n> टीम बायडेनमध्ये भारतीय वंशाचे २० लोक. यात १३ महिला, दोन काश्मिरी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-LCL-liege-pendency-records-will-be-canceled-5913993-NOR.html", "date_download": "2021-07-27T11:46:10Z", "digest": "sha1:D7VQEUUKFZGHIDMTMZTECBXQ5TUERBK3", "length": 4105, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Liege pendency records will be canceled | सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील लिज पेंडन्सीच्या नोंदी होणार रद्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसातबाऱ्यावरील इतर हक्कांतील लिज पेंडन्सीच्या नोंदी होणार रद्द\nनाशिक- स्थावर मिळकतीच्या गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याच्या अधिकार अभिलेखात कुठल्या नोंदी घ्यायच्या याची १९६६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात स्पष्ट नोंद आहे. त्यात लिज पेंडन्सीचा उल्लेख नाही. त्यामुळे ज्या जमिनीवर यापूर्वीच इतर अधिकार अभिलेखात लिज पेंडन्सीच्या नोंदी घेतलेल्या आहेत, अशा नोंदी ३० दिवसांत रद्द कराव्यात. त्याचा अहवाल आठ दिवसांच्या आत तहसीलदारांमार्फत सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात केवळ नाशिकमध्येच लिज पेंडन्सीच्या नावाने सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगला चाप बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nअधिकार अभिलेखातील इतर अधिकारात असलेल्या लिज पेंडन्सीच्या नोंदी कमी करून त्यांचा अहवाल संबंधित गावाच्या चावडीवर प्रसिद्ध करावयाचा आहे. अधिकारी अभिलेखात लिज पेंडन्सीच्या नोंदी शिल्लक नाहीत. याबाबतचे प्रमाणपत���र तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील आठ दिवसांत सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-pune-police-couple-who-faked-mount-everest-feat-dismissed-from-force-5665400-PHO.html", "date_download": "2021-07-27T12:28:26Z", "digest": "sha1:CKTV77FI6CQRCML4A6AVFEBSRIEEFKSE", "length": 6864, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune Police Couple Who Faked Mount Everest Feat Dismissed From Force | एव्हरेस्ट सर केल्याचा सोंग करणारे पोलिस दांपत्य अखेर बडतर्फ, 2016 मध्ये झाले होते निलंबन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएव्हरेस्ट सर केल्याचा सोंग करणारे पोलिस दांपत्य अखेर बडतर्फ, 2016 मध्ये झाले होते निलंबन\nराठोड दांपत्याने एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला होता.\nपुणे - एव्हरेस्ट सर केल्याचा खोटा दावा करणाऱ्या कॉन्स्टेबल दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दांपत्याला अखेर नोकरी गमवावी लागली आहे. बनावट फोटोशूट करून सर्वोच्च शिखर गाठल्याचे नाटक करणाऱ्या या दांपत्याचा पुणे पोलिसांकडून आणि विविध स्तरातून सत्कार करण्यात आला होता. मात्र, 2016 मध्ये त्यांचा हा सोंग उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता या दांपत्याला थेट बडतर्फ करण्यात आले आहे.\nपुण्यातील शिवाजीनगरला होतो कार्यरत\n- पुण्यातील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत राहिलेल्या राठोड दांपत्याने 23 मे 2016 रोजी एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केला होता.\n- आपला दावा खरा ठरवण्यासाठी दिनेश आणि तारकेश्वरीने नेपाळला 5 जून 2016 रोजी एक पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केली होती. यात त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेशी संबंधित छायाचित्रे आणि प्रमाणपत्र सुद्धा सार्वजनिक केले.\n- याच फोटोंवर माउंटेनियरिंग क्लबशी संबंधित 8 सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली होती.\n- रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. याचा अहवाल पाहून नोव्हेंबर 2016 मध्ये दोघांना निलंबित करण्यात आले होते.\n- यानंतर आता या दोघांनाही नोकरीवरून काढल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nचौकशीत हे समोर आले\n- राठोड दांपत्याने केलेल्या दाव्याच्या विरोधात पश्चिम बंगालचे माउंटेनिअर सत्यरूप सिद्धांत यांनी आरोप लावला होता. त्यांनी या कपल्सच्या एव्हरेस्टचे फोटोज खोटे असल्याचे सांगितले.\n- या फोटोजची पुण्यातील सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी झाली. त्यातून हे फोटोज खोटे असल्याचे सिद्ध झाले.\n- एव्हरेस्ट सर करतानाच्या फोटोजमध्ये या कपलने घातलेले कपडे आणि शूज विविध फोटोजमध्ये वेग-वेगळे असल्याचे दिसून आले. एव्हरेस्ट सर करताना वेळोवेळी कपडे आणि शूज बदलणे अशक्य आहे.\n- दिनेशच्या फोटोबद्दल बोलावयाचे झाल्यास त्याने शिखरावर पोहोचल्यानंतर लाल आणि काळ्या रंगाचा लांब जॅकेट घातला होता. तर, दोघांच्या एकत्रित फोटोमध्ये कपडे आणि शूज दोन्ही वेगळे होते.\n- नेपाळला जाऊन एव्हरेस्ट खोटे दावे करणाऱ्या या दांपत्यावर नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने सुद्धा 10 वर्षांची बंदी लावली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-faizabad-girl-kidnapped-ganarape-update-latest-news-in-marathi-4716474-PHO.html", "date_download": "2021-07-27T12:01:47Z", "digest": "sha1:BORITMBPZQ6RQ7BZ42SVTNYPN4STEKFW", "length": 5807, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Faizabad Girl Kidnapped Ganarape Update Latest News in Marathi | बलात्कारानंतर युवतीचे दात तोडले, पोलिसांच्या दबावामुळे अग्नीऐवजी दफनविधी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबलात्कारानंतर युवतीचे दात तोडले, पोलिसांच्या दबावामुळे अग्नीऐवजी दफनविधी\nलखनऊ/फैजाबाद (उत्तर प्रदेश) - फैजाबादमधील महाविद्यालयीन युवतीच्या सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर हत्येचे प्रकरण चिघळताना दिसत आहे. पीडितेने आरोप केलेल्या व्यक्तीचे नाव नदीम असल्याचे समोर आल्यानंतर आणि पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर तणाव अधिक वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे.\nबलात्कारानंतर युवतीचे दात तोडण्यात आले आणि केस देखील उपटण्यात आल्याची माहिती आहे. युवतीच्या छातीवर जखमा होत्या. रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या भावाने हिंदू रिती-रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु केली, मात्र पोलिसांनी तसे करण्यास नकार दिला. रात्री उशिरा तिचा मृतदेह जमीनीत पुरण्यात आला. यामुळे लोक संतप्त होते.\nगँगरेपनंतर रस्त्याच्या कडेला फेकले\nसामुहिक बलात्काराची घटना फैजाबादमधील खंडासा पोलिस स्टे���नच्या हद्दीत घडली आहे. विद्यार्थीनी शेजारच्या दुकानात समोसे खरेदी करण्यासाठी गेली होती, तेव्हाच तिचे अपहरण करण्यात आले. सामुहिक बलात्कारानंतर तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. बेशुद्ध झाल्यानंतर तिला बाराबंकी येथील सफदरजंग रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याआधी तिने पोलिसांना आरोपींची नावे सांगितले आहेत.\nपोलिसांनी त्यांच्या 'पद्धती'ने लिहिली तक्रार\nयुवतीच्या भावाचा आरोप आहे, की पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या चार जणांवर आरोप आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी त्यांच्या मनाप्रमाणे तक्रार लिहिली असल्याचा पीडित युवतीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी फक्त एकाला ताब्यात घेतले आहे.\nपुढील स्लाइडमध्ये, घटनेनंतरचे फैजाबादमधील दृष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-infog-10-health-benefits-of-ginger-5605698-PHO.html", "date_download": "2021-07-27T12:27:00Z", "digest": "sha1:DWUGYCQBWB5X2SGEH5CQ2D2HC6MVSNNW", "length": 3417, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Health Benefits Of Ginger | उन्हाळ्यातही रोज खा अद्रकचा एक लहान तुकडा, होतील 10 फायदे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउन्हाळ्यातही रोज खा अद्रकचा एक लहान तुकडा, होतील 10 फायदे...\nअद्रक ही गरम असते. यामुळे सामान्यतः या वातावरणात लोक अद्रक खाणे अव्हॉइड करतात. परंतु नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जम्मूचे डॉ. अटल बिहारी त्रिवेदी या वातावरणातही अद्रकचा एक लहान तुकडा रोज आपल्या डायटमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. ते सांगत आहेत याचे 10 फायदे...\nअशा प्रकारेही करु शकता अद्रकचा वापर\n- अद्रकचा ज्यूस बनवून प्यावे.\n- अद्रकचा एक तुकडा रात्रभर पाण्यात ठेवा. हे सकाळी गाळून प्या.\n- अद्रकचा चहा बनवून पिऊ शकता.\n- हे मसाल्यांसोबत जेवणात समाविष्ट करा.\n- याचा एक तुकडा मधासोबत घेतल्याने फायदा होतो.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही फायदे...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-07-27T13:12:53Z", "digest": "sha1:4IR7OEJOD3QV3SRWLZRMETXP46MYVKY3", "length": 6986, "nlines": 273, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटलीमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १४ उपवर्ग आहेत.\n► उदिने‎ (२ प)\n► काग्लियारी‎ (२ प)\n► कातानिया‎ (२ प)\n► जेनोवा‎ (३ प)\n► तोरिनो‎ (३ प)\n► नापोली‎ (२ प)\n► नेपल्स‎ (१ क)\n► पादोव्हा‎ (२ प)\n► पालेर्मो‎ (२ प)\n► पिसा‎ (३ प)\n► मिलान‎ (५ प)\n► रोम‎ (१ क, ८ प)\n► व्हेनिस‎ (४ प)\n► सियेना‎ (२ प)\n\"इटलीमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ४० पैकी खालील ४० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1383/", "date_download": "2021-07-27T12:54:06Z", "digest": "sha1:Q54KWNCDG56SECZMRZTQJYTCTVWZDZER", "length": 11298, "nlines": 98, "source_domain": "rayatnama.com", "title": "सर्व श्रेय तुम्ही घ्या पण शेतकऱ्यांचा विकास होऊ द्या | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी सर्व श्रेय तुम्ही घ्या पण शेतकऱ्यांचा विकास होऊ द्या\nसर्व श्रेय तुम्ही घ्या पण शेतकऱ्यांचा विकास होऊ द्या\nमी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो की कृषी कायद्याचे संपूर्ण श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे,” आशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना हात जोडत शेतकऱ्यांचा विकास विकास होऊ द्या अशी विनंती केली आहे.\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मागील १५-२० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले असून, मागण्यांकड��� सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भारत बंद आंदोलन ही करण्यात आलं. त्यामुळे देशभरात हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान महासंमेलनात कृषी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. मध्य प्रदेशमध्ये किसान महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,”मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार करण्यात आले नाहीत. मागील २०-२२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारनं यावर समग्रपणे चर्चा केली आहे,” असं मोदी म्हणाले.\nआज देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले. त्यांची जुनी भाषणं ऐकली. जे कृषि मंत्रालय सांभाळत होते, त्यांची पत्र वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत. ते वेगळे नाहीत. आमचं सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फाईलींच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या. हमीभावात दीड टक्क्यांनी वाढ केली, असं म्हणत मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं.\nPrevious articleडॉ. विष्णुकांत मौर्य: एक महान वैज्ञानिक व संवेदनशील व्यक्तिमत्व\nNext articleचांदुर बाजारात ४६ किलो गांजासह ५ आरोपीनां अटक\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही ��� झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/728/", "date_download": "2021-07-27T11:50:18Z", "digest": "sha1:KA4CPR7ETKDIYSTBICC4YIZZOBZMX7CL", "length": 9408, "nlines": 103, "source_domain": "rayatnama.com", "title": "लोणार सरोवर झाले रामसर पाणथळ | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी लोणार सरोवर झाले रामसर पाणथळ\nलोणार सरोवर झाले रामसर पाणथळ\nरामसर म्हणजे, नेमकं काय… हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल..\nइराण देशातील ‘रामसर’ शहरात दि.२ फेब्रुवारी १९७१ रोजी संपूर्ण जगभरातील देशांची पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी एक परिषद भरवण्यात आली होती. यावेळी पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी काय करता येईल यावर त्या परिषदेत विचार विनिमय करण्यात आला. या परिषदेत झालेल्या ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव सन १९७५ पासून अंमलात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९०% देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारताने हा करार दि.०१ फेब्रुवारी १९८२ रोजी स्विकारलाय. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्याने जगातील सर्व पाणथळ जागांचे संवर्धन तसेच शास्वत उपयोग करणे व शाश्वत विका��� साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.\nआता महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे रामसर पाणथळ स्थळ ठरले आहे. लोकहीतार्थ असलेल्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि वनमंत्री संजय राठोड यांचे विशेष आभार..\nसदस्य – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ\nPrevious articleअमरावतीकर बॉलिवूड अभिनेता आसिफ बासरा यांची हिमाचल प्रदेशात आत्महत्या\nNext articleजिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचे बेसन भाकर आंदोलन\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aniruddhafriend-samirsinh.com/mega-charkha-camp-2014/", "date_download": "2021-07-27T13:03:04Z", "digest": "sha1:MKCVVO5ZHWEDUAONU2OJJP2BLANMOYS7", "length": 8313, "nlines": 121, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "भव्य चरखा शिबीर", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nभव्य चरखा शिबीर २०१४(Mega Charkha Camp)\nभव्य चरखा शिबीर २०१४(Mega Charkha Camp)\n३ ऑक्टोबर २००२ या दिवशी अनिरुध्दांनी त्यांची १३ कलमी योजना मांडली. ’चरखा’ हे बापूंनी योजलेल्या तेरा कलमापैकी एक कलम. चरखा चालवण्याचे महत्व बापूंनी आपल्याला ’श्रीकृष्णाचे हात’ या चरखा विशेषांकातील अग्रलेखातून सांगितलेले आहे. बापू म्हणतात, “संकटात सापडलेल्या, दरिद्री झालेल्या, दासी, गुलाम बनलेल्या असहाय्य द्रौपदीला वेळच्या वेळी वस्त्रे पुरविणार्‍या भगवान श्रीकृष्णाच्या हाताची बोटे मला चरख्यात दिसतात. हा कृष्णाचा हात तुम्ही हातात कधी घ्याल” आता वेळ आहे आपण ह्या श्रीकृष्णाचा हात हातात घेण्याची… ही संधी, पुन्हा एकदा या वर्षी, आपल्या संस्थेतर्फे एका भव्य चरखा शिबीराच्या आयोजनातून उपलब्ध करण्यात आली आहे. हे चरखा शिबीर श्री हरिगुरुग्राम, वांद्रे (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे.\nया चरखा शिबीरातून तयार होणार्‍या सूतापासून आपली संस्था विद्यार्थ्यांचे गणवेश तयार करते. दरवर्षी कोल्हापूर येथे आयोजीत होणार्‍या वैद्यकीय व सेवा शिबीरातील गरजू विद्यार्थ्यांना आपली संस्था हे गणवेश पुरवते. यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सुताची आवश्यकता असते जे आपल्याला चरखा चालवूनच तयार झालेल्या लड्यांमधून मिळते. मग आपला हातभार ह्या पवित्र कामात लागण्यासाठी आपण सर्व श्रद्धावान या संधीचा अवश्य लाभ घेऊया. या चरखा शिबीराचे वेळापत्रक असे आहे:-\nसोमवार १९ मे २०१४ ते शुक्रवार २३ मे २०१४ व\nसोमवार २६ मे २०१४ ते गुरुवार २९ मे २०१४\nवेळ – सोमवार ते शुक्रवार – सकाळी १०:०० ते रात्री ८:००\nगुरुवार :- सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:००\nलोटस पब्लिकेशन्स वेबसाईट और ई-आंजनेय रीडर के संदर्...\n’गुरुपूर्णिमा’ के संदर्भ में विशेष सूचना...\nडॉ.पौरससिंह व डॉ. निष्ठावीरा जोशी ह्यांचं आपल्या न...\nऑनलाईन बँकींगद्वारे देणगी देणे आता सर्वांसाठी खुले(Online donation Aniruddhadham)\n’दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित हुए ’तुलसीपत्र’ अग्रलेख के संदर्भ में एक महत्त्वपूर्ण सूचना\nलोटस पब्लिकेशन्स वेबसाईट और ई-आंजनेय रीडर के संदर्भ में सूचना\nगुरुपूर्णिमा के अवसर पर सद्‍गुरु श्रीअनिरुध्द का संवाद\nसद्गुरु श्री अनिरुद्ध के घर पर संपन्न हुआ गुरूपूर्णिमा का पूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ad-hegishte-comments-ram-temple-329375", "date_download": "2021-07-27T12:01:27Z", "digest": "sha1:SFTUF4HKZDGMHNISYHC5KMRAGUHRTJ6O", "length": 8394, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आता फक्त आस प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची!", "raw_content": "\n‘रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनाएंगे’, ‘अयोध्या तो बस झांकी है, काशी- मथुरा बाकी है’..\nआता फक्त आस प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची\nरत्नागिरी : शरयू तीरावरून मूठभर माती आणा, उद्या रामलल्लाचे मंदिर उभारायचे आहे. ‘रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनाएंगे’, ‘अयोध्या तो बस झांकी है, काशी- मथुरा बाकी है’, अशी घोषणाबाजी आणि नेत्यांची भाषणे ऐकून आमचे रक्त सळसळले. ६ डिसेंबर १९९२ ला तब्बल १५ लाखांचा विराट जनसमुदाय आला होता. बाबरी मशिदीच्या घुमटावर कारसेवक चढले आणि दुपारपर्यंत मशीद पडली. त्या मूळ जागेवर प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहणार. तेव्हाची कारसेवा आणि मंदिर निर्माण पाहता येत आहे. आता आस लागली आहे, रामलल्लाच्या दर्शनाची... कारसेवक ॲड. रत्नाकर रामकृष्ण हेगिष्टे सांगत होते.\nहेही वाचा - पोस्टामुळे रक्षाबंधनाचे नाते कोरोनातही होतेय अधिक घट्ट..\nराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. हेगिष्टे यांनी ‘सकाळ’शी बोलताना आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘‘घरून फक्त मोजके कपडे शबनममध्ये घेऊन गाडीतून मित्रांसोबत ठाण्यात पोहोचलो. स्टेशनवरील बाहेरचे काही खाऊ नका, त्यातून विषबाधा होईल, अशी सूचना होती. प्रत्येक स्टेशनवर कारसेवक गाडीत येत होते. अयोध्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेख नियोजन व शिस्त पाहायला मिळाली. मुख्य भूमिका बजरंग दलाची व अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी होत्या. मोठा तंबू होता. कायदा मोडायचा नाही, फक्त शरयूची माती आणून खड्डा भरण्याच्या सूचना मिळाल्या. दुपारनंतर भाषणांचा नूर पालटला. ‘तुमच्या मनात आहे, तेच होणार. तुम्ही छाती काढून गावाला जाल,’ असे नेते सांगत होते, असे ॲड. हेगिष्टे म्हणाले.’’\nहेही वाचा - `या` किल्ल्याची तटबंदी ढासळतेय, लक्ष देण्याची शिवप्रेमींची मागणी...\n६ डिसेंबरला सकाळी पाच-सहा किलोमीटरपर्यंत रांग पोहोचली. मारुतीच्या वेशात गदा घेऊन एक कारसेवक आला. त्याने गदेचे आवरण काढले, आत लोखंडी घण होता. प्रशिक्षित कारसेवक घुमटावर चढले. मशिदीच्या चावीचा दगड काढला आणि पहिला घुमट ११ च्या दरम्यान पडला. मधला मोठा घुमट पडायला दोन-तीन तास लागले. नंतर सर्व कारसेवक आनंदाने उड्या मारायला लागले. दुसऱ्या दिवशी पत्र्याच्या शेडखाली रामलल्लाची मूर्ती पाहिली आणि धन्य झालो, असे ॲड. हेगिष्टे\nती गर्दी दर्शनासाठीही होईल..\nत्या वेळी अयोध्येत हिंदू, मुस्लिम दुकानदार होते. त्यांनी चहा-कॉफीसह हॉटेलमध्ये कमी पैशांत जेवणखाण दिले. काही कमी पडू दिले नाही. ती ऐतिहासिक गर्दी आताही दर्शनासाठी जमेल, असे हेगिष्टे यांनी सांगितले.\nसंपादन - स्नेहल कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/system-due-turbulence-spite-urea-nashik-marathi-news-319357", "date_download": "2021-07-27T11:36:41Z", "digest": "sha1:5J7AZ5EUBSG2S2SLXAMPJZAKQCE3UQ6O", "length": 12769, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यूरिया दीडपट असूनही शेतकऱ्यांना देताना का होतोय गोंधळ? चक्रावली यंत्रणा..!", "raw_content": "\nखरिपासाठी गेल्या वर्षी ३३ हजार ६६२ टन यूरिया होता. यंदा ५१ हजार १०३ टन यूरिया असूनही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना गोंधळ का होतोय, या प्रश्‍नाने यंत्रणा चक्रावली आहे. सटाण्यात सकाळपासून खत खरेदीसाठी रांगांची छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली होती.\nयूरिया दीडपट असूनही शेतकऱ्यांना देताना का होतोय गोंधळ\nनाशिक : खरिपासाठी गेल्या वर्षी ३३ हजार ६६२ टन यूरिया होता. यंदा ५१ हजार १०३ टन यूरिया असूनही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना गोंधळ का होतोय, या प्रश्‍नाने यंत्रणा चक्रावली आहे. सटाण्यात सकाळपासून खत खरेदीसाठी रांगांची छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. येवला, नांदगाव, बागलाण, देवळा, मालेगाव या पट्ट्यात यूरिया नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.\nगेल्या वर्षी ३३ हजार ६६२ अन् आता ५१ हजार १०३ टन यूरिया उपलब्ध\nकृषी विभागाने खत मिळवून सुरू केलेल्या दुकानांच्या तपासणीत ११ खत विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. सहा परवाने निलंबित करण्यात आले, तर एक परवाना रद्द करण्यात आला. बियाण्यांच्या सात आणि कीटकनाशकांच्या तीन दुकानांवर कारवाई झाली. नांदगाव आणि मनमाडला येत्या दोन दिवसांमध्ये तीन कंपन्यांचा सात हजार ६०० टन यूरिया आणून तो अधिकची मागणी असलेल्या पट्ट्यात उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी दिली. दरम्यान, खरीप २०१६ मध्ये जूनमध्ये ३२ हजार ५००, २०१७ मध्ये ३९ हजार २५६, २०१८ मध्ये ३४ हजार ७४८ टन यूरिया उपलब्ध झाला होता.\nहेही वाचा > \"जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..\nखतांच्या लिंकिंगकडे दुर्लक्ष का\nनांदगाव - तालुक्यात खरीप हंगामात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, रासायनिक खतामध्ये लिंकिगचा प्रकार वाढीस लागला असून, तो थांबविला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश चव्हाण, तालुकाध्यक्ष परशराम शिंदे, निवृत्ती खालकर, ज्ञानेश्वर निकम, समाधान व्हडगर, हेमंत चोळके, गणेश चव्हाण, दत्तात्रय महाजन, दत्तात्रय सरोदे, तेजुल बोरसे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील व तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी चौधरी यांची भेट घेऊन त्यांना तालुक्यातील खतांच्या टंचाईबाबत लक्ष वेधत निवेदन दिले. तालुक्यात रासायनिक खतांचे लिंकिग वाढले असताना त्याकडे दुर्लक्ष का असा सवालही पदाधिकाऱ्यांनी विचारत बनावट खते जप्त करावीत व विक्रेत्यांची गुदाम तपासावीत, अशी मागणी केली.\nहेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..\nनांदगाव तालुक्यातील यूरिया बाहेरील तालुक्यात जाण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यात त्याची भीषण टंचाई भासत आहे. तसेच बनावट खतेही तालुक्यात आल्याची शंका आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील खत विक्रेत्यांची गुदामे तपासावीत. - नीलेश चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)\nबागलाणला दोन दिवसांत यूरिया\nनामपूर - बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांना यूरिया मिळत नसल्याच्या ‘सकाळ'मधील वृत्ताची दखल घेत कृषी व पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी येथील सहकारी सोसायटीच्या ख��विक्री केंद्रास भेट देऊन पाहणी केली. दोन दिवसांत खत उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिले. यंदा जूनमध्ये सुरवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु, रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून विक्रेत्यांना मागणीच्या तुलनेत अत्यल्प खतपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात खत टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ कृषिमंत्री दादा भुसे यांची शुक्रवारी (ता. १०) भेट घेणार असल्याचे सोसायटीचे सभापती रूपेश सावंत, डॉ. दीपकपाल गिरासे, मनसेचे शहराध्यक्ष रवी देसले यांनी सांगितले. खत विक्रीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची दुकानांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पवार म्हणाले, की बागलाण तालुक्यासाठी रासायनिक कंपन्यांकडे एक हजार २०० टनांची मागणी करण्यात आली आहे. दुकानदारांची तपासणी सुरू असून, जादा दराने खतविक्री करणारे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/2014/02/", "date_download": "2021-07-27T12:13:36Z", "digest": "sha1:27BFF44NCIHEQDS5TVNLVLDLDEUGM2DI", "length": 11100, "nlines": 149, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "February 2014 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] अभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\tदिनविशेष\n[ July 27, 2021 ] प्रमाण परीक्षा\tशैक्षणिक\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \n[ July 25, 2021 ] संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया\tकथा\n[ July 25, 2021 ] क्रिकेटपटू प��्माकर शिवलकर\tक्रिकेट\nएकदा तरी हो म्हणं \nआई ह्या शब्दाची व्याख्याच करता येणार नाही. आई सारखे दुसरे दैवत जगात नाही. आईचे ऋण काश्यानेही भरून येणार नाहीत त्यासाठी आईच व्हावे लागेल. एक प्रयत्न..\nझिनजिआंग, येथील “स्वातंत्र्य चळवळ” चीनचे मर्मस्थान\nपाकिस्तानव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या चीनच्या सीमेवर झिनजिआंग हा प्रांत ,चीनचा सर्वांत संवेदनशील भाग मानला जातो. आठ देशांच्या सीमा या भागाशी जोडल्या गेल्या आहेत. या प्रांतात ४१ टक्के लोकसंख्या उईगूर समुदायाची असून ४० टक्के लोक हंन जमातीचे आहेत. स्वतंत्र राज्याची मागणी करीत अल-कायदाशी लागेबांधे असलेल्या इस्ट तुर्कस्तान इस्लामी चळवळ (इटीआयएम) संघटनेच्या कारवायांनी चीनच्या झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घातला आहे.\nफेब्रुवारी २७ , मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने \nकवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘धग’ ७ मार्चला होणार प्रदर्शित\nअनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा “धग” हा सिनेमा येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत असल्याची घोषणा नुकतीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थतीत करण्यात आली.\nआपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे. […]\nअभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\nमर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित���यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/dmer-stays-action-against-bogus-doctors-for-one-year-17908", "date_download": "2021-07-27T11:49:27Z", "digest": "sha1:PZRSY5NPFTC2H4HKQHQBB4DCDIRTXQ2V", "length": 10460, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Dmer stays action against bogus doctors for one year | बोगस डॉक्टरांपुढे डीएमईआर नरमले, कारवाईला वर्षभर स्थगिती", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nबोगस डॉक्टरांपुढे डीएमईआर नरमले, कारवाईला वर्षभर स्थगिती\nबोगस डॉक्टरांपुढे डीएमईआर नरमले, कारवाईला वर्षभर स्थगिती\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nबोगस डॉक्टर शोधण्याच्या प्रक्रियेला राज्याच्या शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने सध्या स्थगिती दिली आहे. बोगस डॉक्टर ठरवण्यासाठी नेमकं कोणतं वर्ष निश्र्चित करावं यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे बोगस डॉक्टरांवरील कारवाईला स्थगिती मिळाली आहे. शिवाय, या प्रक्रियेला राज्यातील डॉक्टरांनी विरोध केला होता. त्यामुळे आता ही कारवाई कशा पद्धतीने करावी यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे बोगस डॉक्टरांवरील कारवाईला स्थगिती मिळाली आहे. शिवाय, या प्रक्रियेला राज्यातील डॉक्टरांनी विरोध केला होता. त्यामुळे आता ही कारवाई कशा पद्धतीने करावी यावर चर्चा सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेणाऱ्या पण, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांना ‘बोगस’ ठरवण्याबाबतची प्रक्रिया सरकारने सुरू केली होती.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना राज्य सरकारसोबत ग्रामीण भागात सेवा देणं सक्तीचं केलं होतं. त्यासाठी एक वर्षाचा करार करावा लागतो. पण, डॉक्टर ग्रामीण भागात जाऊन सेवा देण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या अपुरी पडते आणि ग्रामीण जनतेला वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. त्यामुळे अशा डॉक्टरांविरद्ध कडक पाऊलं उचलत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nवर्षांची मर्यादा निश्चित करण्याची मागणी\nडीएमईआरच्या या निर्णयाला विरोध करत अनेक डॉक्टरांनी सरकारकडे पत्रव्यवहार केला. 'राज्य सरकार सरसकट सर्व डॉक्टरांना बोगस ठरवू शकत नाही. याकरता सरकारने वर्षाची मर्यादा निश्चित करावी' अशी मागणी डॉक्टरांकडून करण्य���त आली. त्यानुसार, या मागणीवर वैद्यकीय शिक्षण संचलनालय विचार करत आहे. त्यामुळे वर्षभरासाठी बोगस डॉक्टरांच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचं वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितलं.\nकाही डॉक्टरांनी खूप वर्षांपूर्वी आपली प्रॅक्टिस पूर्ण केली आहे. तर काहींनी नुकतीच पूर्ण केली आहे. जो ४० वर्षांपूर्वी डॉक्टर झाला आहे, त्याच्यावरही कारवाई करायची का यावर पदवी घेऊनही नियमांनुसार ग्रामीण भागात बॉण्डसेवा पूर्ण केलेली नाही, अशा डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत डॉक्टरांची नावनोंदणी करताना बंधपत्र मुक्त प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य केलं होतं. यासंदर्भात सर्व डॉक्टरांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.\nडॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय\nत्यामुळे कुठल्या वर्षाच्या आधीच्या आणि नंतरच्या डॉक्टरांवर कारवाई करायची हे अजून ठरायचं आहे. म्हणून कारवाई स्थगित केली असल्याचंही डॉ. शिनगारे यांनी स्पष्ट केलं आहे.\nतुमचा डॉक्टर कितवी शिकलाय गोवंडीत ८वी पास बोगस डॉक्टरला अटक\nबोगस डॉक्टरएमबीबीएसपदवीडीएमईआरप्रवीण शिनगारेवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nखूशखबर, म्हाडाची दसऱ्याला ९ हजार घरांची सोडत निघणार\nदरडींच्या संकटापासून वाचण्यासाठी पर्याय शोधा, आदित्य ठाकरेंची सूचना\n१४५० हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/politics-on-capital-hill-violence-us-lawmakers-coronate-and-forget-about-deaths-and-join-trumps-discussion-128139327.html", "date_download": "2021-07-27T12:18:31Z", "digest": "sha1:FPSAIFV6G4L3BHIZ3TSAHJE6MPX6AZUD", "length": 5837, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Politics on Capital Hill violence : US Lawmakers Coronate And Forget About Deaths And Join Trump's Discussion | अमेरिकेच्या खासदारांना कोरोना, मृत्यूचा विसर; दंगल, ट्रम्पवरच चर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅपिटल हिल हिंसाचारावर राजकारण:अमेरिकेच्या खासदारांना कोरोना, मृत्यूचा विसर; दंगल, ट्रम्पवरच चर्चा\nकॅपिटल हिंसेनंतर अमेरिकी खासदारांच्या सोशल मीडियावरील हालचालींचे विश्लेषण\nअमेरिकी काँग्रेसच्या खासदारांनी ६ जानेवारीला कॅपिटल हिलवरील हिंसाचारानंतर सोशल मीडियावर उपस्थिती वाढवली असून पोस्टमध्ये निवडक शब्दांचा वापर सुरू केला आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे आठवडाभरात कोरोनाची १२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आणि १५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होऊनही खासदार निश्चिंत आहेत. ते यावर जास्त बोलत नाहीत. त्यांच्या चर्चेत कोविड किंवा कोरोना उल्लेख मार्च २०२० नंतर दुसऱ्या सर्वात खालच्या पातळीवर गेला आहे. निवडणुकीत सर्वाधिक चर्चा यावरच होती. त्याऐवजी ते ट्रम्प, अतिरेकी, दंगली, लोकशाही, बंडखोरी, आंदोलन, पोलिसांचे अपयश आणि कायद्यावरच जास्त बोलतात.\nहिंसेआधी कोरोना मोठा मुद्दा, आता राजकारण मोठे\n६ जानेवारीआधी अमेरिकेचे सर्व खासदार सर्वाधिक चर्चा कोरोना किंवा त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत करायचे. मात्र, ६ जानेवारीनंतर त्यांचे लक्ष विचलित झाले आहे. कोरोनाचे रुग्ण व मृत्यू सतत वाढत आहेत. दोन्ही पक्षांचे खासदार आता कोरोनाची चिंताही करत नाहीत तसेच जास्त उल्लेखही करत नाहीत. सोशल मीडियावरील त्यांच्या चर्चेतून कोरोना हळूहळू गायब होत आहे.\nरिपब्लिकनवर संतापाच्या इमोजीत १७% वाढ\nखासदारांची पोस्ट आणि त्यांच्यावरील प्रतिक्रियांच्या विश्लेषणातून दिसते की, रिपब्लिकन खासदारांच्या पोस्टवर लोकांचा आक्रोश वाढत आहे. ६ जानेवारीनंतर ५ दिवसांत त्यांच्या पोस्टवर आक्रोशाच्या इमोजी १७% वाढल्या. रिपब्लिकनच्या पोस्टच्या रिटि्वट ५६% घटल्या आहेत. पसंती दर्शवणाऱ्या ६०% घटल्या. दुसरीकडे डेमोक्रॅटिक खासदारांचे रिट्वीट दुप्पट वाढले आहेत.\n> कॅपिटल हिल्सवर हल्ल्यानंतर ९३% रिपब्लिकन खासदारांचे फॉलोअर्स ४-५% घटले आहेत.\n> ९८% डेमोक्रॅटिक खासदारांचे फॉलोअर्स सरासरी ५% पर्यंत वाढले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/tag/stalin/", "date_download": "2021-07-27T12:55:10Z", "digest": "sha1:JJ5A3H674JQTRESGFC3QHXRWEP3J24OH", "length": 16549, "nlines": 71, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "Stalin – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी गतकाळातील प्रसिद्ध रशियन(अर्थात त्यावेळेस सोविएत रशिया) चित्रपट दिग्दर्शक सर्जी आयझेनस्टाईन(Sergei Eisenstein) याचा १२०वा वाढदिवस साजरा झाला. गुगलने त्यावर एक छानसे डूडल देखील केले होते. या दिग्दर्शकाचा परिचय गेल्यावर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात झाला होता. रशियन राज्यक्रांतीच्या(October Revolution) निमित्ताने त्याने दिग्दर्शित केलेला October हा सिनेमा देखील मी नंतर पाहिला होता. रशियन राज्यक्रांतीला देखील १०० वर्षे गेल्याच वर्षी झाली. बरेच दिवस चालले होते त्या सर्वाबद्दल थोडेसे लिहावे म्हणून. आज तो योग जमतोय.\nचित्रपट रसास्वाद शिबिरात, ज्या बद्दल मी सविस्तर लिहिले आधी आहेच, आम्हाला चित्रपट निर्मितीचा, कलेचा, तंत्राचा इतिहास, त्यातील प्रमुख टप्पे, विविध व्यक्तींची धावती का होईना, थोडीशी ओळख, जमल्यास त्या व्यक्तींच्या कामाचा एखादा तुकडा दाखवणे इत्यादी गोष्टी झाल्या होत्या. उद्देश असा होता की हे सर्व कानावर पडावे, आणि प्रत्येकाने आपल्या सवडीने, आवडीने विविध विषयांत पुढे मार्गक्रमणा करावी. Sergei Eisenstein चा उल्लेख चित्रपट संकलनाच्या क्षेत्रात त्याने केलेल्या कामाबद्द्ल तसेच montage ह्या तंत्राबद्दल बोलताना आला होता. त्याचे एक पुस्तक The Film Sense नावाचे इंटरनेटवर येथे उपलब्ध आहे. ते थोडेफार चाळले आहे, पण व्यवस्थित वाचले पाहिजे, म्हणजे त्याची विचार सरणी आणखी समजू शकेल. आयझेनस्टाईन हा चित्रपट बनवायचा, तसेच तो ते कसे बनवायाचे यांचे शिक्षण देखील द्यायचा. त्याने सहा सिनेमे बनवले. त्याचा एक सिनेमा Battleship Potemkin ची झलक आम्हाला शिबिरात दाखवली होती.\nऑक्टोबर हा सिनेमा १९२७ मध्ये प्रदर्शित झाला, आणि तेही नेमक्या राज्यक्रांतीचा दहाव्या वर्धापनादिवशीच. हा सिनेमा आयझेनस्टाईनने लेनिनग्राड(पूर्वीचे पेट्रोगार्ड) मध्ये चित्रित केला. सिनेमा सुरु होतो तो फेब्रुवारी १९१७ मध्ये जेव्हा रशियाची जनता तिसऱ्या अलेक्झांडर राजाचा पुतळा उध्वस्त करतात तेथून, आणि मग पुढच्या आठ महिन्यातील ठळक घाटांची नोंद ह्या चित्रपटात(तसे पहिले तर हा documentary धाटणीचा सिनेमा आहे) करते. चित्रपट श्वेत-धवल आहे, अधून मधून सबटायटल्स दिसत राहतात, ज्यायोगे बोध होत राहतो. Provisional Government ची स्थापना होते. पण रशियन जनतेचे दुष्टचक्र संपत नाही(सबटायटल सांगते-No bread, no land). मग एप्रिल १९१७ मध्ये लेनिनचे झालेले आगमन अतिशय नाट्यपूर्ण दर्शवलेले आहे. लेनिनच्या आणि सामान्य कामगार जनतेच्या विरोधात जाणाऱ्या Provisional Government च्या नेत्याची खिल्ली उडवलेली दाखवलेली आहे, आणि परत सरकार जुलमी राजाच्यासारखे वागणार की काय हे सुरुवातीला उध्वस्त केलेल्या राजाचा पुतळा परत जोडला जावू लागला आहे असे दाखवून सूचित केले आहे. असे असले तरी हंगामी सरकारच्या सैन्याचा कामगार परभव करतात. रशियन राज्यक्रांतीचे तीन प्रमुख नेते लेनिन, स्टालिन आणि ट्रोत्स्की हे दिसतात. त्यांच्यातील वाद-विवाद दिसतात. इतक्यातच स्टालिनवर The Death of Stalin नावाचा एक सिनेमा आला आहे, त्यावरून रशियात सध्या गदारोळ सुरु आहे. भूमिगत झालेला लेनिन सशस्त्र क्रांतीचा नारा देतो, आणि मग सगळे हात उंचावून आपला पाठींबा दर्शवतात आणि All in favor of Lenin असे वाक्य पडद्यावर दिसते.\nहा सिनेमा सोविएत फिल्ममेकर्सच्या एका चमूने बनवला आहे, ज्याचे नेतृत्व आयझेनस्टाईनने केले होते. रशियन राज्यक्रांती हा विषयच तसा असल्यामुळे चित्रपटात भरपूर नाट्य, ताण, रहस्य, तसेच मध्येच थोडीसा विनोद अशी वेगवेगळी तंत्रे वापरलेली दिसतात. Montage तंत्र, ज्यात पडद्यावरील दृश्याला एका वेगळ्या दृश्यामधून आर्थ प्राप्त होतो, असे त्याने बरेच या चित्रपटातून केले आहे. चित्रपट एकूण १०० मिनिटांहून थोडा अधिक आहे. शेवटची ४५-५० मिनिटे ऑक्टोबर २५ तारखेला जे काही होते त्याचे चित्रण सविस्तरपणे करते. लाल सैन्य(Red Guards) हे Winter Palace ची सुरक्षा करत असतात. त्यांचे कडे तोडून सोविएत जनता महालात घुसते, सर्व नेते कैदेत येतात. या सिनेमाचे उपशीर्षक आहे “Ten Days That Shook the World”. आणि हे शेवटी जगातील विविध शहरातील घड्याळे दाखवून सूचित केले आहे. चित्रीकरण सुरु असताना, त्यांना महालावर एक वेगळेच मोठेसे घड्याळ नजरेस पडले होते. त्यावर विविध देशांतील शहरांच्या वेळेची तसेच स्थानिक म्हणजे पेट्रोग्राडची वेळ देखील होती. त्यावरून घड्याळाच्या आणि क्रांतीच्या दृश्यांचे मोन्ताज करावे असे सुचले. उपरोक्त पुस्तकात तो म्हणतो, ‘The appearance of this clock struck in our memory. When we wanted to drive home especially forcefully historic moment of victory and establishment of Soviet power, the clock suggested a specific montage solution: we repeated the hour of fall of Provisional Government, depicted on the main dial of Petrograd time, throughout the whole series of subsidiary dials showing time of London, Paris, New York, Shanghai’\nअर्थात ऑक्टोबर २५ ला(ही तारीख जुलिअन कालगणनेनुसार, तर नोव्हेंबर ७ ही ग्रेगोरियन कालगणनेनुसार येते) क्रांती संपूर्ण होऊन साम���यवादी सरकार आले आणि सोविएत रशियाची(USSR) स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीचे कितीतरी दुरगामी परिणाम रशियावरच नाही तर, साऱ्या जगावर झाले हा इतिहास आहेच. रशिया हा देश गेल्या शंभर वर्षात कितीतरी संक्रमणातून गेला आहे. १९९१ मध्ये त्याची शकले झाली आणि साम्यावादाकडून लोकशाहीकडे स्थित्यंतर झाले. पण १९१७च्या राज्यक्रांती मुळे कम्युनिस्ट विचारसरणीचा झपाट्याने प्रसार झाला, ह्या आकर्षणातून भारतातून देखील बरेच लोक ५०-६० वर्षापूर्वी रशियाला जाऊन आले. त्यातील काहीजणांनी आपले अनुभव पुस्तकातून मांडले आहेत. या चित्रपटातून त्याकाळच्या सोविएत रशियाचे Sergei Eisenstein ने केलेले चित्रण आपल्याला पाहायला मिळते, तसेच या पुस्तकांतून देखील ते पाहायला मिळते. मी ह्या ब्लॉगवर पूर्वी अश्या दोन पुस्तकांबद्दल लिहिले आहे, ते येथे(अनंत काणेकर) आणि येथे(अण्णाभाऊ साठे) पाहता येईल.\nखुशवंत सिंग आणि निसर्ग\nअशोक राणे: एक चित्रपटमय माणूस\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#२\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#१\nमाझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-dhule-news-survey-khavati-beneficiary-family-392628", "date_download": "2021-07-27T12:14:21Z", "digest": "sha1:P4TSLUGSXHZ3GSECTOB6HE3IIACRV76X", "length": 10355, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ६७ हजार लाभार्थी कुटुंबांचा ‘खावटी’साठी सर्व्हे", "raw_content": "\nसर्व्हेतील माहिती अपडेटसाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी राजाराम हाळपे यांच्या मार्गदर्शनानुसार रोज सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचारी रात्रंदिवस कामकाजात व्यस्त आहेत.\n६७ हजार लाभार्थी कुटुंबांचा ‘खावटी’साठी सर्व्हे\nदेऊर (धुळे) : राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला सहाय्यासाठी खावटी अनुदान योजना (२०२० -२१) एका वर्षासाठी सुरू केली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ६७ हजार लाभार्थी कुटुंबांचा खावटी अनुदानाचा सर्व्हे नुकताच झाला आहे. पोर्टलवर ७० हजार अनुसूचित जमाती कुटुंबांच्या सर्व्हेचा लक्षांक होता. पैकी तीन हजार कुटुंब बाहेरगावी रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने या कुटुंबांशी संपर्क प्रकल्प कार्यालयातर्फे सुरू आहे.\nसर्व्हेतील माहिती अपडेटसाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी राजाराम हाळपे यांच्या मार्गदर्शनानुसार रोज सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचारी रात्रंदिवस कामकाजात व्यस्त आहेत. आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी गावात प्रत्यक्षात जाऊन माहिती जाणून अर्ज भरून घेतले. मात्र सर्व्हेतील अर्जाची माहिती पडताळणी व अपडेटसाठी शासनस्तरावरील सूचनेनुसार तीन ते चार वेळा संबंधित कुटुंबाकडे पुन्हा जावे लागले. त्यामुळे कर्मचारी व कुटुंबप्रमुख यांच्यात वाद निर्माण झाला. एकाच वेळी माहिती घ्या. असे लाभार्थी कुटुंबाकडून सांगण्यात आले.\nकर्मचारी काम पुर्ण करण्यात\nशासनस्तरावरून वेळोवेळी सूचनांचा बदल होत असल्याने थेट कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. प्रकल्प कार्यालयात सुटीच्या दिवशीही खावटी अनुदानाचे कामकाज सुरू आहे. समन्वय अधिकारी आकडेवारीत व्यस्त आहेत. ज्या कुटुंबाकडे जातीचे प्रमाणपत्र (दाखले) आहेत. त्यांची नोंदणी महाडिबिटी वेबसाइटवर एडिट ऑप्शनद्वारे लाभार्थ्यांची माहिती अचूक आश्रमशाळेतील कर्मचारी पूर्ण करीत आहे. याचा दैनंदिन अहवाल आदिवासी विकास विभागाचे सचिवांना व्हिसीने दिला जात आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. के. ठाकरे, बी. ए. आव्हाड, शिक्षण विस्ताराधिकारी अविनाश पाटील, एस. एस. काकड दैनंदिन ऑनलाइन माहिती अद्ययावत लक्ष ठेवून आहेत. चार हजार रुपये ऑनलाइन खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी माहिती अचूक अपडेट केली जात आहे. असे समजते.\nधुळे प्रकल्प कार्यालय खावटी कर्ज योजना\nऑनलाइन कुटुंब डाटा एन्ट्री संख्या तालुकानिहाय\nधुळे :१३५२६, साक्री : २३२६०, शिरपूर : २१९५३, शिंदखेडा : ७६६५, एकूण ६६ हजार ४२४.\nराज्यातील खावटी अनुदान लाभार्थी कुटुंब संख्या\nएक एप्रिल २०१९ ते ३१मार्च २०२० कालावधीतील मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर : चार लाख, आदिम जमातीची सर्व कुटुंबे : दोन लाख २६ हजार, पारधी जमातीची सर्व कुटुंबे : ६४ हजार. गरजू आदिवासी कुटुंबे : ३लाख वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे : १ लाख ६५हजार.\nएकूण : ११ लाख ५५ हजार.\nज्या लाभार्थ्यांचे जातीचे दाखले, आधार क्रमांक अपलोड करणे बाकी आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. समन्वय अधिकारांच्या माध्यमातून कामकाज प्रगतिपथावर आहे.\n- राजाराम हाळपे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे\nसंपादन ः राजेश सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/757", "date_download": "2021-07-27T11:26:28Z", "digest": "sha1:LEMLRSJTNWWMI64FYZ5WDZBKOUDCUFXR", "length": 10614, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "सलमान खानसोबत काम केलेली ही अभिनेत्री लग्नाच्या 17 वर्षानंतरही आई बनू शकली नाही, अगदी चांगली कारकीर्द सुद्धा गमावली. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / बॉलिवूड / सलमान खानसोबत काम केलेली ही अभिनेत्री लग्नाच्या 17 वर्षानंतरही आई बनू शकली नाही, अगदी चांगली कारकीर्द सुद्धा गमावली.\nसलमान खानसोबत काम केलेली ही अभिनेत्री लग्नाच्या 17 वर्षानंतरही आई बनू शकली नाही, अगदी चांगली कारकीर्द सुद्धा गमावली.\nबॉलिवूडमधील 90 च्या दशकात एका अभिनेत्रीचे नाव खूपच चर्चेत होते, आणि ती अभिनेत्री म्हणजे आयशा झुलका. आयशा झुलका सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.मागे काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या दरम्यान तिने आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असतांना ही चित्रपटांच्या सृष्टीमधून एग्जिट का केले हे देखील सांगितले.\nलग्नाचला 17 वर्ष झाल्या नंतरही ती आई का होऊ शकली नाही, याबाबत ही तिने खु-लासा केला आहे. या अभिनेत्रीने 1991 साली सलमान खानच्या फिल्म ‘कार्बन’ मध्ये देखील डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट झाल्याने तेव्हा आयशा ला एक नवीन ओळख मिळाली होती. यानंतर तिने मंसूर खान यांच्या दिग्दर्शनामध्ये बनत असलेली फ़िल्म ‘जो जीता वही सिकंदर’ यामध्ये आमिर खान सोबत काम केले होते.\nआयशाने एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याशी संबं-धित अनेक रह-स्ये उघडकीस आणली आहे. आयशाने सांगितले की तिने लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे तिला सामान्य जीवन जगायचे होते.त्यांच्या मते बॉलीवूडपासून दूर राहण्याचा त्यांचा निर्णय त्यांना योग्य वाटतो. मुलं नसल्याच्या बाबत ती म्हणाली की मला मुले नव्हते पा���िजे म्हणून मला मुले नाहीत.\nत्या पुढे म्हणाल्या की, मी माझ्या कामामध्ये आणि सामाजिक कार्यात बराच वेळ आणि शक्ती वापरते आणि मला आनंद आहे की माझ्या संपूर्ण कुटुंबाने माझा या निर्णयाला समर्थन दर्शविला आहे. यासह तिने आपल्या पतीचीही खूप प्रशंसा केली.ती म्हणाली की, माझा नवरा एक चांगला माणूस आहे आणि माझ्या प्रत्येक निर्णयाचा तो आदर करतो. अभिनेत्री आयशा झुलकाने २००३ साली टाइकून समीर वाशीशी लग्न केले.\nया मुलाखतीदरम्यान आयशाने काही चित्रपटांविषयीही माहिती दिली ,ज्यात आधी तर तिने चित्रपटाला नकार दिला पण नंतर तिला याचा पश्चाताप ही झाला. आयशा शुल्क यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रक मुळे मणिरत्न यांच्या रोजा या चित्रपटाला ही नकार दिला तसेच रमा नायडू यांच्या प्रेम कैदी ला ही नाकारल, कारण यात त्यांना बि-किनी वर काम करायच होत.\nअभिनेत्री आयशाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर उडिया, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. कुर्बान, जो जीता वही सिकंदर, खिलाडी, मेहरबान, दलाल, बाल्मा, वक्त हमारा है, रंग, संग्राम आणि मासूम या चित्रपटात तिने उत्कृष्ट काम केले आहे. त्यांचा जन्म श्रीनगर येथे झाला. आज अभिनेत्री आयशा चित्रपटांपासून दूर अज्ञात आयुष्य जगत आहे, असे असूनही त्यांचे आयुष्य खूपच आरामदायक आणि ऐशोआराम चे आहे.\nचित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यानंतर आयशा व्यवसाय जगतात सक्रिय झाली आहे. आज आयेशा कोटींच्या मालमत्तेची मालक बनली आहे. अक्षय कुमारशीही त्याचे नाव जोडले गेले होते. दोघांचे अफेअर काही काळ चालले, त्यानंतर हे नाते फार काळ टिकले नाही आणि ब्रेकअप झाले.\nPrevious तोंड येणे कायमचे बंद.. करा हा जुनाट उपाय परत कधीच तोंड येणार नाही. पोट साफ..\nNext ‘द फॅमिली मॅन 2’ मधील धृतीची फीस जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, सामंथाला तो हॉट सिन करायला मिळाले इतके मानधन.\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवऱ्यावर ‘हे’ गं’भीर आ’रोप.. मोठ्या चित्रपटात काम देतो म्हणून, करायचा…\nसंपूर्ण बॉलिवूड हादरले होते, दे’ह व्यापारामध्ये अडकल्या या ९ अभिनेत्री अब्रूचे झाले खोबरे.\nया क्रिकेटर ची बहीण आहे सोशल मीडिया क्वीन ,जाणून घ्या कोण आहे ती…\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-07-27T12:01:02Z", "digest": "sha1:DCCDQ7YXANKLEA4DW46WWIAIZJBDQ4SU", "length": 5140, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "अग्गंबाई-सूनबाई: Latest अग्गंबाई-सूनबाई News & Updates, अग्गंबाई-सूनबाई Photos & Images, अग्गंबाई-सूनबाई Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रेक्षकांना धक्का; या तीन आवडत्या मालिका लवकरच घेणार निरोप\n'मी एकदम ओके आहे...' असं म्हणत अद्वैत दादरकरनं सोशल मीडियाला केलं अलविदा\nमुख्यमंत्र्यांना ही कळकळीची विनंती... निवेदिता सराफ यांनी शेअर केला व्हिडिओ\n अनेक मराठी मालिकांमध्ये सुरू आहे सध्या 'हा' एकंच ट्रॅक, तुम्हाला समजलं का\n प्रेक्षकांची ही आवडती मालिका लवकरच घेणार निरोप\nअग्गंबाई सुनबाईमध्ये सुजॅनला शुभ्राने दाखवला चांगलाच इंगा, मोडली खोड\nअग्गंबाई सुनबाईमध्ये सुजॅनला शुभ्राने दाखवला चांगलाच इंगा, मोडली खोड\nअग्गंबाई सूनबाई मालिकेतील त्या दृश्याबद्दल अभिनेता अद्वैत दादरकरचा माफीनामा\nअग्गंबाई सूनबाई मालिकेतील त्या दृश्याबद्दल अभिनेता अद्वैत दादरकरचा माफीनामा\nसंग्राम समेळ, नेहा जोशी, यांच्यासोबत 'या' अभिनेत्याचीही 'बिग बॉस'मध्ये एंट्री \nBigg Boss Marathi 3: पुन्हा धुमाकूळ, 'या' कलाकारांच्या नावाची रंगलीय चर्चा\nलॉकडाउनमध्ये ही ‘झी मराठी’चा मनोरंजनाचा वसा कायम, मालिकांचे चित्रीकरण राज्याबाहेर\nलॉकडाउनमध्ये ही ‘झी मराठी’चा मनोरंजनाचा वसा कायम; मालिकांचे चित्रिकरण राज्याबाहेर\nअब सोहम रंग लायेगा, 'अग्गंबाई सूनबाई' मधील अद्वैतच्या दुहेरी लुकने प्रेक्षक चकीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1826/", "date_download": "2021-07-27T12:27:04Z", "digest": "sha1:JXOAP25SZDHRHUZPEDGWAMZUKAJVLISZ", "length": 12649, "nlines": 102, "source_domain": "rayatnama.com", "title": "कोरोनामुक्तीकडे पाऊल ; महरा��्ट्रात 64 टक्के जणांना लस | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी कोरोनामुक्तीकडे पाऊल ; महराष्ट्रात 64 टक्के जणांना लस\nकोरोनामुक्तीकडे पाऊल ; महराष्ट्रात 64 टक्के जणांना लस\nराज्यात आजपासून करोना लसीकरण मोहीम सुरु झाली. कोरोना मुक्तीसाठी राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. दरम्यान, दिवसभरात ६४ टक्के जणांनी लस घेतली. मुंबईत ५० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस देण्यात आली. एकूणच कोरोनामुक्तीकडे सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याने सुमारे वर्षभरापासूनच्या संकटाशी सामना करण्यास महाराष्ट्र सज्ज झाला आहे\nबहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक म्हणजे सुमारे ६४ टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.\nराज्यात सकाळी ११ वाजल्यानंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली होती. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.\nसायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी\nअकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७��), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०).\nPrevious articleसक्षम आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक सुविधांचे प्रस्ताव द्यावे\nNext articleअमेरिकी संसदेलगत आढळला शस्त्रसाठा; एकला अटक\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/start-up-orientation-workshop/", "date_download": "2021-07-27T11:48:32Z", "digest": "sha1:QTMPNJZ2V7OXCQ4VMZDRWXQAGNJDM4N7", "length": 9757, "nlines": 227, "source_domain": "www.chawadi.com", "title": "नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी I एकमेव प्रोग्राम", "raw_content": "\nस्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी..\nमहाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि नवीन उद्योगांना मार्गदर्शन करणारा एकमेव प्रोग्राम…\nआज पर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन करणारे चावडीचे श्री अमित मखरे सर यांनी तयार केलेला खास प्रोग्राम…\nयामध्ये दिली जाणार माहिती खालील Modules वर ;\nघरबसल्या महिलांना कोणते कोणते उद्योग सुरू करता येतील\nकमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणकोणते उद्योग सुरू करता येतात\nनोकरी करता करता येणाऱ्या विविध साईड बिजनेस बाबत माहिती\nशेती पूरक जोडधंद्यांची उद्योगांची माहिती..\nमोठ्या उद्योजकांना एक करोड पेक्षा मोठ्या बिझनेस ची माहिती \nउद्योग सुरू करण्यासाठी बेसिक तयारी, उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया\nविविध उद्योगातील संधी आणि स्कोप बद्दल माहिती…\nकोणताही बिझनेस सुरू करण्याअगोदर डिमांड आणि सप्लाय याबाबतचा मार्केट सर्व्हे कसा करावा\nउद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची उभारणी कशी करावी \nबँक कर्ज विषयक योजना त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती लागतात \nstart up India stand up India , PMEGP , Nabard ,khadi gram यासारख्या विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्या प्रस्तावाबाबत माहिती..\nप्रकल्प अहवाल कसा तयार करावा त्यामध्ये नक्की कोण कोणत्या घटकांचा समावेश करता येईल \nउद्योग सुरु करण्यासाठी लागणारे विविध शासकीय परवानग्या रजिस्ट्रेशन बाबत माहिती.\nविविध उद्योगांच्या बाजारपेठ यांविषयी माहिती..\nआपल्या प्रॉडक्टचे पॅकेजिंग लेबलिंग कसे करावे \nआपल्या उद्योगाचे मार्केटिंग कसे करावे \nआपल्या प्रॉडक्टला खरेदीदार (Buyer) कसे शोधावेत\nआपल्या उद्योगाचे मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा\nकंपनी, फॉर्म रजिस्ट्रेशन कसे करावे स्वतःचा ब्रॅंड कसा रजिस्टर करावा\nइम्पोर्ट – एक्सपोर्ट मधील संधी……यासारखे भरपूर काही…\nभविष्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन…\nतुमच्या डोक्यात एखादी स्टार्टअप आयडिया असेल त्याबाबत संपूर्ण चर्चा…\nया अशा तुमचे भविष्य घडवेल अशा दोन दिवसीय वर्कशॉप साठी\nइन्व्हेस्टमेंट :: पहिल्या 30 लोकांसाठी 4750/-\nत्यापुढील प्रत्येकासाठी 6250/- रुपये फक्त..\nतसेच चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय चावडी तर्फे करण्यात येईल\nया प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल ..\nकार्यक्रमाची वेळ : सकाळी 10 ते संध्या. 7 वाजेपर्यंत\nआजच आपला प्रवेश निश्चित करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/category/career-guidance/", "date_download": "2021-07-27T11:53:04Z", "digest": "sha1:O2G46YUZBQOVL25LG4EVSQCCS3BRSODN", "length": 3145, "nlines": 53, "source_domain": "www.marathimol.com", "title": "करिअर मार्गदर्शन - मराठी मोल", "raw_content": "\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\nHow To Become An IRS Officer In Marathi मित्रांनो, आजच्या लेखात आपण पाहूया आयआरएस अधिकारी …\nHow to Become A Commando In Marathi विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेखात आपण कमांडो कसे बनायचे …\nआयकर निरीक्षक कसे बनायचे \nIncome Tax Inspector In Marathi मित्रांनो आजच्या या लेखात आपण आयकर निरीक्षक कसे बनायचे हे …\nआयपीएस अधिकारी कसे बनायचे\nHow To Become An IPS Officer In Marathi विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखात आपण पाहणार …\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/poems-gazals/page/3/", "date_download": "2021-07-27T11:36:53Z", "digest": "sha1:7NLOFJUS6AJGLVMWFBXFZQH36DTVRH2J", "length": 14210, "nlines": 142, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कविता-गझल-चारोळी-वात्रटिका – Page 3 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tद���्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \n[ July 25, 2021 ] संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया\tकथा\n[ July 25, 2021 ] क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर\tक्रिकेट\n[ July 25, 2021 ] सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती\tकायदा\n[ July 25, 2021 ] फायर ऑनबोर्ड\tदर्यावर्तातून\nतू मला प्रिय आहेस\nया जगी कलियुगी संसारात जगणे झाले केवळ व्यवहारी जाणिवा , भावनांच्या शुष्क ऋणानुबंधी नातीही व्यवहारी..१ आस्था , जिव्हाळा हरविला जो , तो स्वस्वार्थातची रमला मायबाप ,बंधुभगिनी , सोयरे प्रीतभावबंध केवळ व्यवहारी..१ आस्था , जिव्हाळा हरविला जो , तो स्वस्वार्थातची रमला मायबाप ,बंधुभगिनी , सोयरे प्रीतभावबंध केवळ व्यवहारी..२ मने गोठलेली , रक्तही गोठलेले सत्य २ मने गोठलेली , रक्तही गोठलेले सत्य धनदौलत ,भौतिकसुख क्षणिक सुखाचे सारे हे सोहळे जगणे जाहले सारेच व्यवहारी.. धनदौलत ,भौतिकसुख क्षणिक सुखाचे सारे हे सोहळे जगणे जाहले सारेच व्यवहारी..३ केवळ पैसाच , मूल्य जीवनाचे विवेकी , […]\nलाभले , भोगले सारेच वैभव.. उगाच कशाला हव्यास आता.. येता जाता , बंद रिकाम्या मुठी.. दृष्टांत हा जगी जगता जगता....१ जीवन , खेळ कठपुतळीचा.. नाचवितो सर्वां तो अनामिक.. दोर सारेच फक्त त्याच्या हाती.. स्मरावे , त्याला जगता जगता....१ जीवन , खेळ कठपुतळीचा.. नाचवितो सर्वां तो अनामिक.. दोर सारेच फक्त त्याच्या हाती.. स्मरावे , त्याला जगता जगता....२ जन्मा सोबती सावलीच मृत्यू.. अंती , हेच अटळ सत्य सृष्टीचे.. जगी येणे मोकळे जाणे मोकळे.. आसक्ती , जीवा […]\nआताशा , मला माझी खोलीच छान वाटते.. बंद दरवाजा ,टेबल,खुर्ची , नि:शब्द एकांत.. संगे मैत्र पुस्तकांचे नित्य वाचतो लिहितो.. आताशा , मला माझी खोलीच छान वाटते.. नित्य वाचतो लिहितो.. आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..…१ आता न धाक अन दरारा माझाच कुणाला.. नाही त्रास माझ्या बुरसटलेल्या विचारांचा.. सारेच आता …१ आता न धाक अन दरारा माझाच कुणाला.. नाही त्रास माझ्या बुरसटलेल्या विचारांचा.. सारेच आता मुक्त , बेबंध स्वानंदात रमले.. आताशा , मला माझी खोलीच छान वाटते.. मुक्त , बेबंध स्वानंदात रमले.. आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..…२ पुस्तके मुक्त […]\nमी जर अस्मिता वेशीवरी टांगली असती स्वर्गसुखदा मी सारीच भोगली असती.. अहोरात्र कष्टप्रदी क्षण सारेच मी वेचिले संगत संस्कारांची मजला सावरत होती.. जरी तडजोडही या जीवनी घुसमटलेली राखिली बहुतांची अंतरंगे मित्रांच्या संगती.. म्हणूनिया आज जगतो तृप्त मी हा असा गुंफुनिया भावनांना मुक्त काव्या सांगाती.. एकएक भावशब्द निरंतर दान दयाघनाचे वेचुनी अलगदी माळीतो प्रीत भक्तीसंगती.. सोहळे […]\nअधरंमधुरं घुमवित वेणू.. त्रैलोकी ब्रह्मरूप आगळे.. ब्रह्मानंदी.. मंत्रमुग्धता.. गगन ईश्वरी , निळेसावळे.. मंत्रमुग्धता.. गगन ईश्वरी , निळेसावळे....१ अस्ताचली रवी केशरी.. नभांगण ..१ अस्ताचली रवी केशरी.. नभांगण ते सप्तरंगले.. सोज्वळ ती तिन्हीसांजा.. दिव्यत्वाचे , दिव्य सोहळे.. ते सप्तरंगले.. सोज्वळ ती तिन्हीसांजा.. दिव्यत्वाचे , दिव्य सोहळे....२ लोचनी , श्रीरंग सावळा.. सावळबाधा ती ब्रह्मांडी.. सखा , कृपावंत आगळा.. कन्हयाचे , रंगरूप सावळे....२ लोचनी , श्रीरंग सावळा.. सावळबाधा ती ब्रह्मांडी.. सखा , कृपावंत आगळा.. कन्हयाचे , रंगरूप सावळे....३ कृष्ण,कृष्ण तो मनप्रांगणी.. गंध भृकुटी , बुक्का भाळी.. सुवर्णकांती भर्जरी पितांबर.. मयूरपिसी ते स्पर्श आगळे....३ कृष्ण,कृष्ण तो मनप्रांगणी.. गंध भृकुटी , बुक्का भाळी.. सुवर्णकांती भर्जरी पितांबर.. मयूरपिसी ते स्पर्श आगळे..\nदरवळता , भक्तीभाव अंतरी.. देवत्वाचा साक्षात्कार व्हावा.. बीजांकुर , सृजनाचा रुजता.. जीवनाचा गर्भितार्थ कळावा..१ शब्दांशब्दांमधुनी रंग हसावा.. श्वासाश्वासातूनी , तो गंधावा.. सुखदुःखाच्या आसवातुनही.. मंजुळ वेणूचा आनंद लुटावा..२ रानफुलातुनही भ्रमर गुंतता.. मंद प्रीतीचीच झुळूक यावी.. पर्णापर्णातुनी फुटता पालवी.. मम हृदयी आत्माराम हसावा..३ शब्द अबोली अन गहीवरता.. गंधचंदनी मना स्पर्शूनी जावा.. तृषार्थ व्हावे या अशा जीवनी.. आत्मरंगी आत्माराम […]\nपांघरुनी , बेगडी मुखवटे.. सुन्न जगावे सुंदर जगती.. क्षणक्षण सारे आव्हानांचे.. जीवाचे , जगणेच कसरती.. सुंदर जगती.. क्षणक्षण सारे आव्हानांचे.. जीवाचे , जगणेच कसरती..१ कोण भला अन कोण बुरा .. जगती , सारीच सुंदोपसुंदी.. विश्वासाचा नाहीच भरवसां.. स्वार्थापोठी .. जगती , सारीच सुंदोपसुंदी.. विश्वासाचा नाहीच भरवसां.. स्वार���थापोठी साऱ्या संगती.. नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती.. टांगलेल्या , आता वेशीवरती.. आज निर्लज्यांची सदैव सद्दी.. स्वाहा:कार विध्वंसी नीती.. कलियुगाचीच , सारी किमया.. […]\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\nमर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\nआयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/corona-a-weapon-the-coronary-patient-spat-in-his-cousins-mouth-and-beat-him-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-27T10:43:52Z", "digest": "sha1:3RJ3DNCORFCWQCTN5DIEFWKBBN6RQCLE", "length": 11661, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोनाबाधित चुलत भावाच्या अंगावर थुंकल्याचा आरोप, बीडमधील घटनेनं खळबळ", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\nकोरोनाबाधित चुलत भावाच्या अंगावर थुंकल्याचा आरोप, बीडमधील घटनेनं खळबळ\nकोरोनाबाधित चुलत भावाच्या अंगावर थुंकल्याचा आरोप, बीडमधील घटनेनं खळबळ\nबीड | देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कारणामुळे कोरोनाचे सौम्य लक्षणं असलेल्यांना होम क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यातच आता काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाने स्वतःच्या चुलत भावाच्या तोंडावर थुंकून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nबीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हा प्रकार घडला आहे. सारुकवाडी येथील रहिवासी असलेले सुभाष फुंदे आणि त्याची आई कुसुम फुंदे दोघं कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे त्यांना घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान काल कोरोनाबाधित रुग्ण सुभाष फुंदेचा चुलत भाऊ दीपक फुंदे आणि त्याचे चुलते श्रीराम फुंदे शेतात पळाट्या गोळा करत होते तसेच कोरोनाबाधित सुभाष देखील शेतात नांगरणी करत होता.\nसुभाष शेतात नांगरत असताना त्याचा चुलत भाऊ दीपकने तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्याच शेताची नांगरणी कर, असं सांगितलं. यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. यानंतर संतापलेल्या सुभाषनं आपल्या तोंडाचा मास्क काढला आणि तो चुलत भाऊ दीपकच्या अंगावर थुंकला. यावेळी आरोपी सुभाषची पत्नी उषा, आई कुसुम आणि वडील बळीराम तिघंही धावत आले आणि त्यांनी दीपक आणि त्याचे वडिल श्रीराम फुंदे या दोघांना मारहाण केल्याचा आरोप आहे.\nदरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती श्रीराम फुंदे यांनी केज पोलीस ठाण्यात देऊन तक्रार नोंदवली आहे. श्रीराम फुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे आणि उषा फुंदे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात…\nकोरोना संकटात भारताला ‘या’ जवळच्या मित्रदेशाने दिला मदतीचा हात, करणार ही मोठी मदत\nकोंबड्या चोरुन नेल्याची अफवा, पुण्यात आरोपीनं केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार\nलस घेताना पोरीची नाटकं पाहून डॉक्टर जाम भडकले, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल\nकोरोनाकाळात यशराज फिल्म्सचा मदतीचा हात, ‘या’ 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय\n“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”\nकोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला- रघुराम राजन\n कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का…\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nपुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/06/22/election-politics-obc-reservation-maharashtra/", "date_download": "2021-07-27T10:57:54Z", "digest": "sha1:TGNITINBCA3QLFAMNDJPIB4WIXBCGQYA", "length": 11622, "nlines": 161, "source_domain": "krushirang.com", "title": "राजकारण जोमात पण.. ‘त्या’ दोन मुद्द्यांमुळे मनपा-झेडपी निवडणुका लांबणीवर पडणार..? | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % कोल्हापूर", "raw_content": "\nराजकारण जोमात पण.. ‘त्या’ दोन मुद्द्यांमुळे मनपा-झेडपी निवडणुका लांबणीवर पडणार..\nराजकारण जोमात पण.. ‘त्या’ दोन मुद्द्यांमुळे मनपा-झेडपी निवडणुका लांबणीवर पडणार..\nनाशिक : सध्या अवघ्या महाराष्ट्र राज्याला कधी एकदा करोना संकट संपतेय आणि महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका होतात असेच झालेले आहे. मात्र, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक अडचणी आहेत. यातील पहिली अडचण म्हणजे आरक्षणाची आणि दुसरी अर्थातच करोना विषाणूच्या भीतीची..\nराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये बोलताना म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी विनंती मी आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सरकार या याबाबत सकारात्मक आहे. कोणाचा कितीही दबाव आला तरी सरकारने निवडणुका घेऊ नये अशी आमची भूमिका आहे.\nतर, कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, राज्यात ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. तर, भाजपचा आंदोलनात्मक पवित्रा म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टी��ा करताना वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर २६ आणि २७ जूनला होणाऱ्या सर्वपक्षीय नेते व ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nअमेझॉन, फ्लिपकार्टचे फ्लॅश सेल बंद होणार.. सरकार आखणार लक्ष्मणरेषा, ग्राहकावर काय होणार परिणाम..\nUGC चा अजब फतवा; देशभरातून संतप्त प्रतिक्रिया; पहा नेमका काय आहे आदेश\nफळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा…\nवाचा खरीप नियोजनामधील महत्वाची माहिती; योग्य वेळी ‘अशी’ करा खरीप पिकांची आंतरमशागत..\nम्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही सविनय कायदेभंग..\nतरीही १ लाख ९ हजार सैन्यसंख्या रिक्त.. पहा भरतीबाबत काय माहिती दिलीय सरकारने संसदेत\nहो, अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलाय…पण ‘तो’ निर्णय घेणार नाही..\n सोन्यासह चांदीलाही झळाळी, डाॅलरच्या तुलनेत रुपयाही…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\nकांदा मार्केट अपडेट : अर्रे.. मार्केटचे भाव कोसळले की.. पहा…\nशासनाचा कर्मचाऱ्यांना झटका; पहा काय आचारसंहिता लागू झालीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/07/21/maharashtra-corona-covid-19-health-lifestyle-bjp/", "date_download": "2021-07-27T12:17:16Z", "digest": "sha1:2OSGLQSKCWA4JIJ6NN25VXNWFDKVX4QE", "length": 11860, "nlines": 167, "source_domain": "krushirang.com", "title": "चंद्रकांतदादांनी केलेय महत्वाचे आवाहन; पहा काय म्हटलेय महाराष्ट्राला | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % आरोग्य व फिटनेस", "raw_content": "\nचंद्रकांतदादांनी केलेय महत्वाचे आवाहन; पहा काय म्हटलेय महाराष्ट्राला\nचंद्रकांतदादांनी केलेय महत्वाचे आवाहन; पहा काय म्हटलेय महाराष्ट्राला\nआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्लाट्रेंडिंग\nमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला करोना कालावधीत काळजी घेऊन व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. योग्य पद्धतीने करोना प्रोटोकॉल पालन करून आपली आणि एकूण समाजाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.\nमोदी-शरीफांनी केलाय पाकिस्तानबद्दल ‘तो’ डाव; पहा नेमका काय आरोप केलाय इम्रानांच्या मंत्र्यांनी\nपाकिस्तानवर कोसळले भयंकर संकट; पहा काय केविलवाणी परिस्थिती झालीय देशाची\nवाव.. NPCI घेऊन येत आहे नवी स्कीम; मग डिजिटल पेमेंटसाठी स्मार्टफोनचे महत्व संपणार..\nत्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कोणताही हलगर्जीपणा न करता महाराष्ट्राच्या जनतेला मी हे आवाहन करू इच्छितो की, कोरोनाचे गांभीर्य ओळखून मास्कचा सतत वापर आपण करावा. आपण स्वतःची काळजी घेतली तर आपला जिल्हा आणि आपले राज्य सुरक्षित राहील. चला मास्कचा वापर करूया आणि राज्याला व स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवूया.\nदेशभरात लसीकरण सुरू असून त्याच्या आकडेवारीची माहिती देताना त्यांनी म्हटलेय की, भारतात सुरू असलेल्या जगातील मोठ्या लसीकरण मोहिमेची कामगिरी त्याच वेगात सुरू असून आतापर्यंत देशात ४१.१८ कोटींपेक्षा अधिक लोकांनी लसीकरण केले आहे. महाराष्ट्रात ४.०१ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी लसींचे डोस घेतले आहेत.\nकोणताही हलगर्जीपणा न करता महाराष्ट्राच्या जनतेला मी हे आवाहन करू इच्छितो की, कोरोनाचे गांभीर्य ओळखून मास्कचा सतत वापर आपण करावा. आपण स्वतःची काळजी घेतली तर आपला जिल्हा आणि आपले राज्य सुरक्षित राहील. चला मास्कचा वापर करूया आणि राज्याला व स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवूया. pic.twitter.com/QztPADBsvS\nवाव.. NPCI घेऊन येत आहे नवी स्कीम; मग डिजिटल पेमेंटसाठी स्मार्टफोनचे महत्व संपणार..\nमोदींच्या ‘त्या’ योजनेचा झालाय पर्यावरणपूरक परिणाम; पहा काय देवा केलाय भाजपने\nफळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा…\nवाचा खरीप नियोजनामधील महत्वाची माहिती; योग्य वेळी ‘अशी’ करा खरीप पिकांची आंतरमशागत..\nम्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही सविनय कायदेभंग..\nतरीही १ लाख ९ हजार सैन्यसंख्या रिक्त.. पहा भरतीबाबत काय माहिती दिलीय सरकारन�� संसदेत\nहो, अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलाय…पण ‘तो’ निर्णय घेणार नाही..\n सोन्यासह चांदीलाही झळाळी, डाॅलरच्या तुलनेत रुपयाही…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\nकांदा मार्केट अपडेट : अर्रे.. मार्केटचे भाव कोसळले की.. पहा…\nशासनाचा कर्मचाऱ्यांना झटका; पहा काय आचारसंहिता लागू झालीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/gYiHai.html", "date_download": "2021-07-27T12:57:31Z", "digest": "sha1:H2ODVDJHYS4SKEZNYXH3WN75ZYTHO55H", "length": 10391, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "बोगस सह्यांप्रकरणाची तातडीने सुनावणी घेवून कार्यवाही करा", "raw_content": "\nHomeबोगस सह्यांप्रकरणाची तातडीने सुनावणी घेवून कार्यवाही करा\nबोगस सह्यांप्रकरणाची तातडीने सुनावणी घेवून कार्यवाही करा\nबोगस सह्यांप्रकरणाची तातडीने सुनावणी घेवून कार्यवाही करा अन्यथा उपोषण करु :रतनभाऊ कदम\nप्रशांत पानवेकर, प्रभारी जिल्हापुनर्वसन अधिकारी यांना दिले निवेदन\nअरुणा प्रकल्पाच्या पाण्यात घरे बुडून बेघर झालेले प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे व संतोष चव्हाण यांना मांगवली पुनर्वसन गावठणात भूखंड बदलुन देण्यात येवू नयेत यासाठी आखवणे, भोम अरूणा प्रकल्प संघर्ष कृती समिती मुंबई अध्यक्ष आकाराम नागप व सचिव जगन्नाथ जामदार यांनी केलेल्या अर्जासोबत बोगस सह्या जोडलेल्या आहेत.त्यां सर्वाना सुनावणीला बोलावून सत्यता पडताळून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी दिला आहे. लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत,उपाध्यक्ष सुरेश जाधव, विजय भालेकर, संतोष चव्हाण,सुचिता चव्हाण, आरती कांबळे यांनी जिल्हापुनर्वसन अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे केली आहे.\nया बाबत बोलतांना आरपीआय जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी सांगितले की 19 आँगस्ट 2020 रोजी आकाराम नागप व जगन्नाथ जामदार यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी तानाजी कांबळे व संतोष चव्हाण यांना मागवली पुनर्वसन गावठाण निवासी भूखंड बदलुन देवू नये असे म्हटले असून या निवेदना सोबत सुमारे 195 लोकांच्या सह्या जोडलेल्या आहेत. 195 लोकांच्या सह्या जोडलेल्या असल्या तरी गेले सहा महिणे गावातच आलेले नाहीत, गावात आहेत सही आहे पण अशा प्रकरणावर आपण सहीच केलेली नाही. आणि दहा वर्षापुवीँ मयत झालेल्यांची नावे टाकुन यादी वाढवण्यात आली आहे. आकाराम नागप आणि जगन्नाथ जामदार यांनी केलेल्या अर्जाची आणि जोडलेल्या बोगस सह्यांची सुनावणी घेऊन चौकशी करण्यात यावी.दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केली आहे.\nतानाजी कांबळे हे अन्याया विरोधात ,अरूणा प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत. तू अनुसूचित जातीचे आहेत हे माहीत असुनही त्यांना ईथे नको तिथे नको म्हणुन आकाराम नागप व जगन्नाथ जमादार हे विरोध करती आहेत. हा खुला जातीभेद ,जातीयवाद केला जात आहे. कुणाचे पुनर्वसन कुठे करायचे ते अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. उघड जातीभेद करणारांची आणि खोट्या सह्या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन कारवाई करा अन्यथा अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा लागेल,परीणामी आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी दिला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावान�� रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-124777.html", "date_download": "2021-07-27T12:20:27Z", "digest": "sha1:FQ7BGXQYIN6UCYPDVEBIEKB2RG2H5S6Z", "length": 14900, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूरमध्ये लिफ्टला आग लागून 5 जणांचा मृत्यू | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\n Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nसोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 ज���ल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nनागपूरमध्ये लिफ्टला आग लागून 5 जणांचा मृत्यू\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी; या लिंकवर करा क्लिक\nपूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता\nGold Price Today: सोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरो��ा, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nनागपूरमध्ये लिफ्टला आग लागून 5 जणांचा मृत्यू\n23 मे : नागपूरच्या गोकुळपेठ परिसरात इमारतीच्या लिफ्टमध्ये आग लागून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.\nगोकुळपेठ परिसरातल्या अजिंक्य इमारतीच्या लिफ्टला आग लागली आणि त्यात होरपळून एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. सलीला प्रकाश शिरीया (65), रागिणी विशाल शिरीया (35), विराट निशांत शिरीया (3) श्रुती श्रीकांत माळी (30) सहाना श्रीकांत माळी (अडीच वर्षे) अशी या पाच जणांची नावं आहेत. या बिल्डिंगच्या पार्किंगमधल्या गाड्यांना आग लागली होती तीच आग लिफ्टपर्यंत गेली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतं आहे.\nTags: 5 died5 जणांचा मृत्यूfire in lifenagpurइमारतीच्या लिफ्टमध्ये आगगोकुळपेठ परिसरातनागपूर\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\n Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/sports/other-sports/euro-2020-portugals-title-defence-ends-in-round-of-16-after-thorgan-hazard-fires-belgium-into-quarters-263987.html", "date_download": "2021-07-27T10:52:02Z", "digest": "sha1:5E5IG3ADFK6GL34XGGJFG2V3D24JWNNV", "length": 30662, "nlines": 219, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "EURO 2020: रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या प्रवासाला राऊंड ऑफ 16 मध्ये लागला ब्रेक, बेल्जियमकडून 0-1 ने झाला पराभूत | 🏆 LatestLY मराठी", "raw_content": "\nPornography Racket Case: Raj Kundra आणि Ryan Thorpe ला मुंबईत कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nमंगळवार, जुलै 27, 2021\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फ���का, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nMNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nTokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत, मुख्यमंत्री स्वत: स्वागतासाठी विमानतळावर हजर (Watch Video)\nअजिंक्य देव ते संजय नार्वेकर या 4 बड्या मराठी कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागम; रसिकांसाठी पर्वणी\nBS Yediyurappa's Supporter Commits Suicide: बीएस येडीयुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्री पदाचा राजीमामा दिल्याच्या नैराश्येतून कृत्य\nAssam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nउद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार काय म्हणाले पाहा\nMaharashtra: आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर मनसेची जोरदार तयारी\nTokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत (Watch Video)\nअजिंक्य देव, निशिगंधा वाड, विजय कदम,संजय नार्वेकर यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nPornography Racket Case: Raj Kundra आणि Ryan Thorpe ला मुंबईत क���र्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nUddhav Thackeray Birthday Special: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल B S Koshyari यांच्याकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nMNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nBS Yediyurappa's Supporter Commits Suicide: बीएस येडीयुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्री पदाचा राजीमामा दिल्याच्या नैराश्येतून कृत्य\nAssam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना\n7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार एक चांगली बातमी\nUttar Pradesh: महिलेचे नाक कापले, आर्थिक वादातून आरोपीचे कृत्य\nCM Udhhav Thackarey Birthday: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा\nVijay Mallya Bankrupt: विजय माल्या इंग्लंडच्या कोर्टाकडून दिवाळखोर जाहीर\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nTokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत, मुख्यमंत्री स्वत: स्वागतासाठी विमानतळावर हजर (Watch Video)\nTokyo Olympics 2020: भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने जर्मनीच्या नॅडिन पेझला केले पराभूत, ठरली उपांत्य फेरीसाठी पात्र\nTokyo Olympics 2020: टोकियो ओलंपिकमध्ये चार जणांचे अहवाल आले सकारात्मक, खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण\nअजिंक्य देव ते संजय नार्वेकर या 4 बड्या मराठी कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागम; रसिकांसाठी पर्वणी\nRaj Kundra Pornography Case: राज कुंद्राच्या कोठडीचा आज शेवटचा दिवस, अजून वाढणार का कोठडी याकडे लागलयं सर्वांचं लक्ष\nRaj Kundra Pornography Case: अजून तपास बाकी असल्याने गुन्हे शाखेकडून राज कुंद्राची कोठडी वाढवण्याची मागणी\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nAngarki Sankashti Chaturthi July 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी आज; चतुर्थीचं व्रत करणार्‍यांनी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा\nMumbai Siddhivinayak Ganpati Live Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nUddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा\nAngarki Sankashti Chaturthi: श्री सिद्धिविनायक गणपती दर्शन आणि पूजा भक्तांसाठी थेट लाइव्ह\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nEURO 2020: रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या प्रवासाला राऊंड ऑफ 16 मध्ये लागला ब्रेक, बेल्जियमकडून 0-1 ने झाला पराभूत\nरविवारी झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात बेल्जियमने 0-1 असा पराभव करत गतविजेत्या पोर्तुगालचा यंदाच्या युरो कपमधील प्रवासावर ब्रेक लावला. क्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ आणखी एका विजेतेपदासाठी सज्ज दिसत होता पण थॉर्गन हॅजार्डच्या रॉकेट फर्स्ट हाफने बेल्जियमला युरो 2020 च्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.\nEURO 2020: स्पेनच्या सेव्हिल येथील ला कार्टुजा स्टेडियमवर रविवारी झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात बेल्जियमने (Belgium) 0-1 असा पराभव करत गतविजेत्या पोर्तुगालचा (Portugal) यंदाच्या युरो कपमधील (EURO Cup) प्रवासावर ब्रेक लावला. क्रिस्टियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ आणखी एका विजेतेपदासाठी सज्ज दिसत होता पण थॉर्गन हॅजार्डच्या (Thorgan Hazard) रॉकेट फर्स्ट हाफने बेल्जियमला युरो 2020 च्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्��ुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nCristiano Ronaldo आणि Georgina Rodriguez यांचा आलिशान Yatch वरील हॉट किसच्या फोटोसह व्हिडिओ व्हायरल\nLionel Messi Biri नंतर नेटकऱ्यांनी शोधली क्रिस्टियानो रोनाल्डो बिडी (See Viral Photo)\nEURO 2020 Final Live Streaming: भारतात कुठे आणि किती वाजता बघाल England vs Italy यूरो कप फायनल लाइव्ह आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग जाणून घ्या सर्व डिटेल्स\nEURO 2020: प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या Wembley Stadium मध्ये Rishabh Pant ने लुटला फुटबॉलला आनंद, पाहा Photos\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात ‘आनंद आहे शरद पवार म्हणतात ‘आनंद आहे’; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nMNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nBS Yediyurappa’s Supporter Commits Suicide: बीएस येडीयुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्री पदाचा राजीमामा दिल्याच्या नैराश्येतून कृत्य\nAssam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nPornography Racket Case: Raj Kundra आणि Ryan Thorpe ला मुंबईत कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवार��सह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpmate.blogspot.com/2012/", "date_download": "2021-07-27T11:03:20Z", "digest": "sha1:FUTLLRXRRJPHBEMUV2MNRMAXO5HGIGBH", "length": 142468, "nlines": 309, "source_domain": "mpmate.blogspot.com", "title": "Tarang: 2012", "raw_content": "\nइंटरनेट मुळे आज सगळे जग जवळ आले आहे. ब्लॉगच्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त करून देणार्‍यांना मनापासून धन्यवाद. देवनागरी टाईपिंगची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या सगळ्यांचे मनापासून आभार कारण त्यामागे भरपूर कष्ट आहेत. जे काही तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले ते इथे मांडत आहे. काही गोष्टी वाचल्या की खूप आवडतात. काही जागा पाहिल्या, त्याबद्दल इतरांना सांगितले की तॊ आनंद अजून वाढ्तो. आशा आहे तुम्हालापण यातून आनंद मिळेल.\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा...भाग १\nकालच बातमी वाचली की जगाच्या उत्पत्तीचा नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ग्रह, तारे, आकाशगंगा कसे आणि कधी तयार झाले याबाबत माहिती दिलेली आहे. हा सगळा अवकाशाचा इतिहास नकाशात बंदिस्त करण्यात मनुष्य यशस्वी झाला आहे. अशीच माहिती देणारी एक ६ भागातील मालिका आता history channel वरून दर मंगळवारी प्रसारित होत आहे. माणसाच्या सुरूवातीपासून कसा कसा तो घडत गेला आणि उत्क्रांत होत गेला यावर माहिती आहे. मला बरेच दिवसापासून यावर लिहायचे होते, आता काम सोपे झाले. या सेरीज मध्ये काही गोष्टी पटत नाहीत, काही गाळल्या आहेत तर काहींना महत्व कमी दिले गेले आहे असे वाटते पण तरीसुद्धा सगळे एकत्रित करण्याचा चांगला प्रयत्न आहे. तुमचा मते-माहिती यावर मांडलीत तर अजूनच ही मालिका पूर्ण वाटेल. आपण इतिहासात या गोष्टी शिकतो पण त्याचे कनेक्शन विसरतो. माझ्या मते ज्या गोष्टींचे लिखित स्वरूपात काहीतरी शिल्लक आहे त्यांना यात स्थान दिले आहे. भांडणे कमी व्हावीत हा हेतू असावा, कारण इतिहास म्हटला की वाद आलेच, असो.....\nबिग ब���ग ने या विश्वाची निर्मिती झाली. ग्रह, तारे, आकाशगंगा तयार झाले. आपली पृथ्वी त्यातलीच एक. आत्तापर्यंत माहिती असलेला हा एकच ग्रह आहे की ज्यावर पाणी आणि वातावरण दोन्ही आहे. हे दोन्ही जीव जगवण्यासाठी पूरक आहे. १३ बिलिअन वर्षानंतर मनुष्यप्राणी अस्तित्वात आला. सुरूवात पूर्व आफ्रिकेत झाली. आपल्या सगळ्यामध्ये त्या लोकांच्या डी एन ए चा काही तरी अंश आहेच. रिफ्ट व्हँलीत पहिली माणसे रहात होती. अग्निचा उपयोग करून अन्न शिजवले जाउ लागले. अग्नि ज्वलनासाठी आवश्यक त्या गोष्टी असल्याने माणसाला त्याचा फायदा करून घेता आला. चांगले अन्न मिळाल्याने मेंदूची वाढ झाली, तो आधीपेक्षा आकाराने दुप्पट झाला. त्याच्या गुंतागुंतीच्या रचनेने माणूस विचार करायला शिकला. त्या वेळेस १०००० लोक पृथ्वीवर होते(सध्या १ तासात तेवढे जन्मतात) याच सुमारास पृथ्वीचा अॅक्सेस कलल्याने तापमान घटले व बराच भाग बर्फाखाली गेला. या थंडीला न जुमानता काही लोक नवीन जागेचा शोध घ्यायला बाहेर पडले. थंड हवेशी सामना करण्यासाठी कातडीचे कपडे शिवायला माणूस शिकला. आगीपासून उब घेत गुहेत रहायला शिकला. या गुहांमध्ये त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात. आपण नेहेमी म्हणतो की लोक फार गोष्टीवर कोरतात, आपली नावे लिहितात किंवा चित्रे काढतात पण याच सवईमुळे त्यांच्या पाउलखुणा आपण बघू शकलो.\n१०००० बी सी मध्ये १ मिलिअनन पर्यंत लोकसंख्या गेली. बर्फाचे रूपांतर पाणी व पावसात होउन गवत उगवले. त्यातून धान्यनिर्मिती झाली. कुणा एका बाईने फेकून दिलेले धान्य उगवते हे पाहिले व धान्य पेरले जाउ लागले. धान्यामुळे खात्रीचा जगण्याचा मार्ग मिळाला. हळूहळू या शेताजवळ लोक वस्ती करायला लागले. ३००० बी सी मध्ये इंग्लंड च्या आसपास खेडी वसली.व लोकवस्ती वाढू लागली. धान्य व पाळीव प्राण्यानी माणसाला जगण्याचा मार्ग दिला तसेच रोग व भांडणेही दाखवली. त्यावेळत्या उत्खननात १० पैकी एकजण मारामारीत मेलेला सापडला. याचवेळेस जगात हळूहळू धर्मांचा उदय झाला. जी लोक गेली त्यांची आठवण म्हणून स्टोन हेंज ची निर्मिती युरोपात झाली, त्याचवेळेस पिरँमिडस ची निर्मिती सुरू झाली.\nखूफू राजाने हे बांधकाम सुरू केले. ३५००० कामगार २० वर्षे हे काम करत होते. त्यासाठी २ मिलिअन दगड वापरले गेले. हे एवढे बांधकाम करणे सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी शिस्तबद्ध ���ामाची गरज होती. त्यावेळेस चित्रलिपी चा आधार घेउन लिहिले गेले व हे भव्य काम पूर्ण झाले. आजही तिथे गेलो की थक्क व्हायला होते. लाइम स्टोन ने दिलेला मुलामा व सोनारी कळस आता शिल्लक नाही पण तरीसुद्धा ५००० वषापूर्वीचे काम बघून आपण थक्क होतो.\nयाचवेळेस मिडल इस्ट मध्ये छोटी गावे उदयाला येत होती. आताचे टर्की त्यापैकीच एक. शेतकरी हत्यारे वापरू लागले होते आणि व्यापाराला सुरूवात झाली होती. टिन चा शोध लागला होता. त्यानंतर ब्राँझ चा शोध लागला आणि पुढील २००० वर्षे युद्धात व इतरत्र त्याचा वापर झाला. याच सुमारास पहिले ट्रॅक रेकाॅर्ड ठेवला गेले. इडी ने फरशांवर आपले हिशोब व माहिती कोरून ठेवली आहे. व्यापारासाठी लोक युरोप, भारतात व आजूबाजूला पसरले.\nइकडे इजिप्त मध्ये मोझेस ३ राजा होता. त्यावर सूदान मधून १२००० सैन्यासह हल्ला आला. त्यांना हरवून इजिप्शिअन राजानी आपले वर्चस्व सिद्ध केले. ही सगळ्यात पहिली िलखित लढाई समजली जाते. त्यानंतर त्या लोकांनी ४००० स्क्वेअर माइल्स एवढे आपले साम्राज्य पसरवले. सूर्याची किरणे पोचतात तिथपर्यंत त्यांचे राज्य आहे असे ते म्हणत. नंतर तिथे बरेच राजे झाले, राजांना देवाचा दर्जा दिला जाउ लागला. आफ्टर लाइफ, पिरॅमिडस भरपूर बांधले गेले. पुढे हे राज्य लयाला गेले. समूद्रातून आलेले हल्ले परतवणे त्यांना जमले नाही. नवीन शत्रू जास्त सामर्थ्यशाली होता. शस्त्रांनी परिपूर्ण होता.\nयानंतर आयर्न युग सुरू झाले. त्याने सगळे भविष्य बदलले. पृथ्वीचा गाभा लोहाचा बनलेला आहे. कोळसा, लाकूड यांच्याबरोबर हे खनिज तापवून हत्यारे बनवण्यात आली. ती हत्यारे जास्त टिकाउ व तीक्ष्ण होती. त्यावेळेस कोळसा बनवण्यासाठी ७० मिलिअन एकर झाडे पाडली गेली. या लोखंडी हत्यारामुळे दणकट बोटी बनवता येउ लागल्या. फिनिश लोक यात सगळ्यात पुढे होते. अतिशय धाडसी व नवीन गोष्टींचा शोध घेण्यास तयार असल्याने ते अटलांिटक वर सत्ता गाजवू लागले. त्यांनी बोटींसाठी कील बनवले, ज्यायोगे बोटी स्थिर राहू लागल्या व ते अजून सामर्थ्यवान झाले. त्यांच्या बोटीच्या प्रवासात त्यांनी माउंट कामारून हा आफ्रिकेतला ज्वालामुखी पाहिला. त्यातून येणारी आग, धूळ पाहून त्याला त्यांनी देवाचा रथ असे नाव दिले. या लोकांची अजून एक महत्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी जगाला २२ अल्फाबेटस दिली. त्यामुळे शिकणे व सं��ेश सोपे झाले. वाटेत एका बेटावर त्यांनी गोरिला पाहिल्याची नोंद आहे व त्याला ग्रेट एप असे म्हटले होते. ती माणसांची पूर्वज असावीत असा निष्कर्ष ही काढला होता आणि हे सगळे डार्विन च्या सिद्धांतापूर्वी २५०० वर्षे.\nया काळात अध्यात्मिक विचारांचे वारे ही हळूहळू पसरू लागले होते. भारतात हिंदूइझम, हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे बुद्धीझम आणि चीन मध्ये कन्फ्यूशिअस पंथ पसरू लागला होता. मिडल ईस्ट च्या बाजूला ग्रीस मध्ये अनेक लढवय्ये होते. स्पार्टा त्यातील एक राज्य. हे लोक लढवय्ये म्हणून प्रसिद्ध. मुलगा ७ वर्षाचा झाला की त्याला लढाईचे शिक्षण देत. सर्व प्रकारात पारंगत करत. त्यांच्यावर जेव्हा पर्शिअन सैन्य चालून आले तेव्हा लढायचे का शरण जायचे हा प्रश्न पडला. सर्वसामान्य नागरिकांचे मत घेतले गेले व लढायचे ठरले. त्याकाळी असे पहिल्यांदाच घडले की सगळ्यांची मते घेउन लढाईचा निर्णय घेतला गेला व अतिशय पद्धतशिरपणे एकत्र राहून शत्रूचा हल्ला मोडून काढला. कमी सैन्य असताना देखिल ही लढाई अथेन्सने जिंकली. आपल्या आजच्या लोकशाही पद्धतिची सुरूवात या लढईत झाली. या जया बद्दल पार्थेनान ची उभारणी झाली. त्यात अथेना देवीचे मंदिर आहे.\nयाच सुमारास चीन मध्ये liquid iron set करून हत्यारे बनवायचा शोध लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हत्यारांची निर्मिती होउ लागली व युदध जिंकणे सोपे होउ लागले. सुरूवातीचे क्राँस बो हे सुद्धा अतिशय चांगले होते. त्या वेळच्या राजाने एकमेकात लढणारे सगळे भाग एकत्र करून चायना ला नावारूपास आणले व मोठे राज्य स्थापन केले. All creatures under heaven असे त्याचे वाक्य होते.यामुळे चायना जास्त बलवान झाले.\nराज्याचे रक्षण करण्यासाठी The great wall of China chi nirmiti zali. त्यासाठी अमेक कामगारांनी आपले प्राण गमावले. अनेक वर्षे हे बांधकाम चालले. होते. दर युद्धात नवीन शोध लागतात व रक्षणासाठी किंवा विजयानंतर मोठी बांधकामे होतात हे तेव्हापासून दिसते.\nहा राजा अमरत्वाच्या मागे लागला होता. त्याला दिल्या जाणारे औषध हेच शेवटी जीवघेणे ठरले. तेव्हा आफ्टर लाइफ च्या नावाखाली त्याच्या बरोबर त्याच्या बायका व मुले यांनाही पुरले. हे स्मारक टेकडी, झाडे व पाणी याखाली अनेको वर्षे बंद राहिले. १९७१ च्या सुमारास त्याचे उत्खनन झाले. त्यावेळी त्याच्याबरोबर पुरलेली टेराकोटा आर्मी सापडली. ८००० शिपाई व प्रत्येकाचा चेहरा वेगळा. खरोखर कमाल आहे. आणि हे सगळे शिल्लक राहिले इतक्या वर्षांनी......\nबॅबिलाॅन मध्ये याच सुमारास काही ज्यू कैद्यांना ठेवले होते, इस्राईलवर हल्ला करून त्यांना हरवून या लोकांना बंदीवान केलेले होते. त्यांच्या २-३ पिढ्या तिथे राहिल्या होत्या. या लोकांनी हिब्रू भाषेत बायबल लिहायला सुरूवात केली. इतरांपेक्षा वेगळे म्हणजे पहिल्यांदा त्यांनी एक देव असल्याची कल्पना मांडली. हे लिखाण त्यांनी कैदेतच करायला सुरूवात केली. यानंतर परत पर्शिअन लोकांनी बॅबिलाँनवर हल्ला केला. त्यावेळेस कैदेत जो राजघराण्यातला राजपुत्र होता त्याने १०० एक कुटुंबांना तिथून ५०० मैलावर असलेल्या जेरूसलेम मध्ये नेले. जी त्यांची भूमी होती. काही लोक मागे राहिले. पुढे गेलेल्या लोकांनी बायबल चे स्क्रिप्ट आपल्याबरोबर नेले तेच ओल्ड टेस्टामेंट.या पुस्तकाच्या जगात ५०० वर्षात ६ बिलिअन प्रति छापल्या गेल्या...आजपर्यंतच्या सर्वात जास्त.\nहे सगळे पाहिल्यावर मोहेंजो दारो हराप्पा, रामायण महाभारत यांचा उल्लेख नाही हे जरूर खटकते. आपल्याकडे एवढे उत्खनन व नोंदी नाहीत हेही खरेच. नोंद असलेल्या गोष्टीच घेतलेल्या दिसतात. तसेही आपल्याकडे महाभारत व रामायण हे काव्य आहे असे म्हणतात. बघू आता पुढे काय काय म्हणतात ते. एक गोष्ट चांगली आहे, लगेच फेसबुक पेज उघडले असल्याने लोकांनी आपली मते नोंदवायला सुरूवात केली आहे. मनुष्याची सतत नव्याची आस आणि जिद्द या गोष्टीमुळे शोध लावत आपण कसे आजपर्यंत पोचलो हे बघणे नक्कीच छान आहे. आपल्या देशात काही घडत असताना त्याच वेळेस बाहेर काय घडत होते हे बघणे या सिरीअल ने नक्की होईल.\nLabels: इतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १, माहिती\nगेल्या आठवड्यात हिस्टरी चॆनेल वर एक कार्यक्रम पाहिला. The men who built America.\nखूप छान होता. इथे अमेरिकेत हिंडताना बिल्डिंग वर, सभागृहांवर किंवा रस्त्यावर काही नावे आपण सतत बघतो. बरीच मोठी फाउंडेशन्स दिसतात. त्या सगळ्यानी अगदी शून्यापासून सुरूवात करून कसे एम्पायर उभे केले याबद्दल सांगितले आहे. हे करत असताना अनेक लोकांना काम मिळाले, गावांची भरभराट झाली आणि थोडक्यात देशाची उभारणी करायला मदत झाली. या माहितीपटामुळे या सगळ्या लोकांचा एकमेकातील नाते स्पष्ट झाले. त्या वेळची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती याचे चित्र बघायला मिळाले. आज जर जे पी माॆर्गन हे नाव वाचले किंवा ऐकले तर पटकन त्याचे काम डोळ्यापुढे येते. हे सगळे पिलर्स एकमेकात कसे जोडले गेले आहेत हे छान लक्षात येते.\nजे पी माॆर्गन-बँक, कार्नेजी-स्टील, जाँन राँकरफेलर-स्टँडर्ड आँइल, एडिसन-इलेक्ट्रिसिटी, वेन्डरबिल्ट-रेल्वे आणि असे अनेक लोक ज्यानी अमेरिकेच्या पायाभरणीत महत्वाचा वाटा उचलला. या सगळ्यांच्या मनात खूप जिद्द होती. बिझनेस वाढवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. काहीही झाले तरी त्यानी बिझिनेस चालू ठेवला, वाढवला. ईर्षा ही गोष्ट किती फायद्याची ठरते हे लक्षात येते. सतत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत या लोकांनी समृद्धी आणली. दुसरी एक गोष्ट लक्षात आली की यात सरकार चे काम किंवा हस्तक्षेप फारसा नव्हता. त्यामुळे थोडक्या दिवसात उद्योजकांकडून खूप प्रगति झाली. नवीन शोध लागले की जुन्या गोष्टी कशा कमी महत्वाच्या ठरतात हे पण चांगले दाखवले आहे. जसे एडिसन ने इलेक्ट्रीसिटी आणल्यावर केरोसिनचे महत्व कमी झाले. अर्थात यावर कसे निर्णय घेउन या मंडळींनी आपले बिझिनेस पुढे नेले हे बघण्यासारखे आहे. अफाट श्रीमंती आल्यावर या सगळ्या लोकांनी भरपूर देणग्या दिल्या आणि समाजाचे भले केले आहे. फक्त स्वताचे घर न भरता एवढ्या देणग्या देणे हे नक्कीच कौतुकास्पद.\nया फिल्मसाठी जुने त्या वेळचे फोटो वापरले आहेत. जुना काळ चांगल्या प्रकारे दाखवला आहे. काही नवीन शूटिंग केले आहे. दर मंगळवारी ८ - १० history channel वर हा कार्यक्रम असतो . 4 parts मधे आहे. If u do not get that channel its available on History.com\n१३ नोव्हेबर पासून अशीच एक मालिका दाखवणार आहेत. आइस एज पासूनचा मानवाचा प्रवास. यात कशा संस्कृति वसत गेल्या हे दाखवतील. आणि महत्वाचे म्हणजे त्यांचा एकमेकावर कसा प्रभाव पडला ते दाखवतील. मला खूप दिवसापासून याबद्दल लिहायचे होतो. म्हणजे एकाच वेळी भारतात आणि जगात काय चालू होते ते आता या निमित्ताने बघायला मिळेल. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर बघा.\nजाता जाता परत नेहेमीचा विचार मनात येतोच. भारतात अशी फिल्म का बनत नाही. इतिहासाबद्दलची भांडणे बाजूला ठेवून जर सगळ्या लोकांबद्दल दाखवले तर छान फिल्म तयार होईल. अगदी स्वातंत्र्यानंतरची जरी बनवली तरी अनेक लोकांबद्दल माहिती मिळेल. सध्या उंच माझा झोका मधून अशा काही समकालीन लोकांबद्दल बघायला मिळाले तेव्हा छान वाटले. इतिहासात आपण ���े शिकतोच पण ते एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत हे अशा माहितीपटावरून जास्त चांगले कळते.\nवेदातील विज्ञान....... भाग २ (इशोपनिषद, कठोपनिषद)\nआपल्या जुन्या ग्रंथात वेद, पुराणे, ब्राम्हणे, अरण्यके, उपनिषदे इ. चा सामावेश आहे. या ग्रंथात साधारण काय माहिती आहे हे बघण्याचा हा माझा प्रयत्न. फार खोलात न जाता मला जे पटले किंवा जे नाही पटले ते शेअर करण्याचा हा प्रयत्न. अर्थात माझ्या पटण्या न पटण्याचा काही संबंध नाही. इतक्या वर्षांपूर्वीची ही माहिती आपल्यापर्यंत आली आहे तर ती माहित करून घ्यावी असे वाटले. या भूतलावर जेजे आपण बघतो ते सगळे या जुन्या ग्रंथात डिफाइन केले आहे असे म्हणतात. बरीच मंडळी म्हटली की कशाला वेळ घालवतेस असले वाचण्यात त्यातून काहीही फायदा नाही. हे वाचले किंवा नाही वाचले तर रोजच्या जीवनात काही फरक पडत ऩाही. पण एकदा उत्सुकता चाळवली की आपण त्या गोष्टीच्या मागे लागतोच. काही नाही तरी खूप संस्कृत शब्द जे आपण नेहेमी वापरतो त्यांचे वेगवेगळे अर्थ कळले. मजा आली. काही श्लोकांचा अर्थ कळत होता पण बरेच समजत नव्हते. ४-५ उपनिषदांबद्दल वाचले. इथे २ व पुढच्या भागात २ बद्दल काय वाटते ते लिहायचा विचार आहे. काही लोकांनी इंटरेस्टही दाखवला आणि आम्ही वाचू असे सांगितले.\nसुरूवातीला इंटरनेट वापरून वेदावर काही सर्च केले की इंद्र, अग्नि, वरूण या देवतांबद्दल माहिती मिळे. त्यांचे महत्व व पूजा यावर विशेष भर दिसतो. निसर्गाला खूप महत्व व त्याच्या संवर्धनाबद्दल माहिती आढळते. आपल्या जीवनात पंचमहाभूतांचे महत्व आहे. त्यामुळे त्यांची पूजा करणे साहजिक वाटते. बरीच मंडळी म्हणतात की नुसता उपदेश भरला आहे या उपनिषदात. मलाही काही पुस्तके वाचताना बोअर झाले पण नंतर इतर माहिती पण मिळाली. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर साहजिकच वागण्यावर बंधने येतात व उपदेश ऐकल्यासारखे वाटते.\nईशोपनिषद - इ स पू ५५०० वर्षे साधारण काळ. हे उपनिषद मूळ संहितेत...ग्रंथात आहे.\nआपली उत्पत्ती व मरणोत्तर काय होते यावर बरीच चर्चा आढळते. हे दोन्ही प्रश्न अजून शास्त्रज्ञांना सतावत आहेत. आपल्या वेदात सगळीकडे आत्मा व त्याबद्द्ल चर्चा आहे. या आत्म्याच्या पूर्णत्वाबद्दल या उपनिषदात माहिती आहे.\nओम पूर्णमदः पूर्ममिदं पूर्णात्पूर्णमुदच्यतेः\nपूर्णस्य पूर्णमादायपूर्णमेवावशिष्यते आणि शांति मंत्र याबद्दल ���रीच माहिती दिली आहे.\nआत्मतत्व हे पूर्ण असते. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. त्यातून काही काढून घेतले तरी ते आत्मतत्व पूर्णच रहाते.वनस्पति चे बीज, एकपेशीय प्राणी या स्वतःसारखे दुसरे निर्माण करू शकतात. डी एन ए नवीन डी एन ए बनवू शकतो. अनेक वेळा निर्मिती करू शकतो. मनुष्यात व अनेक प्राण्यात मात्र स्त्री व पुरूष मिळून जे बनते त्यातील फक्त झायगोट(बीज) हा अनेक पेशी निर्माण करू शकतो. ते पूर्ण असते. ठराविक कालान्तर ही क्रिया थांबते व नंतर जे निर्माण होते (मूल) ते मात्र पूर्ण नसते.(नुसता पुरूष अथवा नुसती स्त्री ही मूलाला जन्म देउ शकत ऩाही.) अणू ही अपूर्ण आहे. अणू ज्या लहानात लहान कणापासून बनलेला आहे त्यात ब्रम्ह आहे तो परममहान पूर्ण आहे.\nसायन्स चँनेलवर डार्क मँटर वर मधे एक फिल्म पाहिली. त्यात डार्क मँटर चे जे वर्णन होते ते ऐकून आपल्या पुस्तकातून ब्रम्हाचे वर्णन वाचतो आहोत असे वाटले. रंग नाही, रूप नाही, सगळीकडे असते, त्याचा नाश करता येत नाही, सगळे ब्रम्हांड त्याने धरून ठेवले आहे वगैरे.\nया उपनिषदात हेही सांगितले आहे की सर्व गतिमान गोष्टीत ईश्वराचा वास आहे. जेथे गति आहे तेथे शक्ती आहे. ईशतत्व हे अचल, मनापेक्षा वेगवान आहे. विद्या व अविद्या एकत्र कराव्यात म्हणजेच आयुष्यात अध्यात्म व भौतिकाची जोड करावी. नुसतेच एकाच्या मागे लागू नये. उपासना करावी. तन मन वाहून घेउन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा. लगेच यश मिळत नाही. किमान एक तप तरी आराधना करून मग फळाची अपेक्षा करावी. आजकालच्या रिअँलिटी शोज च्या जमान्यात हे लोकांना कितपत पटणार माहित नाही. यासाठी शरीर चांगले ठेवणे महत्वाचे. मग नियमाने वागणे आलेच, उपदेश आलाच. जगात खरे लपविण्यासाठी पुष्कळ मार्ग असतात पण आपण नीट पडताळून गोष्टी घ्याव्यात. पैसै, संपत्ती, मोह, माया हे सगळे सत्य लपवू शकतात. तेव्हा त्याच्या आधीन होउ नये.\nसूर्य हा आपला स्वामी आहे. त्यात ब्रम्हतत्व आहे, पण तो एकटाच नाही असे अनेक सूर्य आहेत. त्याला प्रजापतीचा मुलगा म्हटले आहे. इथे अनेक ब्रम्हांडांची कल्पना मांडली आहे. ब्रम्ह ही जी एक महान शक्ती आहे ती अनेक सूर्यांना शक्ती देते. ब्रम्हदेवाचा दिवस व रात्र असे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यात तथ्य आहे. आजकाल विश्वाचे वय शास्त्रज्ञ सांगतात. त्याचा संबंध या दिवस रात्रीशी सांगतात. वातावरणाचा जो पट्टा भोव��ाली आहे त्याबद्दल माहिती दिली आहे. यालाच काही लोक विष्णूरूप म्हणतात. परवाच एक माहितीपट पाहिला ज्यात तुम्ही वाहनातून वर जाउन वातावरणाचा पट्टा अनुभवू शकता. हा थर आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवतो.\nनचिकेताच्या गोष्टीने या उपनिषदाची सुरूवात होते. नचिकेताचे वडील त्याचे दान मरणाला करतात. तेव्हा नचिकेत यमाकडे जातो. त्याला यमाची भेट हाण्यास ३ दिवस थांबावे लागते, म्हणून यम त्याला वर देतो. या बदल्यात नचिकेत त्याला मरणानंतर काय होते याबद्दल प्रश्न विचारतो. यम सुरूवातीला उत्तर द्यायचे टाळून त्याला बरीच प्रलोभने दाखवतो. पण नचिकेत पिच्छा सोडत नाही.\nयमाने स्वर्गाची व्याख्या केली आहे. हा वातावरणाचा सर्वात वरचा पट्टा - त्याला द्यू लोक असेही म्हणतात. इथे आनंद आहे. मरण नाही. प्राणमय, मनोमय व विज्ञानमय देह इथे प्रवेश करतात. हे सर्व वायुरूप असतात.\nआत्मा कसा असतो - हे परत काही श्लोकात सांगितले आहे. तो बघण्यासाठी श्रेयस व प्रेयस मधील श्रेयस घ्यावे. विद्या व अविद्येचा समतोल ठेवावा. आत्मा हा अणूहून अणू असतो तसाच ब्रम्हांडाएवढाही असतो. नचिकेत अग्नीची उपासना करावी. आवश्यक तेवढ्या गोष्टी घेउन(खाणे, पिणे) उपासना करावी. जास्त हव्यास करू नये. शब्द, रूप, रस, रंग रहित असा आत्मा आहे. त्याची नेमकी जागा दाखवता न आल्याने त्याला गूढात्मा असेही म्हटले आहे.आत्मा ही एक शक्ती आहे. निर्जिव वस्तूत आत्मा आहे पण जीव नाही. सजीव वस्तूत दोन्ही असते. ओम हे परम आहे. अक्षर आहे तसेच शब्द आहे. ते ब्रम्हपद आहे. हे परम तत्व कोठून आलेले नाही ते अनादि अनंत आहेच. चिरंतन तत्व आहे. म्हणून सनातन, पुराण आहे.\nआत्मज्ञानाचा अनुभव ---सूक्ष्म देहालाच आत्मज्ञान प्राप्त करून जड देहाला देता येते. हे झालेले ज्ञान शब्दात वर्णन करता येत नाही. निर्गुण, आनंदमय अशी ही अवस्था असते. आत्मा सर्व शरीरात आहे पण त्याला शरीर नाही. आतमज्ञान नुसत्या बुद्धीने, तत्वज्ञानाने होत नाही. शुद्ध वागणूक ठेवून मन व पंचेंद्रिये शांत केली की शक्यता वाढते. प्रत्येकाला तरीही हे ज्ञान होईल असे सांगता येत नाही. ज्याला आत्मज्ञान होते तो आत्म्याबद्दल जाणतो पण तो स्वतच आत्मा झाल्याने इतरांना सांगू शकत नाही. (या संदर्भात दीपस्तंभ मधले काही लेख वाचलेले आठवतात. त्यात बरीच चरित्रे आहेत ज्यांना आत्मज्ञान झाले होतो. त्यानीही हा अनुभव वर्���न करता येणार नाही असे म्हटले होते पण त्याचबरोबर तेजाचे दर्शन झाले असे म्हटले आहे. विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस). आत्मा शरीरात रहातो व ११ दारांनी ब्रम्हाशी मंपर्क करू शकतो. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी ती ११ दारे. परमात्मा हा शुद्ध असतो. शरीरात प्राण व अपान हे दोन वायू आहेत. प्राण वर नेतो व अपान खाली नेतो. आत्मा, जीव व मन असे तीन नचिकेत वर्णन केले आहेत.\nशरीरातील आत्मतत्व - आत्मा याला शरीराची मर्यादा असते. बाहेर जे ब्रम्ह पसरलेले असते ते अमर्याद असते. सर्व आत्मे मिळून परमात्मा बनतो. परमात्मा व ब्रम्ह मिळून परब्रम्ह होते. ब्रम्हज्ञान झाल्यावर परत जन्म नाही. मनुष्यजन्मातच हे ब्रम्हज्ञान होउ शकते म्हणून मनुष्यजन्म व त्यात केलेली कर्मे महत्वाची. स्वच्छ दर्शन फक्त मनुष्यलोकात होते. मेल्यावर पितृलोकात ब्रम्ह स्वप्नासारखे दिसते. स्पष्ट दिसत नाही व कमी समाधान मिळते. गंधर्वलोकात पाण्यातील प्रतिबिंबासारखे दिसते व ब्रम्हलोकात सावलीसारखे दिसते.\nआत्मज्ञानहे चैतन्य लहरीरूपात आहे. ते कुठुन मिळते ते वर्णन काही श्लोकात केले आहे. यासाठी अश्वत्थ वृक्षाचे रूपक घेतले आहे. गीतेतला श्लोक उर्ध्वमूल अधशाख इथ आहे. वर मूळ व खाली शाखा असा हा सर्वव्यापी वृक्ष आहे. आपल्या शरीरात मेंदूतून चैतन्य सर्व पेशींपर्यंत पोचते. पृथ्वीवर सूर्याच्या मुळे शक्ती येते. मूळ नक्षत्राशी आकाशगंगेचे केंद्र आहे. तेथून ग्रह तारे यांना चैतन्य मिळते. आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक आकाशगंगा आहेत त्यांना ब्रम्हापासून चैतन्य मिळते. मला हा भाग व हे रूपक फार आवडले. कारण हे सगळे पटते.\nब्रम्ह---अनेक आकाशगंगा---प्रत्येकात लाखो ग्रह तारे----अगणित जीव सृष्टी,मनुष्य---अनेक पेशी असा हा चैतन्याचा प्रवास होतो. या चेनमध्ये ब्रम्ह हा सर्वात मोठा अश्वत्थ, त्याखाली अनेक आकाशगंगांचे अश्वत्थ, त्याखाली अनेक ग्रह तारे त्यापासून चैतन्य मिळवणारे अगणित जीव आणि शेवटी आपल्या शरीरातील अश्वत्थ जो मेंदूपासून चैतन्य घेतो.\nगेल्या काही वर्षात आकाशगंगा व कृष्णविवरांबद्दल बराच अभ्यास होत आहे व माहिती मिळत आहे.\nआपण कसे आलो - किंवा हे जग कसे तयार झाले याबद्दल पुढे माहिती दिली आहे. सुरूवातीला एक ब्रम्हतत्व होते. आकाश आणि वायू मिळून अंभ तयार झाले. त्यानंतर मरिची(तारे) म्हणजे तेज तयार झाले. हे तेज शुद्ध आहे. शुद्ध तेज मरत नाही म्हणून ते अमर आहे. मग पाणी व पृथ्वी तयार झाले. त्यातून पुढे सजीव देह तयार झाले. मग पंचमहाभूतांच्या सहाय्याने शरीरे निर्माण झाली. मुरूवातीला जो अभू होता त्याच्यापलिकडे काय आहे ते सांगता येत नाही. मरिची मधून तारे नष्ट होणे व परत तयार होणे चालू असते, त्यातून गँस तयार होतो तोच अंभ. (हे बिग बँंग थिअरी मध्ये आपण बघतो). या क्रियेत अनेक वस्तू तयार होतात. वस्तू या अणू रेणू पासून बनतात व अणू रेणू परममहान(परमतत्वापासून) पासून बनतात. थोडक्यात या परमतत्वाला आपण अनेक रूपात पहातो. ( वी आर चिल्ड्रन आँफ स्टार्स ही डाँक्युमेंटरी हे छान एक्सप्लेन करते.) हे सगळे पाणी, तेज, अग्नि यातून निर्माण झाले.चैतन्य ही मूलभूत शक्ती आहे. सुरूवातीला जे परमतत्व होते ते हलल्यावर सगळे जग निर्माण झाले. प्रथम त्याचे दोन भाग झाले. हे भाग एकमाकांचे पूरक होते जसे गार गरम, व्यक्त अव्यक्त, उमा काली, प्रकाश अंधार इ. हे दोन भाग एकत्र केले तर शिवतत्व दिसेल पण तेव्हा हे जग नष्ट होईल.\nपृथ्वीचे आयुष्य -एका कल्पात १४ मनु(४३२ कोटी सौरवर्षे) सांगितले आहेत. सध्या काहीतरी ९-१० वा मनु चालला आहे. म्हणजे प्रलयाला अजून बरीच वर्षे आहेत. हे पुराणांमधे जास्त सांगितले आहे. त्यानंतर परत सगळे नष्ट होउन परत नव्याने सुरू होते. सध्या ब्रम्हांड प्रसरण पावत आहे. सगळे ग्रह तारे, आकाशगंगा हे एकमेकांपासून दूर जात आहेत. तरीही एकमेकांना धरून आहेत. काही ठराविक काळानंतर हे सगळे कोलँप्स होईल परत एका बिंदूत जाईल व पुन्हा नव्याने सगळे तयार होईल. अशी अाकुंचन प्रसरणाची क्रिया या ब्रम्हांडाची सतत चालू राहील.\nमनुष्य बसलेला असताना आत्मा दूर जाउ शकतो. झोपलेला असताना जड देहाशी संपर्क ठेउन बरात दूर जाउ शकतो. यावेळी त्याचे देहाशी संधान किंवा संबंध असतो.\nप्राणमय देह - पृथ्वीवर हिंडतो.\nमनोमय देह - हा वातावरणात कितीही उंच व गुरूत्वाकर्षणाच्या टप्पयात कुठेही जाउ शकतो.\nविज्ञानमय देह - परग्रहावर जाउ शकतो.\nआनंदमय देह - ग्रहमालेच्या पलीकडे जाउ शकतो.\nया सगळ्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते पण आपण वरीच उदाहरणे बघतो ज्यांना असे अनुभव येतात. हे सगळे सिद्धिने प्राप्त होते.\nमृत्यूनंतर काय होते याबद्दल पुढे बरेच श्लोक स्पष्टीकरण देतात. आत्मा मरणानंतर जडशरीरातून चार कोष घेउन बाहेर पडतो व नवीन अन्नमय क��षात शिरून परत जन्म घेतो असे सांगितले आहे. देह गेल्यावर जीव आत्म्यात मिळून भोवतीच्या ब्रम्हात विलीन होतो. जीव बाहेर पडण्यासाठी १०१ वाटा असतात. त्यातील डोक्याकडून बाहेर जातो तो ब्रम्ह होतो. आपल्या पूर्वकर्मफलांचे गाठोडे आपण घेउन जातो. काही देहांचे स्वामी शरीर धारणेसाठी एखाद्या योनीत जातात तर काही स्थिर अणूंच्या मागे जाउन ब्रम्हरूप होतात. प्राण हे प्राणमय देहाशी, वासना मनोमय देहाशी, आणि कर्म विज्ञानमय देहाशी निगडीत असतात. आतिसूक्ष्म किंवा अतिमहान असे रूप घेणे शक्य असते.\nमेनी मास्टर्स मानी माईंडस या पुस्तकात एका डाँ ने त्याच्या पेशंटचे अनुभव दिले आहेत. त्यातले लोकांचे अनुभव व आपल्या या उपनिषदात सांगितलेल्या गोष्टी खूप जुळतात. आता त्यांनी आपली फिलाँसाँफी वाचून फिक्शन लिहिले का खरेच पेशंटनी पुनर्जन्माचे अनुभव सांगितले माहित नाही. मृत्यूनंतर काही लोकांना गेलेला माणूस दिसतो तो त्याच्या लकबीसकट, गुणधर्मासकट दिसतो. हा वायुमय देह असतो व तो सूक्ष्म वा मोठे रूप घेउ शकतो. साधारण ३ पिढ्या इतका वेळ परत जन्म घ्यायला लागू शकतो म्हणून श्राद्धात तीन पिढ्यांचे स्मरण करतात.\nहे सगळे वाचल्यावर असे वाटले की पुनर्जन्म, त्यासाठी पाप पुण्याचा हिशोब हे सगळे फार क्लिष्ट आहे समाज सुरळीत चालावा म्हणून घातलेले हे नियम असावेत. पण त्याच वेळेला इजिप्शिअन संस्कृतीतील याच कल्पना आठवल्या. तसेच डी एन ए मध्ये किती माहिती साठवलेली असते व ती पुढच्या पिढीत ट्रान्सफर होते हेही आठवले. माणूस हा सगळीकडे जर सारखा तर इतर धर्मात या कल्पना का नाहीत असाही प्रश्न पडतो. बघू सायन्स काही दिवसांनी याची उत्तरे देइल याची मला खात्री आहे. सध्या चाललेले अँस्ट्राँनाँमीचे संशोधन व मेंदूवर चाललेले संशोधन यातून नक्कीच काहीतरी उत्तरे मिळतील.\nइतर उपनिषदे भाग ३ मध्ये....\nवेदातील विज्ञान .......भाग १\nवेदातील विज्ञान .......भाग १\nआपण आता २१ व्या शतकात आलोत. रोज नवीन शोध, टेक्नाँलाँजी याला आपण सामोरे जातो. या सगळ्यावर मात करणारे आजारही आपण बघतो. संशोधन हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आपण बघतो आहोत. त्याच्या सहाय्याने अनेक कोडी आपण उलगडतो आहोत. या सगळ्यात आपण कोण, कोठून आलो हा शोध अजून लागला नाही. आपल्या उत्पत्तीच्या मुळाकडे आपण जात आहोत पण नक्की उत्तर अजून सापडलेले नाही. काही वर्ष���त ते नक्की सापडेल असे आताच्या संशोधनाकडे पाहून वाटते.\nया सगळ्या चर्चेत -आपल्या वेदात सगळे दिले- आहे हे वाक्य खूपदा ऐकायला येते. हे सतत ऐकून उत्सुकतेपोटी मी उपनिषदाबद्दल वाचायला सुरूवात केली. मला कधीही कुठल्या स्वामी, गुरू यांचे प्रवचन ऐकताना कंटाळा येतो. तेच तेच ऐकल्यासारखे वाटते. चांगले वागा हे सांगण्यासाठी एवढी उदाहरणे देतात की बस. शेवटी परिस्थिती आणि तेव्हा सदसदविवेक बुद्धीने घेतलेले निर्णय महत्वाचे. हे निर्णय घेण्यात संस्कार, त्या व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती या सगळ्यंाचा वाटा असतो. त्याला एक माप लावता येत नाही. या सगळ्यात बरेच वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात, चुका होतात पण हेच जीवन आहे असे वाटते. अर्थात याला काही अपवाद आहेतच. काही प्रवचने खूप छान असतात पण अगदीच थोडी. मला त्यापेक्षा पुस्तके वाचणे आवडते.\nआपल्याकडे का कुणास ठाउक अध्यात्म या विषयाचा खूप बाउ केलेला आहे. हा विषय, त्यावरची पुस्तके, चर्चा हे सगळे ५० नंतर करायचा विषय आहे असे समजले जाते. असे असण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या लेव्हल्स वर ही माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. बाहेर रहाताना अथवा भारतातच वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी संबंध येतो. तेव्हा आपल्या धर्माबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे. इंटरनेटवर बरीच माहिती असते पण थोडक्यात असे काही नसते. आता बरीच मंडळी म्हणतील की आम्ही कुठलाच धर्म पाळत नाही मनुष्यधर्म पाळतो, असे असले तरी माहिती असणे आवश्यक आहे किंवा एखादी सर्वमान्य वेबसाईट असणे आवश्यक आहे. अगदी शाळेपासून आपला व दुसरे मानतात तो धर्म याबद्द्ल माहिती असणे आवश्यक आहे. आणि त्याबद्दल आदर असायला हवा. तसे बघता सगळ्या धर्मात सगळ्यांशी चांगले वागा असेच सांगितले आहे तर प्रत्येक युद्ध हे बहुदा धर्मयुद्धच का असते हे न सुटलेले कोडे आहे. आजकाल जगात जे चालले आहे ते बघितले तर या गोष्टीची गरज नक्की जाणवेल.\nसायन्स चँनेल वरच्या या फिल्म्स बघितल्या की बराच विचार केला की शास्त्रज्ञांची व धाडसी लोकांची कमाल वाटते. आता अवकाशात जाउन चक्क आपला ग्रह बघता येतो. गणिताच्या सहाय्याने अनेक तारे अभ्यासता येतात. पुढच्या वर्षी नासा अँस्ट्राँईड वर उतरणार आहे. वातावरणाचा थर तिथे जाउन अभ्यासता येतो. आपली सूर्यमाला व इतरांचा अभ्यास चालू आहे. शेवटी खरे तर आपण कसे आलो हा विचार केला तर घाबरायलाच होते. पण हळूहळू हे सगळे आपल्या कथा पुराणाशी कुठेतरी मेळ खाते. बरेच साहित्य हे कोड भाषेत असल्याने त्याचे अर्थ लागत नाहीत. इतर देशात पण जुने दस्तऐवज सांकेतिक भाषेत आहेत. धर्मवेड्या लोकांपासून लपविण्यासाठी हे करावे लागे. त्यामुळे वेगवेगळे अर्थ निघतात व वाद होतात.\nआजकाल अध्यात्म व विज्ञान या गोष्टींची सांगड घालणारे बरेच दिसतात. माझ्यासारखी काही मंडळी असतात त्यांना काहीतरी सिद्ध केलेले असले की त्यावर विश्वास बसतो. काही लोकांना जुन्या ग्रंथांवर पूर्ण विश्वास असतो. बरेच लोक या अशा पुस्तकांच्या विरोधात असतात. त्यांचे म्हणणे असते की शोध लागल्यानंतर ही पुस्तके लिहिली गेली तेव्हा हे सगळे जुळवून लिहिले आहे, कुठुनतरी अर्थ लावायचा आणि शोधांशी सांगड घालायची. मग मी जुन्या लोकांनी लिहिलेले वाचले (शोध लागण्यपूर्वीचे) तर दोन्हीत बरेच साम्य आढळले. अँस्ट्राँनाँमी वर हल्ली मी खूप फिल्म्स पाहिल्या आणि मग आपले जुने ग्रंथ व आता लागणारे शोध यात नाते आहे असे जाणवू लागले. हल्ली इतक्या प्रकारचे रिसर्च चालू आहेत की येत्या काही वर्षात आपण कोण, कसे आलो, विश्व कसे निर्माण झाले याची उत्तरे नक्की मिळतील असे वाटते. अजून काही वर्षात वेदातील विज्ञान व शोधातील विज्ञान एक होईल असे मला नक्की वाटते. भारतात निदान एखाद्या विद्यापीठात यावर व्यवस्थित संशोधन व्हावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित व्हायला पाहिजेत. तरच हे वेदात सगळे होते हे म्हणणे सिद्ध होईल. नुसते म्हणणे काही कामाचे नाही. पाश्चिमात्य जगात शोध लागले तरी ते सगळ्या जगाला उपयुक्त असतातच पण जर भारतीयांनी काही भर घातली तर आपल्या पूर्वजांच्या कष्टाचे चीज होईल हे नक्की.\nकाल टी व्ही वर मेलिँडा गेट्स ची मुलाखत पाहिली. मिळकतीतील बराच हिस्सा त्यांनी दान केला आहे. अमेरिकेतील शिक्षणमान खाली घसरले आहे, मुले काँलेजला कमी प्रमाणात जातात म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात मदत करायचे ठरवले आहे. टीचर चांगली तर मुलांना शिक्षणात रस वाटतो म्हणून त्या दिशेने सुधारणेला सुरूवात केली आहे. टीचर ट्रेनिंग सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. मला खरेच कौतुक वाटले, एवढा पैसा दान करणे सोपे नाही. आणि तो बरोबर ठिकाणी दान होतो का नाही हे बघणे फार आवश्यक आहे. गेट्स फाउंडेशन दोन्ही करत आहे.\nयावर मैत्रिणिशी बोलत होते. ती एका ���ाळेत शिकवते. तिच्या वर्गातला एक मुलगा तिच्याशी बोलत होता.\nमुलगा - मी जर हा आठवडाभर नीट वागलो तर मला वीक एण्डला माझ्या वडिलांकडे जायला मिळणार.\nटीचर - हो का...(तिला कल्पना आली की हा विभक्त कुटुंबातला आहे).\nमुलगा - मला ३ डँड आहेत\nटीचर - काय (धक्का बसलेला न दाखवता)\nमुलगा - मी माझ्या आईकडे रहातो. आई गँरी बरोबर रहाते, म्हणून तो माझा एक डँड. मी, आई, गँरी, सुझान . जँक असे आम्ही रहातो. सुझान व जँक ही गँरी ची मुले आहेत.\nटीचर - मग तुझा डँड...\nमुलगा - तो दुसरीकडे रहातो. टाँम व बाँब एकत्र रहातात. म्हणून ते माझे अजून २ डँड.... मी,आई, गँरी, सुझान व जँक असे एक घर व मी, डँडी व बाँब हे एक घर आणि मला दोन्हीकडे रहायला आवडते.......\nटीचर - वा छान......मग नीट वाग म्हणजे तुला जायला मिळेल तिकडे. ( ती कल्चरल शाँक मध्ये)\nहा मुलगा वय वर्षे ६, आणि हे सगळे स्पष्टपणे बोलतोय.....काय हे कल्चर.......आजच्या पुढारलेल्या देशातील....\nअमेरिकेत वरेच ठिकाणी हे अगदी काँमन आहे. आई वडील विभक्त, मुले काही दिवस आईकडे काही दिवस वडिलांकडे. अभ्यास हा महत्वाचा नाही..त्यांना आई, वडील भेटणे व त्यांचा सहवास महत्वाचा वाटतो. होम वर्क ला महत्व कमी दिले जाते. मुलांच्या नजरेतून पाहिले तर बरोहर वाटते कारण ५-६ वर्षाच्या मुलांचे विश्व हे आई, बाबा, बहिण, भाउ यात गुंतलेले असते. साहजिकच अभ्यासाकडे कमी लक्ष दिले जाते. मोठेपणी जर घर पक्के नसेल, सतत वेगळ्या घरात रहावे लागले तर मुलांना आवडत नाही. या सगळ्याचा शेवटी शिक्षणावर परिणाम होतो.\nमुलांना पटकन स्वताच्या पायावर उभे रहायचे असते व स्वातंत्र्य व स्टेडी आयुष्य हवे असते. मग जेमतेम हायस्कूल करून मुले स्वताच्या पायावर उभी रहातात व काँलेज दूर रहाते. अर्थात या परिस्थितून शिकणारी पण खूप मुले आहेत. हुशार पण आहेत पण जनरल चित्र असे दिसते.....\nएक मात्र खरे, सोसायटीत आसा प्रकार बरेच ठिकाणी घडतो म्हणून मुलांना सगळे माहित असते. लपवाछपवी नाही, कोणी हसतही नाही. आपल्याकडे ओपनली कोणी बोलत नाही कारण सोसायटी वेगळी आहे.... आजकाल सगळे प्रकार मात्र चालू असतात. एखाद्याला २ डँड असू शकतात. २ आया असू शकतात. सगळे मान्य आहे.\n५-६ वर्षाच्या मानाने केवढी ही गुंतागुंत......आणि आपण म्हणतो लहानपण दे गा देवा.... लहानपण किती सुखाचे...\nआमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात व अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आ��वड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.\nमागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.\nशूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.\nललत, यमन, मालकंस, दरबारी व भैरवी हे राग घेतले होते.\nललत गाणे २ - यमन माहिती\nनिगाहे मिलानेको जी चाहता है\nबंदिश मुख मोर मुख मोर\nतू छुपी है कहा\nझनक झनक - भैरवी माहिती\nतू गंगा की मौज मै\nअंदमान चे ’काळे पाणी’...........\nअंदमान चे ’काळे पाणी’...........\nसावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.\nअंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ सा��� हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.\nइथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.\nसंध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे. ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांनी इथेच लिहिले असे म्हणतात. http://www.youtube.com/watch\nनंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.\nदुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.\nनंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे. संध्याकाळ��� प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.\nशेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.\nकाही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.\nसकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.\nय़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर\nय़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर\nयलोस्टोन व ग्रँड टिटाँन ही दोन नँशनल पार्क बघण्याचा बरेच दिवस विचार चालू होता. शेवटी गेल्या ���हिन्यात हा योग आला. भारतातून आलेले पाहुणे आमच्याबरोबर होते. आमच्याकडे ३ दिवस व चार रात्री एवढाच वेळ होता. त्यासाठी बराच विचार करून ही ट्रीप आखली आणि भरपूर गोश्टी बघितल्या. तुमच्याकडे जर असाच कमी वेळ असेल तर तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल. इथे इतके निसर्गाचे चमत्कार आहेत की ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले.\nयलोस्टोन हे अमेरिकेतील पहिले नँशनल पार्क. १८७२ मध्ये ते सुरू झाले. मोन्टँना, वायोमिंग व आयडाहो स्टेट ची बाँर्डर याला लाभली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीवर ते वसलेले आहे. ज्वालामुखीची इतर ठिकाणे समुद्र किंवा डोँगर अशा जागी आहेत पण ह्या ज्वालामुखीच्या बाजूला सगळी जमीन आहे, हे त्याचे वेगळेपण आहे. इथला व्होल्कँनिक खडक rhyolite आहे ज्यात सिलिका भरपूर प्रमाणात आहे.\nहा पार्क चा नकाशा आहे ज्यावर अंतरे व ठिकाणे दाखवली आहेत. इथे स्पीड बराच कमी असतो हा लक्षात ठेवावे. वाटेत खाणे गँस याची सोय छान आहे. सिझनच्या सुरूवातीला वा हवा बिघडल्यास रस्ते तात्पुरते बंद करतात.\nवेस्ट यलोस्टोन मध्ये राहिल्यास मध्यवर्ती पडते हे नकाशावरून लक्षात येइल. या पार्कच्या वेबसाइटवर भरपूर माहिती दिली आहे ती जाण्यापूर्वी वेळ काढून जरूर वाचा.\nथर्मल फिचर्स - जगातील सर्वात जास्त थर्मल फिचर्स या गायजर बेसिन मध्ये आहेत. ३०० पेक्षा जास्त गायजर्स इथे आहेत. गरम पाण्याचे झरे, वाफेची कुंडे भरपूर आहेत.\nओल्ड फेथफूल दर ९० मि ने उडतो.\nगायझर - यासाठी उष्णता, पाणी, प्लंबिंग सिस्टीम व खडकातील फटींची गरज असते. खडकातून पाणी आत झिरपते. आत खूप जास्त उष्णता असल्याने पाणी उकळते. उकळत्या पाण्यमुळे खडकातील सिलिका बाहेर पडते व सिमेंट पाईप सारखे बारीक पाईप तयार होतात. या गोष्टीला बरीच वर्षे लागतात. वरून पावसाचे, बर्फाचे पाणी आत साठते. साठलेल्या पाण्याचे प्रेशर त्यात भर घालते. उष्णतेमुळे पाणी उकळून वाफ तयार होते व ती पाण्याला वर खेचते. अगदी सरफेसजवळ वाफेच्या खूप प्रेशरमुळे पाणी उंच उचलले जाते व हवेत उडते. प्रेशर कमी झाल्यावर इरप्शन थांबते. ओल्ड फेथफुल हा इथला सगळ्यात प्रेडिक्टेड गायझर. याचे कारण म्हणजे तो थोडा लांब आहे इतरांपासून म्हणून त्याच्या प्लंबिंग सिस्टीम मधे फारसा बदल होत नाही.\nया एरिआत लहान मोठे आनेक गायजर्स आहेत. एकाच खडकातून निघाले तरी प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आ��ेत. स्टीमबोट सगळ्यात मोठा आहे. याची माहिती वाचून जर ते पाहिले तर जास्त मजा येइल. नुसते पाहिले तरी सुंदर आहेत.\nहाँट वाँटर स्प्रिंग्ज हे तयार होताना खाली प्लंबिंग सिस्टीम नसते. खालचे गरम पाणी वर व वरचे खाली असे कन्व्हेक्शन करंट मुळे पाणी उडते. याच्या बाँर्डरला मिनरल्स साठून लेस सारखा पँटर्न तयार होतो. पाणी जेवढे क्लिअर तेवढे जास्त गरम. या गरम पाण्यात वेगवेगळे बँक्टेरिआज, अल्गी वाढतात. ते पाण्याला विविध रंग देतात. क्तिअर, पिवळा, केशरी, निळा, हिरवा असे मस्त रंग दिसतात.या मायक्रोआँरगँनिझम्स वर इतर प्राणी वाढतात व एक प्रकारची फूड चेन तयार होते.\nग्रँड प्रिझमँटिक स्प्रिंगचा हा एरिअल व्ह्यू. सगळ्यात मोठा स्प्रिंग. याचा फोटो काढायचा असेल तर बाजूच्या टेकडीवर जावे लागते. लांबचा ट्रेक आहे पण वरून छान दिसते. आम्ही पार्ट बाय पार्ट फोटो काठावरून काढले.रूंदी व खोली दोन्हीत याचा पहिला नंबर आहे.\nमड पाँटस ही या पार्कमधील अँसिडिक फिचर्स आहेत. जिथे पाणी कमी असते तिथे ही दिसून येतात. काही मायक्रोब्स हायड्रोजन सल्फाइड एनर्जी म्हणून वापरतात. ते या गँसचे विघटन करून सल्फ्युरिक अँसिड बनवतात. हे अँसिड कडेच्या खडकाचे रूपांतर मातीत करते. या अोल्या मातीतून बरेच गँसेस बाहेर पडतात त्यामुळे बुडबुडे दिसतात. पाण्याचा साठा व हवामान यावर याची कन्सिस्टन्सी अवलंबून असते.\nफ्युमारोल्स जिथे पाणी कमी असते तिथे आतील उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते व ती बाहेर पडते. कधी कधी त्यातून आवाज येतो. जो एका डोंगरावर नीट ऐकता येतो. हिसिंग माउंटन वर तो ऐकता येतो.\nया एरिआत आले की एकदम रहस्यमय वाटायला लागते. वाफ येत असते मधेच पाणी उडत असते. वेगवेगळे आवाज व वास यात असतात. डोळे, नाक कान सगळे बिझि असतात.\nमँमथ हाँट स्प्रिंग्ज - हे या पार्क मधले अजून एक थर्मल फिचर आहे. इथले खडक लाइम स्टोन या प्रकाराचे आहेत. पाणी वर येताना त्यात खूप विरघळलेले कँल्शिअम कार्बोनाट असते. वरती आल्यावर कार्बन डायआँक्साइड रिलिज होतो व कँल्शिअम कार्बोनाटचे थर साठतात.स्वच्छ पांढरे ट्रँव्हर्टाइन तयार होते इतके पांढरे की डोळ्याने नुसते बघताना त्रास होत होता. खडकावरून संथ व एका वेगात पाणी वहात असते. जिथे उतार नसतो तिथे छोटे पूल तयार होउन त्यात पाणी साठते व मस्त निळसर पाणी दिसते. पांढरा पिवळा व केशरी रंग दिसतात. अर���थात हे रंग त्यात वाढणारे बँक्टेरिआ देतात. यातील काही टेरेसेस ड्राय दिसल्या पण इथे कधीही परत त्या लाइव्ह होतात त्यामुळे पुन्हा तुम्ही जाल तर वेगळे चित्र दिसते. हे बदल यलोस्टोनमध्ये सगळीकडे दिसतात. जमिनीखोली जे बदल होतात, शेकडो छोटे भूकंप होतात त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलतो व पाणी वेगळ्या पध्दतिने बाहेर पडते\nइथल्या फायरहोल रिव्हर मध्ये एवढे गरम पाणी व सिलिका मिसळते की ती थंडीत गोठत नाही.\nकाँटिनेंटल डिव्हइड- ही लाइन पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरवते. घराच्या कौलावर पडलेले पाणी जसे २ भागात वाहून जाते तसेच काँटिनेंटल डिव्हइड पाण्याची विभागणी करतो. ही लाइन डोंगरमाथे ठरवतात. यलोस्टोन मध्ये या डिव्हाइडच्या उत्तरेला पडलेला स्नो. पाउस हा झरे, नदी च्या रूपात अँटलँंटिक ओशन ला मिळतो तर साउथचे पाणी पँसिफिक ओशनला मिळते. काही झरे असे आहेत की त्याचे पाणी दोन्हीकडे जाते कारण ते लाइन क्राँस करतात.\nलाँगपोल ठ्रीज - सध्या पार्कात या प्रकारची झाडे ८० टक्के आहेत. त्याच्या उंचीवरून हे नाव पडले आहे. वाटेत ठिकठिकाणी ही झाडे पडलेली दिसतात. ती न उचलता तशीच डिकंपोज होउ देतात. नवीन झाडे पण खूप दिसतात. त्याची लागवड रेंजर्स करत नाहीत तर नटक्रँकर नावाचे पक्षी करतात. ते आपल्या घशात डझनभर पाइन कोन्स ठेवू\nशकतात.उडताना वाटेत काही पडतात. हिवाळ्यासाठी हे कोन पक्षी जमिनीत लपवून ठेवतात. थंडीत त्यांना ते परत बरोबर सापडतात. त्यांनी खाउन जे उरतात त्यात नवी लागवड होते. अस्वले पण हा मेवा शोधून खातात. याशिवाय काही कोन्स झाडांना चिकटवल्यासारखे असतात. मेणासारख्या पदार्थाने ते चिकटलेले असतात. जंगलात जेव्हा आगी लागतात तेव्हा वरचे आवरण वितळते व ते बाहेर येतात. किती योजनाबद्ध रीतीने लागवड होते पहा....\nवन्यजीवन - या पार्क मध्ये माउंटन गोट, बायसन, कोल्हे, अस्वले, मूस, हरिणे दिसतात. आम्हाला अस्वल मात्र बघायला मिळाले नाही. त्यासाठी लमार व्हँलीत अगदी सकाळी किंवा अंधार पडताना जावे लागते. अधूनमधून ट्रँफिक जँम करायला या प्राण्यांना आवडते.\nग्रँड कंनिय़न अाँफ यलोस्टोन\nअनेको वर्षापूर्वी ज्वालामुखी व त्यानंतर ग्लेसिएशन या मुळे ही कँनिअन तयार झाली असे म्हणतात. वरेच पेंटर्स इथे जागोजागी तुम्हाला दिसताल. आर्टिस्ट पाँइंट मस्ट सी. इथला खडक पिवळा दिसते. हा रंग सल्फरचा नसून आयर्न आँक्���ाइडचा आहे असे जिआँलाँजिस्ट म्हणतात. यावर अजून अभ्यास चालू आहे. या एरिआत अप्पर व लोअर फाँल्स आहेत दोन्हीही न चुकवावे असे. थोडे खाली उतरावे लागते दमछाक होते पण व्ह्यू जबरदस्त. लोआर फाँल पाशी २ छोटी ग्लेशिअर्स पण दिसतात. या सर्व ठिकाणांचे सौंदर्य कँमेरा वंदिस्त करू शकत नाही तेव्हा शक्य तितके डोळ्यात भरून घ्या व मनात साठवा. पाण्याचा फोर्स व बाजूचा निसर्ग दोन्ही नजर खिळवणारा.\nपूर्वी पेंटर्सनी इथली चित्रे काढून काँंग्रेस मध्ये प्रेझेंट करून इथे पार्क करायचा आग्रह धरला होता. कलाकारांचे असेही योगदान महत्वाचे आहे.\nपेट्रीफाइड फाँरेस्ट पूर्वी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची झाडे होती. आता जास्त करून लाँगपोल ट्ीज दिसतात. या गोष्टीचापुरावा हे फांरेस्ट देते. व्होल्कँनिक अँशखाली, चिखलाखाली बरेच वर्षापूर्वी ही झाडे गाडली गेली. अाँक्सिजनची कमतरता व झाडांनी शोषलेले सिलिका यामुळे या झाडांचे फाँसिल्स बनले. आता इरोजन मुळे जेव्हा वरचे लेअर्स निघाले तेव्हा ही झाडे दिसली व लाखो वर्षापूर्वींचा इतिहास डोळ्यापुढे आला. जवळपास १०० जाति इथे दिसल्या आहेत. याचा एक नमुना आम्ही मँमथ व्हिजिटर सेंटर च्या बाहेर पाहिला. आता कुंपण घालून ठेवले आहे कारण लोकांनी तुकडे पळवायला सुरूवात केली.\nलेक मध्ये असे गरम पाण्याचे गायझर्स दिसतात.\nयलोस्टोन लेक हे लेक भूकंपाचा इफेक्ट ने बनलेले आहे. इतके मोठे आहे की त्याला समुद्र म्हणावे असे वाटते. पूर्ण फोटो काढणे अशक्य. समोर मस्त बर्फाच्छादित शिखरे दिसतात. पाण्याचा रंग सुंदर आहे. या लेक मध्ये बोटिंगची सोय आहे.\nयाच्या बाजूला वेस्ट थंब गायजर्स आहेत. वरती लेकचे गार पाणी व खाली गरम पाण्याचे झरे दिसतात. अगदी खोल हिरवे निळे पाण्याचे पूल इथे दिसतात.\nलोअर फाँल विथ ग्लेशिअर\nखोल स्प्रिंग वेस्ट थंब गायझर बेसिन\nशक्यतो वेस्ट साइडला हाँटेल चे बुकिंग करावे. आत मिळाले तर उत्तम पण ते वर्षभर आधी करावे लागते. शेवटच्या दिवशी टिटाँन बघून तिथे मुक्काम करावा . यात खूप कमी वेळात जास्त गोष्टी बघता येतात.\nकधीही गेलात तरी थंडीचे कपडे न्यावेत. सतत बदलती हवा. टोपी, गाँगल, सन स्क्रीन मस्ट.\nपिण्याचे पाणी जवळ ठेवावे, आत कमी मिळते.... तशी सोय आहे पण ..\n२-३ दिवस असतील तर पहिल्या दिवशी - ओल्ड फेथफूल, मिड वे व बिस्किट बेसिन सकाळी व कँनिअन व्हिलेज, दोन्ही वाँटरफाँल्स संध्याकाळी करावे.\nदुसरा दिवस - मँमथ टेरेसेस, व्हिजिटर सेंटर सकाळी व लेक यलोस्टोन दुपारी करावे. वाटेत बरेच सिनिक स्टँप्स घेता येतात, वाँटरफाँल्स व वाइल्ड लाइफ बघता येते.\nहकलबेरी आइसक्रीम ची चव जरूर घ्या.\nआम्ही व आमचे पाहुणे खाणे, पिणे व अनुभवणे एवढेच ३-४ दिवस करत होतो. जोडीला गाणीही होतीच. नंतर व्हिडिओ बघताना मस्त, वाँव, किती छान ही प्रत्यकाने दिलेली दाद पुनप्रत्यताचा आनंद देत होती.\nइतके धगधगते ठिकाण असूनही, पूर्वी विनाशकारी भूकंप झालेले असूनही सध्या अनेक नयनरम्य गोष्टी आणि निसर्गाचे चमत्कार इथे अनुभवायला मिळतात. शक्य असेल तेव्हा या अदभूत सफरीचा अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यावाच.\nग्रँड टिटोँन पुढील भागात......\nआपण लहानपणापासून चंद्र, तारे, सूर्योदय, सूर्यास्त, नक्षत्रे ही सगळी लखलखणारी दौलत पहात मोठे होतो. चांदण्यात फिरणे हा एक मोठा आनंद देणारा अनुभव असतो. अतिशय शांत व शीतल अनुभव. गेल्या वर्षी झायान कँनिअन मध्ये तारकांनी इतके गच्च भरलेले आकाश पाहिले की बस. गावाबाहेर दिव्यांचा प्रकाश कमी असतो तेव्हा हा अनुभव घेता येतो. बर्फामध्ये पण चांदणे फार सुंदर दिसते. वेगळाच प्रकाश दिसतो व गूढ वाटते. लहानपणी मला नेहेमी वाटायचे की कायम आकाशात तेवढ्याच चांदण्या असतात. जागा बदलतात हे हळूहळू लक्षात आले. गच्चीवर उन्हाळ्यात झोपले की नक्षत्रे व त्यांचे आकार बघणे हा खेळ नेहेमी असे. ध्रुव तारा, शनि, शुक्र व मंगळ यांची तेव्हाच ओळख झाली.\nआपल्या पूर्वजांनी याच ग्रह तारे यांचा उपयोग करून मोठ्या सफरी पार पाडल्या. पिरँमिड सारखी मोठी बांधकामे करताना ही रेफरन्स साठी यांचा उपयोग झाला होता. शाळेत हळुहळु ग्रहण, आकाशगंगा, यांची ओळख झाली. खगोलशास्त्रज्ञाची माहिती झाली. या सगळ्यात गँलिलिओ ला फार महत्वाचे स्थान आहे. सूर्यमाला व ग्रहांचे फिरणे याबद्दल त्याने प्रथम माहिती दिली. त्यासाठी धर्माच्या राजकारणाचा खूप त्रास त्याने सहन केला. पण खरे शास्त्रज्ञ मागे रहात नाहीत..आपल्याकडे ही कारणे खूप दाखवली जातात संशोधन न होण्यासाठी...., सुरूवातीला या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसत नव्हता पण जसे शोध लागत गेले लाकांचा विश्वास बसू लागला. यापुढे जाउन माणसाने चंद्रावर पाउल ठेवले व या क्षेत्रात भरपूर संशोधन होउ लागले. अर्थात या क्षेत्रात अनुमानावर बरेच काही अवलंबून असत��. प्रत्यक्ष लँब नसते कारण हाय टेँपरेचर्स व एवढी हीट आपण प्रयोगशाळेत करू शकत नाही. गणिती आधार, दुर्विणीतून मिळालेले प्रकाशचित्र याच्या आधारावर सगळे चालते.\nशास्त्रज्ञाना असे लक्षात आले की आपले युनिव्हर्स एक्स्पांड होते आहे यातून बिग बँग थिअरी ची कल्पना पुढे आली. फार पूर्वी एका बिंदूपासून सुरूवात होउन सगळे विश्व निर्माण झाले असावे असा निष्कर्ष निघाला व आपण कसे तयार झालो याबद्दल बरेच विचारमंथन होउ लागले. या विषयावर सायल्स चँनेल वर खूप छान डाँक्युमेंटरीज दाखवतात. तुम्हाला मिळाल्या तर जरूर पहा. काही ब्रिटीश तर काही अमेरिकन आहेत. या डाँक्युमेंटरीज बघताना आपले वेदातील सिद्धांत आपण बघतो आहोत असे वाटते. शून्यातून ब्रम्हांड, कण कण मे भगवान, जन्म मरणाचे फेरे,नवीन काही जन्मताना जुने नष्ट व्हावे ,जन्म व मरण हे प्रत्येक गोष्टीला असतेचगैरे माझ्यासारखे लोक समोर जेव्हा काही दिसते तेव्हा त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आता विज्ञान जेव्हा आपल्या उत्पत्तीबद्द्ल शोध घेत आहे मला आपले लिहिलेले जुने खरे वाटत आहे. अर्थात हे सिद्ध करताना पण वरेच वेळा गोष्टा मानाव्या लागतात. सगळेच समोर दाखवताा येत नाही. असो या पुढच्या लेखात त्याबद्दल लिहिणार आहे.\n. आपण सगळे स्टारडस्ट आहोत असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपली आकाशगंगा ही अशी एकातयार झाली आहे. आपल्या शरीरातील सर्व एलिमेंटस ही स्टार्स पासून तयार होतातआपल्या नजरेच्या आड या चांदण्याच्या पल्याड आकाशात खूप गोष्टी घडत असतात. तारे सुद्धा जन्म मरणाच्या सायकल मधून जात असतात. आकाशात स्टार्स तयार होतात व काही (अनेको) वर्षानी नष्ट होतात. नष्ट होताना पुन्हा नव्या स्टार्सना जन्म देतात व ही क्रिया चालू रहाते. हे चक्र सतत चालू असते. सगळ्यात आधी सुरूवात कशी झाली हा प्रश्न अजूनही शास्त्रज्ञ सोडवत आहेत व काही वर्षात नक्कीच निर्णयाप्रत पोचतील ही मला आशा आहे. हे ग्रह तारे यांचे चक्र अनेक बिलिअन वर्षांचे असते. प्रत्येकाचा काळ वेगळा असतो व तो आकारमान व इतर अनेक घटकांवर अवलंबून असतो.\nअशा प्रकारच्या प्रकाशचित्रांवरून शास्त्रज्ञ त्या स्टारबद्दल माहिती गोळा करतात. या रंगावरून वत्यातील स्पाँटसवरून त्यातीलएलिमेंटस बद्दल कल्पना येते.\nआपण नेब्युलापासून या चक्राची सुरूवात पाहू.. नेब्युला हा दाट केमिकल्स व गँसचा ढ��� अवकाशात असतो. त्याच्या अंतर्भागात घर्षणामुळे खूप हीट तयार होते.या सगळ्या प्रक्रियेत हायड्रोजन हा महत्वाचा घटक आहे. कोअर मध्ये जेव्हा हायड्रोजनचे फ्यूजन होते तेव्हा प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. प्रकाश व हीट यारूपातील ही एनर्जी बाहेरच्या बाजूला सरफेसकडे येते. यात तयार होणारे फोटाँन प्रकाश निर्माण करतात. या फ्यूजनच्या प्रक्रियेत हायर एलिमेँटस तयार होतोत. परत त्यांचे फ्यूजन होते अजून एनर्जी व नवीन एलिमेँट्सटी निर्मिती होते. आतून बाहेर येणारी ही एनर्जी जे प्रेशर निर्माण करते ते स्टारला त्याच्या वजनामुळे कोलँप्स होण्यापासून वाचवते. आपण सगळ्यांनी शाळेत पिरिआँडिक टेबल पाहिलेच असेल. ही सर्व एलिमेंटस अशा पद्धतिने तयार झाली आहेत व आपल्या निर्मिती च्या वेळेस जी तयार झाली तीच व तेवढीच आहेत. हा विचार केला की गंमत वाटते.\nजेव्हा आयर्न तयार होते तेव्हा एनर्जी कमी व्हयला सुरूवात होते. या पुढची एलिमेंटस एनर्जी घेतात कोअर म्हणजे अंतर्भाग गुरूत्वाकर्षणामुळे कोलँप्स होतो . आता मधे गुरूत्वाकर्षणाचा जोर व बाहेर फयूजन मधून निर्माण झालेला फोर्स याचा बँलन्स जोपर्यंत साधला जातो व हायड्रोजनचा पुरवठा होत रहातो तोवर आकार वाढर जातो व नवीन एलिमेंटस तयार होत रहातात. या प्रक्रियेवरून लक्षात येते की प्रेशस एलिमेँट्स ही शेवटच्या काही मिनिटात बनतात, त्यासाठी प्रचंड हीट लागते. एकंदर आकारमान ही मोठे असावे लागते. जेव्हा इंधन संपते तेव्हा ही सगळी क्रिया थांबते. जेव्हा स्टार कोलँप्स होउन आत खूप सँच्युरेशन होते तेव्हा प्रचंड स्फोट होउन एलिमेंटस बाहेर टाकली जातात. नवीन स्टार्स तयार होतात.\nपुढेआकारमानाप्रमाणे नोव्हा, सुपरनोव्हा वा व्लँकहोल्स बनतात.\nआपली सूर्यमाला अशाच एका ब्लँकहोल भोवती फिरत आहे व त्यावर भरपूर संशोधन चालू आहे. त्याच्य आत नक्की काय आहे, पलिकडे काय आहे हे शोधण्याचे काम चालू आहे.\nआपण नेहेमी जे छान आकाश व चांदणे बघत असतो त्यच्यामागे एवढे काही दडलेले असेल अशी कल्पना येत नाही. बरेच काही कल्पनेनेन बघावे लागते. पण जे आहे त्याबद्दल विचार केला की खूप गूढ अगम्य वाटते व परत परत त्याबद्दल विचार करावासा नक्की वाटतो. आपण या काळात आहोत व या सगळ्या शोधांचे साक्षी आहोत हा आपल्या नशिबाचा भाग. यातूनच पुढे जाउन आपले वेदातील विज्ञान अनुभवायला मिळेत असे वाटते हे नक्की.\nपरवा टी व्ही वर एक कार्यक्रम पाहिला..... जर कालगणना नसती तर... या विषयावर एक मालिका होती. नुसत्या विचारानेच कसेतरी झाले. लहानपणापासून आपण वेळ मोजायला शिकतो. हे जर नसते तर... कशालाच संदर्भ राहिला नसता.... कालगणनेतला एक महत्नाचा टप्पा म्हणजे दिनदर्शिका. शाळेचे नवीन वर्ष सुरू झाले की आपण जसे नवीन पुस्तकांची वाट बघतो तसे मी कँलेंडरची वाट बघते. घरात सगळ्यात पहिले येते ते कालनिर्णय. यातील लेख वाचनीय असतात. आणि हो, इतकी वर्षे झाली तरी दर्जा राखलेला आहे. अमेरिकेत आल्यापासून सणवार बघायला हे आवश्यक झाले आहे.\nइथे साधारण ख्रिसमस जवळ आला की माँल मध्ये कँलेंडरची तात्पुरती दुकाने दिसायला लागतात. नवीन वर्षाबरोबर किमती कमी होतात हा यातला चांगला भाग आहे. आता तर ७५ टक्के किम्मत कमी केलेली असते. यातील डेस्क वर ठेवण्याजोगी व्हरायटी मला फार आवडते. लोकांना गिफ्ट देण्यास उत्तम. विनोद, कोडी, सुडोकु, रेसिपिज, गोल्फ टिप्स, ट्रंव्हल, ओरिगामी, स्क्रँबल्स अशा अनेक विषयांवर ही छोटी कंलेडर्स असतात. दर दिवसाला नवीन काहीतरी शिकता येते, लहान मुलांना पण शिकवता येते हा फायदा आणि एक रूटीनही रहाते. मोठ्या कँलेंडर्स मधे नँशनल पार्क, प्राणी, युरोप, नामवंत कलाकारांची चित्रे, हाँलीवूड मधील मंडळी हजेरी लावताना दिसतात. गाड्या, वेगवेगळी कोटेशन्स, खेळाडू हेही काहींना आकर्षित करतात. या दुकानात गेले की हरवायला होते. एका वर तर १००० प्रवासी जागांची माहिती होती. फुलांची पण सुंदर असतात. या वर्षी अँपल च्या अँप्स ने ही नंबर लावला या दुनियेत.\nया वर्षी अजून एक छान दिनदर्शिका पाहिली. एक बाई गेली २० एक वर्षे चक्क गणित हा विषय घेउन दिनदर्शिका काढते आहे. या वर्षी विशेष म्हणजे प्रत्येक तारखेवर एक गणित आहे वेगवेगळ्या प्रकारातले आणि त्या गणिताचे उत्तर म्हणजे ती तारीख आहे. शिवाय इतर माहिती खूप आहे. ज्यांना गणित आवडते आणि ज्यांना आवडत नाही त्या दोघांना हा प्रकार नक्की आवडेल. amazon.com वर mathematical calendar या भागात ते बघायला मिळेल.\nया सगळ्या प्रकारात माझे आवडते मात्र आपले स्वतचे बनवलेले कंलेंडर. आपण बरीच ठिकाणे पहायला जातो, तिथे फोटो काढतो हा सगळे एकत्र करून मी गेली ४-५ वर्षे हा उद्योग करते आहे. विषेष करून पालकांना हा प्रकार आवडतो कारण मुला नातवंडांचे फोटो डोळ्यासमोर रहातात. वाढदिवस, लग्��� या तारखा लक्षात ठेवून त्या व्यक्तीचे फोटो टाकता येतात आणि हे personalized calendar छान दिसते. तुम्ही पण करून बघा एखादे. walgreens.com or picsquare.com या सारख्या अनेक साईटस सापडतील.\nअगदी पूर्वी फक्त देव किंवा नटनट्या यांना कंलेंडरवर स्थान होते आता ही व्हरायटी पाहिली की मजा वाटते. आता पुढच्या वर्षी नवीन काय काढतील याची उत्सुकता मला आत्ताच आहे. भारतात ही शिवाजी महाराज, राजस्थान, हिमालय, देवस्थाने या विषयावर सुंदर कँलेंडर्स बनतील. बाहेरच्या देशातून आलेल्या पाहुण्यांना द्यायला उत्तम....\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १\nपाने इतिहासाची.... गेल्या आठवड्यात हिस्टरी चॆनेल ...\nवेदातील विज्ञान....... भाग २ (इशोपनिषद, कठोपनिषद) ...\nवेदातील विज्ञान .......भाग १\nलहानपण देगा देवा.... काल टी व्ही वर मेलिँडा गेट्स...\nअंदमान चे ’काळे पाणी’...........\nय़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १ (1)\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग २ (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2021-07-27T12:39:23Z", "digest": "sha1:NKLIYC56LXCPPJ5EQ2WNPV7YNRO56SXT", "length": 22856, "nlines": 206, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "माहुर – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nचोरी गेलेल्या मोटरसायकलचा पाच तासात लावला शोध…. माहूर पोलिसांची दबंगगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक मद्दे यांची तत्परता, पोलीस अधिकारी असावा तर असा जनतेतून सूर….\nचोरी गेलेल्या मोटरसायकलचा पाच तासात लावला शोध…. माहूर पोलिसांची दबंगगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक मद्दे यांची तत्परता, पोलीस अधिकारी असावा तर असा जनतेतून सूर….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकिरण देशमुख) :- माहूर शहरात गत काही महिन्यापासून किरकोळ चोऱ्यासह मोबाईल चोरी मोटरसायकलचोऱ्याचे प्रमाण वाढलेले असून पिडीत नागरिक पोलिसात चोरीच्या तक्रारी... Read More\nमाहूर येथे रामगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न ; शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन….\nमाहूर येथे रामगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न ; शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकीरण देशमुख) :- छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्य स्थापना दिन म्हणून माहूर येथील शिवभक्तांनी येथील रामगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा अभिषेक करून... Read More\nमाहूर येथील ट्रामा केअर चा प्रस्ताव सादर करा; आरोग्य मत्र्यांच्या संबंधितांना सूचना ; माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी घेतली राजेश टोपे यांची भेट….\nमाहूर येथील ट्रामा केअर चा प्रस्ताव सादर करा; आरोग्य मत्र्यांच्या संबंधितांना सूचना ; माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी घेतली राजेश टोपे यांची भेट….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर :- साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर ला ट्रामा केअर सेंटर मंजूर करून त्वरित काम सुरू करा अशा आशयाचे... Read More\nसंपादक रवींद्र तहकिक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा माहूर येथे निषेध ; तहसील व पोलिस ठाण्यामध्ये दिले निवेदन….\nसंपादक रवींद्र तहकिक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा माहूर येथे निषेध ; तहसील व पोलिस ठाण्यामध्ये दिले निवेदन….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकीरण देशमुख) :- दैनिक लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा व लोकशाहीच्या चौथ्या खांबाच्या मुस्कटदाबी चा... Read More\nमाजी तालुकाध्यक्ष स्व. देवकुमार पाटील यांना माहूर भाजपाची श्रध्दांजली…..\nमाजी तालुकाध्यक्ष स्व. देवकुमार पाटील यांना माहूर भाजपाची श्रध्दांजली…..\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकिरण देशमुख):- भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा प्रतिष्ठीत व्यापारी स्व.देवकुमार पाटील यांचे गुरुवार दि.27 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. माहूर भाजपा... Read More\nकॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जनतेच्या सुखदुखात सहभाग घेऊन मदत करावी :- गोविंदराव पाटील नागेलीकर….\nकॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जनतेच्या सुखदुखात सहभाग घेऊन मदत करावी :- गोविंदराव पाटील नागेलीकर….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकिरण देशमुख) :- जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोरोना काळात नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीच्या उपयायोजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील जनतेच्या... Read More\nउमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला :- ज्ञानेश्वर रं.चौधरी…\nउमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला :- ज्ञानेश्वर रं.चौधरी…\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर :- खा.राजीव सातव यांच्या निधनाची बातमी कळताच धक्काच बसला . हिंगोली सारख्या मागास भागातून स्वबळावर नेतृत्व उभे करत ते महाराष्ट्रसह दिल्लीतही... Read More\nरा.ग्रा. आ. अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना कामावर सरळ सेवेत समावून घ्या…. युवक कॉंग्रेस वै.स.वि. राज्य समन्वयक डॉ. केशवे यांचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन….\nरा.ग्रा. आ. अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना कामावर सरळ सेवेत समावून घ्या…. युवक कॉंग्रेस वै.स.वि. राज्य समन्वयक डॉ. केशवे यांचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकीरण देशमुख) :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातील अधिकारी व कर्मचारी यांना सरळ सेवेत समावून घ्या अशा मागणीचे निवेदन प्रदेश युवक कॉंग्रेस... Read More\nअंतरराष्ट्रीय परिचारिका दिना निमित्य माहूर येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने परिचारिकांचा सन्मान…..\nअंतरराष्ट्रीय परिचारिका दिना निमित्य माहूर येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने परिचारिकांचा सन्मान…..\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकीरण देशमुख) :- जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या जन्मदिनी अंतरराष्ट्रीय परिचारिका दिना निमित्य भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार संघटना... Read More\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत क��ळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,027)\nखळबळ : यवतमाळ जि���्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/marathi-singer-and-music-director-ram-phatak-2/", "date_download": "2021-07-27T10:42:10Z", "digest": "sha1:6LNX4FGYFALOK6XQTHSWFVBYGLTCCMBS", "length": 14437, "nlines": 183, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मराठी गायक, संगीतकार राम फाटक – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \n[ July 25, 2021 ] संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया\tकथा\n[ July 25, 2021 ] क्रिकेटपटू पद्माक��� शिवलकर\tक्रिकेट\n[ July 25, 2021 ] सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती\tकायदा\n[ July 25, 2021 ] फायर ऑनबोर्ड\tदर्यावर्तातून\nHomeव्यक्तीचित्रेमराठी गायक, संगीतकार राम फाटक\nमराठी गायक, संगीतकार राम फाटक\nOctober 31, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nमराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला.\nशिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोलेआणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.\nपुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.\n१९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार सुधीर मोघे ह्यांच्या ‘सखी मंद झाल्या तारका’ ह्या गीताला रामभाऊंनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले. रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘पंढरी निवासा’, ‘अणुरेणीया थोकडा’ हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच ‘दिसलीस तू’, ‘डाव भांडून मांडून मोडू नको’ आणि ‘सखी, मंद झाल्या तारका’ ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.\nराम फाटक यांचे २६ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.\n— संजीव वेलणकर पुणे.\nराम फाटक यांचे संगीत असलेली काही गाणी\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद��धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nआयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\nजेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nब्रिटिश अभिनेता पीटर सेलर्स\nक्रिकेटमधील ज्येष्ठ समालोचक बाळ ज. पंडित\nआकाशवाणी मुंबई – ९४ वर्षं पूर्ण\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/essay-on-sant-ramdas-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:01:20Z", "digest": "sha1:B5AB5EIFO64FZFJWYBXM3BC4THNEUBLP", "length": 14048, "nlines": 99, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "संत रामदास वर मराठी निबंध Essay On Sant Ramdas In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nEssay On Sant Ramdas In Marathi संत रामदास जगातील महान संतांपैकी एक होते. ते शिवाजीचे प्रेरक होते. त्यांचा जन्म १६०८ ए.डी. मध्ये महाराष्ट्रातील जांब येथे सूर्याजी पंथ आणि रेणुका बाईं यांच्या घरी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण होते. रामदास हे संत तुकारामांचे समकालीन होते. ते हनुमान व भगवान राम यांचे भक्त होते. लहान असतानाही त्यांनी भगवान रामचे दर्शन घेतले. भगवान राम यांनी स्वतः त्यांना दीक्षा दिली.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nलहान असताना रामदासांनी हिंदु धर्मग्रंथांचे काही ज्ञान आत्मसात केले तसेच ध्यान आणि धार्मिक अभ्यासाला आवड निर्माण केली. एके दिवशी त्याने स्वत: ला ���का खोलीत बंद केले आणि देवाचे मनन करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले की आपण काय करीत आहात, तेव्हा रामदास यांनी उत्तर दिले की ते ध्यान करीत आहेत आणि जगाच्या भल्यासाठी प्रार्थना करीत आहेत. मुलाच्या धाकट्या धार्मिक प्रवृत्तीबद्दल त्याची आई आश्चर्यचकित झाली आणि तिला आनंद झाला.\nरामदास बारा वर्षांचे होते तेव्हा त्याच्या लग्नाची सर्व व्यवस्था केली होती. तो वधू समोर बसला. वर आणि वधू यांच्यामध्ये एक कापड होता. पुजार्‍यांनी “सावधान” असा जयघोष केला. सावधान म्हणताच रामदास यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि डोळे मिचकावण्याआधीच अदृश्य झाला.\nगोदावरीच्या काठावर बारा वर्षे रामदास नाशिक येथे राहिले. ते सकाळी लवकर उठून गोदावरी नदीत जायचे आणि आपले अर्ध्ये शरीर पाण्यात बुडवून दुपारपर्यंत पवित्र गायत्री मंत्राचे पठण करायचे. मग ते भीक मागत असे. त्यांनी सर्वप्रथम संग्रहित भोजन आपले देवता श्री रामाला अर्पण करीत असे आणि नंतर ते प्रसाद म्हणून स्वतः घेत असत. थोडी विश्रांती घेतल्यानंतर, ते नाशिक आणि पंचवटीच्या विविध मंदिरांमध्ये धार्मिक प्रवचनांना उपस्थित असत. रामदास यांनी संस्कृत भाषेचा अभ्यासही केला आणि वाल्मिकीचे रामायण स्वत: च्या हस्ते लिहिले. हे हस्तलिखित रामायण अजूनही धबल्याच्या श्री एस.एस.देव यांच्या संग्रहात सुरक्षित आहे.\nगोदावरीच्या काठावर, नाशिकजवळील ताफळी येथे तेरा अक्षरांच्या राम मंत्राचे रामदास यांनी तेरा लाख वेळा जप केले. असे म्हटले जाते की रामचंद्रांनी रामदासांना नाशिक, हरिद्वार, काशी इत्यादी पवित्र ठिकाणी जाण्याचे आदेश दिले.\nरामदास अद्वैतिन आणि एकामध्ये भक्त होता. त्याच्यात हा महान गुण होता की तो कधीही कोणत्याही धर्म किंवा राष्ट्राचा द्वेष करीत नाही. संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू धर्माचा प्रसार करणे ही त्यांची मुख्य गोष्ट होती.\nरामदास पंढरपूरला गेले नव्हते कारण त्यांना या पवित्र स्थानाचे अस्तित्व माहित नव्हते. एक दिवस, परंपरेनुसार, भगवान पांडुरंग विठ्ठल ब्राह्मणच्या रूपात, तीनशे भाविकांच्या तुकडीसह, रामदासांच्या समवेत उपस्थित झाले आणि त्यांना विचारले की, आपल्याला भगवान श्रीकृष्णाला पाहण्यास काही हरकत नाही का रामदास यांनी नकारार्थी उत्तर दिले.\nत्यानंतर पांडुरंगाने रामदासांना पंढरपुरात नेले आणि भक्त मंदिराजवळ येताच ब्राह्मण गायब झाला. तेव्हा रामदासांना हे माहित होते की परमेश्वराशिवाय कोणीही त्याला पवित्र स्थानात आणले नाही. त्याने मंदिरात प्रवेश केला आणि आश्चर्यचकित झाले की श्रीराम एका वीट वर एकटे उभा होता.\nशिवाजींनी आपल्या गुरूचे चप्पल सिंहासनावर बसवले आणि आपल्या गुरूच्या आदेशानुसार राज्याच्या कारभाराची भूमिका बजावली आणि केशरी रंगाचा ध्वज म्हणून स्वीकारला. शिवाजीने गेरुआ ध्वज दत्तक घेतल्याबद्दल आणि संत रामदासांच्या नावावर राज्य केल्याबद्दलची महाराष्ट्रात एक सुंदर घटना चालू आहे.\nरामदास सहसा जंगलात राहणे पसंत करत असे. भारतातील हिंदू धर्माचे पुनर्वसन करण्याच्या रामदासांचे विलक्षण धैर्य आणि दृढनिश्चयी म्हणूनच त्यांचे नाव समर्थ रामदास असे ठेवले गेले, ज्याचे ते नाव मोठ्या प्रमाणावर पात्र होते. १६८२ मध्ये महाराष्ट्राच्या या महान गुरूंनी साताऱ्याजवळील सज्जनगड येथे अखेरचा श्वास घेतला. हा किल्ला शिवाजीने त्यांच्या निवासस्थानासाठी दिला होता.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2019/05/blog-post_26.html", "date_download": "2021-07-27T11:54:29Z", "digest": "sha1:BEYFGILP3MXLBK7AV7CC355XFIBFUND3", "length": 10560, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "कुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले !", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nकुमा���तचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्यामुळे त्यांचे घोडे आडले आहे तर नव्या मॅनेजमेंटकडून तुळशीदास भोईटेने ऑफर लेटर घेतले आहे. त्यामुळे सतत चॅनल आणि पेपर बदलणारे तुळशीदास भोईटे लवकरच टीव्ही ९ मराठी मध्ये दिसल्यास आश्चर्य वाटू नये.\nप्रकाश रेड्डीने टीव्ही ९ चॅनल अन्य एका ग्रुपला विकले आहे. त्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. प्रकाश रेड्डी ग्रुपने उमेश कुमावत यांना ऑफर लेटर दिले होते, त्यामुळे ते न्यूज १८ लोकमत सोडून पुन्हा टीव्ही ९ मराठी जॉईन करणार होते, मात्र मॅनेजमेंट बदलताच सध्या एबीपी माझामध्ये असलेल्या तुळशीदास भोईटे यांनी संधान साधून ऑफर लेटर घेतले आहे.\nमॅनेजमेंट बदलल्यामुळे उमेश कुमावत यांचा पत्ता कटला असून तुळशीदास भोईटे यांचा नंबर लागला आहे. कुमावतची अवस्था कुमकुवत झाली आहे तर 'तुळशी' ची अवस्था 'दास' झाली आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठ���राखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurexpress.in/news/6453", "date_download": "2021-07-27T12:07:12Z", "digest": "sha1:GPUIXTNMXOFKGQSVQ4XCSZVVWCPNXED6", "length": 11125, "nlines": 151, "source_domain": "www.chandrapurexpress.in", "title": "गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल | Chandrapur Express", "raw_content": "\nसंपादक : सुनील तिवारी\nHome क्राइम गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल\nगर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल\nमुंबई, दि. 20 : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दि. 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून 11 व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती औषध नियंत्रक प्राधिकारी व सहआयुक्त दा. रा. गहाणे यांनी दिली.\nया तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे (MTP Kit) अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले व चढ्या दराने, विना प्रिस्क्रीप्शन, विना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकुण 47 हजार 378 किंमतीची औषधे जप्त करण्यात आली व त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.\nअशा प्रकारच्या एकूण 13 किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईमधील पश्चिम उपनगरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध त्यानी गर्भपातासाठी वापरलेल्या औषधाची माहिती न दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदरील नोदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अकरा व्यक्तींना अटक केली असून पोलिसांच्या वतीने पुढील कारवाई होत आहे. ज्या किरकोळ व ठोक विक्रेत्यांच्या तपासण्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा 42 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येत असून प्रशासन पुढील कारवाई करीत आहे.\nया प्रकरणी प्रशासनाच्या वतीने सर्व औषध विक्रेत्यांनी गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची (MTP Kit) परवानाधारक संस्थेकडूनच खरेदी करावी. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nतसेच सर्व संबंधितांनी गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैध मार्गाने न घेता, तज्ज्��� डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत, असे आवाहन औषध प्रशासन विभागाने केले आहे.\nPrevious articleजासुसी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी महत्वाची : खासदार बाळू धानोरकर\nNext articleचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपुर : जिला कारागार में कैदी ने की आत्महत्या\nसुपारी घेवून खून करणाऱ्या ४ आरोपितांना २४ तासात दुर्गापुर पोलीसांनी केली अटक\nसंभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nप्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी\nडा.अजित सिन्घई on चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nSheshrao Thakre on चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई\nSneha on दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nAnas on चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई\nRahul on कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/198001/15-september-2013/", "date_download": "2021-07-27T11:56:55Z", "digest": "sha1:7AUJKURK2GB5L7VUQQHCPVX6ZA5XZVMS", "length": 6973, "nlines": 172, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: १५ सप्टेंबर २०१३ | Loksatta", "raw_content": "\nबहिणीची मैत्रीण ते पत्नी; अशी आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी\nशिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल; \"पॉर्न बिझनेसमध्येही मोठा संघर्ष\" म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nTokyo 2020: भारतीय हॉकी संघाचं दमदार पुनरागमन; ऑस्ट्रेलियाविरोधातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव\nआसाम-मिझोराम सीमासंघर्षांत सहा पोलीस ठार, ५० जखमी\nराज कुंद्रा प्रकरण : \"सनी लिओनी तर असल्या उद्योगांची क्वीन, तिला अटक करुन जन्मठेपेची शिक्षा द्या\"\nकुरुंदवाड येथील शेळके मशिदीतील अश्वारुढ गणेश.\nमुझफ्फरनगर येथील संचारबंदी उठवल्यावर खेळाचा आनंद घेणारी मुले. (छायाः पीटीआय)\nभारताप्रमाणेच परदेशातही गणरायाचा गजर घ���मला.\nपुणे फेस्टिव्हलच्या उदघाटनप्रसंगी बॉलीवूड अभिनेत्री ईषा कोपीकरने नृत्य सादर केले.\nबुर्ज खलिफात ५० कोटींचा फ्लॅट अन् समुद्रकिनाऱ्यावर आलिशान बंगला; पाहा राज-शिल्पाच्या दुबईतील घराचे फोटो\n\"काय गरज होती, तुझ्यामुळे संपूर्ण कुटुंब...,\" अटकेनंतर पहिल्यांदाच पतीला भेटल्यावर शिल्पा संतापली\nआलियाच्या 'रॉयल लाईफ'मागची गोष्ट; दरवर्षी कोट्यवधींची कमाई आणि...\n\"शिल्पा शेट्टीला नक्कीच माहीत असणार पतीचे कारनामे\"\nशिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल; \"पॉर्न बिझनेसमध्येही मोठा संघर्ष\" म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nअकरावी प्रवेशप्रक्रियेच्या नोंदणीला पुन्हा सुरुवात\nआठवडय़ाभरात रुग्णसंख्येत २६ टक्के घट\nकारगिल युद्धातील त्रुटींचे अद्याप निराकरण नाही\nटेबल टेनिस : शरथची कमाल\nग्रामीण विकास योजनांच्या उद्दिष्टालाच बगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2021-07-27T12:56:03Z", "digest": "sha1:R5TJXMNOUJAABN3RCL5KN4TSXU7UPJ23", "length": 17350, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कळसूबाई शिखर - विकिपीडिया", "raw_content": "\nकळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.\nकळसूबाई KALSUBAI हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे..\n७ जाण्यासाठी लागणारा वेळ\nकळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.\nकळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नविन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.\nया शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्‍याला जाणार्‍या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.\nस्वतःचे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्‍याला जातांना, भंडारदर्‍याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.\nयेथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदर्‍याला किंवा बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते.\nबारी गावात/ भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरीलगत चहा आणि भजी उपलब्ध आहे.\nशिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या अगोदर एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे.\nबारी गावातून ३ ते ४ तास लागतात.\nपायथ्यापासून दिसणारे कळसूबाई शिखर\nकळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या\nकळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे\nकळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे\nराजधानी: मुंबई उपराजधानी: नागपूर\nपहा : कळसूबाईची रांग\n^ [१] विकिमॅपियावर कळसूबाई\n^ [२] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ\n^ [३] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे\nअगस्त्यमाला शिखर • अनाई मुदी शिखर • कळसूबाई शिखर • कुद्रेमुख शिखर • चेंब्रा शिखर • बाणासुर शिखर • वेल्लारीमाला शिखर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/neha-kakkar-song-in-makeup/", "date_download": "2021-07-27T12:43:16Z", "digest": "sha1:Y3AN53SIRLIXZUCDZZ7KW4WYAED3AQV3", "length": 9617, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "'मेकअप'मध्ये 'करार प्रेमाचे' म्हणत नेहा कक्करचे मराठीत पदार्पण. - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘मेकअप’मध्ये ‘करार प्रेमाचे’ म्हणत नेहा कक्करचे मराठीत पदार्पण.\n‘मेकअप’मध्ये ‘करार प्रेमाचे’ म्हणत नेहा कक्करचे मराठीत पदार्पण.\nरिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची प्रमुख भूमिका असलेला आणि गणेश पंडित लिखित दिग्दर्शित ‘मेकअप’ हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून, आता या सिनेमातील पुढचे आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारे ‘कसे निराळे हे करार प्रेमाचे’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्या हिंदी गाण्याने लोकप्रियतेचा इतिहास घडवला अशा ‘मिले हो तुम हमको’ या गाण्याची मराठी आवृत्ती म्हणजे ‘कसे निराळे हे करार प्रेमाचे’ हे गाणे आहे. आतापर्यंत आपण अनेक मराठी गाण्यांच्या हिंदी व्हर्जनचा अनुभव घेतला आहे. मात्र या गाण्याच्या निमित्ताने आपण एका हिंदी गाण्याच्या मराठी व्हर्जनचा अनुभव घेणार आहोत. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या फिमेल व्हर्जनला नेहा कक्कर हिने आवाज दिला असून मेल व्हर्जन स्वप्नील बांदोडकरने गायले आहे.\nनेहाचे मराठीतील हे पहिलेच गाणे आहे. तिच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल नेहा सांगते, ” ‘मिले हो तुम हमको’ हे गाणे माझ्यासाठी सर्वात जवळचे गाणे आहे. माझ्या भावाने म्हणजे टोनी कक्करने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. कदाचित म्हणूनच या गाण्याचे मराठी व्हर्जन ‘मेकअप’ या चित्रपटात करण्यात आले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतल्या या गाण्याला माझाच आवाज असल्याने मी खूपच आनंदित आहे. माझी मातृभाषा हिंदी आणि पंजाबी असल्याने हे गाणे मराठीत गाण्यासाठी मला खूप कठीण वाटत होते, मात्र या मराठी गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे आणि आमच्या दिग्दर्शकांनी मला खूपच मदत केली. मी आतापर्यंत एकच मराठी चित्रपट पहिला आहे आणि तो म्हणजे ‘सैराट’…. रिंकू राजगुरूचाच. योगायोगाने आज या गाण्याच्या निमित्ताने मी तिच्यासाठीच पार्श्वगायन करत आहे. माझ्याकडून चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.”\nतसे पहिले तर आपल्याकडे चित्रपटांएवढेच महत्व चित्रपटातील गाण्यांना आहे. गाणी चित्रपटांचा महत्वाचा भाग असतात. चित्रपटात कलाकार नेहमीच त्यांच्या भावना गाण्यातून व्यक्त करतात. या गाण्यातून प्रेमात येणारे चढउतार आणि त्यातून होणारा मनमुटाव व्यक्त होत आहे. अतिशय शांत आणि अर्थपूर्ण असे हे गाणे असल्याने प्रत्येकाला नक्कीच आवडेल. मंगेश कांगणे यांनी या गाण्यासाठी मराठी बोल लिहिल�� आहेत.\nसोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. सुजॉय रॉय यांची कथा असलेल्या या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.\nPrevious क्रांतिकारी सहजीवनाची सुरुवात\nNext काळ’च्या निमित्ताने पहिल्यांदाच रशियात वाजणार मराठी चित्रपटाचा डंका\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-lazy-person-get-chance-to-climbing-everest-4319683-NOR.html", "date_download": "2021-07-27T13:01:42Z", "digest": "sha1:IC56EM4KLHFAKQ4VWLF7FF3IBH64XYEW", "length": 8027, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lazy Person Get Chance To Climbing Everest | आयुष्यात टेकडीही न चढणा-याला मिळाली एव्हरेस्ट चढाईची परवानगी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआयुष्यात टेकडीही न चढणा-याला मिळाली एव्हरेस्ट चढाईची परवानगी\nमुंबई - एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न बाळगणा-यांमध्ये मुंबईच्या 18 वर्षीय भाग्यश्री सावंतचाही समावेश होता. गिर्यारोहणाचा कोणताच अनुभव पाठीशी नव्हता, तरीही 2010 आणि 2011 मध्ये शेरपांच्या मदतीने ती एव्हरेस्ट शिखराच्या जवळ पोहोचली पण शिखर सर करू शकली नाही. तिला केवळ महाराष्ट्राच्या कृष्णा पाटीलचा विक्रम मोडीत काढायचा होता. एव्हरेस्ट सर करणा-या सर्वात कमी भारतीय महिलेचा विक्रम कृष्णाच्या नावावर आहे.\nभाग्यश्रीने बंच्छेद्री पाल आणि माउंट एव्हरेस्टबद्दल खूप वाचले होते. भाग्यश्री स्वत: एक चांगली अ‍ॅथलिट आहे. 18 वर्षाच्या वयात ती स्प्रिंट, सायकलिंग, रग्बी आणि कराटेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. 2009 मध्ये कृष्णा पाटीलच्या यशाची बातमी धडकली आणि कृष्णाचा विक्रम मोडीत काढण्याची ती स्वप्ने पाहू लागली. मार्च 2010 मध्ये एव्हरेस्ट मोहिमेवर जायचे होते आणि मार्चमध्येच परीक्षाही होती. भाग्यश्रीने 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस रात्रभर जागून ती इंटरनेटवरून गिर्यारोहण आणि एव्हरेस्टची माहिती गोळा करत होती. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी लाखो रुपये शुल्क द्यावे लागते. भाग्यश्रीसाठी हे एव्हरेस्टपेक्षाही मोठे आव्हान होते. आई एका महाविद्यालयात कारकून होती आणि त्याच वर्षी वडिलांनी नोकरी गमावली होती. कशीबशी पैशांची व्यवस्था झाली. आशियाई गिर्यारोहण कंपनीत नोंदणी करण्यात आली.\nजीवनात टेकडीही न चढणाराला मिळाली ...\nकंपनीने जवळच्याच 6000 फूट उंच आयलँड पीकवर प्रशिक्षण दिले. एव्हरेस्टची पहिली मोहीम सुरू झाली 2010 मध्ये. भाग्यश्रीने कधीही बर्फ पाहिला नव्हता. उणे 40 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करायचा होता. 5340 फूट उंचीवर स्थित बेस कॅम्पपासून तिची पहिली चढाई सुरू झाली. कुंबू हिमधबधब्यावर मोठमोठ्या हिमनगातून चढाई करणे सर्वात कठीण आहे. भाग्यश्रीने आपल्या कुटुंबाची सारी जमापुंजी आपल्या या स्वप्नासाठी डावावर लावली होती. त्यामुळे लक्ष्य गाठेपर्यंत थांबायचे नाही, असा निश्चय तिने केला होता. मात्र, चढाईदरम्यान तीन वेळा भाग्यश्रीची साक्षात मृत्यूशीच गाठ पडली. एकदा ती बर्फाच्या दरीत कोसळली. शेरपांनी तिला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. दुस-यांदा एक ऑक्सिजन सिलिंडर येऊन तिच्यावर धडकला आणि तिस-यांदा हाय अ‍ॅल्टिट्यूड सिकनेसमुळे तब्बल चार तास ती स्मृतीच गमावून बसली. ती कोण आहे आणि या शिखरावर काय करत आहे, हेही तिला आठवत नव्हते. माझी ही स्थिती पाहून शेरपा रडू लागला. शिखर दीड हजार मीटर दूर होते. माझा ऑक्सिजन संपत आला होता. त्यामुळे 7350 मीटर उंचीवरून शेरपाने मला परत आणले, असे भाग्यश्री सांगते. प्रसिद्धी किंवा नोकरी मिळवण्यासाठी तर ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते हौस भागवण्यासाठी एव्हरेस्टवर चढाई करतात, हे भाग्यश्रीलाही मान्य आहे. तिच्या हरियाणातील एका मैत्रिणीने तर पोलिसात पदोन्नती मिळावी म्हणून एव्हरेस्टवर चढाई केली होती. कारण एव्हरेस्टवर चढाई करणा-या तेथील एका निरक्षर मुलीला चांगल्या दर्जाची नोकरी मिळाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-sex-racket-busted-in-patna-kotwali-area-in-bihar-4316150-NOR.html", "date_download": "2021-07-27T11:11:04Z", "digest": "sha1:TE4JGEPIRZAGQ43G3DC5AMTZXRQMIDOK", "length": 4127, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sex Racket Busted In Patna Kotwali Area In Bihar | ब्यूटीपार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा; चार तरुणींसह मास्टर किंग अटकेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nब्यूटीपार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा; चार तरुणींसह मास्टर किंग अटकेत\nपाटणा- बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात ब्यूटीपार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा सुरु असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उच्चभ्रु परिसर समजला जाणारा लोकनायक जयप्रकाश भवन आणि एसपी वर्मा परिसरातील तीन ब्यूटीपार्लरवर छापेमारी करून पाटणा पो‍लिसांनी देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड केला आहे.या छापेमारीत चार तरुणींसह 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nपोलिसांना या छापेमारीत मोठे यश प्राप्त‍ झाले आहे. ते म्हणजे, देहविक्री व्यवसायातील मास्टर किंग राजकुमार पाठक यालाही अटक करण्‍यात आली आहे. पोलिस गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या शोधात होते. अटक करण्‍यात आलेल्या चार तरुणींना महिला पोलिस ठाण्‍यात पाठवण्यात आले आहे. आरोपींकडून मोठे खुलासे झाले असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तसेच पाटण्यातील बड्या लोकांचीही नावे समोर आली आहेत. परंतु याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. पूर्वीपासून पाटणा शहरात ब्युटी आणि मेंस पार्लरच्या नावाखाली 'सेक्स रॅकेट' सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'देहविक्री व्यवसायातील मास्टर किंग राजकुमार पाठक अटकेत'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/996/", "date_download": "2021-07-27T12:41:23Z", "digest": "sha1:4FW5ONANZFXVVNWXDBKJBKMQGBN6OZ2D", "length": 8721, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "महाराष्ट्रात 24 तासात 6 हजार 406 जणांना कोरोना; 65 दगावले | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी महाराष्ट्रात 24 तासात 6 हजार 406 जणांना कोरोना; 65 दगावले\nमहाराष्ट्रात 24 तासात 6 हजार 406 जणांना कोरोना; 65 दगावले\nराज्यात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागली असून गुरुवारी राज्यात ६ हजार ४०६ करोनाबाधितांची नोंद झाली. तर ६५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.\nगुरूवारी राज्यात ६ हजार ४०६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर ६५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ४ हजार ८१५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १८ लाख २ हजार ३६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १६ लाख ६८ हजार ५३८ जणांनी करोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४६ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला असून ८५ हजार ९६३ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.\nमहाराष्ट्रात 24 तासात 6 हजार 406 जणांना कोरोना; 65 दगावले\nPrevious article‘टीसीएस’चे संस्थापक फकिरचंद कोहली यांचे निधन\nNext articleजळगावच्या विरपुत्राला काश्मिरात वीरमरण\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpmate.blogspot.com/2012/10/", "date_download": "2021-07-27T11:34:36Z", "digest": "sha1:S4IGGWHILIBSTAVMFPS2VDC5ZL2NVTTT", "length": 49731, "nlines": 151, "source_domain": "mpmate.blogspot.com", "title": "Tarang: October 2012", "raw_content": "\nइंटरनेट मुळे आज सगळे जग जवळ आले आहे. ब्लॉगच्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त करून देणार्‍यांना मनापासून धन्यवाद. देवनागरी टाईपिंगची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या सगळ्यांचे मनापासून आभार कारण त्यामागे भरपूर कष्ट आहेत. जे काही तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले ते इथे मांडत आहे. काही गोष्टी वाचल्या की खूप आवडतात. काही जागा पाहिल्या, त्याबद्दल इतरांना सांगितले की तॊ आनंद अजून वाढ्तो. आशा आहे तुम्हालापण यातून आनंद मिळेल.\nगेल्या आठवड्यात हिस्टरी चॆनेल वर एक कार्यक्रम पाहिला. The men who built America.\nखूप छान होता. इथे अमेरिकेत हिंडताना बिल्डिंग वर, सभागृहांवर किंवा रस्त्यावर काही नावे आपण सतत बघतो. बरीच मोठी फाउंडेशन्स दिसतात. त्या सगळ्यानी अगदी शून्यापासून सुरूवात करून कसे एम्पायर उभे केले याबद्दल सांगितले आहे. हे करत असताना अनेक लोकांना काम मिळाले, गावांची भरभराट झाली आणि थोडक्यात देशाची उभारणी करायला मदत झाली. या माहितीपटामुळे या सगळ्या लोकांचा एकमेकातील नाते स्पष्ट झाले. त्या वेळची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती याचे चित्र बघायला मिळाले. आज जर जे पी माॆर्गन हे नाव वाचले किंवा ऐकले तर पटकन त्याचे काम डोळ्यापुढे येते. हे सगळे पिलर्स एकमेकात कसे जोडले गेले आहेत हे छान लक्षात येते.\nजे पी माॆर्गन-बँक, कार्नेजी-स्टील, जाँन राँकरफेलर-स्टँडर्ड आँइल, एडिसन-इलेक्ट्रिसिटी, वेन्डरबिल्ट-रेल्वे आणि असे अनेक लोक ज्यानी अमेरिकेच्या पायाभरणीत महत्वाचा वाटा उचलला. या सगळ्यांच्या मनात खूप जिद्द होती. बिझनेस वाढवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. काहीही झाले तरी त्यानी बिझिनेस चालू ठेवला, वाढवला. ईर्षा ही गोष्ट किती फायद्याची ठरते हे लक्षात येते. सतत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत या लोकांनी समृद्धी आणली. दुसरी एक गोष्ट लक्षात आली की यात सरकार चे काम किंवा हस्तक्षेप फारसा नव्हता. त्यामुळे थोडक्या दिवसात उद्योजकांकडून खूप प्रगति झाली. नवीन शोध लागले की जुन्या गोष्टी कशा कमी महत्वाच्या ठरतात हे पण चांगले दाखवले आहे. जसे एडिसन ने इलेक्ट्रीसिटी आणल्यावर केरोसिनचे महत्व कमी झाले. अर्थात यावर कसे निर्णय घेउन या मंडळींनी आपले बिझिनेस पुढे नेले हे बघण्यासारखे आहे. अफाट श्रीमंती आल्यावर या सगळ्या लोकांनी भरपूर देणग्या दिल्या आणि समाजाचे भले केले आहे. फक्त स्वताचे घर न भरता एवढ्या देणग्या देणे हे नक्कीच कौतुकास्पद.\nया फिल्मसाठी जुने त्या वेळचे फोटो वापरले आहेत. जुना काळ चांगल्या प्रकारे दाखवला आहे. काही नवीन शूटिंग केले आहे. दर मंगळवारी ८ - १० history channel वर हा कार्यक्रम असतो . 4 parts मधे आहे. If u do not get that channel its available on History.com\n१३ नोव्हेबर पासून अशीच एक मालिका दाखवणार आहेत. आइस एज पासूनचा मानवाचा प्रवास. यात कशा संस्कृति वसत गेल्या हे दाखवतील. आणि महत्वाचे म्हणजे त्यांचा एकमेकावर कसा प्रभाव पडला ते दाखवतील. मला खूप दिवसापासून याबद्दल लिहायचे होतो. म्हणजे एकाच वेळी भारतात आणि जगात काय चालू होते ते आता या निमित्ताने बघायला मिळेल. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर बघा.\nजाता जाता परत नेहेमीचा विचार मनात येतोच. भारतात अशी फिल्म का बनत नाही. इतिहासाबद्दलची भांडणे बाजूला ठेवून जर सगळ्या लोकांबद्दल दाखवले तर छान फिल्म तयार होईल. अगदी स्वातंत्र्यानंतरची जरी बनवली तरी अनेक लोकांबद्दल माहिती मिळेल. सध्या उंच माझा झोका मधून अशा काही समकालीन लोकांबद्दल बघायला मिळाले तेव्हा छान वाटले. इतिहासात आपण ते शिकतोच पण ते एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत हे अशा माहितीपटावरून जास्त चांगले कळते.\nवेदातील विज्ञान....... भाग २ (इशोपनिषद, कठोपनिषद)\nआपल्या जुन्या ग्रंथात वेद, पुराणे, ब्राम्हणे, अरण्यके, उपनिषदे इ. चा सामावेश आहे. या ग्रंथात साधारण काय माहिती आहे हे बघण्याचा हा माझा प्रयत्न. फार खोलात न जाता मला जे पटले किंवा जे नाही पटले ते शेअर करण्याचा हा प्रयत्न. अर्थात माझ्या पटण्या न पटण्याचा काही संबंध नाही. इतक्या वर्षांपूर्वीची ही माहिती आपल्यापर्यंत आली आहे तर ती माहित करून घ्यावी असे वाटले. या भूतलावर जेजे आपण बघतो ते सगळे या जुन्या ग्रंथात डिफाइन केले आहे असे म्हणतात. बरीच मंडळी म्हट���ी की कशाला वेळ घालवतेस असले वाचण्यात त्यातून काहीही फायदा नाही. हे वाचले किंवा नाही वाचले तर रोजच्या जीवनात काही फरक पडत ऩाही. पण एकदा उत्सुकता चाळवली की आपण त्या गोष्टीच्या मागे लागतोच. काही नाही तरी खूप संस्कृत शब्द जे आपण नेहेमी वापरतो त्यांचे वेगवेगळे अर्थ कळले. मजा आली. काही श्लोकांचा अर्थ कळत होता पण बरेच समजत नव्हते. ४-५ उपनिषदांबद्दल वाचले. इथे २ व पुढच्या भागात २ बद्दल काय वाटते ते लिहायचा विचार आहे. काही लोकांनी इंटरेस्टही दाखवला आणि आम्ही वाचू असे सांगितले.\nसुरूवातीला इंटरनेट वापरून वेदावर काही सर्च केले की इंद्र, अग्नि, वरूण या देवतांबद्दल माहिती मिळे. त्यांचे महत्व व पूजा यावर विशेष भर दिसतो. निसर्गाला खूप महत्व व त्याच्या संवर्धनाबद्दल माहिती आढळते. आपल्या जीवनात पंचमहाभूतांचे महत्व आहे. त्यामुळे त्यांची पूजा करणे साहजिक वाटते. बरीच मंडळी म्हणतात की नुसता उपदेश भरला आहे या उपनिषदात. मलाही काही पुस्तके वाचताना बोअर झाले पण नंतर इतर माहिती पण मिळाली. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर साहजिकच वागण्यावर बंधने येतात व उपदेश ऐकल्यासारखे वाटते.\nईशोपनिषद - इ स पू ५५०० वर्षे साधारण काळ. हे उपनिषद मूळ संहितेत...ग्रंथात आहे.\nआपली उत्पत्ती व मरणोत्तर काय होते यावर बरीच चर्चा आढळते. हे दोन्ही प्रश्न अजून शास्त्रज्ञांना सतावत आहेत. आपल्या वेदात सगळीकडे आत्मा व त्याबद्द्ल चर्चा आहे. या आत्म्याच्या पूर्णत्वाबद्दल या उपनिषदात माहिती आहे.\nओम पूर्णमदः पूर्ममिदं पूर्णात्पूर्णमुदच्यतेः\nपूर्णस्य पूर्णमादायपूर्णमेवावशिष्यते आणि शांति मंत्र याबद्दल बरीच माहिती दिली आहे.\nआत्मतत्व हे पूर्ण असते. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. त्यातून काही काढून घेतले तरी ते आत्मतत्व पूर्णच रहाते.वनस्पति चे बीज, एकपेशीय प्राणी या स्वतःसारखे दुसरे निर्माण करू शकतात. डी एन ए नवीन डी एन ए बनवू शकतो. अनेक वेळा निर्मिती करू शकतो. मनुष्यात व अनेक प्राण्यात मात्र स्त्री व पुरूष मिळून जे बनते त्यातील फक्त झायगोट(बीज) हा अनेक पेशी निर्माण करू शकतो. ते पूर्ण असते. ठराविक कालान्तर ही क्रिया थांबते व नंतर जे निर्माण होते (मूल) ते मात्र पूर्ण नसते.(नुसता पुरूष अथवा नुसती स्त्री ही मूलाला जन्म देउ शकत ऩाही.) अणू ही अपूर्ण आहे. अणू ज्या लहानात लहान कणापासून बनले��ा आहे त्यात ब्रम्ह आहे तो परममहान पूर्ण आहे.\nसायन्स चँनेलवर डार्क मँटर वर मधे एक फिल्म पाहिली. त्यात डार्क मँटर चे जे वर्णन होते ते ऐकून आपल्या पुस्तकातून ब्रम्हाचे वर्णन वाचतो आहोत असे वाटले. रंग नाही, रूप नाही, सगळीकडे असते, त्याचा नाश करता येत नाही, सगळे ब्रम्हांड त्याने धरून ठेवले आहे वगैरे.\nया उपनिषदात हेही सांगितले आहे की सर्व गतिमान गोष्टीत ईश्वराचा वास आहे. जेथे गति आहे तेथे शक्ती आहे. ईशतत्व हे अचल, मनापेक्षा वेगवान आहे. विद्या व अविद्या एकत्र कराव्यात म्हणजेच आयुष्यात अध्यात्म व भौतिकाची जोड करावी. नुसतेच एकाच्या मागे लागू नये. उपासना करावी. तन मन वाहून घेउन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा. लगेच यश मिळत नाही. किमान एक तप तरी आराधना करून मग फळाची अपेक्षा करावी. आजकालच्या रिअँलिटी शोज च्या जमान्यात हे लोकांना कितपत पटणार माहित नाही. यासाठी शरीर चांगले ठेवणे महत्वाचे. मग नियमाने वागणे आलेच, उपदेश आलाच. जगात खरे लपविण्यासाठी पुष्कळ मार्ग असतात पण आपण नीट पडताळून गोष्टी घ्याव्यात. पैसै, संपत्ती, मोह, माया हे सगळे सत्य लपवू शकतात. तेव्हा त्याच्या आधीन होउ नये.\nसूर्य हा आपला स्वामी आहे. त्यात ब्रम्हतत्व आहे, पण तो एकटाच नाही असे अनेक सूर्य आहेत. त्याला प्रजापतीचा मुलगा म्हटले आहे. इथे अनेक ब्रम्हांडांची कल्पना मांडली आहे. ब्रम्ह ही जी एक महान शक्ती आहे ती अनेक सूर्यांना शक्ती देते. ब्रम्हदेवाचा दिवस व रात्र असे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यात तथ्य आहे. आजकाल विश्वाचे वय शास्त्रज्ञ सांगतात. त्याचा संबंध या दिवस रात्रीशी सांगतात. वातावरणाचा जो पट्टा भोवताली आहे त्याबद्दल माहिती दिली आहे. यालाच काही लोक विष्णूरूप म्हणतात. परवाच एक माहितीपट पाहिला ज्यात तुम्ही वाहनातून वर जाउन वातावरणाचा पट्टा अनुभवू शकता. हा थर आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवतो.\nनचिकेताच्या गोष्टीने या उपनिषदाची सुरूवात होते. नचिकेताचे वडील त्याचे दान मरणाला करतात. तेव्हा नचिकेत यमाकडे जातो. त्याला यमाची भेट हाण्यास ३ दिवस थांबावे लागते, म्हणून यम त्याला वर देतो. या बदल्यात नचिकेत त्याला मरणानंतर काय होते याबद्दल प्रश्न विचारतो. यम सुरूवातीला उत्तर द्यायचे टाळून त्याला बरीच प्रलोभने दाखवतो. पण नचिकेत पिच्छा सोडत नाही.\nयमाने स्वर्गाची व्याख्या केली आहे. हा वातावरणाचा सर्वात वरचा पट्टा - त्याला द्यू लोक असेही म्हणतात. इथे आनंद आहे. मरण नाही. प्राणमय, मनोमय व विज्ञानमय देह इथे प्रवेश करतात. हे सर्व वायुरूप असतात.\nआत्मा कसा असतो - हे परत काही श्लोकात सांगितले आहे. तो बघण्यासाठी श्रेयस व प्रेयस मधील श्रेयस घ्यावे. विद्या व अविद्येचा समतोल ठेवावा. आत्मा हा अणूहून अणू असतो तसाच ब्रम्हांडाएवढाही असतो. नचिकेत अग्नीची उपासना करावी. आवश्यक तेवढ्या गोष्टी घेउन(खाणे, पिणे) उपासना करावी. जास्त हव्यास करू नये. शब्द, रूप, रस, रंग रहित असा आत्मा आहे. त्याची नेमकी जागा दाखवता न आल्याने त्याला गूढात्मा असेही म्हटले आहे.आत्मा ही एक शक्ती आहे. निर्जिव वस्तूत आत्मा आहे पण जीव नाही. सजीव वस्तूत दोन्ही असते. ओम हे परम आहे. अक्षर आहे तसेच शब्द आहे. ते ब्रम्हपद आहे. हे परम तत्व कोठून आलेले नाही ते अनादि अनंत आहेच. चिरंतन तत्व आहे. म्हणून सनातन, पुराण आहे.\nआत्मज्ञानाचा अनुभव ---सूक्ष्म देहालाच आत्मज्ञान प्राप्त करून जड देहाला देता येते. हे झालेले ज्ञान शब्दात वर्णन करता येत नाही. निर्गुण, आनंदमय अशी ही अवस्था असते. आत्मा सर्व शरीरात आहे पण त्याला शरीर नाही. आतमज्ञान नुसत्या बुद्धीने, तत्वज्ञानाने होत नाही. शुद्ध वागणूक ठेवून मन व पंचेंद्रिये शांत केली की शक्यता वाढते. प्रत्येकाला तरीही हे ज्ञान होईल असे सांगता येत नाही. ज्याला आत्मज्ञान होते तो आत्म्याबद्दल जाणतो पण तो स्वतच आत्मा झाल्याने इतरांना सांगू शकत नाही. (या संदर्भात दीपस्तंभ मधले काही लेख वाचलेले आठवतात. त्यात बरीच चरित्रे आहेत ज्यांना आत्मज्ञान झाले होतो. त्यानीही हा अनुभव वर्णन करता येणार नाही असे म्हटले होते पण त्याचबरोबर तेजाचे दर्शन झाले असे म्हटले आहे. विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस). आत्मा शरीरात रहातो व ११ दारांनी ब्रम्हाशी मंपर्क करू शकतो. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी ती ११ दारे. परमात्मा हा शुद्ध असतो. शरीरात प्राण व अपान हे दोन वायू आहेत. प्राण वर नेतो व अपान खाली नेतो. आत्मा, जीव व मन असे तीन नचिकेत वर्णन केले आहेत.\nशरीरातील आत्मतत्व - आत्मा याला शरीराची मर्यादा असते. बाहेर जे ब्रम्ह पसरलेले असते ते अमर्याद असते. सर्व आत्मे मिळून परमात्मा बनतो. परमात्मा व ब्रम्ह मिळून परब्रम्ह होते. ब्रम्हज्ञान झाल्यावर परत जन्म नाही. मनुष��यजन्मातच हे ब्रम्हज्ञान होउ शकते म्हणून मनुष्यजन्म व त्यात केलेली कर्मे महत्वाची. स्वच्छ दर्शन फक्त मनुष्यलोकात होते. मेल्यावर पितृलोकात ब्रम्ह स्वप्नासारखे दिसते. स्पष्ट दिसत नाही व कमी समाधान मिळते. गंधर्वलोकात पाण्यातील प्रतिबिंबासारखे दिसते व ब्रम्हलोकात सावलीसारखे दिसते.\nआत्मज्ञानहे चैतन्य लहरीरूपात आहे. ते कुठुन मिळते ते वर्णन काही श्लोकात केले आहे. यासाठी अश्वत्थ वृक्षाचे रूपक घेतले आहे. गीतेतला श्लोक उर्ध्वमूल अधशाख इथ आहे. वर मूळ व खाली शाखा असा हा सर्वव्यापी वृक्ष आहे. आपल्या शरीरात मेंदूतून चैतन्य सर्व पेशींपर्यंत पोचते. पृथ्वीवर सूर्याच्या मुळे शक्ती येते. मूळ नक्षत्राशी आकाशगंगेचे केंद्र आहे. तेथून ग्रह तारे यांना चैतन्य मिळते. आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक आकाशगंगा आहेत त्यांना ब्रम्हापासून चैतन्य मिळते. मला हा भाग व हे रूपक फार आवडले. कारण हे सगळे पटते.\nब्रम्ह---अनेक आकाशगंगा---प्रत्येकात लाखो ग्रह तारे----अगणित जीव सृष्टी,मनुष्य---अनेक पेशी असा हा चैतन्याचा प्रवास होतो. या चेनमध्ये ब्रम्ह हा सर्वात मोठा अश्वत्थ, त्याखाली अनेक आकाशगंगांचे अश्वत्थ, त्याखाली अनेक ग्रह तारे त्यापासून चैतन्य मिळवणारे अगणित जीव आणि शेवटी आपल्या शरीरातील अश्वत्थ जो मेंदूपासून चैतन्य घेतो.\nगेल्या काही वर्षात आकाशगंगा व कृष्णविवरांबद्दल बराच अभ्यास होत आहे व माहिती मिळत आहे.\nआपण कसे आलो - किंवा हे जग कसे तयार झाले याबद्दल पुढे माहिती दिली आहे. सुरूवातीला एक ब्रम्हतत्व होते. आकाश आणि वायू मिळून अंभ तयार झाले. त्यानंतर मरिची(तारे) म्हणजे तेज तयार झाले. हे तेज शुद्ध आहे. शुद्ध तेज मरत नाही म्हणून ते अमर आहे. मग पाणी व पृथ्वी तयार झाले. त्यातून पुढे सजीव देह तयार झाले. मग पंचमहाभूतांच्या सहाय्याने शरीरे निर्माण झाली. मुरूवातीला जो अभू होता त्याच्यापलिकडे काय आहे ते सांगता येत नाही. मरिची मधून तारे नष्ट होणे व परत तयार होणे चालू असते, त्यातून गँस तयार होतो तोच अंभ. (हे बिग बँंग थिअरी मध्ये आपण बघतो). या क्रियेत अनेक वस्तू तयार होतात. वस्तू या अणू रेणू पासून बनतात व अणू रेणू परममहान(परमतत्वापासून) पासून बनतात. थोडक्यात या परमतत्वाला आपण अनेक रूपात पहातो. ( वी आर चिल्ड्रन आँफ स्टार्स ही डाँक्युमेंटरी हे छान एक्सप्लेन करते.) हे सगळे पाणी, तेज, अग्नि यातून निर्माण झाले.चैतन्य ही मूलभूत शक्ती आहे. सुरूवातीला जे परमतत्व होते ते हलल्यावर सगळे जग निर्माण झाले. प्रथम त्याचे दोन भाग झाले. हे भाग एकमाकांचे पूरक होते जसे गार गरम, व्यक्त अव्यक्त, उमा काली, प्रकाश अंधार इ. हे दोन भाग एकत्र केले तर शिवतत्व दिसेल पण तेव्हा हे जग नष्ट होईल.\nपृथ्वीचे आयुष्य -एका कल्पात १४ मनु(४३२ कोटी सौरवर्षे) सांगितले आहेत. सध्या काहीतरी ९-१० वा मनु चालला आहे. म्हणजे प्रलयाला अजून बरीच वर्षे आहेत. हे पुराणांमधे जास्त सांगितले आहे. त्यानंतर परत सगळे नष्ट होउन परत नव्याने सुरू होते. सध्या ब्रम्हांड प्रसरण पावत आहे. सगळे ग्रह तारे, आकाशगंगा हे एकमेकांपासून दूर जात आहेत. तरीही एकमेकांना धरून आहेत. काही ठराविक काळानंतर हे सगळे कोलँप्स होईल परत एका बिंदूत जाईल व पुन्हा नव्याने सगळे तयार होईल. अशी अाकुंचन प्रसरणाची क्रिया या ब्रम्हांडाची सतत चालू राहील.\nमनुष्य बसलेला असताना आत्मा दूर जाउ शकतो. झोपलेला असताना जड देहाशी संपर्क ठेउन बरात दूर जाउ शकतो. यावेळी त्याचे देहाशी संधान किंवा संबंध असतो.\nप्राणमय देह - पृथ्वीवर हिंडतो.\nमनोमय देह - हा वातावरणात कितीही उंच व गुरूत्वाकर्षणाच्या टप्पयात कुठेही जाउ शकतो.\nविज्ञानमय देह - परग्रहावर जाउ शकतो.\nआनंदमय देह - ग्रहमालेच्या पलीकडे जाउ शकतो.\nया सगळ्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते पण आपण वरीच उदाहरणे बघतो ज्यांना असे अनुभव येतात. हे सगळे सिद्धिने प्राप्त होते.\nमृत्यूनंतर काय होते याबद्दल पुढे बरेच श्लोक स्पष्टीकरण देतात. आत्मा मरणानंतर जडशरीरातून चार कोष घेउन बाहेर पडतो व नवीन अन्नमय कोषात शिरून परत जन्म घेतो असे सांगितले आहे. देह गेल्यावर जीव आत्म्यात मिळून भोवतीच्या ब्रम्हात विलीन होतो. जीव बाहेर पडण्यासाठी १०१ वाटा असतात. त्यातील डोक्याकडून बाहेर जातो तो ब्रम्ह होतो. आपल्या पूर्वकर्मफलांचे गाठोडे आपण घेउन जातो. काही देहांचे स्वामी शरीर धारणेसाठी एखाद्या योनीत जातात तर काही स्थिर अणूंच्या मागे जाउन ब्रम्हरूप होतात. प्राण हे प्राणमय देहाशी, वासना मनोमय देहाशी, आणि कर्म विज्ञानमय देहाशी निगडीत असतात. आतिसूक्ष्म किंवा अतिमहान असे रूप घेणे शक्य असते.\nमेनी मास्टर्स मानी माईंडस या पुस्तकात एका डाँ ने त्याच्या पेशंटचे अनुभव दिले आहेत. त्यातले लोकांचे अनुभव व आपल्या या उपनिषदात सांगितलेल्या गोष्टी खूप जुळतात. आता त्यांनी आपली फिलाँसाँफी वाचून फिक्शन लिहिले का खरेच पेशंटनी पुनर्जन्माचे अनुभव सांगितले माहित नाही. मृत्यूनंतर काही लोकांना गेलेला माणूस दिसतो तो त्याच्या लकबीसकट, गुणधर्मासकट दिसतो. हा वायुमय देह असतो व तो सूक्ष्म वा मोठे रूप घेउ शकतो. साधारण ३ पिढ्या इतका वेळ परत जन्म घ्यायला लागू शकतो म्हणून श्राद्धात तीन पिढ्यांचे स्मरण करतात.\nहे सगळे वाचल्यावर असे वाटले की पुनर्जन्म, त्यासाठी पाप पुण्याचा हिशोब हे सगळे फार क्लिष्ट आहे समाज सुरळीत चालावा म्हणून घातलेले हे नियम असावेत. पण त्याच वेळेला इजिप्शिअन संस्कृतीतील याच कल्पना आठवल्या. तसेच डी एन ए मध्ये किती माहिती साठवलेली असते व ती पुढच्या पिढीत ट्रान्सफर होते हेही आठवले. माणूस हा सगळीकडे जर सारखा तर इतर धर्मात या कल्पना का नाहीत असाही प्रश्न पडतो. बघू सायन्स काही दिवसांनी याची उत्तरे देइल याची मला खात्री आहे. सध्या चाललेले अँस्ट्राँनाँमीचे संशोधन व मेंदूवर चाललेले संशोधन यातून नक्कीच काहीतरी उत्तरे मिळतील.\nइतर उपनिषदे भाग ३ मध्ये....\nवेदातील विज्ञान .......भाग १\nवेदातील विज्ञान .......भाग १\nआपण आता २१ व्या शतकात आलोत. रोज नवीन शोध, टेक्नाँलाँजी याला आपण सामोरे जातो. या सगळ्यावर मात करणारे आजारही आपण बघतो. संशोधन हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आपण बघतो आहोत. त्याच्या सहाय्याने अनेक कोडी आपण उलगडतो आहोत. या सगळ्यात आपण कोण, कोठून आलो हा शोध अजून लागला नाही. आपल्या उत्पत्तीच्या मुळाकडे आपण जात आहोत पण नक्की उत्तर अजून सापडलेले नाही. काही वर्षात ते नक्की सापडेल असे आताच्या संशोधनाकडे पाहून वाटते.\nया सगळ्या चर्चेत -आपल्या वेदात सगळे दिले- आहे हे वाक्य खूपदा ऐकायला येते. हे सतत ऐकून उत्सुकतेपोटी मी उपनिषदाबद्दल वाचायला सुरूवात केली. मला कधीही कुठल्या स्वामी, गुरू यांचे प्रवचन ऐकताना कंटाळा येतो. तेच तेच ऐकल्यासारखे वाटते. चांगले वागा हे सांगण्यासाठी एवढी उदाहरणे देतात की बस. शेवटी परिस्थिती आणि तेव्हा सदसदविवेक बुद्धीने घेतलेले निर्णय महत्वाचे. हे निर्णय घेण्यात संस्कार, त्या व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती या सगळ्यंाचा वाटा असतो. त्याला एक माप लावता येत नाही. या सगळ्यात बरेच वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात, चुका होतात पण हेच जीवन आहे असे वाटते. अर्थात याला काही अपवाद आहेतच. काही प्रवचने खूप छान असतात पण अगदीच थोडी. मला त्यापेक्षा पुस्तके वाचणे आवडते.\nआपल्याकडे का कुणास ठाउक अध्यात्म या विषयाचा खूप बाउ केलेला आहे. हा विषय, त्यावरची पुस्तके, चर्चा हे सगळे ५० नंतर करायचा विषय आहे असे समजले जाते. असे असण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या लेव्हल्स वर ही माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. बाहेर रहाताना अथवा भारतातच वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी संबंध येतो. तेव्हा आपल्या धर्माबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे. इंटरनेटवर बरीच माहिती असते पण थोडक्यात असे काही नसते. आता बरीच मंडळी म्हणतील की आम्ही कुठलाच धर्म पाळत नाही मनुष्यधर्म पाळतो, असे असले तरी माहिती असणे आवश्यक आहे किंवा एखादी सर्वमान्य वेबसाईट असणे आवश्यक आहे. अगदी शाळेपासून आपला व दुसरे मानतात तो धर्म याबद्द्ल माहिती असणे आवश्यक आहे. आणि त्याबद्दल आदर असायला हवा. तसे बघता सगळ्या धर्मात सगळ्यांशी चांगले वागा असेच सांगितले आहे तर प्रत्येक युद्ध हे बहुदा धर्मयुद्धच का असते हे न सुटलेले कोडे आहे. आजकाल जगात जे चालले आहे ते बघितले तर या गोष्टीची गरज नक्की जाणवेल.\nसायन्स चँनेल वरच्या या फिल्म्स बघितल्या की बराच विचार केला की शास्त्रज्ञांची व धाडसी लोकांची कमाल वाटते. आता अवकाशात जाउन चक्क आपला ग्रह बघता येतो. गणिताच्या सहाय्याने अनेक तारे अभ्यासता येतात. पुढच्या वर्षी नासा अँस्ट्राँईड वर उतरणार आहे. वातावरणाचा थर तिथे जाउन अभ्यासता येतो. आपली सूर्यमाला व इतरांचा अभ्यास चालू आहे. शेवटी खरे तर आपण कसे आलो हा विचार केला तर घाबरायलाच होते. पण हळूहळू हे सगळे आपल्या कथा पुराणाशी कुठेतरी मेळ खाते. बरेच साहित्य हे कोड भाषेत असल्याने त्याचे अर्थ लागत नाहीत. इतर देशात पण जुने दस्तऐवज सांकेतिक भाषेत आहेत. धर्मवेड्या लोकांपासून लपविण्यासाठी हे करावे लागे. त्यामुळे वेगवेगळे अर्थ निघतात व वाद होतात.\nआजकाल अध्यात्म व विज्ञान या गोष्टींची सांगड घालणारे बरेच दिसतात. माझ्यासारखी काही मंडळी असतात त्यांना काहीतरी सिद्ध केलेले असले की त्यावर विश्वास बसतो. काही लोकांना जुन्या ग्रंथांवर पूर्ण विश्वास असतो. बरेच लोक या अशा पुस्तकांच्या विरोधात असतात. त्यांचे म्हणणे असते की शोध लागल्यानंतर ही पुस्तके लिहिली गेली तेव्ह��� हे सगळे जुळवून लिहिले आहे, कुठुनतरी अर्थ लावायचा आणि शोधांशी सांगड घालायची. मग मी जुन्या लोकांनी लिहिलेले वाचले (शोध लागण्यपूर्वीचे) तर दोन्हीत बरेच साम्य आढळले. अँस्ट्राँनाँमी वर हल्ली मी खूप फिल्म्स पाहिल्या आणि मग आपले जुने ग्रंथ व आता लागणारे शोध यात नाते आहे असे जाणवू लागले. हल्ली इतक्या प्रकारचे रिसर्च चालू आहेत की येत्या काही वर्षात आपण कोण, कसे आलो, विश्व कसे निर्माण झाले याची उत्तरे नक्की मिळतील असे वाटते. अजून काही वर्षात वेदातील विज्ञान व शोधातील विज्ञान एक होईल असे मला नक्की वाटते. भारतात निदान एखाद्या विद्यापीठात यावर व्यवस्थित संशोधन व्हावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित व्हायला पाहिजेत. तरच हे वेदात सगळे होते हे म्हणणे सिद्ध होईल. नुसते म्हणणे काही कामाचे नाही. पाश्चिमात्य जगात शोध लागले तरी ते सगळ्या जगाला उपयुक्त असतातच पण जर भारतीयांनी काही भर घातली तर आपल्या पूर्वजांच्या कष्टाचे चीज होईल हे नक्की.\nपाने इतिहासाची.... गेल्या आठवड्यात हिस्टरी चॆनेल ...\nवेदातील विज्ञान....... भाग २ (इशोपनिषद, कठोपनिषद) ...\nवेदातील विज्ञान .......भाग १\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १ (1)\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग २ (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5311", "date_download": "2021-07-27T12:34:42Z", "digest": "sha1:GGP42SAOWBDQJWPVML773K22EXIVDLYX", "length": 18711, "nlines": 187, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "एकरक्कमी बिल भरणाऱ्याना 2 टक्के सूट तर मागणी केल्यास देयकाचे तीन हप्ते करून देऊ:ऊर्जामंत्री नितीन राऊत – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nएकरक्कमी बिल भरणाऱ्याना 2 टक्के सूट तर मागणी केल्यास देयकाचे तीन हप्ते करून देऊ:ऊर्जामंत्री नितीन राऊत\nएकरक्कमी बिल भरणाऱ्याना 2 टक्के सूट तर मागणी केल्यास देयकाचे तीन हप्ते करून देऊ:ऊर्जामंत्री नितीन राऊत\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nवाढीव वीज देयकांवरून गोंधळ सुरू असताना ग्राहकांनी मागणी केल्यास वीज देयकाचे समान तीन हप्ते करून देण्यात येतील आणि एकरकमी वीज देयक भरणाऱ्यांना दोन टक्के सवलत देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी जाहीर केले.\nटाळेबंदीच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणसह सर्वच वीज वितरण कंपन्यांना वीज मीटर वाचन न करता एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने केली होती. जूनमध्ये टाळेबंदीत शिथिलता दिल्याने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने वीज मीटर वाचन करून प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीज देयके देण्यात आली.टाळेबंदीच्या काळात दिलेली सरासरी वीज देयके ही हिवाळ्यातील वीजवापरावर दिलेली आहेत आणि घरगुती ग्राहक उन्हाळ्यात टाळेबंदीमुळे घरी राहिल्याने त्यांच्या वीजवापरात मागच्या वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे. त्यामुळे जूनमधील वीज देयकांत ते समाविष्ट झाले, असे राऊत यांनी स्पष्ट केले.\nPrevious: आरंभी येथील शेतकऱ्याची आत्महत्या\nNext: काँग्रेस राष्ट्रवादी चा वाद शिगेला शरद पवारांचे टीकेचा चव्हाणानी घेतला समाचार\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 ��ाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,027)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-27T11:07:31Z", "digest": "sha1:OGECUMEEIJH35RUYOYR3MJN6LAEBWLD5", "length": 4631, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "वर-वधूच्या वयाचा दाखला तपासा | रयतनामा", "raw_content": "\nTags वर-वधूच्या वयाचा दाखला तपासा\nTag: वर-वधूच्या वयाचा दाखला तपासा\nवर-वधूच्या वयाचा दाखला तपा���ा ; विवाहासंबंधी सेवा देणा-यांना जिल्हाधिका-यांचे निर्देश\nअमरावती बालविवाह प्रथा समूळ नष्ट होण्यासाठी यंत्रणेने अधिक काटेकोर होण्याची गरज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केली. वर व वधूच्या वयाचा दाखला तपासल्याशिवाय मंगल कार्यालय,...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurexpress.in/news/6456", "date_download": "2021-07-27T12:20:30Z", "digest": "sha1:Q6L5HCGNURP55CKGQD5LADCD5YJPF7MN", "length": 8347, "nlines": 148, "source_domain": "www.chandrapurexpress.in", "title": "चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट | Chandrapur Express", "raw_content": "\nसंपादक : सुनील तिवारी\nHome कोरोना चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,21 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 21 जुलै रोजी 84956 झाली आहे. गेल्या 24 तासात 17 नवीन बाधित पुढे असून 8 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 83305 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.\nकोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 117 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 83305 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1534 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.\nप्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nPrevious articleगर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल\nNext articleचंद्रपुर : जिला कारागार में कैदी ने की आत्महत्या\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nडा.अजित सिन्घई on चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nSheshrao Thakre on चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई\nSneha on दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nAnas on चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई\nRahul on कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/essay-on-election-in-marathi/", "date_download": "2021-07-27T11:09:07Z", "digest": "sha1:XRZZZFSWL7JPBHOQWMIF2J6K53ZFKBKF", "length": 28900, "nlines": 115, "source_domain": "www.marathimol.com", "title": "निवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nEssay On Election In Marathi ज्या प्रक्रियेद्वारे एखाद्या देशातील नागरिक लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कार्यालयांवर राज्य करण्यासाठी निवडतात त्यांना निवडणूक म्हणतात. लोकशाही देशात निवडणुका अतिशय सामान्य असतात जिथे सरकार नागरिकांच्या हातांनी निवडले जाते.\nनिवडणूक वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines On Election In Marathi\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { १०० शब्दांत }\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { २०० शब्दांत }\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { ३०० शब्दांत }\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { ४०० शब्दांत }\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nनिवडणूक ही एखाद्या देशाची राजकीय रचना कोरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि देशात एक मजबूत आणि स्थिर सरकार बनविण्यात मदत करते. निवडणुका सामान्यत: एका ठराविक मुदतीत होतात आणि अतिशय सुरक्षित आणि पक्षपातीपणे आयोजित केल्या जातात जेणेकरून ती पारदर्शक व नैतिक राहील. लोकशाही देशातील निवडणुका अत्यंत निर्णायक असतात कारण देश सहजतेने चालविणे आवश्यक असते आणि सामान्य मार्गाने कार्य करण्यास मदत करते.\nनिवडणूक वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines On Election In Marathi\n१) निवडणूक ही अशी पद्धत आहे ज्याद्वारे एखाद्या देशातील नागरिक संबंधित लोकप्रतिनिधींकडे पाठविण्याकरिता आपले प्रतिनिधी निवडतात.\n२) निवडणुका म्हणजे लोकशाही देशाचा कणा असे म्हणतात कारण जनतेच्या मताद्वारे सरकार निवडली जाते.\n३) हे लोकांच्या हाती अधिकार देते जेणेकरून ते त्यांचा प्रतिनिधी संबंधित पदावर पाठविण्याचा निर्णय घेतील.\n४) लोकशाही देशात सरकार हे लोकांचे, लोकांचे आणि लोकांचे असते आणि निवडणूकी हे एक साधन आहे जे हे शक्य करते.\n५) लोकशाही देश आणि सरकारी संस्था व्यतिरिक्त स्थानिक आणि इतर खासगी संस्थांमध्ये स्थानिक प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणुका वापरल्या जातात.\n६) हे मतदारास कोणत्याही दबावाशिवाय निवडीचे स्वातंत्र्य देते जेणेकरून तो योग्य व्यक्तीसाठी योग्य व्यक्तीची निवड करेल.\n७) प्राचीन संस्कृतीत व वैदिक काळातही निवडणुका अस्तित्वातील अस्तित्वाचे अस्तित्व असल्याचे दिसून येते.\n८) ज्या उमेदवाराने निवडणुकीत उमेदवार म्हणून आपले नाव नोंदविले त्या प्रक्रियेद्वारे नामनिर्देशन म्हणतात.\n९) व्हॉईस वोट, बॅलेट पेपर किंवा नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर अशा अनेक मार्गांनी ही निवडणूक होऊ शकते.\n१०) निवडणूक देखील प्रत्येक उमेदवाराला निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून लोकांना पटवून देण्याची समान संधी देते जेणेकरुन त्यांना मत देऊ शकेल .\nनदीचे आत्मवृत्त वर मर���ठी निबंध\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { १०० शब्दांत }\nनिवडणूक हा शब्द, ज्याचा अर्थ एखाद्या पात्र व्यक्तीची निवड करणे होय. जरी निवडणुकांचा इतिहास खूप जुना आहे, परंतु सध्याच्या काळात तो मानवी विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही निरोगी लोकशाहीसाठी काही विशिष्ट अंतराने निवडणूक प्रक्रिया होणे फार महत्वाचे आहे कारण जर तसे झाले नाही तर सध्याच्या राजकारण्यांमध्ये आणि देशाचा ताबा घेणाऱ्या लोकांमध्ये अशी भावना आहे की कोणीही त्यांना आपल्या पदावरून हकालपट्टी करू शकत नाही. .\nनिवडणुकांद्वारे लोकशाहीच्या आधुनिक लोकशाहीच्या विविध संस्थांच्या पदांसाठी देखील लोकांची निवड केली जाते. लोकशाही सुदृढ आणि निष्पक्ष निवडणुकांद्वारे बळकट होते. निवडणुकांमधून वेळोवेळी सत्ता बदलल्यामुळे हे सिद्ध होते की लोकशाहीमध्ये अंतिम निर्णय लोक घेत असतात. यामुळेच निवडणुका लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखल्या जातात.\nप्रदूषण वर मराठी निबंध\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { २०० शब्दांत }\nकोणत्याही लोकशाही देशात निवडणुकांना खूप महत्त्व असते आणि भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही म्हणूनही ओळखला जातो, म्हणून भारतातील निवडणुका खूप महत्वाच्या मानल्या जातात. स्वातंत्र्यानंतर भारतात बर्‍याच वेळा निवडणुका झाल्या आहेत आणि त्यांनी देशाच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.\nभारतीय निवडणुकांमध्ये ठळक दुरुस्त्या\nभारतातील मोठ्या संख्येने मतदार पाहता निवडणुका अनेक टप्प्यात घेतल्या जातात. पूर्वीच्या काही वर्षांत भारतात निवडणुका सोप्या मार्गांनी घेण्यात आल्या, परंतु १९९९ मध्ये पहिल्यांदा काही राज्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन्स वापरल्या गेल्या, त्या नंतरच्या निवडणुका प्रक्रिया सोप्या, पारदर्शक करण्यासाठी त्यांचा सतत वापर करण्यात आला.\nपंतप्रधान पदासाठी विविध प्रकारच्या निवडणुका भारतात होतात. तथापि, या निवडणुकांपैकी सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत कारण केंद्र आणि राज्यातले सरकार या दोन निवडणुकांद्वारे निवडले गेले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशात बर्‍याच वेळा निवडणुका घेतल्या गेल्या आहेत आणि या प्रक्रियेत बरीच दुरुस्ती करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया आणखी सुलभ आणि सोपी करण्याचे काम केले आहे.\nवायू प्रदूषण वर मराठी निबंध\nयाचे सर्वात मोठे संशोधन १९८९ साली झाले. जेव्हा निवडणुकीत मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे केले गेले. या बदलामुळे देशभरातून कोट्यवधी तरुणांना लवकरच मत देण्याची संधी मिळाली. भारतीय लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत केलेली ही एक निर्भय दुरुस्ती होती.\nभारतीय लोकशाहीसाठी निवडणूक हे महत्त्वपूर्ण योगदान आहे, म्हणूनच भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणूनही ओळखला जातो. याच निवडणूक प्रक्रियेमुळे दिवसेंदिवस लोकशाहीचा पाया मजबूत झाला आहे.\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { ३०० शब्दांत }\nनिवडणुकांशिवाय लोकशाहीची कल्पना करता येत नाही, अशा प्रकारे लोकशाही आणि निवडणुका एकमेकांना पूरक मानल्या जाऊ शकतात. निवडणूकीत मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करून, नागरिक बरेच मोठे बदल घडवून आणू शकते आणि यामुळे प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीमध्ये प्रगती करण्याची समान संधी मिळते.\nलोकशाहीमध्ये निवडणुकांची फार महत्वाची भूमिका असते कारण त्याशिवाय निरोगी आणि स्वच्छ लोकशाही तयार करणे शक्य नाही कारण नियमित अंतराने घेतलेल्या केवळ निष्पक्ष निवडणुका लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी काम करतात.\nपर्यावरण वर मराठी निबंध\nभारत एक लोकशाही देश असल्याने येथील लोक खासदार, आमदार आणि न्यायिक मंडळे निवडू शकतात. लोकशाहीचा देश मानल्या जाणार्‍या निवडणूकीत १८ वर्षांहून अधिक वयाचा भारतीय नागरिक आपल्या मतदान शक्तीचा उपयोग करू शकतो आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकतो.\nनिवडणुकांशिवाय लोकशाहीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही आणि लोकशाहीची शक्ती ही देशातील प्रत्येक नागरिकाला स्वत:ला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते. हे आम्हाला एक पर्याय देते की आम्ही योग्य व्यक्तीची निवड करू आणि त्यांना योग्य पदी उंचावून देशाच्या विकासात आपले मोलाचे योगदान देऊ.\nबर्‍याच वेळा हा प्रश्न बर्‍याच लोकांकडून विचारला जातो की निवडणुकीची काय गरज आहे, जरी निवडणुका नसल्या तरी देशात शासन चालवता येते. परंतु इतिहासाने याची साक्ष दिली आहे की जेथे जेथे राज्यकर्ता, नेता किंवा उत्तराधिकारी निवडण्यात भेदभाव व जबरदस्ती झाली आहे. तो देश किंवा ठिकाण कधीच विकसित झालेला नाही.\nयाचे उत्तम उदाहरण महाभारतात आढळते, जिथे भरत घ��ाण्याच्या सिंहासनावर बसलेल्या एका व्यक्तीची निवड ज्येष्ठतेच्या आधारे नव्हे तर श्रेष्ठतेच्या आधारावर केली गेली होती, परंतु भीष्माने सत्यवतीच्या वडिलांना वचन दिले होते की तो कुरु घराण्याच्या सिंहासनावर कधीही बसणार नाही आणि सत्यवतीचा थोरला मुलगा हस्तिनापूरच्या सिंहासनचा वारस होईल. या चुकांमुळे, प्रत्येकाला हे ठाऊक आहे की कुरुवंश या एका प्रतिज्ञामुळे नष्ट झाला.\nनिवडणूक आणि लोकशाही एकमेकांना पूरक असतात, दुसर्‍याशिवाय कल्पनाही करता येत नाही. वास्तविक पाहता लोकशाहीच्या विकासासाठी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात. लोकशाही देशात ठराविक कालांतराने निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत तर त्या ठिकाणी हुकूमशाही वर्चस्व असेल. म्हणूनच, लोकशाही देशात ठराविक कालांतराने निवडणुका घेणे आवश्यक असते.\nनिवडणूक वर मराठी निबंध Essay On Election In Marathi { ४०० शब्दांत }\nलोकशाही ही एक अशी प्रणाली आहे ज्यात लोकांना स्वातंत्र्य आणि मानवी हक्क मिळतात. जगात कम्युनिझम, राजशाही आणि हुकूमशाहीसारख्या सर्व प्रकारच्या शासन व्यवस्था असल्या तरी लोकशाही या सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. हे फक्त लोकशाहीमध्ये निवडणुकांच्या माध्यमातून लोकांचे स्वत: चे सरकार निवडण्याची ताकद आहे.\nलोकशाही देशात निवडणूक यंत्रणेला खूप महत्त्व असते कारण त्यातूनच लोक आपल्या देशाचे सरकार निवडतात. लोकशाही सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोकशाही देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी निवडणुकीत मतदान करून लोकशाहीचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. मी मत न दिल्यास काय फरक पडेल याचा विचार आपण कधीच करू नये, परंतु लोकांनी हे समजलं पाहिजे की निवडणूकीत अनेक वेळा एकच मत म्हणजे एक विजय हा निर्णय आहे.\nअशाप्रकारे, लोकशाहीमधील निवडणूक प्रक्रियेस सामान्य नागरिकास देखील विशेष हक्क मिळतो कारण निवडणुकीत मतदान करून तो सत्ता आणि कारभाराच्या कार्यात भागीदार होऊ शकतो. कोणत्याही लोकशाही देशातल्या निवडणुका ही शक्ती त्या देशातील नागरिकांना देतात, कारण निवडणूक प्रक्रियेद्वारे नागरिक स्वार्थी किंवा अपयशी राज्यकर्ते आणि सरकारे यांना हुसकावून सत्तेच्या बाहेर जाण्याचा मार्ग दाखवू शकतात.\nकोणत्याही देशाचे राजकारण त्या देशाच्या घटनात्मक चौकटीवर चालते, ज्��ाप्रमाणे भारतात संघीय संसदीय, लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था अस्तित्वात आहे. ज्यामध्ये राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात आणि पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. याखेरीज भारतात आमदार, खासदार, मुख्यमंत्री अशा विविध पदांसाठी निवडणुकाही घेतल्या जातात. लोकशाहीमध्ये लोकांनी थेट राज्य करणे आवश्यक नसते, म्हणून ठराविक अंतराने लोकांनी आपले राजकारणी आणि लोकप्रतिनिधी निवडले.\nनिवडणुकांच्या वेळी अनेक वेळा हास्यास्पद आश्वासने देऊन किंवा उधळपट्टी करणारे भाषण करून नेते जनतेची मते मिळविण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला हे माहित असले पाहिजे की निवडणुकांच्या वेळी आपण अशा चर्चेत येऊ नये आणि राजकीय पदांसाठी स्वच्छ व प्रामाणिक प्रतिमा असणार्‍या लोकांना निवडले जाऊ नये कारण निवडणुकांच्या वेळी आपले मत जाणीवपूर्वक वापरणे म्हणजे निवडणुकीचा अर्थ होतो असे प्रतीक आहे.\nलोकशाहीच्या यशासाठी, स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमेचे लोक राजकीय पदांवर जाणे फार महत्वाचे आहे, जे केवळ लोकांच्या मौल्यवान मतांच्या सामर्थ्याने शक्य आहे. म्हणूनच आपण नेहमीच आपले मत योग्यरित्या वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जाती-धर्म किंवा लोकांच्या आश्वासनांच्या दृष्टीने निवडणुकीत कधीही मतदान करू नये कारण ते लोकशाहीसाठी फायद्याचे नाही. जेव्हा योग्य लोक सरकारी पदांवर जातील तेव्हाच कोणत्याही देशाचा विकास शक्य आहे आणि तेव्हाच निवडणुकांचा खरा अर्थपूर्ण होईल.\nनिवडणूक हा लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे, त्याशिवाय लोकशाहीची अंमलबजावणी शक्य नाही. आम्हाला हे समजले पाहिजे की निवडणूक हा एक प्रसंग आहे जेव्हा आपण आपल्या मतदानाचा योग्य वापर केला पाहिजे कारण निवडणूकीच्या वेळी जनता त्यांच्या मताचा योग्य वापर करू शकेल आणि भ्रष्ट व अपयशी सरकारांना सत्तेच्या बाहेर आणू शकेल. म्हणूनच लोकशाहीमध्ये निवडणुकांना असे महत्त्वाचे स्थान दिले जाते.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण मा���िती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pune-corona-update-marathi-latest-news-updates/", "date_download": "2021-07-27T11:01:02Z", "digest": "sha1:VUP4NZ6KXSD7RAMPI4V2GVKGLALUEPLE", "length": 10912, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आनंदाची बातमी! पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\n पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट\n पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट\nपुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.\nपुण्यात आज दिवसभरात 297 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 549 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 25 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. त्यातील 09 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.\nपुण्यात सध्या 662 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,72,254 इतकी आहे. तर पुण्यात 4295 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8395 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,59,564 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5868 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.\nदरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी कमी व्हायला सुरूवात झाली आहे. पण आता पुण्यात अनलाॅकला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा रूग्णसंख्या वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात…\nनागपूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज फक्त 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद\nदेशातील ‘या’ ��ाज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; उद्यापासून होणार अनलॉकला सुरुवात\n अखेर ‘या’ मार्गे पुण्यात झालं मान्सूनचं आगमन\nटीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ\nWTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो\n अनलिमिटेड इंटरनेट पॅकसाठी ‘ही’ महापालिका चक्क विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार 1 हजार रुपये\n मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का…\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nपुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/bjps-absconding-former-corporator-vivek-yadav-arrested-from-gujarat-border-235495/", "date_download": "2021-07-27T10:39:53Z", "digest": "sha1:DRTW7S6JCEEN7UYABXF4XY7TXXRLNWEC", "length": 9870, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : भाजपचा फरार माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरातच्या सीमेवरून अटक - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : भाजपचा फरार माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरातच्या सीमेवरून अटक\nPune News : भाजपचा फरार माज�� नगरसेवक विवेक यादवला गुजरातच्या सीमेवरून अटक\nएमपीसी न्यूज : कुख्यात गुंड बबलू गवळी याच्या खुनाचा कट रचल्याचा प्रकरणात फरार असलेली नगरसेवक विवेक यादव याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. गुजरात राज्याच्या सीमेवर त्यांना पकडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी दोघा शूटरला अटक केली होती. राजन जॉन राजमनी (वय 38, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) व इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा.वाकड) अशी त्यांची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.\nविवेक यादव हे भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डतून ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. 2016 साली गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान यादव यांच्यावर गोळीबार झाला होता. सराईत गुंड बबलू गवळी यानेच हा गोळीबार केला होता.\nकोरोना काळात बबलु गवळी तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर विवेक यादव याने दोघांना त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. परंतु कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन शार्प शूटरना अटक करीत खुनाचा कट उधळला होता. तर मुख्य आरोपी विवेक यादव हा फरार होता.\nकोंढवा पोलीस मागील दोन दिवसांपासून विवेक यादवच्या मागावर होते. गुन्हे शाखा आणि पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेत होती. दरम्यान पोलिसांना तो गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने गुजरात सीमेवरून बुधवारी रात्री त्याला अटक केली. त्याला पुण्यात आणले जाणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.\nविवेक यादव आणि बबलू गवळी यांच्यात पूर्ववैमनस्य होते. याच रागातून बबलू गवळी यांनी 2016 साली गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान विवेक यादव यांच्यावर गोळीबार केला होता. याचाच बदला घेण्यासाठी विवेक यादव यांनी तुरुंगातून सुटलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना बबलू गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती. त्याला कुठे व कशा पद्धतीने ठार मारायचे हे देखील ठरले होते. त्याबाबत कॉल आणि चॅटिंगद्वारे या दोघांचे बोलणे झाले होते. परंतु पोलिसांना या कटाची माहिती समजली आणि त्यांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली होती.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMonsoon Update : कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार बरसणार\n पवना धरणात 55 टक्के पाणीसाठा\nDehugaon News : संविधानामुळे देशात एकसूत्रता आणणे शक्य झाले: डॉ. नरेंद्र जाधव\nKiwale News : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 6161…\nMaval Corona Update : दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज तर 55 नवे रुग्ण\nPune News : पीएमटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे बसमधून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू\nPune university News : युवा सेनेच्या प्रत्नातून बीएस्सी तिसऱ्या वर्षाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळाला…\nDehuroad News : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करा : श्रीजित रमेशन\nKamshet News : वर्षाविहारासाठी गेलेल्या पिता व दोन पुत्रांचा धबधब्याखालील पाण्यात बुडून मृत्यू\nPimpri News: पे-अँड पार्किंग योजनेची पठाणी वसुली बंद करा – मारुती भापकर\nPune Crime News : लॉकडाऊनमुळे काम नाही त्यात देणेकऱ्यांचा तगादा वाढला, असे पाऊल उचलले की…\nWakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nWakad Crime News : वाहने चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक; सात दुचाकी, मोबाईल जप्त\nBhosari Crime News : कामाच्या आमिषाने मध्य प्रदेशातून भोसरीत आणून महिलेवर लैंगिक अत्याचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/entertainment-news-follow-the-rules-of-health-and-shoot-in-a-disciplined-manner-cm-234772/", "date_download": "2021-07-27T12:31:54Z", "digest": "sha1:DDDGSQANJCN2EAG2L4RWGYFI6G36OB6V", "length": 10400, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Entertainment News : आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करा : मुख्यमंत्री ; Follow the rules of health and shoot in a disciplined manner: CM", "raw_content": "\nEntertainment News : आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करा : मुख्यमंत्री\nEntertainment News : आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करा : मुख्यमंत्री\nएमपीसी न्यूज – चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.\nचित्रपट निर्मात्यांच्या ���ंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही दिली.\nहिंदी चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा, सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे देखील सहभागी होते.\nपथकाचे लसीकरण व कोरोना तपासणी आवश्यक\nनिर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही, पण महारष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. संरक्षित अशा बायो बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे.\nमुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे. निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे, आणि सुरक्षितरित्या ते उठविण्याबाबत राज्य शासन पाउले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nYerawada Jail News : येरवडा कारागृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊ : गृहमंत्री\nPune News : फी वसुलीचा तगादा लावणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजसमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने\nTalegaon Dabhade News : जनसेवा विकास समितीच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत\nPune News : दक्षि�� कमान मुख्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा वीरांना वंदन\nMaval News : तालुक्यातील ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळण्याची मागणी\nFlood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात\nMaval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे\nPune News : कोविड -19 रुग्णांमध्ये हिपॅटायटीसची लक्षणे\nDehuroad News : मामुर्डीमध्ये पाऊण लाखाची घरफोडी\nChakan : दुकानदाराची थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धमकी; ‘तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांना माझ्या पाया पडायला…\n जेईई ॲडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार\nPune News : शहर भाजपचे ‘जोडे मारा आंदोलन; आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक\nPune News : कलाकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : सुरेखा पुणेकर\nPune News : ‘पीएमआरडीएच्या सदस्य नियुक्तीत मुख्यमंत्र्यांचे पक्षीय राजकारण’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/public-health-department-satara-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T11:53:14Z", "digest": "sha1:Y223PCZDZMZZGFVEBEWVHCBLVKJONTAP", "length": 6369, "nlines": 118, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा अंतर्गत भरती.\nसार्वजनिक आरोग्य विभाग सातारा अंतर्गत भरती.\nPublic Health Department Satara Recruitment 2021: सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा अंतर्गत 35 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nवैद्यकीय अधिकारी गट-अ – 35 पदे\nवैद्यकीय अधिकारी – MBBS / MBBS पदव्युत्तर पदवी/पदविका (विशेषज्ञ)\n58 वर्षापेक्षा जास्त नसावे.\n(आदिवासी व् दुर्गम भाग) : रु.८०,०००/-\nइतर भगत : रु.७५,००० /-\nMBBS पदव्युत्तर पदवी/पदविका (विशेषज्ञ) :\n(आदिवासी व् दुर्गम भाग) : रु. ९०,०००/-\nइतर भगत : रु.८५,०००/-\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nजिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा यांचे कार्यालयात सादर करावेत.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 02 एप्रिल 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleखडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती.\nNext articleSAIL- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nगुजरात मेट्रो रेल कार्पोरेशन लि. येथे भरती. (२० ऑगस्ट)\nभारतीय बॅंकिंग आणि वित्त संस्था मुंबई येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यवतमाळ येथे भरती.\nनैनीताल बँक लि. येथे भरती. (३१ जुलै)\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे भरती. (२९ जुलै)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/category/festival/", "date_download": "2021-07-27T12:00:29Z", "digest": "sha1:YSCXVNTO3LL2VQ5LPYL6MJICE2HLPSYS", "length": 3247, "nlines": 53, "source_domain": "www.marathimol.com", "title": "सणवार - मराठी मोल", "raw_content": "\nनागपंचमी हा सण का व कसा साजरा केला जातो \nNagpanchami Festival In Marathi नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा …\nगौरीपूजन विषयी संपूर्ण माहिती Gauri Pujan In Marathi\nGauri Pujan In Marathi गौरीपूजन हा भारतातील बऱ्याच भागात साजरा केला जाणारा उत्सव आहे. त्यालाच …\nGanesh Chaturthi Information In Marathi सर्व देवतांमध्ये श्री गणेश याला पूजेचा पहिला मान दिला जातो. …\nभाऊबीज सणाची संपूर्ण माहिती Bhaubeej Information In Marathi\nBhaubeej Information In Marathi दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते. तसेही दिवाळी हा सण आला म्हणजे …\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/247/simple-search?query=&sort_by=score&order=desc&rpp=10&filter_field_1=author&filter_type_1=equals&filter_value_1=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF+%E0%A4%B5%E0%A4%BE.&etal=0&subject_page=1", "date_download": "2021-07-27T12:52:02Z", "digest": "sha1:I3R5ZWUN5QKBYQUMTNPMQPFXAUPNF7VT", "length": 5265, "nlines": 72, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): Search", "raw_content": "\n2011-01-20 १५० सध्दर्म - त्रैमासिक : जानेवारी २००७ गुंडोपंत, हरिभक्त; बेडेकर, विजय वा.\n2010-08-20 ००२ दिशा - ऑगस्ट १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; तिनईकर, सदाशिव शं.; धोपटे, शशिकांत गो.; नवरे, जाहन्वी अ.; देवधर, प्रभाकर शं.; अकोलकर, वसंत वि.\n2010-09-30 ०११ दिशा - जुलै १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; मठ, शं. बा.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; बेडेकर, धुं. ह.\n2010-09-30 ००८ दिशा - फेब्रुवारी १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; कु्लकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; मठ, शं. बा.\n2010-08-20 ००१ दिशा - जुलै १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; गांगल, बाळ; वैद्य, प्रकाश ल.; बेडेकर, वसंत ह.; देवधर, प्रभाकर शं.; साने, यशवंत रा.\n2010-09-30 ०१८ दिशा - फेब्रुवारी १९९८ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; लेले, वामन केशव; कु्लकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; शेवडे, मैत्रेयी\n2010-08-20 ००६ दिशा - डिसेंबर १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; बेडेकर, वसंत; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.\n2010-09-30 ०१४ दिशा - ऑक्टोबर १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; थत्ते, राजीव; धोपटे, शशिकांत गो.; प्रधान, ए. पी.; जोसेफ, टी. एम.; करंदीकर, श्री. वि.\n2010-09-30 ०१७ दिशा - जानेवारी १९९८ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; पाठक, मोहन\n2010-08-20 ००३ दिशा - सप्टेंबर १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; कु्लकर्णी, रघुनाथ पु.; साने, यशवंत; कुलकर्णी, माधवी; अकोलकर, वसंत वि.\n115 मठ, शं. बा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1", "date_download": "2021-07-27T13:13:13Z", "digest": "sha1:S6VVFAMHVVP7CDYJUYV244ZNQP5ZBKUM", "length": 6384, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सायटॉइड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसायटॉइड हे यथादृश्यसंपादक मध्ये एकत्रित केलेले एक नवीन संदर्भ साधन आहे. याची सुरवात मराठी विकिपीडियावर १ मार्च इ.स. २०१८ रोजी झाली. हे साधन वापरून तुम्ही मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये संदर्भ घालू शकता.\nसायटॉइड कसे वापरले जाते\nसायटॉइड यथादृश्यसंपादक मध्ये समाविष्ट असल्यामुळे सर्वात आधी यथादृश्यसंपादकाकडे जावे.\nदृश्य संपादन चालू करासंपादन करा\nटूलबार मध्ये 'स्रोत संपादित करा' हे बटन दाबून स्त्रोत संपादित करा. चित्र १ प्रमाणे इंटरफेस येतो. या नंतर एडिटरच्या उजव्या बाजूस पेन आयकॉन वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला यथादृश्यसंपादक (दृश्य संपादन) असा पर्याय मिळतो. चित्र २ प्रमाणे इंटरफेस येतो व चित्र ३ प्रमाणे ते लोड होते.\nखालील उदाहरणात मुंबई हा लेख दाखवला आहे. लेखातील बदल हा आहे.\nयथादृश्यसंपादक मध्ये चित्र ४ प्रमाणे दिसेल. आपल्याला ज्या जागी संदर्भ जोडायचे असेल त्याजागी चित्र ५ प्रमाणे कर्सर ठेवा. चित्र ६ व ७ प्रमाणे टूलबार मध्ये उद्धृत करा असा एक पर्याय दिसेल. चित्र ८ मध्ये दाखविल्यानुसार त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला चित्र ९ सारखे दृष्य दिसेल. चित्र १० मध्ये दाखिवल्याप्रमाणे त्यात दुवा टाका. चित्र ११ मध्ये दुवा संदर्भ चढताना दिसेल. चित्र १२ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली दिसते. चित्र १३ प्रमाणे बदलांचा आढावा घेऊन बदल प्रकाशित करा. संदर्भ प्रकाशित झालेला चित्र १४ मध्ये दिसतो आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१८ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-07-27T11:42:19Z", "digest": "sha1:WEUV7JN5ROVHGYZWECKS5B2UDOUH3ZKI", "length": 10165, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फॅमिली गाय - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०२० रोजी ०९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्�� अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/court-decision/", "date_download": "2021-07-27T11:58:42Z", "digest": "sha1:VNSOOAUJM45MN6L7A3SA2O72K2K4OAKY", "length": 4474, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "court decision | रयतनामा", "raw_content": "\nआचारसंहिता भंग केल्याचे प्रकरण: गृहराज्यमंत्री अनिल देशमुख आणि खासदार नवनीत राणा दोषमुक्त\nअमरावती लोकसभा निवडणूकिदरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्र...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://tv9marathilive.mrid.info/kolhapur-madhy/npGme86lx52L07Y.html", "date_download": "2021-07-27T12:10:54Z", "digest": "sha1:OK755RW3RDASVCEJ64SPWX5FSSTZZLWK", "length": 5275, "nlines": 138, "source_domain": "tv9marathilive.mrid.info", "title": "Kolhapur मध्ये मुसळधार, कळंबा तलाव झाला ओव्हरफ्लो-tv9", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nचित्रपट, क्लिप - विनामूल्य पहा, ऑनलाइन सामायिक करा\nKolhapur मध्ये मुसळधार, कळंबा तलाव झाला ओव्हरफ्लो-tv9\nमला ते आवडले 0\nवेळा पाहिला 116 लाख\nRaj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं - राज ठाकरे - TV9\nवेळा पाहिला 3.7 ह\nवेळा पाहिला 19 लाख\nवेळा पाहिला 663 ह\nवेळा पाहिला 467 ह\nवेळा पाहिला 1.3 लाख\nवेळा पाहिला 21 लाख\nवेळा पाहिला 7 ह\nKolhapur | जीव धोक्यात घालून तरुणांनी वाचवले जनावरांचे प्राण-tv9\nवेळा पाहिला 24 ह\nKolhapur Rain | कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल - TV9\nवेळा पाहिला 39 ह\nBreaking | मविआ सरकार स्थापनेवेळी 5 अधिकारी इस्त्रायलच्या दौऱ्यावर, काँग्रेसचा फडणवीसांना सवाल -tv9\nवेळा पाहिला 88 ह\nवेळा पाहिला 576 ह\nSangli Rain | सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ, लोकांना सतर्कतेचा इशारा - TV9\nवेळा पाहिला 48 ह\nवेळा पाहिला 13 लाख\nवेळा पाहिला 18 लाख\nवेळा पाहिला 19 लाख\nवेळा पाहिला 663 ह\nवेळा पाहिला 467 ह\nवेळा पाहिला 1.3 लाख\nवेळा पाहिला 1.4 लाख\nवेळा पाहिला 201 ह\nवेळा पाहिला 14 लाख\nवेळा पाहिला 1.6 लाख\nवेळा पाहिला 1.1 लाख\nवेळा पाहिला 5 लाख\nवेळा पाहिला 311 ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/education/", "date_download": "2021-07-27T12:15:14Z", "digest": "sha1:J25NTDPFJYCSB6IWSDDJQYBHLZUT6FMD", "length": 14788, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Education News | Education Marathi News | Latest Education News in Marathi | शिक्षण: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n05:37 PMChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\n05:34 PM मेरे मियाँ कहाँ हैं; सर्फराज अहमदच्या पत्नीनं सोशल मीडियावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विचारला सवाल\n05:29 PM केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, धर्मेंद्र प्रधान बंगळुरुत दाखल\n05:28 PMनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीन रंगांपैकी एक स्टीकर\n05:01 PMउपमहापौर भालेरावांचा उपोषणाचा इशारा; उल्हासनगरात रंगला आयुक्त विरुद्ध उमपहापौर सामना\n05:01 PMवरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात\n04:55 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\n04:53 PM नवी द��ल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन निघाल्या\n04:49 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स\n04:37 PMकोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय\n04:34 PMगणेश चर्तुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती\n04:32 PMTATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट\n04:30 PM पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार\n04:17 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n04:06 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार\nपुणे : अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु; २ ऑगस्टपर्यंत असणार मुदत\nराज्य मंडळातर्फे अकरावी सीईटीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून सीईटीसाठी २० जुलैपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव २१ जुलैपासून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले. ...\nशिक्षण :Online Education: ऑनलाइन शिक्षणामुळं ५५ टक्के विद्यार्थ्यांना करावा लागतोय गंभीर आजाराचा सामना; सर्वेक्षणातून झालं उघड\nकोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे जे परिणाम झाले त्याचा मागोवा या सर्वेक्षणात घेण्यात आला ...\nअकोला :आरटीई प्रवेशाचा फी परतावा शाळांना मिळेना\nSchools did not get refund of RTE admission fee : केंद्र सरकारकडून नियमितपणे मिळत असताना, गत चार वर्षांपासून राज्य सरकारकडून त्यांचा हिस्सा देण्यास दिरंगाई होत आहे. ...\nशिक्षण :राज्यातील शाळांची शुल्कवाढ रद्द होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं पालकांना मोठा दिलासा\nसर्वोच्च न्यायालयाचे राज्याला निर्णय घेण्याचे निर्देश, या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा तसेच त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी व नेत्यांना दणका दिला असल्याचे मत याचिकाकर्ते पालक जयश्री देशपांडे आणि प्रसाद त ...\nशिक्षण :JEE Main exam : 'या' भागातील विद्यार्थ्यांन�� मोठा दिलासा, परीक्षेची पुन्हा संधी मिळणार\nJEE Main exam: पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ...\nशिक्षण :आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचे निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल\nसंकेतस्थळासोबतच एसएमएसच्या माध्यमातूनही पाहता येणार निकाल ...\nशिक्षण :पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय\nराज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. ...\nपुणे :विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम केला २५ टक्के कमी : शिक्षण विभागाचा निर्णय\nकोराेनाच्या प्रादुर्भावामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी ...\n पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती\nशैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...\nशिक्षण :बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मुदतवाढ: सीबीएसई\nनिकाल तयार करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी असलेले शिक्षक तणावाखाली असून धास्तावले आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\nMaharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भींत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nKonkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...\nनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर\nIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\nIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2021/06/prakashachi-kimaya-ujagar-hote.html", "date_download": "2021-07-27T12:39:17Z", "digest": "sha1:VYBQ45D7O5NLUR4UMOKPTEXQNH7QJ57X", "length": 87375, "nlines": 1501, "source_domain": "www.marathimati.com", "title": "प्रकाशाची किमया उजागर होते", "raw_content": "���राठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nप्रकाशाची किमया उजागर होते\n3 0 संपादक १३ जून, २०२१ संपादन\nप्रकाशाची किमया उजागर होते - [Prakashachi Kimaya Ujagar Hote] गुणांना प्रयत्नांची मिळालेली योग्य दिशा आविष्काराची भाषा समृद्ध करते.\nगुणांना प्रयत्नांची मिळालेली योग्य दिशा आविष्काराची भाषा समृद्ध करते\nगुणांना प्रयत्नांची योग्य दिशा मिळाली की आविष्काराची भाषा अधिकच समृद्ध होते. अशीच काही अवस्था ‘प्रवीण देशमुख’ यांच्या छायाचित्रांची आहे. ‘चुडावा’ हे नांदेड पूर्णा रोड वरील छोटेस गाव, वडील कला शिक्षक असल्याने चित्रकलेचा परिचय लहानपणापासून झाला होता. ज्या घरात कलेच वातावरण असतं त्या घरात प्रसन्न, आनंद देणारं वातावरण असतं. प्रवीण अशाच संस्कारात वाढला.\nकलेविषयी आकर्षण असणं स्वाभाविक होतं. पुढे कला शिक्षण घेत असताना कॅमेऱ्याची ओळख झाली. ‘नांदेड’ येथील ‘अभिनव कला महाविद्यालयातील’ दिवंगत प्राध्यापक ‘शिवाजी जाधव’ यांनी चित्रकलेबरोबर कॅमेऱ्याचे प्राथमिक कित्ते दिले. चित्र आणि छायाचित्र यांच्यात अतूट असं नातं आहे. दोन्ही कलांचा पृष्ठभाग, कॅनव्हास सारखा सपाट आहे, द्विमित आहे. हा त्यांच्यातील समांतर धागा होय.\nछायाचित्राला कला न मानणारा एक वर्ग आहे. त्यांचे मत असे की छायाचित्र हे केवळ कॅमेऱ्याच्या तांत्रिक बाजूतून उपजत असतं परंतु छायाचित्रकलेला ‘कला’ मानणारा देखील वर्ग आहे, आम्ही याच मताचे आहोत. कॅमेरा केवळ टूल आहे, केवळ साधन आहे. सौंदर्यपूर्ण अभिव्यक्त होता येणं हे कला गुणाशिवाय शक्य नाही किंबहुना कलागुण असल्याखेरीज कॅमेरा वापरू नये. सभोवतालातून संपन्न, सुंदर दृष्य वेचता आले पाहिजे. छायाप्रकाश हा दृष्यकलेचा महत्वाचा घटक आहे. चित्र तयार होण्यासाठी छाया आणि प्रकाशाचा मेळ महत्वाचा असतो. छाया म्हणजे सावली, सावली आणि प्रकाश परस्पर पूरक संबधातून वस्तूचे यथायोग्य दर्शन होते. दृष्य कलेतील वास्तववादाचा मूळ आधार सावली आणि प्रकाशाचा संबंध मानावा लागेल.\nफोटोग्राफीचं मुलतत्व देखील सावली आणि प्रकाशच आहे. यांचा अनुबंध कॅमेरा या टूलच्या माध्यमातून ज्याला चांगला जोपासता येतो तो चांगला फोटोग्राफर. अशाच फोटोग्राफरमध्ये प्रवीण यांची गणना केली जाईल, अशी योग्यता त्याच्यात नक्की आहे.\nप्रवीणला खरं तर चित्रकलेची अधिक ओढ होती. चित्र काढता काढता कॅमेऱ्याचा छंद आणि व्यावसिकता अशी दुहेरी भूमिका कधी स्विकारली हे नेमक सांगता येत नाही. चित्रकलेचं ज्ञान फोटोग्राफीला समृद्ध करीत होतं. व्यावसिक छायाचित्रणातून आर्थिक साह्य आणि सृजनशील छायाचित्रकारीतून आत्मसंतुष्टी, समाधान मिळते. शेवटी कला ही भौतिक गरजा व जीवन समृद्ध करण्यासाठी आहे.\n‘जहांगीर आर्ट गॅलरी’त बॉम्बे फोटोग्राफर्सच्या (२०१९) प्रदर्शनातील प्रवीणच छायाचित्र अजूनही आठवतं. क्लोजअपमध्ये लहान मुलाला आई जवळ उचलून घेत आहे व त्यांची सावली बाजूच्या भिंतीवर पडते, असं त्या चित्रातील प्रसंगाचं वर्णन करता येईल. सावलीत लपलेलं वात्सल्य हे त्या चित्राच मोल, सौंदर्यगुण वाढवतं. त्या प्रतिबिंबाचं गमक प्रवीणने नेमकेपणाने हेरलं आहे. त्याला नैसर्गिक प्रकाशाचं आकर्षण आहे. छायाप्रकाशाचे अनोखे मूड व रंगांना कैद करण्याचा सुंदर प्रयत्न त्यात केला आहे.\nबॉम्बे फोटोग्राफर्सच्या (२०१९) प्रदर्शनातील प्रवीणच छायाचित्र\nभल्या पहाटे सूर्योदयापूर्वी असलेला स्वच्छ उत्साही प्रकाश, कोवळं ऊन आपल्या बरोबर नवचैतन्य घेऊन येतं असतो. दुपारच्या प्रकाशाची दाहक तीव्रता, संध्याकाळी रजकणा नी माखलेला, थकलेला परंतु समाधानी आकाशातील प्रकाश. याचं प्रमाणे विविध ऋतूतील प्रकाशाचे रूप, पोत अनुभवता येतं. या प्रत्येक रूपाचं खास असं आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं. हा प्रकाश वस्तूवर पडला की त्याच्या अंगीभूत गुणांसह त्यावस्तूचे सौंदर्य द्विगुणीत करीत असतो. फोटोग्राफरला वस्तूच्या रुपाबरोबर प्रकाशाचा मूड हेरता आला की त्याचा अविष्कार गुण संपन्न होतो. प्रवीणच्या कलाकारीबाबत तसंच काहीसं आहे.\nएखाद्या वस्तूची प्रतिमा चौकटीत स्थापित केली की, ती प्रतिमा आशय संपन्न होते. अर्थात फोटोग्राफरला रचनेचं भान असणे गरजेचं आहे. जात्यावर दळण दळत असलेल्या महिलेच्या चित्रात प्रवीणचं रचनाकौशल्य नीट पाहता येतं. मागे असलेला काळोख योगायोगाने तयार झालेला गडद उभा आयताकार, विषयवस्तूची प्रतिमा अधिक उजळ करतो. छायाचित्रात वस्तू आणि त्या अनुषंगाने येणारा विषय महत्वाचा असतोच. ग्रामीण दिनचर्येतील क्षणचित्रे असे प्रामुख्याने प्रवीणच्या चित्राचे विषय असतात. असे विषय अनेकांनी हाताळले आहेत, परंतु प्रवीणची छायाचित्रे सौंदर्यगुणांबरोबर ग्रामीण जीवनाच्या रसगंधाने माखलेली असतात.\nजात्यावर दळण दळत असलेली महिला\nछायाचित्रण ही एक तांत्रिक कला आहे. उच्च अभिरुची, सौंदर्य, कल्पकता, आदी बरोबर कॅमेऱ्याच्या तंत्राचे नीट ज्ञान आवश्यक असते. कॅमेरा हाताळल्याशिवाय त्यातील खाचखळगे माहित होत नाहीत. सुरुवातीच्या काळात ‘Pentax K1000’ या रोल कॅमेऱ्याबरोबर काही प्रयोग झाले. तो काळ ‘ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट’ आणि ‘फिल्म’चा होता. कलर फोटोग्राफी बद्दल कुतूहल होते. डिजिटल कॅमेऱ्याचे प्रचलन नव्हते. पुढे वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या हाताळणीतून तंत्र आणि कौशल्याचा मिलाप होत गेला. प्रयोगातून सिद्धीकडे असा स्वतःच्या विकासाचा मार्ग प्रवीणने प्रशस्त केला.\nब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटोग्राफी\nप्रवीणच्या छायाचित्रांचे आणखी काही गुण आहेत. नैसर्गिक प्रकाशाची विविध रूपे वस्तूच्या निमीत्ताने अनुभवणे, अनेक वेळा त्याच्या चित्रात वस्तू नाममात्र असते आणि छायाप्रकाशाचा नाट्यमय खेळ हाच चित्राचा परिपूर्ण भाग होऊन जातो.\nप्रकाशाला स्वत:चा आकार, रूप नाही, तो ज्या वस्तू वर पडतो तेव्हा त्या वस्तूच रूप प्रकाश स्वतः धारण करत असतो. अशा वेळी वस्तू शिवाय प्रकाशाचं अनोखं रूप कैद करणं कठीण असतं. त्याच्या कलाकृती आपलं नात वस्तू रुपात लपलेल्या कथानकाशी न सांगता प्रकाशाने धारण केलेल्या आकारातील सौंदर्यमुल्यांचा पुरस्कार करीत असतात. अशा कलाकृती निथळ सौंदर्याच्या कसोटीवर तपासाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. आणि विशुद्ध सौंदर्याची भाषा खऱ्या अर्थाने येथून सुरु होते. अशा वेळी प्रवीणच्या कलाकृती आपलं नातं बेमालूमपणे अमूर्ततेशी सांगत असतात. पर्यायाने प्रवीणची चित्रे विषयापेक्षा निथळ सौंदर्याला महत्व देणारी आहेत.\nप्रवीणच्या चित्रांचा आस्वाद घेत असताना त्यातील अकल्पनीय लयीचा अनुभव मिळतो. ही लय केवळ कलाकृतीच्या चौकटी पुरता मर्यादित नाही तर ती कलाकाराच्या आविष्काराचा सुंदर स्त्रोत आहे. प्राकृतिक भासमान, रंग छाया प्रकाशावर हवी होत नाहीत, आणि विशिष्ठ पोताच्या सहचरामूळे चित्रभर फिरणाऱ्या लयीचा अनुभव मिळतो.\nमानवी देह हा ईश्वराचा सर्वांग सुंदर अविष्कार आहे. त्याच्या सौंदर्याची समीक्षा करू नये, ते कठीण आहे. त्या रूपाचा सौंदर्यानुभव ईश्वरीय सत्यशिवसुंदर अशा अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. अशी वस्तूरूपातील मानवी देह प्रवीणच्या छायाचित्रात ग्रामीण जीवनाषया बरोबर मोह, माया, काम, प्रेम, वात्सल्य घेऊन येतात.\nनुकतेच संपन्न झालेल्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ च्या १२९ व्या वार्षिक प्रदर्शनात प्रवीणच्या छायाचित्राला ‘लेट मनोहर गांगण पारितोषिक’ प्राप्त झाले. व्यक्तिचित्रण या शीर्षकातील चित्रात प्रकाश धारण केलेली एक स्त्री आहे. हा प्रकाश तिने अलंकार म्हणून धारण केलेला आहे असा अनुभव मिळतो. अल्ट्रामरीन ब्लूच्या गहराईला सूर्याच्या पिवळाईची सोनेरी किनार मोहिनीच्या सुंदरतेत अधिकच भर घालते. प्रकाश समूहाच्या त्रिकोणीय रचनेतून अवकाशाकडे उत्तुंग गतिमानता प्रत्ययास येते.\nप्रवीण अनेक पुरस्कारांचा धनी आहे. ग्रामीण भागात राहून फोटोग्राफी क्षेत्रातील अनेक घडामोडी, स्पर्धा, कार्यशाळा, तंत्र, प्रदर्शने आदी विषयी व्यवसाय व कला सांभाळून सजग राहण कठीण असते. परंतु प्रवीण त्या संदर्भात देखील जागरूक आहे. त्याकरिता अधिकाधिक प्रयत्नशील असतो.\nएकंदरीत प्रवीणची छायाचित्रे सभोवताल, रांगडेपणा, सामाजिक बंध, निसर्ग, मिथक, कथा, स्पष्ट करीत असतात. ती खऱ्या अर्थाने ग्रामीण जनजीवनाचा भावपटल मांडणारी आहेत. त्याचबरोबर त्याच्या छायाचित्रात प्रकाशाची किमया उजागर होते.\nसभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कविता आणि अनुभव कथन या विभागात लेखन.\nअभिव्यक्ती गणेश तरतरे मातीतले कोहिनूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nअनामित १३ जून, २०२१ २१:५७\nSandhya B १३ जून, २०२१ २२:१४\nअनामित १४ जून, २०२१ १३:२४\nभारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे.\nअशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल.\nमराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, अस्वीकरण आणि वापरण्याच्या अटी.\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\nगुरू ऋण - मराठी कविता\nसाध्याश्या वेषात उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य नाही बर विसरलो आम्ही शाळेला संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌ जग राहाटीत आ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अत��शय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४\nपिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच...\nदर्जेदार मराठी पुस्तकांची यादी\nहमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी शेवटचा बदल १ जून २०२१ पुस्तकाचे नाव लेखक महानायक विश्...\nदिनांक २३ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दिवस YEAR: T...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nगुरू ऋण - मराठी कविता\nसाध्याश्या वेषात उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य नाही बर विसरलो आम्ही शाळेला संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌ जग राहाटीत आ...\nदर्जेदार मराठी पुस्तकांची यादी\nहमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी शेवटचा बदल १ जून २०२१ पुस्तकाचे नाव लेखक महानायक विश्...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - (Raiga...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,9,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,838,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,610,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,20,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,4,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतर���,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,261,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,32,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,56,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,2,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,204,पालकत्व,1,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,4,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,70,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,7,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,87,मराठी कविता,471,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,16,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,24,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,10,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,387,मसाले,12,महाराष्ट्र,270,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता च��तन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,3,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,1,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,40,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,13,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,8,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,18,संपादकीय व्यंगचित्रे,12,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,87,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: प्रकाशाची किमया उजागर होते\nप्रकाशाची किमया उजागर होते\nप्रकाशाची किमया उजागर होते - [Prakashachi Kimaya Ujagar Hote] गुणांना प्रयत्नांची मिळालेली योग्य दिशा आविष्काराची भाषा समृद्ध करते.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्��ा नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirgadgil.blogspot.com/2010/12/", "date_download": "2021-07-27T12:27:04Z", "digest": "sha1:TQLHCAFVOT575656INA7UJBOU33BUHXG", "length": 8576, "nlines": 28, "source_domain": "sudhirgadgil.blogspot.com", "title": "नमस्कार मंडळी !!!: December 2010", "raw_content": "\nपुण्याच्या भरत नाट्य मंदीर जवळच्या पवनमारूती चौकात, टीचभर दुकानात, गेली साठ वर्षं वर्तमानपत्र विकणारे महादेव काशिनाथ गोखले बसलेले दिसत. खाकी अर्धी चड्डी, बिनइस्त्रीचा, जवळजवळ चड्डी झाकणारा, पांढरा ऐसपैस शर्ट, शर्टाला भलामोठा खिसा आणि कॉलरमागे खुंटीला अडकवण्यासाठी 'घोडा'. चेह-यावर ऊन येतंय असं वाटून त्रासलेली मुद्रा. काटक तब्येत. थेट स्पष्ट पुणेरी बोलणं. पेपर विकणारे हे ’बाबूराव’ थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी उलटल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील ,यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. पण ’शतकाचे साक्षी’ असलेल्या बाबूरावांच्या या अचाट उद्योगांचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीच भेटत. अतर्क्य वाटाव्या अशा अफ़ाट गोष्टी करणारा हा ’अवलिया, परवा, वयाच्या १०३ व्या वर्षी निवर्तला.\nजन्मभर बाईंडिंग आणि वृत्तपत्रविक्रीत रमलेल्या बाबुरावांना खाण्याचा, पळण्याचा, चालण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटाच्या अशा गोष्टी करण्याचा छंदच होता. रोज पहाटे साडेतीनला उठून कात्रज, खेड-शिवापूर करत कल्याण दरवाजामर्गे सिंहगडावर चढून खडकवासला मार्गे सकाळी नऊला दुकानात परत. काही काळ रोज लोणावळ्यापर्यंत पायी जाऊन परत येत. पुढे रोज सायकलवरून खोपोलीपर्यंत जाण्याचा नेम चुकला नाही. पुणे ते कराची सायकलप्रवास करून जद्दनबाई, हुस्नबानू, बेगम पारोचं मनमुराद गाणं ऎकलंय. ते स्वत: तबला वाजवत. गंधर्वांची गाणी तोंडपाठ. हे कळल्यावर नर्गिसच्या आईनं, म्हणजे जद्दनबाईनं, त्यांना कराचीत थांबवून त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली. सयाजीराव गायकवाडांच्या मदतीनं\n१९३६ साली ते बर्लिन ऑलिम्पिक पर्यंत पोहोचले. पायात चप्पल-बूट काहीही न घालता हे ४० मैल पळू शकतात हे पाहोन दस्तुरखुद्द हिटलरनं यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी, राहण्यासाठी, खाण्यासाठी पास दिला. बडोद्याच्या महाराजांमुळे लंडनलाही गेले. स्वागताला तीन-चार गव्हर्नर्स गाड्यांसह हजर. पुण्यात पेपर विकणा-या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर्स आत्मीयतेनं कसे जमले असा प्रश्न सयाजीराव महाराजांना पडला. उत्तर मिळाले. दर पावसाळ्यात पुणे मुक्कामी येणा-या गव्हर्नरला मराठी-हिंदी आणि क्रॊसकंट्री शिकवायला बाबूराव जात असत.\nपर्वती चालत कुणीही चढेल. बाबूराव ’हातावर’ शीर्षासन करत पाय-या चढत. बायकोला पाठुंगळी घेऊन ४३ वेळा पर्वती सर केलीय. क्रॊसकंट्री स्पर्धेचे २५७ बिल्ले जिंकणा-या गोखलेंना काका हलवाई एक शेर दूध, एक शेर पेढ्याचा खुराक देत. महाराष्ट्र मंडळाच्या पैजेच्या जेवणात ९० जिलब्यांचं ताट सहज फ़स्त करत. वयाची शंभरी ओलांडल्यावरही रोज १५ पोळ्या रिचवू शकत होते.\nतरूण वयात गोखल्यांनी एक धामण, अजगर आणि चित्ता पाळला होता. त्यांच्या समवेत पहुडलेले बाबूराव हे छायाचित्रही ते पुरावा म्हणून दाखवत. जयंतराव टिळकांबरोबरही त्यांनी शिकारीचा षौक केला. शंतनुराव-यमुताई किर्लोस्करांचे लग्न यांनीच जमवले.\nएकशे तीन वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकही औषधाची गोळी घेतली नाही. परवा त्यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यावर, त्यांना फॅमिली डॉक्टर नसल्यानं, मृत्यूचं सर्टिफ़िकिट आणायचं कुणाचं असा आगळाच प्रश्न त्यांच्यासमवेत राहणा-या त्यांच्या राजश्री-प्रदीप या लेक-जावयाला पडला.\nइतरांना जे ’अशक्य’ ते मला ’शक्य’, एवढीच जिद्द आयुष्यभर जोपासणा-या या अवलियाचा अस्त परवा झाल्यावर एक चुटपूट लागून राहिली के, आ��च्या दृक-श्राव्य माध्यमाच्या जगात, या अविश्वसनीय वाटावे असे विक्रम करणा-या अवलियाला कॆमे-यात पकडून ठेवायला हवं होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurexpress.in/news/5865", "date_download": "2021-07-27T12:33:54Z", "digest": "sha1:PAW7GDAZCS43KIVM7CCJHA4ULXJPVREH", "length": 10039, "nlines": 148, "source_domain": "www.chandrapurexpress.in", "title": "‘या’ साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसायाचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश | Chandrapur Express", "raw_content": "\nसंपादक : सुनील तिवारी\nHome कारोबार ‘या’ साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसायाचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश\n‘या’ साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसायाचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश\nमुंबई, दि.२५ : दिनांक १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 13 एप्रिल 2021 रोजीच्या ‘ब्रेक द चेन’ आदेशाद्वारे विहित केलेल्या निर्बंधान्वये खालील बाबींचा अत्यावश्यक प्रवर्गांत समावेश केला आहे :\nआगामी पावसाळी मोसमाच्या विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय, छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री / दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.\nसंबंधित सर्व व्यक्तींनी कोव्हिड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे याची पुनरुक्ती करण्यात येत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रु 10,000 दंड ठोठावण्यात येईल व कोव्हिड 19 महामारीची आपत्तीची अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत संबंधित व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्���ात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.\nPrevious articleचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nNext articleचंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 960 झाले कोरोनामुक्त ; जाणून घ्या आजची सविस्तर आकडेवारी\nमुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्या प्रकरणी चंद्रपुरच्या हल्दीरामला अन्न व औषध प्रशासनाची नोटीस\nफेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या कार्यकारिणीची घोषणा\nगर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nडा.अजित सिन्घई on चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nSheshrao Thakre on चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई\nSneha on दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nAnas on चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई\nRahul on कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/ncp-leader-asked-will-bjp-mp-protest-against-kangana-nashik-marathi", "date_download": "2021-07-27T12:38:13Z", "digest": "sha1:22QR4Z2BZDJ336XDGTMKBNXV47KWGFX2", "length": 11501, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ..यासाठी भाजप खासदार कंगनाचा निषेध करणार का? राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांचे भाजप लोकप्रतिनिधींना पत्र", "raw_content": "\nगेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत या अभिनेत्रीच्या व्यक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलचं वातावरण तापलयं. मुंबईसाठी किंबहूना महाराष्ट्रासाठी तिने पाकव्याप्त काश्मीरच्या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. तर काही तिच्या समर्थन करताना दिसत आहेत. यावरून राजकीय वातावरण देखील आता चांगलचं तापलयं\n..यासाठी भाजप खासदार कंगनाचा निषेध करणार का राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांचे भाजप लोकप्रतिनिधींना पत्र\nनाशिक / त्र्यंबकेश्वर : गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत या अभिनेत्रीच्या व्यक्तव्���ावरून महाराष्ट्रात चांगलचं वातावरण तापलयं. मुंबईसाठी किंबहूना महाराष्ट्रासाठी तिने पाकव्याप्त काश्मीरच्या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. तर काही तिच्या समर्थन करताना दिसत आहेत. यावरून राजकीय वातावरण देखील आता चांगलचं तापलयं.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजप लोकप्रतिनिधींना सवाल\n\"कंगना राणावतने महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्राचा अपमान केला, परंतु केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांचे समर्थन करत वाय सुरक्षा दिली. या कृत्याचा निषेध राज्यातील जनता करतेय, पण जर महाष्ट्रातील जनतेने ज्या भाजप लोकप्रतीनिंधींना निवडून दिले, त्यांनी विरोध नोंदवावा अथवा राजीनामा द्यावा असे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलगांकडुन जिल्ह्यातील सर्व भाजप लोकप्रतिनिधींना खासदार भारती पवार, आमदार राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.\nकाय आहे या पत्रात\nकंगना राणावत या अभिनेत्रीला केंद्र शासनाने केंद्रीय गृहमंत्र्यांनी \"व्हाय सुरक्षा\" कशी दिली महाराष्ट्राला \"पाक व्याप्त काश्मीर\" म्हणणाऱ्या निर्लज्ज अभिनेत्रीला केंद्रीय गृहमंत्र्यांनी वाय सुरक्षा दिली, त्यावेळेस महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, त्यांना महाराष्ट्राचा अपमान कसा काय सहन होतो महाराष्ट्राला \"पाक व्याप्त काश्मीर\" म्हणणाऱ्या निर्लज्ज अभिनेत्रीला केंद्रीय गृहमंत्र्यांनी वाय सुरक्षा दिली, त्यावेळेस महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, त्यांना महाराष्ट्राचा अपमान कसा काय सहन होतो महाराष्ट्र वरती कोणत्याही प्रकारचे संकट आल्यानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन संकट परतवून लावतात. परंतु भारतीय जनता पक्षाचे हुकूमशहा अमित शहा यांना “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले” अशा महापुरुषांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी का घाबरतात महाराष्ट्र वरती कोणत्याही प्रकारचे संकट आल्यानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन संकट परतवून लावतात. परंतु भारतीय जनता पक्षाचे हुकूमशहा अमित शहा यांना “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले” अशा महापुरुषांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी का घाबरतात महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या अभिनेत्रीला संरक्षण देण्यापर्यंत मजल जाते तरीदेखील एकही भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला नेता का दिल्लीतल्या हुकुमशाही गाजवणाऱ्या नेत्यांसमोर बोलत नाही महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या अभिनेत्रीला संरक्षण देण्यापर्यंत मजल जाते तरीदेखील एकही भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला नेता का दिल्लीतल्या हुकुमशाही गाजवणाऱ्या नेत्यांसमोर बोलत नाही संबंधित अभिनेत्रीच्या चारित्र्याबद्दल आम्ही आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. तरीदेखील अशा अभिनेत्रीला संरक्षण दिले जाते आणि महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीतील हुकूमशहासमोर खाली माना घालून सहन करतात. भारतीय जनता पक्ष त्या लोकप्रतिनिधींनी आपलं इमान हुकूमशहासमोर गहाण टाकून पद मिळवलीत का संबंधित अभिनेत्रीच्या चारित्र्याबद्दल आम्ही आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. तरीदेखील अशा अभिनेत्रीला संरक्षण दिले जाते आणि महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीतील हुकूमशहासमोर खाली माना घालून सहन करतात. भारतीय जनता पक्ष त्या लोकप्रतिनिधींनी आपलं इमान हुकूमशहासमोर गहाण टाकून पद मिळवलीत का महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला लोकहिताचे काम करण्याकरिता लोकशाही मार्गाने संविधानिक पदावरती पाठवला. आपल्याला जर महाराष्ट्राची अस्मिता जपता येत नसेल तर ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांचा हा अपमान नाही का महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला लोकहिताचे काम करण्याकरिता लोकशाही मार्गाने संविधानिक पदावरती पाठवला. आपल्याला जर महाराष्ट्राची अस्मिता जपता येत नसेल तर ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांचा हा अपमान नाही का भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने आपले राजीनामे देऊन घटनेचा निषेध करावा. सर्वसामान्य मतदारांच्या भावना दुखण्याचे काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कडलग यांनी पत्रातून केली आहे.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्���हत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी\nहेही वाचा > संतापजनक कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ\nसंपादन - ज्योती देवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/technology/", "date_download": "2021-07-27T12:26:20Z", "digest": "sha1:WHRGMRBUNCUAX3MO6GLKBQ2MVCEKHGXD", "length": 14195, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "तंत्रज्ञान मराठी बातम्या | technology, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n05:37 PMChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\n05:34 PM मेरे मियाँ कहाँ हैं; सर्फराज अहमदच्या पत्नीनं सोशल मीडियावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विचारला सवाल\n05:29 PM केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, धर्मेंद्र प्रधान बंगळुरुत दाखल\n05:28 PMनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीन रंगांपैकी एक स्टीकर\n05:01 PMउपमहापौर भालेरावांचा उपोषणाचा इशारा; उल्हासनगरात रंगला आयुक्त विरुद्ध उमपहापौर सामना\n05:01 PMवरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात\n04:55 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\n04:53 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन निघाल्या\n04:49 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स\n04:37 PMकोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय\n04:34 PMगणेश चर्तुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती\n04:32 PMTATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट\n04:30 PM पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार\n04:17 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n04:06 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्य��� मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार\nतंत्रज्ञान :नवीन प्रोसेसरसह बाजारात येणार Vivo Y53s; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक\nतंत्रज्ञान :शाओमीचे स्वस्त लॅपटॉप लवकरच येणार भारतात; 3 ऑगस्टला पहिला RedmiBook होऊ शकतो लाँच\nRedmiBook Launch In India: Redmi लॅपटॉप भारतात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे, याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे. ...\nतंत्रज्ञान :6,000mAh बॅटरीसह स्वस्त Nokia C30 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nNokia C30 launch: Nokia C30 हा स्मार्टफोन कंपनीने सध्या युरोपमध्ये लाँच केला आहे, हा फोन येत्या काही दिवसांत जगभरात लाँच केला जाऊ शकतो. ...\nतंत्रज्ञान :दणकट Nokia XR20 लाँच; इतका मजबूत कि बॅक कव्हरची आवश्यकताच भासणार नाही\nNokia XR20 Rugged Smartphone Launch: Nokia XR20 मध्ये कंपनीने 48 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 6GB रॅम दिला आहे. ...\nतंत्रज्ञान :Realme Flash असू शकतो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग असलेला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन; टीजर आला समोर\nRealme Flash MagdDart charging: Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. ...\nतंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह येणार Motorola Edge 20 सीरिज; 5 ऑगस्टला होणार लाँच\nतंत्रज्ञान :Samsung चा ‘हा’ फ्लॅगशिप स्मार्टफोन 18000 रुपयांनी स्वस्त; 12GB रॅम असलेला फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी\nSamsung Galaxy Note 20 Price Drop: सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 च्या किंमतीत कंपनीने 18,000 रुपयांची कपात केली आहे, ही कायमस्वरूपी कपात आहे. ...\nतंत्रज्ञान :तुमचा आधार कार्ड खरा आहे कि खोटा अशाप्रकारे घर बसल्या तपासा सत्यता\nAadhar Card Authencity: अगदी सोप्प्या पद्धतीने कोणाच्याही Aadhaar Card ची सत्यता तपासात येते. यासाठी कोणत्याही कार्यलयात जाण्याची गरज नाही. ...\n उंचावरून पडल्यावर देखील तुटणार नाही हा गेमिंग स्मार्टफोन; एका चार्जमध्ये 8 तास गेमिंग टाइम\nBlackview BL5000 Launch: आपल्या रगेड स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या Blackview कंपनीने Blackview BL5000 नावाचा गेमिंग स्मार्टफोन लाँच केला आहे. ...\nतंत्रज्ञान :पॉर्न अ‍ॅडिक्टने दुसऱ्यांची 'ही' सवय सोडवण्यासाठी बनवलं अ‍ॅप, आता कोट्यावधींची कमाई\nporn habit launches app : जॅक जेनकिन्सने ही सवय सोडण्याची शपथ घेतली. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\nMaharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भींत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nKonkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...\nनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर\nIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\nIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/05/13/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-27T12:10:44Z", "digest": "sha1:XHU5M37J2KD5JR3AXK2BKXTVE46U6FCH", "length": 5872, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "यूपीएससी पास केलेल्यांना खासगी नोकरीतही संधी मिळणार - Majha Paper", "raw_content": "\nयूपीएससी पास केलेल्यांना खासगी नोकरीतही संधी मिळणार\nमुख्य, युवा / By शामला देशपांडे / खासगी नोकरी, डेटा बँक, यूपीएससी, संधी / May 13, 2017 May 13, 2017\nयूपीएससीच्या लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना मात्र मुलाखतीत यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता खासगी नोकर्‍यांची द्वारे खुली होणार आहेत. यामुळे यूपीएससी पास झालेल्यांना सरकारी नाही तरी खासगी नोकर्रीची संधी मिळणार आहे. यूपीएससीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण व शैक्षणिक योग्यता असलेला डेटा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपन्यांसाठी हा डेटा मोठा उपयुक्त ठरणार असून यातील उमेदवारांची कंपन्या त्यांच्या गरजेनुसार निवड करू शकणार आहेत.\nयूपीएससीच्या या निर्णयामुळे देशभरात नोकरी योग्य उमेदवारांची डेटा बँक तयार होऊ शकते आहे. हा डेटा पब्लिक रिक्रुमेंट एजन्सीसाठी नॅशनल इंर्फोमेटिक्स सेंटरकडून तयार केल्या गेलेल्या इंटिग्रेडेट इन्र्फोमेटिक सिस्टीमशी लिंक होणार आहे. अर्थात विद्यार्थ्यांचा गुणवत्ता डेटा ऑनलाईन करण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांची खासगी नोकरीची तयारी आहे का नाही याचे तसेच माहिती ऑनलाईन देण्यासाठी मान्यता असल्याचे जाणून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/covid-19-recovered", "date_download": "2021-07-27T12:35:18Z", "digest": "sha1:DGKDVJANK3QOBGDXP7Z7SKOQAZFD7MVN", "length": 13554, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमुंबईकरांना दिलासा, म्युकोरमायकोसिसच्या सक्रीय रुग्णांमध्ये घट, 436 रुग्णांना डिस्चार्ज\nमुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 804 रुग्णांपैकी 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 212 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...\nMucormycosis | पुण्यात म्युकरमायकोसीसचे 20 बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nकोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत आहे. (Maharashtra State Mucormycosis Patients) ...\nसावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण\nम्युकोरमायकोसिस या आजाराची चर्चा सुरु असतानाच ठाणे जिल्ह्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Maharashtra First Mucormycosis patient found in Thane) ...\nकोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती आजार टाळण्याचे उपाय काय\nम्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे रुग्णांमधील धोका वाढत आहे. (Mucormycosis after recovered from Covid-19) ...\nMaharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान\nRaj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nNagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली\nMumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत���त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nChiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला\nPHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्री बंद पडली\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी3 hours ago\nTokyo Olympics 2021: तीन दिवसांत दोन धक्कादायक निकाल, जगातील पहिल्या, दुसऱ्या क्रमाकांचे खेळाडू स्पर्धेबाहेर\nअभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री\nHealth Tips | अल्कोहोलबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच, वाचा\nलाईफस्टाईल फोटो7 hours ago\nPriya Bapat : मराठमोळ्या प्रिया बापटचं सुंदर फोटोशूट, ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2′ बाबत म्हणाली…\nफोटो गॅलरी10 hours ago\nMouni Roy : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर\nफोटो गॅलरी11 hours ago\nगृहकर्ज घेणाऱ्यांनो ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी12 hours ago\nRose Water : सुंदर त्वचा हवीय मग, घरच्या घरी बनवा गुलाब पाणी…\nलाईफस्टाईल फोटो12 hours ago\nचिकन वेस्टपासून तयार होणार बायोडिझेल\nफोटो गॅलरी12 hours ago\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु\nअन्य जिल्हे24 mins ago\n 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित\nVIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nकेळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे52 mins ago\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/vijay-hazare-trophy-final-mumbai-vs-uttar-pradesh-madhav-kaushik-scored-158-runs-mhsd-530622.html", "date_download": "2021-07-27T12:35:09Z", "digest": "sha1:NYXAJEA4NQDTSLG72JBO5RNQZT4ACAFA", "length": 18152, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vijay Hazare Trophy : 24व्या बॉलवर पहिली रन, मग ठोकले 158, कोण आहे माधव कौशिक? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nBSNL ची जबरदस्त ऑफर; दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा आणि बरचं काही\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\nसोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं क���य आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nVijay Hazare Trophy : 24व्या बॉलवर पहिली रन, मग ठोकले 158, कोण आहे माधव कौशिक\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी; या लिंकवर करा क्लिक\nपूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता\nGold Price Today: सोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nVijay Hazare Trophy : 24व्या बॉलवर पहिली रन, मग ठोकले 158, कोण आहे माधव कौशिक\nविजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) मुंबईविरुद्ध उत्तर प्रदेशच्या (Mumbai vs Uttar Pradesh) माधव कौशिकने (Madhav Kaushik) शतक केलं. या शतकासोबतच त्याने 5 रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले.\nनवी दिल्ली, 14 मार्च : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) मुंबईविरुद्ध उत्तर प्रदे���च्या (Mumbai vs Uttar Pradesh) माधव कौशिकने (Madhav Kaushik) शतक केलं. या शतकासोबतच त्याने 5 रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले. पहिले बॅटिंग करणाऱ्या उत्तर प्रदेशने 4 विकेट गमावून 312 रन केले. माधव कौशिक स्पर्धेच्या फायनलमध्ये 150 रनची खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.\nया मॅचमध्ये उत्तर प्रदेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीमची सुरूवात खूप संथ झाली. माधवने पहिल्या 23 बॉलवर एकही रन काढली नाही. 24 व्या बॉलवर एक रन काढून त्याने आपलं खातं उघडलं. 10 ओव्हरनंतर उत्तर प्रदेशचा स्कोअर 28-0 एवढा होता. यानंतर माधव आणि समर्थ सिंग यांनी जलद रन करायला सुरूवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 26 ओव्हरमध्ये 122 रनची पार्टनरशीप केली. 55 रन करून समर्थ आऊट झाला.\nयाआधी माधवने लिस्ट ए कारकिर्दीमध्ये 5 मॅच खेळून 85 रन केले होते आणि त्याचा सर्वाधिक स्कोअर 34 रन होता. म्हणजेच फायनलपर्यंत त्याच्या नावावर अर्धशतकही नव्हतं, तसंच त्याने फक्त 157 बॉलचा सामना केला होता. तर फायनलमध्ये तो 156 बॉल खेळला. माधवच्या या खेळीमध्ये 15 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात माधवची ही तिसरीच मॅच होती. सेमी फायनलमध्ये त्याने 15 रन तर दिल्लीविरुद्ध 16 रन केले होते.\n23 वर्षांच्या माधव कौशिकने 9 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 29 च्या सरासरीने 350 रन केले, यामध्ये एक अर्धशतकही आहे. याशिवाय तीन टी-20 मॅचमध्ये त्याने 56 रन केले आहेत. उत्तर प्रदेशच्या टीमने 16 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.\nमाधव कौशिकचे पाच रेकॉर्ड\n- विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये सर्वाधिक स्कोअर\n- इनिंगचा पहिला आणि शेवटचा बॉल खेळला\n- टीमचे अर्ध्यापेक्षा जास्त रन केले\n- 20 बॉलपर्यंत एकही रन नाही, यानंतर 150 रनपेक्षा जास्तची खेळी\n- फायनलमध्ये जेवढ्या रन केल्या तेवढ्या करियरमध्येही केल्या नाहीत.\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nBSNL ची जबरदस्त ऑफर; दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा आणि बरचं काही\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्र���फी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/major-container-accident-on-mumbai-ahmedabad-road/", "date_download": "2021-07-27T11:06:14Z", "digest": "sha1:PV6KHUUSZOJHIX55YN3OFT34VJGL5BNG", "length": 4750, "nlines": 83, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "मुंबई अहमदाबाद रोडवर कंटेनर चा मोठा अपघात - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Maharashtra मुंबई अहमदाबाद रोडवर कंटेनर चा मोठा अपघात\nमुंबई अहमदाबाद रोडवर कंटेनर चा मोठा अपघात\nअहमदाबाद रोड वर कंटेनर व ट्रेलर यांचा अपघात\nयामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूक थांबली\nरस्त्याच्या एका साईडने सिंगल लेन वाहतूक चालू\nपरंतु बॅक लॉक वाढल्यामुळे वाहतूक चालू करण्यात कोंडी\nबऱ्याच वेळाने दोन्ही गाड्यांना बाजूला करण्यात आले\nयामुळे वाहतूक सुरळीत करणे शक्य झाले\nसध्या मुंबई अहमदाबाद व अहमदाबाद ते मुंबई वाहतूक दोन्ही लेन्सचीवाहतूक सुरळीत चालू झाली\nमुंबई अहमदाबाद रोडवर कंटेनर चा मोठा अपघात अहमदाबाद रोड वर कंटेनर व ट्रेलर यांचा अपघात यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूक थांबली रस्त्याच्या एका साईडने सिंगल लेन वाहतूक चालू परंतु बॅक लॉक वाढल्यामुळे वाहतूक चालू करण्यात कोंडी बऱ्याच वेळाने दोन्ही गाड्यांना बाजूला करण्यात आले यामुळे वाहतूक सुरळीत करणे शक्य झाले सध्या मुंबई अहमदाबाद व अहमदाबाद ते मुंबई वाहतूक दोन्ही लेन्सचीवाहतूक सुरळीत चालू झाली #mumbai, #ahamadabad , #mumbaihighway, #accident , #marathinews, #trafficjam , #traffic ,\nPrevious articleसनी लिओनी चा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय\nNext articleएअरटेलने जिओला टाकले मागे\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शश��� थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurexpress.in/news/category/tie-games", "date_download": "2021-07-27T11:57:25Z", "digest": "sha1:NE675YKABMEYHB2EVIN3ZDV3DN66NQ5G", "length": 4791, "nlines": 122, "source_domain": "www.chandrapurexpress.in", "title": "खेल | Chandrapur Express", "raw_content": "\nसंपादक : सुनील तिवारी\nPUBG सहित 117 अन्य ऍप्स पर सरकार ने लगाया प्रतिबंध\n2 सितंबर:भारत सरकार ने एक और डिजिटल स्ट्राइक करते हुए पबजी मोबाइल गेम समेत 118 एप्स पर प्रतिबंध लगाया है इससे पहले भी सरकार कई एप्स पर प्रतिबंध लगा चुकी है इससे पहले भी सरकार कई एप्स पर प्रतिबंध लगा चुकी है कुछ दिन पहले ही पबजी मोबाइल एप पर...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nप्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी\nडा.अजित सिन्घई on चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nSheshrao Thakre on चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई\nSneha on दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nAnas on चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई\nRahul on कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/three-thousands-corona-patients-cross-maval-taluka-345755", "date_download": "2021-07-27T11:34:53Z", "digest": "sha1:HKXE2BQWDXDDC7LH5UIUD7P63ECUYRSU", "length": 7015, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मावळात रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा", "raw_content": "\nमावळ तालुक्यात रविवारी (ता. 20) दिवसभरात नव्याने ८४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.\nमावळात रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा\nवडगाव मावळ : मावळ तालुक्यात रविवारी (ता. 20) दिवसभरात नव्याने ८४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला, तर बरे झालेल्या ८३ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३६ झाली असून, आतापर्यंत १���६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दोन हजार १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nरविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ८४ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ३२, तळेगाव दाभाडे येथील १६, वडगाव येथील ११, कामशेत येथील सात, पाटण येथील तीन, सोमाटणे, कुसगाव बुद्रुक, शिलाटणे व कान्हे येथील प्रत्येकी दोन; तर घोणशेत, गहुंजे, नायगाव, दारूंब्रे, भोयरे, जांबवडे व गोडूंब्रे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार ३६ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ७४५, तर ग्रामीण भागातील एक हजार २९१ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ९६७, लोणावळा येथे ५७० व वडगाव येथे रुग्णसंख्या २०८ एवढी झाली आहे. आतापपर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन हजार १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन\nरविवारी ८३ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ९१६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४०४ जण लक्षणे असलेले तर ५१२ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४०४ जणांपैकी २९२ जणांमध्ये सौम्य तर १०५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सात जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ९१६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2020/01/jagannath-nana-shankar-sheth-information-in-marathi.html", "date_download": "2021-07-27T11:54:17Z", "digest": "sha1:NMXAKSVP5DK4QQN7PF6OUKQBEA2KNOZG", "length": 7632, "nlines": 129, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "जगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti", "raw_content": "\nHomehistoryजगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti\nजगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti\n✔ मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला.\n✔ ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे हे कुटूंब व्यावसायासाठी मुंबईत आले. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला. जनकल्यानाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गांमध्ये त्यांचा दबदबा होता.\n✔ शिक्षणाशिवाय लोंकांचा उदृधार होणार नाही हे ओळखून एफिन्स्टन यांच्या मदतीने 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन' केली. या सोसायटीने मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाखा सुरू केल्या.\n✔ स्टुडंट लिटररी अ‍ॅण्ड सांयटिफिक सोसायटी च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपल्या राहत्या घरी शाळा सुरू केली.\n✔ त्यांनी पुढे एलफिन्स्टन कॉलेज सुरू केले. सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'बोर्ड आ‍ॅफ एज्युकेशन' ची स्थापना केली. त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले.\n✔ मुंबई विद्यापिठाच्या स्थापनेतही नानांचा मोठा वाटा आहे. जनतेची दु:खे सरकारच्या निदर्शनास आणन्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. नानांली आपल्या अधिकाराचा आणि संपत्ती चा सढळ हाताने वापर केला.\n✔ नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. त्यामुळेच त्याना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. आचार्य अत्रे त्यांच्या विषयी म्हणतात कि, 'नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते'. 31 जुलै 1865 रोजी त्यांचा मृत्यू झाला.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.wishlovequotes.com/get-well-soon-in-marathi/", "date_download": "2021-07-27T13:13:57Z", "digest": "sha1:FPQUQDFAJSN2ZZACERUPDP2FXQ34VVV3", "length": 14217, "nlines": 210, "source_domain": "www.wishlovequotes.com", "title": "50+ Touching Get Well Soon In Marathi - Wish love Quotes", "raw_content": "\nGet Well Soon In Marathi : ज्याला बरे वाटत नाही किंवा आजारी आहे अशा एखाद्यास ओळखा. बर्‍याच वर्षांपासून लवकर बरे व्हावे म्हणून शुभेच्छा एखाद्याच्या आत्म्यास उन्नत करण्यासाठी आणि त्यांना बरे वाटण्यासाठी ज्ञात असतात. आपण लवकरात लवकर बरे व्हा संदेश वापरुन आपण एखाद्याला बरे वाटू शकता किंवा त्यांना हसवू शकता. आपल्याला आवश्��क सर्व योग्य शुभेच्छा शब्दरचना निवडण्याची आवश्यकता आहे. लवकर बरे व्हा संदेशाचा उपयोग आजारी व्यक्तीस आपण त्यांच्याबद्दल विचार करीत असल्याचे कळविण्यासाठी होऊ शकते. यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल विचार करणारा कोणीतरी असावा लागणार आहे की त्यांना दिलासा मिळेल\nमला घराची शांतता आवडली नाही. लवकर बरे व्हा आणि पूर्वीसारखे गोंगाट करा.\nतुमच्या निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी माझी नेहमी इच्छा आहे. लवकर बरे व्हा.\nतुझ्याशिवाय घरात आनंदाची उपस्थिती नसते, घर तुमच्या उपस्थितीसाठी आतुरतेने असते. प्रिये, लवकर बरे व्हा.\nमाझे प्रेम आणि काळजी घेऊन आपण वेगाने बरे व्हाल आणि सर्वशक्तिमान देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे सतत आहेत. कृपया लवकर बरे व्हा\nइतकी काळजी करू नका. आपल्याकडे सकारात्मक विचारांमधील सर्व उर्जा वापरा. आपण लवकर बरे व्हा आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि निरोगी रहा.\nया सर्व कठीण परिस्थितीत माझ्या सर्व प्रार्थना आणि आशादायक विचार तुमच्या बरोबर आहेत. मला तुमच्या त्वरित पुनर्प्राप्तीची आणि चांगल्या आरोग्यासाठी इच्छा आहे\nआजारपण मी ओळखत असलेल्या व्यक्तीइतकाच तीव्र नाही. माझा विश्वास आहे की आपण या रोगावर विजय मिळविणार आहात आणि आपण काहीच वेळात बरे होणार नाही. लवकर बरे व्हा\nआपण पुनर्प्राप्तीसाठी जास्त वेळ घेत असल्याचा मला विश्वास नाही, परंतु मला माहित आहे की आपण पुनर्प्राप्तीसाठी योग्य मार्गावर आहात. मला तुझी खूप आठवण येत आहे. लवकर बरे व्हा\nआपण सर्वानी आपल्यावर खूप प्रेम केले हे आपण मला कळावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत ज्या दिवशी आपण त्या हॉस्पिटलच्या बेडवरुन बाहेर पडाल. लवकर बरे व्हा\nतुम्ही बरे व्हाल कारण मला माहित आहे की आजारपण तुमच्या सामर्थ्याने व इच्छाशक्तीसमोर हरले आहे, लवकरच बरे व्हा आणि बळकट व्हा.\nहा रोग कितीही धोकादायक असला हे काही फरक पडत नाही, शेवटी मला माहित आहे, आपण आपल्या चेह on्यावर त्याच मोहक स्मितसह परत येता. लवकर बरे व्हा\nप्रिय मित्रा, थोडासा विश्वास आणि आत्मविश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल आणि आपल्याला कधीच वाटले नाही तसे आपणास वाटत असेल. कृपया लवकरच बरे व्हा\nप्रिय सहकारी, थोडासा आत्मविश्वास आणि निश्चितता ठेवा. सर्व काही ठीक होईल आणि आपल्याला कधीच वाटले नाही तसे आपणास वाटत असेल. फक्त कृ���या लवकरच बरे व्हा\nमाझे सर्व सकारात्मक आणि उपचार करणार्‍या संगीत आपणास पाठवत आहे आणि आपल्या आजारातून आपणास योग्य आणि संपूर्ण पुनर्प्राप्तीची इच्छा आहे मला तुझी खूप आठवण येते प्रिय प्रिय\nआपणास माहित आहे की नियमितपणे भेट देण्यासाठी हॉस्पिटल हे एक सभ्य ठिकाण नाही. मी पुन्हा तिकडे परत जाणे पसंत करत नसल्यामुळे मी आपल्या जलद पुनर्प्राप्तीचा शोध घेत आहे.\nआजारी असल्याने वेळोवेळी नापसंतीकारक वाटू शकते, परंतु आशा आहे की आपणास हे लक्षात आले असेल की इथले लोक तुमचा विचार करीत आहेत आणि आपल्या मार्गावर उपचारांचे संदेश आणि प्रेम पाठवित आहेत.\nतुमच्या आजारपणाबद्दल आणि मला तुमच्या भेटीत कसे येऊ शकत नाही याबद्दल ऐकून मला वाईट वाटते आपल्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी आपल्यास पुष्कळ प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा पाठवित आहे\nएखाद्याच्या आजारपणाप्रमाणे एखाद्याच्या बरे होण्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करणे:\nएक असू शकते सर्वोत्तम उपचार थेरपी मैत्री आणि प्रेम आहे.\nप्रेम आणि मैत्री ही एक सर्वोत्तम उपचारपद्धती आहे\nत्वरित पुनर्प्राप्तीसाठी सर्वोत्तम औषध म्हणजे आनंदी हृदय.\nचांगली झोप आणि चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी, त्याला व्यत्यय आणणे आवश्यक आहे\nआपण कोठून आलात याच्या तुलनेत आपल्यापुढे काय एक लहान बाब आहे. आपण प्रत्येक दिवस बरे होत आहात. लवकर बरे व्हा\nआजारपणाबद्दल चांगली बातमी अशी आहे की बरे होण्याची शक्यता जास्त आहे आणि एकदा आपण बरे झाल्यावर आपण पूर्वीच्यापेक्षा चांगल्या स्थितीत आलात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/tag/health-and-fitness-articles", "date_download": "2021-07-27T11:48:30Z", "digest": "sha1:LES5ELZ7U5MZMHX7DR5GVDQWH6Y57CSX", "length": 3962, "nlines": 42, "source_domain": "desimarathi.com", "title": "health and fitness articles Archives - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nअसा दिवा घरी लावा, घरात १००% ऑक्सिजन, आरोग्य टिकेल प्रतिकारशक्ती वाढेल.\nफक्त हा जादुही उपाय करा व आरोग्य टिकवून ठेवा. व्हायरल इन्फेक्शन पासून घरच्याघरी संरक्षण करा. आज आम्ही आपल्यासाठी घरच्याघरी ऑक्सिजन लेवल वाढून फुफुसाचे आरोग्य टिकून रहावे घश्याबद्दल काही त्रास असेल तर तो देखील अगदी घरच्या घरी सहजपने निघून जावे यासाठी अगदी जादुई उपाय घेऊन आलो आहोत. यामुळे तुमच्या घशाचे इन्फेक्शन …\nअशा प्रकारच्या चहाचे सेवन करा ��� जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…\nतुम्ही बघतच असाल की लोक आपले वजन वाढले आहे म्हणून खूपच चिंतेत राहत असतात. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत, अनेक एक प्रकारचे उपाय करून लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काहीही केले तरी वजन कमी होत नाही. अनेक लोक जिम मध्ये तासन्तास व्यायाम करून घाम …\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/3534", "date_download": "2021-07-27T12:59:32Z", "digest": "sha1:7E5QZYSHLTYTLUPLZPDV2QTDJYSRN6GT", "length": 21939, "nlines": 193, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "कंत्राटदारासह उपअभियंत्याची शेतकऱ्याला धमकी, आमगाव पोलीसांत तक्रार दाखल – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nकंत्राटदारासह उपअभियंत्याची शेतकऱ्याला धमकी, आमगाव पोलीसांत तक्रार दाखल\nकंत्राटदारासह उपअभियंत्याची शेतकऱ्याला धमकी, आमगाव पोलीसांत तक्रार दाखल\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर\nराधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी /गोंदिया\nगोंदिया :- आमगाव तालुक्यातील ठाणा-कोसमटोला या रस्ताचे ७४ लाख रुपये खर्चून बांधकाम हाती घेण्यात आले. दरम्यान वनविभागाच्या जागेत खोदकाम झाल्याने वनविभागाचे वनपाल जी.आय. लांजेवार यांनी जेसीबीने सुरु असलेले खोदकाम बंद पाडून शासकीय पंचनामा केला. तसेच त्या पंचनाम्यावर रस्त्याशेजारी शेती असलेला शेतकरी गजानन बिसेन यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी घेत असताना नायब तहसिलदार सुध्दा हजर होते हि प्रकिया सुरु असतानाच कंत्राटदार आदित्य परमार व उपविभागीय अभियंता दिनेश कापगते यांनी शेतकरी बिसेन याला शिविगाळ करुन मारण्याची धमकी दिली. असल्यामुळे बिसेन यांनी कंत्राटदार व उपअभियंता यांच्या विरूध्द आमगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रस्ताच्या दुरुस्तीच्या सुरवातीच्या कामापासूनच नागरिकांनी अंदाजपत्रकात व फलकावर दाखविल्या नुसार योग्य साहित्य वापरण्याची मागणी केली. ती मागणी करणारे ठाणा येथील शेतकरी गजानन बिसेन असल्याने कंत्राटदार परमार व या कामाचे पाहणी करणारे उपअभियंता कापगते यांनी १६ मार्च रोजी रस्ता बांधकामाच्या पाहणी वेळी कामात अडथळा निर्माण केल्यास गोंदियात पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारची धमकीच दिल्याने शेतकरी बिसेन यांनी दोंघांन विरुद्ध आमगाव पोलिसा स्टेशन येथे तक्रार केली आहे. अधिका-यांनी ही कंत्राटदाराची बाजू घेण्यापेक्षा कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे महत्वाचे असतांना नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार या ठिकाणी घडला. सदर रस्त्याचे काम ५ प्रकियेत करायचे होते. त्यामध्ये पहिला रस्ता खोदणे व त्यावर मातीकाम करणे, त्यानंतर पाणी घालून रोलरने दाबणे, खडीकरण करुन मुरुमाचा थर देणे असाप्रकारे रस्त्याचे बांधकाम करायचे होते. पुन्हा खडीकरण त्यानंतर डाबंरीकरण करुन काम करायचे होते. रस्त्याची बाजू भरण्यासाठी वनविभागाच्या क्षेत्रात जेसीबीने खोदकाम करुन माती घालण्यात आल्याने मुळासह झाडे उमळून पडल्याने ती झाडे मरणासन्न अवस्थेत पोचल्याने शेतकरी गजानन बिसेन यांनी आमगाव येथील तहसिलदारासह वनविभागाचे अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधितांना माहिती दिली. त्याआधारे १६ मार्च रोजी सदर रस्त्याची पाहणी करीत असतांना कंत्राटदार परमार व उपअभियंता कापगते यांनी शेतकरी बिसेन यांना शिविगाळ करीत मारण्याची धमकी सर्वासमक्ष दिल्याने कंत्राटदाराची मुजोरी समोर आली आहे.\nPrevious: गोंदियातील एमआय मोबाईल स्टोअर्समध्ये भरदिवसा नजरे समोर चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद\nNext: साधू हत्याकांडाचा संगमेश्वर संस्थान संगम कडून निषेध\nचोरट्यानी चक्क एटीएम मशीन पळवली ; महागाव येथील प्रकार\nचोरट्यानी चक्क एटीएम मशीन पळवली ; महागाव येथील प्रकार\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्य ठार ; मृतक महागाव तालुक्यातील\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्य ठार ; मृतक महागाव तालुक्यातील\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपोलीसांवरील हल्ला दुर्देवी दोषींविरुध्द कठोर कारवाई करु :- पालकमंत्री अशोकराव चव्हाण…\nपोलीसांवरील हल्ला दुर्देवी दोषींविरुध्द कठो��� कारवाई करु :- पालकमंत्री अशोकराव चव्हाण…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nअज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू ; महागाव तालुक्यातील अंबोडा येथील घटना ; संतप्त नागरिकाचा रास्ता रोको\nअज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू ; महागाव तालुक्यातील अंबोडा येथील घटना ; संतप्त नागरिकाचा रास्ता रोको\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nभाच्याने केला सेवानिवृत्त नायब तहसीलदार मामाचा खून ; ३ तासात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nभाच्याने केला सेवानिवृत्त नायब तहसीलदार मामाचा खून ; ३ तासात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nसेवानिवृत्त नायब तहसीलदार मोहन पेंदोरकर यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला ; घात की अपघात ; महिन्याभरातील दुसरी घटना\nसेवानिवृत्त नायब तहसीलदार मोहन पेंदोरकर यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला ; घात की अपघात ; महिन्याभरातील दुसरी घटना\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,034)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-katrina-kaif-and-aamir-khan-in-dhoom-3-event-4437806-PHO.html", "date_download": "2021-07-27T13:15:42Z", "digest": "sha1:PKAAFIMAASQYDWEWCZ57OMZLNZHS2YTZ", "length": 3722, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Katrina Kaif And Aamir Khan In Dhoom 3 Event | जेव्हा कॅटचे झाले वार्डरोब मालफंक्शन, असा टक लावून न्याहाळत राहिला आमिर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजेव्हा कॅटचे झाले वार्डरोब मालफंक्शन, असा टक लावून न्याहाळत राहिला आमिर\nअभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच त्यांच्या आगामी 'धूम 3' या सिनेमाचे टायटल साँग लाँच केले. या कार्यक्रमाला मीडियालासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. दोघांनीही आपल्या या सिनेमाविषयी मीडियाशी मनमोकळा संवाद साधला.\nमात्र या कार्यक्रमादरम्यान कतरिनासोबत एक खेदजनक गोष्ट घडली. या कार्यक्रमात कतरिना अतिशय तोकडा ड्रेस परिधान करुन आली होती. मीडियाशी संवाद साधताना कतरिना एका उंच स्टूलवर बसली होती. मात्र हवेच्या झुळकेने कतरिनाचा ड्रेस उडला आणि तिच्याबरोबर वॉर्डरोब मालफंक्शनची घटना घडली.\nही घटना वरील छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे. मात्र याचबरोबर आणखी एक गोष्ट यावेळी तेथे घडली. ती म्हणजे यावेळी आमिर कतरिनासोबत घडलेली ही घटना अगदी तल्लीन होऊन न्याहाळताना दिसला. यावेळी त्याच्या हातात माईक होता, पण त्याचे सर्व लक्ष कतरिनाकडे लागले होते.\nया पॅकेजमधून बघा इवेंटमध्ये पोहोचलेली कतरिना शॉर्ट ड्रेसमध्ये कशी दिसली आणि कसा तिला न्याहाळत राहिला आमिर खान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-aamir-khans-brother-mansoor-ali-khans-plot-sold-in-satara-4876345-NOR.html", "date_download": "2021-07-27T12:14:52Z", "digest": "sha1:JCKLN2TJWKBVUQ44MJTVKCN3IJBR2ECT", "length": 3814, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aamir Khan's' Brother Mansoor Ali khan's Plot Sold In Satara | आमिर खानच्या भावाची साता-यात फसवणूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआमिर खानच्या भावाची साता-यात फसवणूक\nसातारा- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ मन्सूर अली खान यांची पाचगणीमधील भिलार येथील जमीन काही भामट्यांनी बनावट कागरपत्राच्या आधारे विकली आहे.\nमन्सूर खान यांच्यासह संजय दत्तचे वकील वाधवा यांची मुलगी शोभा राजपाल यांनाही याप्रकरणाचा फटका बसला आहे. बनावट कागदपत्रे बनवून राजपाल आणि मन्सूर खान यांच्या मालकीची 55 गुंठे जमीन हडप करण्यात आली. या प्रकरणी एका वकिलासह 9 जणांविरोधात पोसिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nआमिर खानचे भाऊ आणि संजय दत्तचे वकिल वाधवा यांची मुलगी शोभा राजपाल यांनी पाचगणी येथील भिलार गावात 55 गुंठे जमीन विकत घेतली होती. त्या जमीनीकडे त्यांचे जास्त येणे-जाणे नव्हते. याचा फायदा घेत काही भामट्यांनी या जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून ही जमीन याच भागातील दिलीप गोळे आणि लक्ष्मण गोळे यांना 50 लाखांत विकली.\nया जमिनीची व्यवहार महाबळेश्वर येथील दुय्यम निबंधनक कार्यालयात पूर्ण झाला. जमिनीसंबंधीची माहिती शोभा राजपाल यांना जाहिरातव्दारे कळाले. त्यांनी ही माहिती त्वरीत पोलिसांना कळवली आणि त्या 9 भामट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/07/08/tomato-maharashtra-today-market-rate-pune-ahmednagar-nashik-pune-solapur-nagpur/", "date_download": "2021-07-27T11:14:32Z", "digest": "sha1:KD3GB74K52AX4MKUC2WC5XTLDWTQ2DXK", "length": 12137, "nlines": 212, "source_domain": "krushirang.com", "title": "टॉमेटो मार्केटमध्येही तेजी; पहा कोणत्या मार्केटमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\nटॉमेटो मार्केटमध्येही तेजी; पहा कोणत्या मार्केटमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव\nटॉमेटो मार्केटमध्येही तेजी; पहा कोणत्या मार्केटमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव\nनाशिक : कांदा मार्केटमध्ये काहीअंशी तेजी दिसत असतानाच आता टॉमेटो या नगदी फळभाजी पिकाचे मार्केटही तेजीत आहे. या पिकाच्या मार्केटमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजार समितीत 400 रुपये क्विंटलपर्यंत वाढ झालेली आहे.\nबुधव���र, दि. 8 जुलाई 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :\nजिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर\nनागपूर हायब्रीड 55 1328 1700 1513\nसोलापूर हायब्रीड 53 300 1500 800\nसोलापूर वैशाली 300 200 1500 600\nठाणे हायब्रीड 3 800 1000 900\nबाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :\nपंढरपूर हायब्रीड 53 300 1500 800\nकल्याण हायब्रीड 3 800 1000 900\nकळमेश्वर हायब्रीड 15 1255 1800 1525\nरामटेक हायब्रीड 40 1400 1600 1500\nपुणे -पिंपरी लोकल 15 1000 1200 1100\nपुणे-मोशी लोकल 305 500 700 600\nसोलापूर वैशाली 300 200 1500 600\nम्हणून कांद्यामध्ये आलीय तेजी; पहा तुमच्या मार्केटमध्ये किती आहे भाव\nअरे बापरे.. इथे तर थेट पॅरासिटामोलचाही काळाबाजार; 10 रुपयांची स्ट्रीप ‘इतक्या’ रुपयांना..\nबाब्बो.. पाकिस्तानच तो.. भारताच्या राफेल व मिग-२९ ला टक्कर देण्यासाठी केलीय ‘ही’ तयारी..\nम्हणून कांद्यामध्ये आलीय तेजी; पहा तुमच्या मार्केटमध्ये किती आहे भाव\nडाळिंब मार्केट अपडेट : पहा कोणत्या मार्केटला भाव मिळतोय चक्क 175 रुपये किलो..\nफळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा…\nवाचा खरीप नियोजनामधील महत्वाची माहिती; योग्य वेळी ‘अशी’ करा खरीप पिकांची आंतरमशागत..\nम्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही सविनय कायदेभंग..\nतरीही १ लाख ९ हजार सैन्यसंख्या रिक्त.. पहा भरतीबाबत काय माहिती दिलीय सरकारने संसदेत\nहो, अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलाय…पण ‘तो’ निर्णय घेणार नाही..\n सोन्यासह चांदीलाही झळाळी, डाॅलरच्या तुलनेत रुपयाही…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\nकांदा मार्केट अपडेट : अर्रे.. मार्केटचे भाव कोसळले की.. पहा…\nशासनाचा कर्मचाऱ्यांना झटका; पहा काय आचारसंहिता लागू झालीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/district-hospital-yavatmal-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T12:00:11Z", "digest": "sha1:H2V56O7WEUBFXBWCWMXXMOAKXTDMFARK", "length": 6303, "nlines": 122, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामान्य रुग्णालय, यवतमाळ भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामान्य रुग्णालय, यवतमाळ भरती.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, सामान्य रुग्णालय, यवतमाळ भरती.\nDistrict Hospital, Yavatmal Recruitment 2021: सामान्य रुग्णालय, यवतमाळ अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nई. सी. जी. तज्ञ\nप्रयोगशाळा तज्ञ – B.Sc DMLT\nहॉस्पिटल व्यवस्थापक – 35,000/-\nप्रयोगशाळा तज्ञ – 17,000/-\nक्ष-किरण तज्ञ – 17,000/-\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nजिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 मार्च 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत भरती.\nNext articleराज्यसभा सचिवालय अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nकॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यवतमाळ येथे भरती.\nमुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nनीति आयोगामार्फत भरती. (१७ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/corona-updates", "date_download": "2021-07-27T11:17:25Z", "digest": "sha1:3YBWPRWCJT7QT5BWQRWN7TDEM6BLQ6SN", "length": 2102, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corona Updates", "raw_content": "\nजिल्ह्यात दिवसभरात ११३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात ८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात १६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात १४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात १३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात १५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात दिवसभरात १६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-about-film-industry-closed-seventy-days-303168", "date_download": "2021-07-27T11:14:08Z", "digest": "sha1:R4S63IUD5ZHTTOS45YIJ5SYCSYDWI3KW", "length": 14741, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अग्रलेख : रुपेरी पडद्याआडची लढाई!", "raw_content": "\nगेले ७२ दिवस बंद पडलेल्या या चित्रसृष्टीचे चक्र धक्का मारून वेळीच फिरवले नाही तर हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊ शकतात, याची जाणीव ठेवून सरकार-प्रशासनांनी परवानग्या दिल्या आहेत.\nअग्रलेख : रुपेरी पडद्याआडची लढाई\nसक्तीच्या दीर्घनिद्रेतून हळूहळू जागे होणाऱ्या भुकेल्या वन्यजीवांसारखे सारे जग आता पोटासाठी बाहेर पडू पाहाते आहे. प्रचंड जीवितहानी घडवणारी ही ‘कोविड-१९’ ची महासाथ अजूनही आटोक्‍यात आलेली नसली, तरी भुकेपुढे कोणाचे काय चालते स्वाभाविकच आजारपण जमेल तसे गुंडाळून जगरहाटी सुरू झाली आहे. प्रचंड पोळून निघालेल्या इटलीनेही बीमारी झटकून पुन्हा जीवनाला भिडायचे ठरवले आहे. जर्मनीतली फुटबॉल मैदाने पुन्हा गजबजू लागली आहेत. अमेरिकेतही जनजीवन धीमेधीमे सुरळीत होते आहे. पॅरिसमधले रंगिली कॉफीपानगृहे पुन्हा गजबजली आहेत. आपल्या भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या दिवशीच उघडिपीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सारांश, जग पुन्हा कामाला लागू पाहाते आहे. अर्थात नाट्यगृहे, सर्कशीचे तंबू, ऑपेरागृहे, चित्रपटगृहे मात्र रिकाम्या खुर्च्या उरात बाळगत उदास आणि भकास अवस्थेत बसलेली आहेत. त्यांना मात्र अजूनही उद्धाराचा मार्ग गवसलेला नाही. आपला भारत देश तर सिनेमावेड्यांचा देश. जगात सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा हा देश लॉकडाउनच्या साखळदंडात जखडलेला होता, अजूनही तो पुरता सुटलेला नाही. तरीही काही निर्बंध पाळून चित्रिकरण सुरू करण्याची परवानगी राज्यांनी दिलेली दिसते. महाराष्ट्रातही काहीशी कडक नियमावली जाहीर करू न अटीशर्तींवर चित्रपट आणि मालिकानिर्मात्यांना आपापली कामे सुरू करायला परवानगी दिली आहे. पण अशा अटी पाळून खरोखर सिनेमा-मालिकांचे चित्रीकरण होईल काय स्वाभाविकच आजारपण जमेल तसे गुंडाळून जगरहाटी सुरू झाली आहे. प्रचंड पोळून निघालेल्या इटलीनेही बीमारी झटकून पुन्हा जीवनाला भिडायचे ठरवले आहे. जर्मनीतली फुटबॉल मैदाने पुन्हा गजबजू लागली आहेत. अमेरिकेतही जनजीवन धीमेधीमे सुरळीत होते आहे. पॅरिसमधले रंगिली कॉफीपानगृहे पुन्हा गज��जली आहेत. आपल्या भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या दिवशीच उघडिपीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सारांश, जग पुन्हा कामाला लागू पाहाते आहे. अर्थात नाट्यगृहे, सर्कशीचे तंबू, ऑपेरागृहे, चित्रपटगृहे मात्र रिकाम्या खुर्च्या उरात बाळगत उदास आणि भकास अवस्थेत बसलेली आहेत. त्यांना मात्र अजूनही उद्धाराचा मार्ग गवसलेला नाही. आपला भारत देश तर सिनेमावेड्यांचा देश. जगात सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा हा देश लॉकडाउनच्या साखळदंडात जखडलेला होता, अजूनही तो पुरता सुटलेला नाही. तरीही काही निर्बंध पाळून चित्रिकरण सुरू करण्याची परवानगी राज्यांनी दिलेली दिसते. महाराष्ट्रातही काहीशी कडक नियमावली जाहीर करू न अटीशर्तींवर चित्रपट आणि मालिकानिर्मात्यांना आपापली कामे सुरू करायला परवानगी दिली आहे. पण अशा अटी पाळून खरोखर सिनेमा-मालिकांचे चित्रीकरण होईल काय झालेच तर ते कोण बघेल आणि कुठे झालेच तर ते कोण बघेल आणि कुठे असे काही प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरे तूर्त तरी कोणाकडे नाहीत.\nचित्रीकरणाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागेल, मास्क लावावा लागेल, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल, चित्रीकरणस्थळी एक डॉक़्टर, नर्स आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवावी लागेल, चित्रीकरणाच्या चमूत ६५ वर्षांवरील व्यक्ती असणार नाही, अशा अनेक अटी सरकारने चित्रनिर्मात्यांवर लादल्या. अभिनेत्याच्या कुटुंबीयांसमवेतच दृश्‍ये चित्रित करता आली, तर सोशल डिस्टन्सिंगची अट कमी होऊ शकते, अशी अजब सूचनाही सरकारने निर्मात्यांना केली आहे त्याला अर्थात निर्मात्यांचा विरोध आहे, हे ओघाने आलेच. जिथे इस्पितळांमध्येच डॉक्‍टर आणि नर्सेसचा तुटवडा आहे, तिथे चित्रीकरणाला ते कसे येणार त्याला अर्थात निर्मात्यांचा विरोध आहे, हे ओघाने आलेच. जिथे इस्पितळांमध्येच डॉक्‍टर आणि नर्सेसचा तुटवडा आहे, तिथे चित्रीकरणाला ते कसे येणार पेशंटलाच रुग्णवाहिका मिळत नाहीत, तर त्या शूटिंगसाठी कशा उपलब्ध होणार पेशंटलाच रुग्णवाहिका मिळत नाहीत, तर त्या शूटिंगसाठी कशा उपलब्ध होणार कित्येक नाणावलेले तारेसितारे आणि अनुभवी तंत्रज्ञ साठी ओलांडलेले आहेत, त्यांच्यावाचून चित्रीकरण करायचे ते कसे कित्येक नाणावलेले तारेसितारे आणि अनुभवी तंत्रज्ञ साठी ओलांडलेले आहेत, त्यांच्यावाचून चित्रीकरण करायच��� ते कसे अभिनेत्यांचे कुटुंबीय अभिनयाच्या क्षेत्रातले असतील, असे गृहित कसे धरणार अभिनेत्यांचे कुटुंबीय अभिनयाच्या क्षेत्रातले असतील, असे गृहित कसे धरणार असे अनेक प्रतिसवाल निर्मात्यांच्या संघटनेने केले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्नही दखल घेण्याजोगेच आहेत. ६५ वर्षांवरील व्यक़्तीने चित्रीकरणापासून दूर राहावे, ही अट ग्राह्य धरली, तर साक्षात अमिताभ बच्चनसारखा महानायकही घरी बसेल, हे उघड आहे. अमिताभच नव्हे, तर अनुपम खेरपासून नसीरुद्दीन शाहपर्यंत कितीतरी अभिनेते घरात बसून राहतील. चित्रसृष्टी ही गल्ल्यावर चालणारी दुनिया आहे. गल्ला ओढणारे सितारेच नसतील, तर ही दुनिया हवालदिल होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही. मुळात सध्याच्या दिवसांत हे तारामंडळ तरी चित्रीकरणात सहभाग घेण्यास तितके उत्सुक आहे काय, हादेखील एक प्रश्न आहे. पण संकटांचा काळ हा मोठ्या बदलांचाही काळ असतो. त्यामुळे कदाचित नवे तारे उदयाला येतील. ते नव्या समीकरणांशी चटकन जुळवूनही घेतील.हॉलिवूडमध्ये चित्रीकरणासाठी काही स्टुडिओंनी तयारी सुरू केली तेव्हा चार्लीझ थेरॉन, जेनिफर लोपेझ, टॉम हॅंक्‍स अशा सिताऱ्यांनी ‘हे कोरोना प्रकरण मिटेपर्यंत आम्ही कॅमेऱ्यासमोर येणार नाही’, अशी नि:संदिग्ध भूमिका घेतली, त्याचे कारण अजूनही न टळलेला धोका हेच आहे. त्यात वावगे काहीच नाही. परंतु, विविध सरकारांनी चित्रीकरणासाठी परवानगी का दिली असे अनेक प्रतिसवाल निर्मात्यांच्या संघटनेने केले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्नही दखल घेण्याजोगेच आहेत. ६५ वर्षांवरील व्यक़्तीने चित्रीकरणापासून दूर राहावे, ही अट ग्राह्य धरली, तर साक्षात अमिताभ बच्चनसारखा महानायकही घरी बसेल, हे उघड आहे. अमिताभच नव्हे, तर अनुपम खेरपासून नसीरुद्दीन शाहपर्यंत कितीतरी अभिनेते घरात बसून राहतील. चित्रसृष्टी ही गल्ल्यावर चालणारी दुनिया आहे. गल्ला ओढणारे सितारेच नसतील, तर ही दुनिया हवालदिल होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही. मुळात सध्याच्या दिवसांत हे तारामंडळ तरी चित्रीकरणात सहभाग घेण्यास तितके उत्सुक आहे काय, हादेखील एक प्रश्न आहे. पण संकटांचा काळ हा मोठ्या बदलांचाही काळ असतो. त्यामुळे कदाचित नवे तारे उदयाला येतील. ते नव्या समीकरणांशी चटकन जुळवूनही घेतील.हॉलिवूडमध्ये चित्रीकरणासाठी काही स्टुडिओंनी त���ारी सुरू केली तेव्हा चार्लीझ थेरॉन, जेनिफर लोपेझ, टॉम हॅंक्‍स अशा सिताऱ्यांनी ‘हे कोरोना प्रकरण मिटेपर्यंत आम्ही कॅमेऱ्यासमोर येणार नाही’, अशी नि:संदिग्ध भूमिका घेतली, त्याचे कारण अजूनही न टळलेला धोका हेच आहे. त्यात वावगे काहीच नाही. परंतु, विविध सरकारांनी चित्रीकरणासाठी परवानगी का दिली याचे कारणही पाहिले पाहिजे. चंदेरी दुनियेत फक़्त सितारेच राहतात असे नव्हे, तर अक्षरश: हजारो तंत्रज्ञ आणि सहायकांचे हे पोटापाण्याचे साधन आहे. गेले ७२ दिवस बंद पडलेल्या या चित्रसृष्टीचे चक्र धक्का मारून वेळीच फिरवले नाही तर हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊ शकतात, याची जाणीव ठेवून सरकार-प्रशासनांनी परवानग्या दिल्या आहेत. सरकारी अटी या अन्याय्य किंवा जाचक असल्याची टीका अनाठायी ठरते ती त्यामुळेच. कारण या अटींच्या मुळाशी चित्रसृष्टीचीच प्रकृती सांभाळण्याचा दृष्टिकोन आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सरकारी अटींचा योग्य अर्थ लावून सहकार्य केले, तर सुवर्णमध्य नक़्कीच गाठता येऊ शकेल. चित्रसृष्टीचे हित-अहित, गल्ल्याची गणिते, हे मुद्दे घटकाभर बाजूला ठेवले, तरी जनसामान्यांसाठी मनोरंजन हवेच आहे हे कसे नाकारता येईल याचे कारणही पाहिले पाहिजे. चंदेरी दुनियेत फक़्त सितारेच राहतात असे नव्हे, तर अक्षरश: हजारो तंत्रज्ञ आणि सहायकांचे हे पोटापाण्याचे साधन आहे. गेले ७२ दिवस बंद पडलेल्या या चित्रसृष्टीचे चक्र धक्का मारून वेळीच फिरवले नाही तर हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊ शकतात, याची जाणीव ठेवून सरकार-प्रशासनांनी परवानग्या दिल्या आहेत. सरकारी अटी या अन्याय्य किंवा जाचक असल्याची टीका अनाठायी ठरते ती त्यामुळेच. कारण या अटींच्या मुळाशी चित्रसृष्टीचीच प्रकृती सांभाळण्याचा दृष्टिकोन आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सरकारी अटींचा योग्य अर्थ लावून सहकार्य केले, तर सुवर्णमध्य नक़्कीच गाठता येऊ शकेल. चित्रसृष्टीचे हित-अहित, गल्ल्याची गणिते, हे मुद्दे घटकाभर बाजूला ठेवले, तरी जनसामान्यांसाठी मनोरंजन हवेच आहे हे कसे नाकारता येईल चित्रपट आणि मालिकांच्या विश्वाचा आधार घेऊन किती तरी अन्य उद्योग एरवी जगत असतात. शिवाय याच विश्वाच्या जोरावर देशविदेशातली अक्षरश: कोट्यवधी सामान्य घरे आपली सांस्कृतिक भूक भागवत असतात. त्यांच्यासाठी तरी हे चंदेरी दुनियेचे अडकून पडलेले गाडे सुरू व्हायला हवे. ही स्वप्नांची दुनिया आहे. स्वप्ने दाखवणारी, आणि घडवणारीही. नजीकच्या काळात सारी नकारात्मकता झटकून जीवनाचा प्रवाह पूर्ववत करण्यात हीच दुनिया सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/suvrat-joshi-dubbed-goshta-eka-paithanichi-london-shared-crazy-experience-a603/", "date_download": "2021-07-27T12:47:24Z", "digest": "sha1:TKIQ5ISWGG4EMNPB6F6CN3EHPUTWK7EN", "length": 18852, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सुव्रत जोशीने लंडनमध्ये केलं 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं डबिंग, शेअर केला क्रेझी अनुभव - Marathi News | Suvrat Joshi dubbed 'Goshta Eka Paithanichi' in London, shared Crazy Experience | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nसुव्रत जोशीने लंडनमध्ये केलं 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं डबिंग, शेअर केला क्रेझी अनुभव\nअभिनेता सुव्रत जोशीनं एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाउनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचे त्याचे राहिलेले डबिंग त्याने चक्क लंडनमध्ये पूर्ण केले आहे.\nसुव्रत जोशीने लंडनमध्ये केलं 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं डबिंग, शेअर केला क्रेझी अनुभव\nकोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेकांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. पण अभिनेता सुव्रत जोशीनं एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाउनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचे त्याचे राहिलेले डबिंग त्याने चक्क लंडनमध्ये पूर्ण केले आहे. गंमत म्हणजे या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे 'झूम'द्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे, तर लंडनमधील डबिंग स्टुडिओतील तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे होते.\nप्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सनं, लेकसाईड प्रोडक्शन ने 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.\nगोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झालं होतं. शासनाने अनलॉकिंग सुरू केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचं डबिंग पूर्ण झालं. मात्र सुव्रत लंडनमध्ये अडकल्यानं त्याला मुंबईत येऊन डबिंग करणं शक्य नव्हतं. अखेर तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर मार्ग निघाला असे चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.\nलंडनमध्ये डबिंग करण्याविषयी सुव्रत म्हणाला, की माझ्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. पण करोना संसर्गामुळे दौरा स्थगित करावा लागल्यानं मी लंडनला गेलो. त्यामुळे माझं गोष्ट एका पैठणी चित्रपटाचं डबिंग करता येत नव्हतं.\nनिर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी धाडसी निर्णय घेऊन मला लंडनमध्ये डबिंग करायला सांगितलं. त्यानुसार लंडनमध्ये एक स्टुडिओ शोधला आणि डबिंग पूर्ण केलं. या डबिंगसाठी दिग्दर्शक शंतनू रोडे झूमद्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे. पण स्टुडिओतल्या तंत्रज्ञांपैकी एक जण बांगलादेशातील आणि एक जण पोलंडमधील होते. त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीने झाले हा अनुभव खरोखरच क्रेझी होता.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Suvrat JoshiLondonसुव्रत जोशीलंडन\nठाणे :लंडन व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांचा झेंडा, कोरोनामुळे धावले शहरातून\nकोरोनामुळे आपापल्या शहरांत धावण्याचे केले आवाहन होते. ...\nव्यापार :Anil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nदिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांनी लंडनच्या कोर्टाला आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. आपल्या वकीलाला पैसे देण्यासाठी आपल्याला सगळे दागिने विकावे लागले, असं त्यांनी लंडनच्या कोर्टाला सांगितलं. मुंबई मिरर या दैनिकाचे लंडनमधील प्रतिनिधी दानिश खा ...\nआंतरराष्ट्रीय :‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’चा गणेशोत्सव सर्व नियम पाळून धूमधडाक्यात साजरा\nयंदा अकरा दिवसांचा गणपती न बसवता दीड दिवसाचा गणपती बसवला होता व या उत्सवाचे एमएमएलने यू-ट्यूब आणि फेसबुकवरून प्रक्षेपण केले होते. ...\nआंतरराष्ट्रीय :Covishield: कोरोना लस आता ऑक्सफर्डच्या घोषणेकडेच ब्रिटनचे लक्ष; थेट कायद्यात बदल करणा���\nCovishield Corona Vaccine: ऑक्सफर्डसोबत करार असलेली कंपनी अॅस्ट्राझिनेका अमेरिकेत 30000 लोकांवर चाचणी घेत आहे. भारतातही सीरम इन्स्टीट्यूट या लसीची चाचणी करत आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :सोन्याची कडा असलेला महात्मा गांधींचा चष्मा लिलावात, जाणून घ्या किंमत\nदक्षिण-पश्चिमी इंग्लंडच्या उपनगरातील हनहम येथील कंपनी ईस्ट ब्रिस्टल ऑक्शंसने रविवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले ...\nआंतरराष्ट्रीय :दोन देशांत पाहणीतील निष्कर्ष : संसर्गाचे आढळले सहा प्रकार\nच्कोरोना विषाणूची साथ सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे या विषाणूमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा जगभरातील शास्त्रज्ञ सखोल अभ्यास करीत आहेत. त्यातून कोरोना संसर्गाच्या नवनवीन गोष्टी उजेडात येत आहेत. ...\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nमराठी सिनेमा :मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची '६१ मिनिट्स', जाणून घ्या याबद्दल\nमुक्ता बर्वे आणि उमेश कामत ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेनंतर वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...\nमराठी सिनेमा :अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली, असे केले होते तिने प्रपोज\nनुकतीच प्राजक्ता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...\nमराठी सिनेमा :'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आठवतेय का, आता दिसतेय अशी\nआयत्या घरात घरोबा चित्रपट १९९१ साली रिलीज झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. ...\nमराठी सिनेमा :पुन्हा एकदा 'आणि काय हवं' म्हणत प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात भेटीला\nऑफस्क्रीन जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. ...\nमराठी सिनेमा :'माहेरची साडी'ची अलका कुबलला नव्हे सलमान खानच्या हिरोईनला झाला होता ऑफर\nसिनेमात अजिंक्य देव, रमेश भाटकर यांच्या भूमिका होत्या. उषा नाडकर्णी यांनी साकारलेली खाष्ट सासू आजही रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे. ...\nमराठी सिनेमा :मोकळे केस, नाकात नथ अन् जरतारीची साडी, सोनाली कुलकर्णीच्या मराठमोळ्या लूकला मिळतेय पसंती\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\n \"आपण थकलो आहोत, कोरोना नाही\" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण\nMaharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भिंत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nKonkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...\nनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर\nIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/02/dr-abhay-bang-padmshri-purskar.html", "date_download": "2021-07-27T10:42:30Z", "digest": "sha1:MOAP5SQHTNEO47XAVEJCVPBSL5LXT7LH", "length": 10941, "nlines": 144, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "डॉ. अभय बंग पद्मश्री पुरस्कार", "raw_content": "\nHomeव्यक्तीविशेषडॉ. अभय बंग पद्मश्री पुरस्कार\nडॉ. अभय बंग पद्मश्री पुरस्कार\nडॉ. अभय बंग पद्मश्री पुरस्कार विजेते\nजन्म : २३ सप्टेंबर, १९५०\nजन्म ठिकाण : वर्धा, महाराष्ट्र\nनिवासस्थान : शोधग्राम, गडचिरोली\nशिक्षण : एम.बी.बी.एस., एम.डी., एम.पी.एच\nप्रशिक्षणसंस्था : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, अमेरिका\nकारकिर्दीचा काळ : इ.स.१९८५ पासून\nपत्नी : राणी बंग\nअपत्ये : आनंद, अमृत\nमहाराष्ट्रभूषण, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी, पद्मश्री अभय बंग हे मराठी डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅनसेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.\nबालपण व उच्च शिक्षण\nअभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गां���ीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले. अभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.\nत्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी.जी.आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणार्‍या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी इ.स. १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.\nगडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी चळवळ.\nनवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना.\nस्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन.\nसिकल सेल अनिमियावरील संशोधन.\n१९८८ साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/coronas-death-of-two-brothers-the-whole-village-is-numb-after-hearing-the-taho-of-old-parents/", "date_download": "2021-07-27T11:22:34Z", "digest": "sha1:MJ4G7UVGV7N4OURS24AVLPG6IXPIAMJ2", "length": 11754, "nlines": 121, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू, वृद्ध आई-बापाचा टाहो ऐकून सारं गाव सुन्न", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\nदोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू, वृद्ध आई-बापाचा टाहो ऐकून सारं गाव सुन्न\nदोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू, वृद्ध आई-बापाचा टाहो ऐकून सारं गाव सुन्न\nपुणे | शिरूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मलठण येथे दहा दिवसातच कोरोनामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. गायकवाड कुटुंबीयांनीही एकच टाहो फोडला.\nमलठण येथील विशाल कृष्णकांत गायकवाड आणि तुषार कृष्णकांत गायकवाड या दोघा भावांचा दहा दिवसातच कोरोनाने बळी घेतला. दरम्यान विशालचा मृत्यू 22 एप्रिल रोजी तर तुषारचा मृत्यू 3 मे रोजी झाला. डोळ्यांदेखत आपल्या पोटच्या पोरांना कायमचं निघून जाताना पाहून आई-वडिलांना आपलं दुःख अनावर झालं. आमचा देव चोरीला गेला हो… असं म्हणून त्यांनी एकच टाहो फोडला, तेव्हा संपूर्ण परिसर सुन्न झाला.\nहृदय पिळवटून टाकणारी ही घटना शिरूर तालुक्यातील मलठण येथे घडली. कृष्णकांत गायकवाड यांना विशाल, सागर, प्रियंका व तुषार ही मुलं. कृष्णकांत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी मंगल गायकवाड यांनी मोलमजुरी करून पोरांना मोठं केलं आणि मुलांनीही शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात होते. परंतु नोकरी मिळत नसल्याने त्यांनी स्वतःचाच व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि मलठण येथे शौर्य कंप्यूटर इन्स्टिट्यूट नावाचा व्यवसाय उभा केला.\nसर्व काही व्यवस्थित सुरू असताना विशालला अचानक कोरोनाची लागण झाली आणि हा आजार त्याने अंगावरच काढला, परिणामी 22 एप्रिलला विशालचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशालच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी तुषार याने केले आणि दोन दिवसातच तुषारला देखील कोरोनाची लागण झाली आणि जास्त त्रास होत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, त्यामुळे अवघ्या दहा दिवसात ऑक्सिजन लेवल कमी होत गेल्याने तुषारचा ही दुर्दैवी अंत झाला.\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं,…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n“…अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”\n नो लिमिट’ योजनेअंतर्गत टाटांची 2000 कोटींची गुंतवणूक\n राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक\n“सीरम’ने काहीही करून महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्यावं”\nऑक्सीजनच्या कमतरतेवरून सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला झापलं, म्हणाले…\n“…अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”\n…अन् चक्क स्मशानभूमी बाहेर हाऊसफुल्लचा फलक; कोरोनामुळे विदारक परिस्थिती\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मे��� आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/tesla-electric-car/all/page-2/", "date_download": "2021-07-27T12:28:41Z", "digest": "sha1:IJBT3QJDYGBMHGF7JGU2O47TU2ZNRTWM", "length": 14551, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Tesla Electric Car - News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nBSNL ची जबरदस्त ऑफर; दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा आणि बरचं काही\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\n Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nसोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nTesla ला टक्कर देणार या भारतीय कंपन्या, 5 इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार\nआगामी काळात Electric Car ची मागणी पाहता, टेस्ला कारने भारतात एन्ट्री केली. सध्या Tesla ने जगातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Audi, Mercedes, BMW, Toyota आणि volkswagen सह मार्केट कॅपवर एकट्याने कब्जा केला आहे. त्यामुळे भारतात टेस्लाच्या एन्ट्रीनंतर, आता भारतीय कार निर्माता कंपन्याही टक्कर देण्यासाठी बाजारात उतरत आहेत.\nआठवडाभरात गमावला 'सर्वात श्रीमंत व्यक्ती'चा मान, Elon Musk दुसऱ्या क्रमांकावर\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्यावर एलन मस्क यांची 'Strange' प्रतिक्रिया\nअ‌ॅमेझॉनच्या CEO ना टाकलं मागे, Elon Musk ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nVideo Explainer: टेस्टला कारची पुढच्या वर्षी भारतामध्ये धूम\nपैसे वाचण्यासाठी जगातली दुसरी श्रीमंत व्यक्ती करणार हे काम,कारण ऐकून हैराण व्हाल\nटेक्नोलाॅजी Oct 23, 2020\n आता ड्रायव्हरशिवाय चालणार गाडी, Tesla कडून नवीन सॉफ्टवेअर रोलआउट\nटेस्लाची इलेक्ट्रिक कार भारतात, किंमत 1 कोटी रुपये\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nBSNL ची जबरदस्त ऑफर; दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा आणि बरचं काही\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dighi-crime-news-jewelery-and-bike-stolen-from-security-guards-house-230265/", "date_download": "2021-07-27T11:45:31Z", "digest": "sha1:KILUMT7E7EKV564ZNWC5PKFBTDAWCXUI", "length": 7010, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dighi Crime News : सुरक्षारक्षकाच्या घरातून दागिने दुचाकी रोख रक्कम चोरीला Dighi Crime News: Jewelery and Bike stolen from security guard's house", "raw_content": "\nDighi Crime News : सुरक्षारक्षकाच्या घरातून दागिने दुचाकी रोख रक्कम चोरीला\nDighi Crime News : सुरक्षारक्षकाच्या घरातून दागिने दुचाकी रोख रक्कम चोरीला\nक्राईम न्यूजठळक बातम्यापिंपरी चिंचवड\nएमपीसी न्यूज – सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दागिने, दुचाकी आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 17) पहाटे चोविसावाडी येथे उघडकीस आली.\nरणजीत अभिमान गायकवाड (वय 48, रा. चोविसावाडी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांचे घर बुधवारी रात्री साडेअकरा ते गुरुवारी पहाटे साडेपाच या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून 64 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 35 हजार रुपये किमतीची एक दुचाकी (एम एच 14 / ई एक्स 2182) आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख नऊ हजाराचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News: शहर शिवसेनेच्या युवा अधिकारीपदी विश्वजित बारणे\nPune News : नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर\nXI Admission CET : अकरावी प्रवेशाच्या सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी 3 पासून पुन्हा अर्ज करता येणार\nWakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nPune News : भाजपच्या महाराष्ट्र ‘प्रदेश उपाध्यक्षपदी’ ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर यांची नियुक्ती\nPune Crime News : पाच लाखाच्या बदल्यात 25 लाख वसूल; तरीही 85 लाखाची मागणी, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल\nMaval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे\nDehugaon News : युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती विषयी जनजागृती आवश्यक: धनराज पिल्ले\nHinjawadi Crime News : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला\nAkurdi News : दळवीनगर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;100 पिशव्या रक्त संकलन\nHinjawadi Crime News : जमिनीच्या व्यवहारात मुंबईच्या व्यक्तीची साडेसतरा लाखांची फसवणूक\nDehugaon Crime News : देहूगावात साडेसहा लाखांची घरफोडी\nChinchwad Crime News : लग्न समारंभासाठी गावी गेल्यानंतर घरात चोरी\nDighi Crime News : पॉलिसीवर लोन काढून देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.arogyavidya.net/child-malnutrition-how-identify/", "date_download": "2021-07-27T11:47:13Z", "digest": "sha1:4HBGDPXRTJ666WHWI26X6P2STMQERX4K", "length": 17381, "nlines": 119, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "बालकुपोषण कसे ओळखावे? – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nजन्मत: कमी - वजनाचे मूल\nबालकुपोषण ओळखायच्या तीन पध्दती आहेत. – वजन, उंची व दंडघेर\nअंगणवाडीत हा वय-वजनतक्ता असतो. सर्व मुलांचा वजनतक्ता भरावा लागतो. बाळाचे वजन वयानुसार योग्य आहे की नाही हे तक्त्यावरून ठरवता येते. यासाठी बालकाची जन्मतारीख माहीत पाहिजे. यावरून वय-महिने काढा. खालच्या आ��व्या रेषेवर त्या महिन्याचे ठिकाण शोधा. आता बाळाचे वजन करा. हे वजन तक्त्यावर नोंदवा. वजन नोंदवण्यासाठी डावीकडे उभी रेष पहा, त्यावर वजनाच्या खुणा शोधा.\nवजन-वयाची खूण तक्त्यावर केल्यावर पुढचे काम समजायला सोपे आहे. ही खूण कोणत्या पट्टयात पडते ते बघा. यावरून मूल ठीक वजनाचे आहे की जास्त की कमी हे सहज दिसेल.\nकमी वजनाच्या चार पाय-या आहेत. – श्रेणी 1,2,3,4. 3री व 4थी पायरी म्हणजे खूपच जास्त कुपोषण (तीव्र कुपोषण). अशी बाळे रुग्णालयात दाखल करायला पाहिजे. श्रेणी 1 व 2 म्हणजे सौम्य व मध्यम कुपोषण.\nवजन तक्त्याची ही पध्दत सर्वत्र वापरली जाते. आपल्या मुलांपैकी निम्मी मुले कमी वजनाची भरतात. त्यांना पुरेसे खायला मिळत नाही आणि भूक लागत नाही. आजार त्यांच्या मागे लागलेले असतात. बाळाचे वजन न वाढणे (आडवी सपाट रेषा) ही चिंतेची बाब आहे. त्यापेक्षा वजन कमी होणे (उतरती रेषा) जास्त काळजीचे आहे.\nलहानपणी योग्य खाणेपिणे व आरोग्यसेवा मिळाल्यास मुलांची उंची चांगली वाढते. नाहीतर उंची वाढायची थांबते. याला खुरटणे म्हणतात. सुरुवातीला मुलामुलींची उंची सारखीच वाढू शकते. (मुलामुलींमध्ये वयात आल्यावर फरक पडतो). कुपोषणाचा सर्वात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे खुरटलेली वाढ . यात मुलांचे वजन, उंची त्याच्या वयाच्या प्रमाणात वाढत नाहीत. महाराष्ट्रात 38% मुले खुरटलेली आहेत.\nआपले मूल कुपोषित नाही ना\nमुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. कुटुंबाची यात मुख्य जबाबदारी आहे. परंतु भारतात सुमारे 40% मुले कुपोषित आहेत. गरिबी हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटुंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते, कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते. कुपोषणाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ या.\nबरेचसे कुपोषण आईच्या पोटातच सुरू होते. आई कुपोषित आणि कमी शरीरभाराची असली तर बाळही कमी वजनाचे होण्याची शक्यता वाढते.\nजन्मल्यानंतर उशिरा आणि कमी स्तनपान करण्याने बाळाचे पोषण आणि वाढ कमी होते.\nसहा महिन्यापर्यंत बाळे ठीकठाक दिसतात, त्यानंतर बाळाला स्तनपान कमी पडायला लागते. अशा वेळी पूरक आहारासाठी योग्य सल्ला मिळायला पाहिजे. यानंतर फक्त दूध पुरत नाही आणि पातळ दूध तर अजिबात पुरत नाही.\nताप, खोकला, जुलाब वगैरे आजारांनी बाळाची तब्बेत क्षीण होते आणि भूकही कमी होते. यामुळे कुपोषण आणि आजार यांचे दुष्टचक्र सुरू होते.\nभारतीय बालकांच्या आहारात प्रथिने कमी पडतात. यामुळे स्नायूंची आणि हाडांची वाढ कमी पडते.\nतिसऱ्या वर्षापर्यंत बाळाच्या वाढीचा पहिला टप्पा पूर्ण होतो. या टप्प्यात वाढ कमी झाली तर पुढे ती पूर्ण भरून येत नाही.\nबालकाचे पोषण आणि वाढ तपासण्यासाठी 4 मुख्य पद्धती आहेत.\nदंडघेर मोजणे ही सगळ्यात सोपी पद्धत. 1-5 वर्ष वयाच्या बालकांमध्ये ही सारखीच लागू पडते. दंडघेर 13.5 से.मी.पेक्षा जास्त असणे चांगले. दंडघेर 11.5 से.मी.पेक्षा कमी असेल तर कुपोषण समजावे. दंडघेर 11.5 ते 13.5 च्या दरम्यान मध्यम कुपोषण समजा. मोजमापासाठी साधा टेप किंवा दंडघेर पट्टी वापरा.\nवयानुसार उंची न वाढणे म्हणजे खुरटणे. खुरटणे म्हणजे दीर्घ कुपोषण असते. सुमारे 20% बालकांची वाढ खुरटलेली आढळते. अपेक्षित उंचीसाठी वयानुसार काही ठोकताळे आहेत. जन्मावेळी 50से.मी. सहा महिन्याच्या शेवटी 65 सेमी 1वर्षाच्या शेवटी 75 सेमी, 2 वर्षाअखेर 85 सेमी, 3 वर्षाअखेर 95 सेमी आणि 4 वर्षाच्या शेवटी 100सेमी उंची योग्य समजावी. यासाठी तक्तेही मिळतात\nवयानुसार कमी वजन ही सर्वाधिक वापरातली पद्धती आहे. सुमारे 40% बालके अपेक्षित वजनापेक्षा हलकी असतात. कमी वजन म्हणजे शरीरभार आणि वाढ कमी असणे. अपेक्षित वजनासाठी काही ठोकताळे पुढीलप्रमाणे : जन्मावेळी 3 किलो, सहाव्या महिन्याअखेर 6 किलो, 1 वर्षाअखेर 9 किलो, 2 वर्षाशेवटी 12 कि. 3 वर्षाअखेर 14 कि. 4 वर्षाअखेर 16 किलो.\nडोक्याचा घेरदेखील पोषणावर अवलंबून आहे. जन्मावेळी डोक्याचा घेर 34से.मी असावा. सहाव्या महिन्याअखेर 42, वर्षाअखेर 45 दुसऱ्या वर्षाशेवटी 47, तिसऱ्या वर्षाअखेर 49 चौथ्या वर्षाअखेर 50 सेमी अपेक्षित आहे.\nया मोजमापाशिवाय कुपोषणाच्या काही खाणाखुणाही असतात. उदा. रक्तद्रव्याचे प्रमाण 12 ग्रॅमच्या वर असावे. सुमारे 50% बालकांमध्ये रक्तपांढरी असते. रक्तपांढरी म्हणजे रक्तद्रव्य कमी असणे.\nप्राथमिक उपचार आणि प्रतिबंध\nसहा महिन्यापर्यंत बाळाला केवळ स्तनपान द्यावे. तोपर्यंत इतर काहीही आवश्यक नसते.\nबालकांना दर 2-3 तासांनी खाणे-पिणे लागते. मोठ्यांप्रमाणे ते 2-3 जेवणांवर दिवस काढू शकत नाहीत.\nसहाव्या महिन्यानंतर शक्यतर अंडे किंवा माशाचा तुकडा खाऊ घालावा. प्राणिज प्रथिने बाळाच्या वाढीसाठी चांगली असतात.\nआपले कुटुंब शाकाहारी असेल तर शेंगदाणे, सोयाबिन, डाळींचा बालकाच्या आहारात समावेश करावा.\nबालकांना भरपूर तेलतूप खाऊ द्या. याने ऊर्जा वाढते.\nसाखर आणि गुळानेही ऊर्जा वाढते. जंतांची काळजी करू नका. त्याचा साखर-गुळाशी संबंध नसतो.\nफळे, भाजीपाला, खारीक, बदाम इ. पदार्थ खायला पचायला सोपे करून भरवा.\nबालकाची प्रगती आणि वाढ वेळोवेळी तपासून घ्या. यासाठी डॉक्टर किंवा नर्सची मदत घ्या. बाळाला भरवण्याआधी आपले हात धुवायला पाहिजेत.\nनेहमी संडास वापरा. उघड्यावर संडास केल्याने रोगजंतू पसरून बालकांच्या पोषणाला मार बसतो.\nबालकांचे आजार ओळखून लवकरात लवकर उपचार करून घ्या.\nगरोदरपणात आईची चांगली काळजी घ्या. त्यामुळे बाळाचे वजन वाढते. आईला योग्य खाणे-पिणे, झोप आणि विश्रांती मिळायला पाहिजे.\nमुलीचे लग्न योग्य वयातच करा. कमी वयातल्या आयांना कमी वजनाची मुले होतात.\nबाळाला पाजण्या-भरवण्यासाठी आईला वेळ द्या आणि मदत करा.\nपाळणाघरे आणि बालसंगोपनाची रजा या राष्ट्रीय गरजा आहेत. ही चैन नाही.\nबालसंगोपनात आईबरोबर बाबांनीही भाग घ्यायला पाहिजे. हे सर्व कुटुंबाने केले पाहिजे.\nमुलांना हवं तेवढं खाऊ द्या. खाण्यापिण्याच्या वस्तू त्यांना सहज मिळतील अशा ठेवा.\nमुलांना तळकट, मसालेदार पदार्थांची सवय लावू नका.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/australian-spinner-nathan-lyons-advice-team-india-393744", "date_download": "2021-07-27T12:27:10Z", "digest": "sha1:H6MRPAY7EWQJ7BLMV723AFJTOGVGZ2GE", "length": 10437, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'आता बास करा'; नॅथन लियॉनने घेतली टीम इंडियाची फिरकी!", "raw_content": "\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा आणि चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन गाबा मैदानावर खेळवण्यात येणार आहे.\n'आता बास करा'; नॅथन लियॉनने घेतली टीम इंडियाची फिरकी\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा आणि चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन गाबा मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ब्रिस्बेन येथील क्वीन्सलँड प्रशासने कोरोना संबंधित नियमा���चे कठोरपणे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी या ठिकाणी रवाना झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. आणि ऑस्ट्रेलिया संघ यासाठी तयार असला तरी भारतीय संघ निर्बंधात वावरण्यासाठी राजी नसल्याचे प्रसारमाध्यमातील बातम्यातून समोर येत आहे. यावर आता ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने भारतीय संघाला तक्रार थांबवण्याचे आव्हान केले आहे.\nसिडनी येथील तिसरा कसोटी सामना झाल्यानंतर चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन पार पडणार आहे. त्यामुळे सिडनीतून ब्रिस्बेन येथे पोहचल्यानंतर पुन्हा दोन्ही संघांना काही दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. आणि यासाठी भारतीय संघ तयार नसल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियाच्या काही माध्यमांनी दिले आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने याबाबत भाष्य केले आहे. मागील सहा महिन्यांहून अधिक काळ दोन्ही संघातील खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात आहेत. मात्र आपल्या आवडता खेळ खेळण्यासाठी हा सगळ्यात लहान त्याग असल्याचे नॅथन लियॉनने म्हटले आहे. याशिवाय हा त्याग करून जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविण्याचे आव्हान नॅथन लियॉनने केले आहे.\nक्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स मध्ये नॅथन लियॉन बोलत होता. यावेळी त्याने चौथ्या ब्रिस्बेन येथे होणाऱ्या कसोटी संदर्भात बोलताना, जैव-सुरक्षित वातावरण हे आपल्या दृष्टीने बरोबर असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही संघानी नियोजित ठिकाणी जाऊन अतिरिक्त विचार न करता कसोटी सामन्यासाठी शक्य तितक्या चांगल्या मार्गाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नॅथन लियॉनने व्यक्त केले आहे. त्यानंतर माध्यमांकडे जास्त लक्ष देऊ नये, असा सल्ला देखील नॅथन लियॉनने दिला आहे. आणि पुढे बोलताना, वैद्यकीय टीम कडून देण्यात येणार सल्ला ऐकून त्यानुसारच पुढे जाणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. त्यामुळे अधिक तक्रार न करता वैद्यकीय टीमच्या योजनेनुसारच पुढे जाणे गरजेचे असल्याचे नॅथन लियॉनने प्रेस कॉन्फरन्स सांगितले.\nदरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रॅड हेडिनने दे��ील अशाच काहीशा प्रकारचा उपदेश भारतीय संघाला दिला होता. भारतीय संघातील खेळाडू आयपीएल स्पर्धेपासून जैव सुरक्षित वातावरणात आहेत. जी परिस्थिती भारतीय खेळाडूंची आहे अगदी तसेच काहीसे ऑस्ट्रेलियन संघाचेही असल्याचे ब्रॅड हेडिनने म्हटले होते. पण भारतीय खेळाडूंना नियमानुसार खेळायला मैदानात उतरायचे नाही. आणि ऑस्ट्रेलियन संघाला नियमानुसार खेळण्यास तयार आहे, असेही ब्रॅड हेडिनने म्हटले होते. इतकेच नाही तर, भारतीय संघाला ब्रिस्बेनच्या मैदानावर पराभव दिसत असल्यामुळेच संघ याठिकाणी खेळण्यास तयार नाही, असा तर्क हेडिनने लावला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-manoranjan/pankaja-munde-rohit-pawar-taunt-chala-hawa-yeu-dya-383905", "date_download": "2021-07-27T11:50:47Z", "digest": "sha1:TU2DRCQFTZUY57AWD3FXHCMCNAO74N25", "length": 8252, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | थुकरटवाडीत राजकारण्यांची एंट्री, 'माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका...' पंकजांचा रोहित पवारांना टोला", "raw_content": "\nभाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शरद पवार यांचे नातू आणि NCP चे युवा आमदार रोहित पवार हे महाराष्टारातील युवा चेहरे 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दिसणार आहेत.\nथुकरटवाडीत राजकारण्यांची एंट्री, 'माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका...' पंकजांचा रोहित पवारांना टोला\nमुंबई : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात थुकरवाडीची टीम सगळ्यांचं मनोरंजन करत असते. या कार्यक्रमात मनोरंजन क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. इतर काही क्षेत्रातील मंडळीही या मंचावर येऊन गेली आहेत. मात्र लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका एपिसोडमध्ये राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शरद पवार यांचे नातू आणि NCP चे युवा आमदार रोहित पवार हे महाराष्टारातील युवा चेहरे 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दिसणार आहेत.\nहे ही वाचा: ‘वागळे की दुनिया’ ३२ वर्षांनंतर नव्या ढंगात छोट्या पडद्यावरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nयाआधी अनेकदा या कार्यक्रमात राजकारणाशी संबंधित व्यक्ती येऊन गेल्या आहेत. त्यानंतर आता पवार आणि विखे पाटील एकाच मंचावर दिसणार असल्याने राजकीय वाद आणखी वाढणार की हास्याचे कारंजे फुटणार हेच पाहायचंय. द��न्ही पक्षातील युवानेते एकमेकांवर टीका नाही पण कोपरखळी मारताना दिसतील. यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील या कार्यक्रमात पती अमित पालवे यांच्याबरोबर हजेरी लावली आहे तर सुजय विखे पाटील देखील त्यांची पत्नी धनश्री विखे यांच्याबरोबर उपस्थित होते.\nया मंचावर उपस्थित जोडप्यांना रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा खेळ खेळण्यासाठी सांगितलं गेलं होतं. यामध्ये एक वस्तू घड्याळही होती. आश्चर्याची बाब म्हणजे सुजय विखे यांची पत्नी आणि पंकजा मुंडे यांचे पती या दोघांनीही घड्याळावर रिंग टाकली. यावेळी पंकजा मुंडेनी रोहित पवार यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. त्यांनी असं म्हटलं की, 'तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका.' पंकजा यांची ही कोपरखळी निश्चितच धनंजय मुंडेंवर होती.\nत्यावर रोहित पवार यांनी देखील चोख उत्तर देत म्हटलं की, 'घरच्यांना माहित असतं की आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे'. तेव्हा राजकिय वर्तुळातील हे युवा चेहरे कशी धमाल मस्ती करतील हे पाहणं देखील तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-27T11:49:39Z", "digest": "sha1:RXNK67MABEIH3MKBNCQGU7EVVJXXLEN3", "length": 6011, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "तेजस्विनी पंडितने वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला ‘फादर्स डे’ - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>तेजस्विनी पंडितने वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला ‘फादर्स डे’\nतेजस्विनी पंडितने वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला ‘फादर्स डे’\nतेजस्विनी पंडित – फादर्स डे\n‘फादर्स डे’च्या दिवशी आपल्या वडिलांसबोत कृतज्ञेतेचे सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळतात. पण वडिलांची शिकवण लक्षात ठेवून त्यांचा वारसा ख-या अर्थाने पूढे चालवणारी खूप कमी लोकं असतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे वडिल आता ह्या जगात नाहीत. पण तेजस्विनीने त्यांची शिकवण लक्षात ठेऊन ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतेय.\nनुकताच तेजस्विनीने यंदाचा ‘फादर्स डे’ मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला. ती म्हणते, “माझे वडिल आपला वाढदिवस वृध्दाश्रमात साजरा करायचे. त्यांना गरजेच्या असलेल्या वस्तू भेट म्हणून द्यायचे. आणि बाबांनी आमच्यावर तेच संस्कार केले. त्यामूळे त��� गेल्यावरही मी अनेकदा वृध्दाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवते. ते आपल्यापेक्षा जास्त सक्रिय असतात. ज्यास्त मस्तीखोर असतात, असे मला दरवेळी जाणवते. यंदा पहिल्यांदाच मी मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात भेट दिली.”\nतेजस्विनी आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी जागवताना म्हणते, “माझी आई मला नेहमी म्हणते, तुझे बाबा जाताना त्यांचे रूप तुझ्यात सोडून गेलेत. मी दिसण्यातच नाही तर गुणांमध्येही त्यांच्यावर गेलीय. माझे वडिल अत्यंत परखड, स्पष्टवक्ते, रसिक आणि तितकेच मस्तीखोर होते. बाबा हा माझ्यासाठी खूप हळवा विषय आहे.”\nPrevious महिला सशक्तीकरणासाठी अर्थपूर्ण जजमेंट चित्रपट – रामदास आठवले\nNext बाबा मला मिळालेली अमूल्य देण आहे – ललित प्रभाकर\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/congress-candidate-from-patna-sahib", "date_download": "2021-07-27T11:49:46Z", "digest": "sha1:MPJE7YGKOCINZEB7OANHIKHQYKT3HQVC", "length": 12065, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमी भाजप सोडल्यामुळे अडवाणींचे डोळे पाणावले : शत्रुघ्न सिन्हा\nताज्या बातम्या2 years ago\nनवी दिल्ली : भाजप नेते आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला रामराम ठोकत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या पक्षप्रवेशानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी ...\nMaharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान\nRaj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nNagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली\nMumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nChiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला\nPHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्र�� बंद पडली\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी2 hours ago\nTokyo Olympics 2021: तीन दिवसांत दोन धक्कादायक निकाल, जगातील पहिल्या, दुसऱ्या क्रमाकांचे खेळाडू स्पर्धेबाहेर\nअभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री\nHealth Tips | अल्कोहोलबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच, वाचा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPriya Bapat : मराठमोळ्या प्रिया बापटचं सुंदर फोटोशूट, ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2′ बाबत म्हणाली…\nफोटो गॅलरी9 hours ago\nMouni Roy : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर\nफोटो गॅलरी10 hours ago\nगृहकर्ज घेणाऱ्यांनो ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी11 hours ago\nRose Water : सुंदर त्वचा हवीय मग, घरच्या घरी बनवा गुलाब पाणी…\nलाईफस्टाईल फोटो11 hours ago\nचिकन वेस्टपासून तयार होणार बायोडिझेल\nफोटो गॅलरी11 hours ago\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे6 mins ago\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nक्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन\n”पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान”\nWeather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nMaharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान\nमहापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी\nअन्य जिल्हे36 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/husbands-victory-in-gram-panchayat-elections-wife-lift-husband-on-her-shoulders-during-his-procession-128139439.html", "date_download": "2021-07-27T13:02:58Z", "digest": "sha1:7KGTFASFNEBTT4DDEXQ4GPSY5SYCSVIF", "length": 5411, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Husband's victory in Gram Panchayat elections, wife lift husband on her shoulders during his procession | ​​​​​​​ग्रामपंचायत निवडणूकीत पतीचा विजय, पत्नीने खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअशी मिरवणूक तुम्ही पाहिली नसेल:​​​​​​​ग्रामपंचायत निवडणूकीत पतीचा विजय, पत्नीने खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक\nरेणुका गुरव असे या पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढणाऱ्या पत्नीचे नाव आहे.\nअनेक दिवसांपासून गावखेड्यांमध्ये निवडणुकांचा गोंधळ सुरू होता. गावच्या निवडणुकीत काय होणार याची उत्कंठा सर्वांनाच होती. अशातच सोमवारी निवडणुकांचे निकाल लागले आणि गुगाल आपलाच म्हणत सर्वांनी विजयोत्सव साजरा केला. आनंद साजरा झाला, जल्लोष झाला, गुलाल उधळला गेला. मात्र यात एका पत्नीने आपल्या पतीची काढलेली मिरवणूक आता चर्चेता विषय ठरत आहे. पत्नीने चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली. सध्या सोशल मीडियावर ही मिरवणूक चर्चेचा विषय ठरत आहे.\nपुणे जिल्ह्यतील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवला. दरम्यान या गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने थेट आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला. ही अनोखी मिरवणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या महिलेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांकडून महिलेचे कौतुक केले जात आहे.\nरेणुका गुरव असे या पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढणाऱ्या पत्नीचे नाव आहे. संतोष शंकर गुरव यांनी 221 मते मिळवत विरोधी उमेदवारावर 44 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी आनंदोत्सव साजरा करत पतीला थेट खांद्यावर उचलून घेत गावात फिरवले. आपण कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नेहमीच बघतो. मात्र पतीला खांद्यावर घेऊन आनंदोत्सव साजरा करणाऱ्या पत्नीची ही मिरवणूक यापूर्वी कुणीही बघितली नसेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/heavy-flood-ratnagiri-district-flood-water-chanderai-market-ratnagiri-329597", "date_download": "2021-07-27T12:47:46Z", "digest": "sha1:CIVEGP3UF6F4A2X3N3XBKWX6FZD7DGAN", "length": 9331, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला : चांदेराई बाजारपेठेत भरले पुराचे पाणी ...", "raw_content": "\nरत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले\nरत्नागिरीत पावसाचा जोर वाढला : चांदेराई बाजारपेठेत भरले पुराचे पाणी ...\nरत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले. पाणी वाढू लागल्याने बाजारपेठ भागातील व्यापारी व रहिवाशांनी कालची रात्र जागून काढली. आज सकाळी बाजारपेठ भागातही पाणी भरू लागले आहे. तसेच कोरोनामुळे चार महिने बाजारपेठ बंद होती आता पुरामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. व्यापार्‍यांनी आपला सामान, माल सुरक्षित स्थळी नेला आहे.\nकालपासून (3) पडणार्‍या मुसळधार पावसाने यावर्षी प्रथमच बाजारपेठेत पाणी आले. दरवर्षी एक ते दोन वेळा पुलाला पाणी स्पर्श करते. चांदेराई गावचे दादा दळी यांनी सकाळच्या वाचकांसाठी व्हिडियो आणि छायाचित्रे पाठवली आहेत. शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nहेही वाचा- दैव बलवत्तर मांजरामुळे वाचले प्राण, घटना अंगावर शहारे आणणारी -\nचांदेरामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून पाणी वाढू लागले. साधारण सकाळी 9 च्या आसपास पाणी आणखी वाढले. त्यामुळे व्यापार्‍यांची धावपळ उडाली आणि दुकानातील सामान काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती. चांदेराई बाजारपेठेमध्ये सुमारे लहान-मोठी अशी 100 हून अधिक दुकाने आहेत. तसेच शेजारीच लोकवस्ती असून अनेक घरांत लोक राहत आहेत. मात्र काल रात्रभर ते झोपू शकले नाहीत. पुराचे पाणी घरात घुसण्याची भीती असल्यामुळे त्यांनी रात्र जागवून काढली.\nकाल रक्षाबंधन व नारळीपौर्णिमा असल्याने नागरिक आनंदित होते. परंतु सायंकाळनंतर पुराचे पाणी वाढू लागल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली. गेल्या वर्षी काजळीला आलेल्या पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीच्या महापुरामध्ये नुकसानग्रस्त व्यापार्‍यांना शासनाकडून चांगली मदत मिळाली होती. त्यामध्ये 27 घरे व सुमारे 130 दुकानदारांना मदत मिळाली.\nहेही वाचा- कुठल्या जिल्ह्यात संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये झाली सव्वा दोन हजारने वाढ... वाचा -\nकाजळी नदीच्या पुरामुळे चांदेराईप्रमाणे, टेंभ्येपूल, सोमेश्‍वर, काजरघाटी आदी सखल भागात पाणी शिरले. यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या वर्षीच्या आलेल्या महापुरामुळे भातशेती वाहून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा कोरोनामुळे चार महिने घरात बसलेल्या शेतकर्‍यांवर आता पुन्हा महापुराचे संकट ओढवणार आहे.\nहेही वाचा- दर्याला कोकणवासीयांची साद, काय मागीतलय मागणं\nचांदेराईला दरवर्षीच महापुराचा धोका जाणवतो. बाजारपेठेत चांदेराई, पाली, टिके, हरचिरी, कुरतडे आदी ठिकाणच्या लोकांची दुकाने आहेत. पंचक्रोशीची लोकसंख्या 10 हजार हजार असून बाजारपेठेत सुमारे 3 हजार लोकसंख्या आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी शासनाकडून भरपूर मदत मिळाली होती.’\n- संयोग दळी, माजी सरपंच, चांदेराई\nसंपादन - अर्चना बनगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/history-of-maharashtra-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:07:36Z", "digest": "sha1:XTHWB7MPI3QEVYFLX7CJMUNGXSF45BR2", "length": 15261, "nlines": 88, "source_domain": "www.marathimol.com", "title": "महाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\nHistory Of Maharashtra In Marathi मराठ्यांची भूमी असलेला महाराष्ट्र आधुनिकतेच्या अनुषंगाने पुढे जात विविध संस्कृती आणि परंपरा याची दंतकथा उलगडत आहे. मराठी भाषेचा, संस्कृतचा प्राकृत रुपांतर वापरण्याच्या इतिहासाची नोंद झाली. उत्खनन झालेल्या पुराव्यांनुसार पॅलेओलिथिक काळापासून महाराष्ट्राचा प्रतिबंध केला जात होता. “रथी” किंवा “रथ चालक” या नावाने घेतलेले महाराष्ट्र हे तेथील रहिवाश्यांच्या व्यापेशी फार जवळचे नाते आहे जे तेथे “लढाऊ सैन्य” म्हणून एकत्र जमून “महारथी” म्हणून ओळखले जायचे. महाराष्ट्राला एक ऐतिहासिक इतिहास आहे.\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमहाराष्ट्र पश्चिम भारतात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रत्यक्षात मध्ययुगीन पूर्व, इस्लामिक नियम, मराठ्यांचा उदय, पेशवे आणि ब्रिटीश शासन अशा पाच विस्तृत काळात वर्गीकरण केले जाऊ शकते. हे भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे लोकवस्तीचे राज्य तसेच सर्वात श्रीमंत राज्य आहे. पश्चिमेस अरबी समुद्रासह, गुजरात आणि वायव्येकडील दादरा आणि नगर हवेली, ईशान्येकडील मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, दक्षिणेस कर्नाटक, दक्षिण-पूर्वेस आंध्र प्रदेश आणि गोव्याच्या पश्चिमेस मध्य प्रदेश आहे.\nप्राचीन काळात महाराष्ट्रात मौर्य, सातवाहन, वाकाटक, कलाचुरी, चालुक्य आणि यादव अशा अनेक राजवंशांचे राज्य होते. मध्यम युगात काही मुस्लिम राज्ये या देशावर अधिराज्य गाजवत होती. खिलजी आणि तुघलक राजघराण्यांनी महाराष्ट्रात आपला अधिकार वाढविला. नंतर बहामनी राजवंश सत्तेवर आला. अनेक आधुनिक संकल्पना मांडणारे शिवाजी एक उल्लेखनीय प्रशासक होते. १७ व्या शतकात ब्रिटीश राजवटीची सुरुवात झाली.\n३,०८,००० चौरस कि.मी. क्षेत्राचे क्षेत्रफळ असलेले महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, हे विलक्षण शारीरिक एकरूपतेसाठी उल्लेखनीय आहे. सह्याद्रीस माउंटन रेंज ही राज्यातील शारीरिक कणा आहे. सरासरी १००० मीटर श्रेणीसह ती हळूहळू कोकण किनारपट्टी, किनारपट्टीच्या खालच्या प्रदेशात फक्त ५० कि.मी. रुंदीवर उंच डोंगरासह खाली जाते. गोदावरी आणि कृष्णा या नद्या म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या.\nमी शिक्षक झालो तर …..\n२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले दुसरे राज्य आहे. यामध्ये सुमारे ११,२३, ७२,९७२ रहिवासी आहेत आणि प्रत्येक चौरस मीटरवर ३६५ लोकांची घनता आहे. कोकणातील मालवणी नावाची बोली मुख्यतः कोकण किनारपट्टीवर बोलली जाते. विदर्भात वरदही बहुतेक लोक बोलतात.\nमहाराष्ट्रात अंदाजे ६०% लोक हिंदू आहेत. तसेच येथे मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याक आहेत. गुढी पाडवा, दसरा, नवरात्र आणि गणेश चतुर्थी हे महाराष्ट्रातील प्रमुख सण आहेत. होळी आणि दिवाळी देखील महत्त्वपूर्ण आहेत. लावणी, गोंधळ, भारुड, पोवाडा अशा महाराष्ट्रीयन लोकसंगीताने महाराष्ट्रातील लोकांना मंत्रमुग्ध केले. या भारतीय पोशाखात स्त्रियांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोती-शर्ट पारंपारिक पोशाख आहेत. महाराष्ट्र पाककृती देखील खूप मधुर आहे. महाराष्ट्रीय डिशमध्ये शेंगदाणा तेलाचा वापर प्रमुख आहे. पूरण पोळी ही या राज्यातील एक खास मिष्टान्न आहे.\nमाझे आवडते शिक्षक निबंध\nमहाराष्ट्रात ३०१ अभियांत्रिकी किंवा पदविका महाविद्यालये, ६१६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि २४ हून अधिक विद्यापीठे दरवर्षी १,६०,००० टेक्नोक्रॅट असतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर ८२.९१% आहे. महिलांची टक्केवारी ७५.४८% आहे आणि पुरुष साक्षरता दर ८९.८२% आहे.\nमहाराष्ट्रात विधिमंडळ व राज्यपालांचे स्वतंत्र राज्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुख्यतः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर वर्चस्व राहिले. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने त्यांचा पाडाव होईपर्यंत कॉंग्रेसला राज्यात अखंड सत्ता होती. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत.\nउद्योग ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची कणा आहे. देशाच्या महसुलात फक्त एकट्या राज्याचाच हिस्सा आहे. मुंबई, राजधानी ही देशातील कापड गिरण्यांचे केंद्र आहे. मालेगाव व भिवंडी ही विणण्याचे इतर लक्षणीय केंद्रे आहेत.\nमहाराष्ट्र हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे कारण येथे अनेक गुहा, समुद्रकिनारे, डोंगर आणि तीर्थक्षेत्र आहेत. शिर्डी मंदिर, अजिंठा लेणी आणि एलोरा लेणी, जुहू बीच, पश्चिम घाट पर्वतरांगा पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्र निसर्गरम्य सौंदर्य, आपली शिक्षणपद्धती, अद्वितीय पारंपारिक संस्कृती प्रत्येक भारतीयांचे हृदय आनंदाने आकर्षित करते. मुंबई, पुणे:, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर (प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध) आणि अमरावती जिल्हा ही महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन केंद्रे आहेत.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nसिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास Sindhudurg Forts History In Marathi\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-new-mumbai-pam-towers-unauthorised-contruction-will-be-demolition-today-4433073-NOR.html", "date_download": "2021-07-27T13:06:32Z", "digest": "sha1:M3QBKB4JBI5E7LHKLLABJBVGI6627FQI", "length": 4269, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "new mumbai pam towers unauthorised contruction will be demolition today | कॅम्पा कोलानंतर आता पाम टॉवरचे बांधकाम पाडण्यास सुरुवात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅम्पा कोलानंतर आता पाम टॉवरचे बांधकाम पाडण्यास सुरुवात\nमुंबई- वरळीतील कॅम्पा कोला कपाऊंटनंतर आज नवी मुंबईतल्या वादग्रस्��� पाम टॉवरवरही हातोडा पडला. कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पाम टॉवरचे पाच मजले पाडण्याची कारवाई आजपासून सुरु करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कॅम्पा-कोला इमारतीवर कालपासून कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र, तेथील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था राज्य सरकारने व पालिकेने केली नसल्याने कोर्टाने कारवाईला सहा महिन्यांची स्थगिती दिली. तसेच सरकारला याबाबत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर आता नवी मुंबईतील पाम टॉवरवर स्थानिक पालिकेने कारवाई सुरु केली आहे. टप्प्याटप्प्याने पुढील चार दिवस ही कारवाई करण्यात येणार आहे. पाम टॉवरवरही कारवाई करण्यात यावी, असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते.\nपाम टॉवर हा आयडीबीआय बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे. सात गुंठ्याचा भूखंड सिडकोने आयडीबीआय कर्मचाऱ्यांना दिला होता. त्रिमूर्ती बिल्डरला सोसायटीने इमारत बांधण्याचे काम दिले होते. करारानुसार सोसायटीच्या 14 मजल्याच्या बांधकामाच्या मोबदल्यात बिल्डरला सोसायटीच्या जागेत 30 बहुपयोगी गाळे बांधण्याची परवानगी देण्यात आली. मात्र बिल्डरने हे गाळे बाजारभावानुसार मार्केटमध्ये विकले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pradeep-patave-writes-about-why-do-i-miss-ashwatthama-1567850662.html", "date_download": "2021-07-27T13:17:10Z", "digest": "sha1:UU6DAHDB4MLPRRHM37Y3YOB4PO2666TB", "length": 19586, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pradeep Patave writes about Why do I miss Ashwatthama? | मला अश्वत्थाम्याची आठवण का येतेय? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमला अश्वत्थाम्याची आठवण का येतेय\n\" लिओ तुला माहीत आहे, माझ्याकडे एक सिक्रेट आहे. असं सिक्रेट ज्याच्यामुळे सगळी माणसं सुखी समाधानी होतील. कोणी कुणाशी भांडणार नाही, कुणी कुणाचा द्वेष करणार नाही, या जगात ना युद्ध असेल ना लढाई ते सिक्रेट जर तुला कळालं तर हे जग किती सुंदर होईल लिओ ते सिक्रेट जर तुला कळालं तर हे जग किती सुंदर होईल लिओ तुला माहितेय, ते सिक्रेट मी एका हिरव्या ओल्या फांदीवर लिहून ती हिरव्यागर्द दरीत रोवलीय.’ आणि तेव्हापासून आजवर मी त्या हिरव्या ओल्या फांदीचा शोध घेतोय, ती मला गवसली की जग किती सुखी होऊन जाईल.\nसिग्नलवरुन वळतानाच ९४ नंबर बस मागून येताना दिसली आणि मी पळतच बसस्टॉप गाठला, धपापत्या छातीने बसमध्य��� चढलो. नेहमीची खिडकीजवळची जागा गेली होती. माझ्या नेहमीच्या जागेवर एक म्हातारा बसला होता. तो खिडकीतून बाहेर पाहत होता. मी त्याच्या शेजारी बसताच त्यानं चमकून माझ्याकडं पाह्यलं. मला दोन मिनिटं काही कळेचना. हा म्हातारा इथला वाटत नव्हता. अंगावर काळा झग्यासारखा सदरा, छातीवर रुळणारी टागोर स्टाईल पांढरीशुभ्र दाढी आणि टकलामुळे मूळचे विशाल कपाळ आणखीनच विशाल भासत होते. म्हातारा माझ्याकडं पाहत हसला आणि ओठातल्या ओठात पुटपुटल्यासारखं \"हॅलो' म्हणाला.\nआणि माझी खात्रीच झाली. लिओ निकोलाविच टॉलस्टॉय. येस्स लिओ टॉलस्टॉयच होते ते.. लिओ टॉलस्टॉयच होते ते.. मला आश्चर्यानं भोवळ येते की काय असं वाटत होतं.\n,\"मी आश्चर्याने विचारले तर तो दाढीतल्या दाढीत हसत म्हणाला, \"अरे, अजून विसरला नाहीस मला तू गुड\n\"अहो तुम्हाला विसरायचा प्रश्नच येत नाही. अगदी काल परवा तुमच्या \"वॉर आणि पीस' या कादंबरीवरुन आमच्याकडे गोंधळ सुरु होता.'\nत्यानं हलकेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, \"जाऊ दे रे, \"वॉर आणि पीस' ला तर मी कादंबरीच मानत नाही.'\n मग तुम्ही ती काय म्हणून लिहली \n\"मी स्वतः युध्दात भाग घेतला होता. युध्द, लढाया का होतात, मला खूप उत्सुकता होती, हे जाणण्याची माणसं का भांडतात कुणी एखादा नेपोलियन, एखादा झार पूर्ण देशाचे भवितव्य ठरवू शकतो का अशी एक दोन माणसं एका मोठ्या समूहाला वेगळं वळण लावू शकतात, की त्या त्या देशाची संस्कृती, कला, समाजजीवन हे सगळं मिळून हे सारं ठरत असतं अशी एक दोन माणसं एका मोठ्या समूहाला वेगळं वळण लावू शकतात, की त्या त्या देशाची संस्कृती, कला, समाजजीवन हे सगळं मिळून हे सारं ठरत असतं मला खरं म्हणजे इतिहासाला समोर उभा करुन काही करडे सवाल करायचे होते.'\n\" तिकिट, तिकीट,\" मध्येच कंडक्टरनं विचारलं तसं टॉलस्टॉय भांबावले.\n\" कुठं उतरु रे \n\" कुठं जायचंय तुम्हांला \n\" अरे, गांधींना भेटायचंय.. कुणीतरी म्हणालं, एम. जी. रोडला जा म्हणून.'\n\"महात्मा गांधी रोड तर आमच्याकडं प्रत्येक गावात असतात हो, पण म्हणून तिथं गांधी नसतात.'\nत्या रशियन सरदाराने माझ्याकडे भांबावून पाह्यलं. \"चल जाऊ दे, तू जिथं जाणार आहेस, तिथलंच तिकिट घेतो, नाही तरी माझा स्टॉप कोणताही असला तरी तुम्हां सगळ्यांच्या स्टॉपच्या पलिकडे तुम्ही मला थोडंच जाऊ देणार,\" असं म्हणत टॉलस्टॉय विषण्ण हसले. आणि स्वतःशीच बोलावं त���ं म्हणाले, “ आणि तसंही मी आयुष्यभर स्वतःचा स्टॉप शोधतो आहे, कुठं पोहचायचंय मला, कशासाठी, याचाच तर शोध घेतोय.” मला त्यांच्या थकलेल्या डोळ्यांत पाणी चमकल्याचा भास झाला. रस्त्यावर जागोजागी उभा केलेल्या गणपती मंडळांच्या मंडपांमुळे ट्राफिक अगदी ज्याम झाले होते. बस एकाच जागी बराच वेळ खोळंबली होती.\n“ बस पुढं का जात नाहीय्ये,” त्यांनी विचारलं.\n“ सध्या आमच्याकडचा एक धार्मिक उत्सव सुरु आहे. यु नो एलेफंट गॉड \n,” असं म्हणत त्यांनी एक दीर्घ उसासा सोडला, “ माझं ‘ कन्फेशन’ वाचलंय ना तू\nटॉलस्टॉयना काय म्हणायचं होतं ते माझ्या लक्षात आलं. त्यांना त्यांच्या शालेय मित्राची आठवण झाली होती. एका रविवारी ११ वर्षांच्या त्यांच्या मित्राने एखादा नवीन शोध सांगावं तसं त्यांना सांगितलं होतं, “ यु नो लिओ, देअर इज नो गॉड. दे आर जस्ट टेलिंग अस फेअरी टेल्स.”\n“ नाही पण देवधर्माचं तुम्हांला एवढं वावडं का , मला कळत नाही,” मी जरा रागानंच बोललो. त्यावर ते एकदम गहिवरले. म्हणाले, “ नाही रे, देवाशी माझे काही वाकडे नाही. माझ्या अतिप्रचंड वाचनाने, अभ्यासाने जे मला दिले नाही ते मला अनेकदा श्रध्देने गवसले. आयुष्यातील काही काळ मी नियमितपणे चर्चला जाणारा, तिथली सारी कर्मकांडे मला पटत नसूनही पार पाडणारा होतो. पण खरा देव आपल्याला कळला नाही. धर्माचा बाजार मांडणाऱ्यांनी खऱ्याखुऱ्या देवाचं अपहरण केलं. प्रत्येक रविवारी मी चर्चमध्ये प्राथनेला उभा राह्यलो की, “ लेटस् लव्ह वन अनादर इन युनिटी.” हे मला समजायचं, हृदयाला भिडायचं पण मग त्यानंतरचं ते सारं, ‘वी बिलिव्ह इन दि फादर, दि सन ऍन्ड दि होली घोस्ट,’ वगैरे मला कळायचंच नाही. गांधींना लिहलेल्या पत्रातही मी असंच काही लिहलं होतं, खोट्या धर्मानं आणि खोट्या विज्ञानानं आपल्याला प्रेमाच्या वैश्विक नियमाला पारखं केलं. निखळ श्रध्देने मला जगण्याचा मतितार्थ सांगितला असता ना तर मी तर्कनिष्ठताही सोडायला तयार होतो. पण असं झालं नाही.”\n“ हम्म.. मला आठवतं, तुमच्या ‘रिसरेक्शन’ कादंबरीची सारी मिळकत तुम्ही डौकहोबर पंथातील लोकांसाठी खर्च केली होती.”\n“ आता ती मंडळीच बघ ना, खऱ्याखुऱ्या देवाला आपलंसं करणारी. गोड गाणी, भजनं यात रमणारी, व्यक्तिगत संपत्तीमध्ये त्यांना रस नाही, त्यांना चर्च, देवाची प्रतिकं यात रस नाही. देव आत्मसात करण्यात त्यांना रस. प्रत्येक माणूस म्हणजे देवाचं मंदिर... म्हणून लढाईत भाग घेऊन कुणाची हत्या करणं हे त्यांच्यादृष्टीने मोठं पाप म्हणून युध्दाला विरोध करणारी... तर सरकारने त्यांच्यावर कारवाई सुरु केली. अनेकांना कॅनडामध्ये पळून जावं लागलं. त्यांना मदत करण्यासाठी लिहलेल्या ‘ रिसरेक्शन’ वरुनही वाद झाला. माझ्या कोणत्या लिखाणावरुन वाद झाला नाही सांग ना, निखळ सत्य कुणालाच आवडत नाही. खऱ्याखोट्याचं बेमालूम मिश्रण सगळ्यांना आवडतं,\" टॉलस्टॉय हळवे झाले होते.\nतेवढयात एक सोनेरी केसांची, गोड दिसणारी बाई बसमध्ये शिरली. टॉलस्टॉयने एकदम चमकून पाह्यलं, आणि बोलले, “ सोफिया ऽ ,” मी ही वळून त्या बाईंकडे पाहिले. टॉलस्टॉय स्वतःतच हरवले होते. त्यांचं स्वगत सुरु होतं, “ भास झाला मला. माझ्याकडून खूप अन्याय झाला रे तिच्यावर.” मला त्या दोघांची सारीच दुर्दैवी कहाणी माहित होती. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर बायकोचा मेसेज आला . तिचा फोटो पाहत ते खट्याळपणे म्हणाले, “ अरे वा, गोड पोरगी पटकावलीस की.. मजेत रहा रे.. ‘वॉर अँड पीस’मधला पिअरे काय म्हणाला आठवतं ना, \"ज्याला सुखी समाधानी व्हायचं आहे त्यानं सुखाच्या शक्यतेवर विश्वास ठेवला पाहिजे. मेलेल्यांना करु दे मढ्यांची उठाठेव पण जगणाऱ्याने भरभरून जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे.\"\n“ मला तुमची पण कमाल वाटते, तुम्ही स्वतःकडे किती निर्दयपणे पाहू शकता. स्वतःच्या मोठ्यातल्या मोठ्या चुका सुध्दा सहजपणे सांगू शकता. मला आठवतं, लग्नानंतर सोफियाला तुम्ही तुमची डायरी वाचायला दिली होती. त्यात काय नव्हतं, दारुच्या पार्ट्या, मारामाऱ्या, सेक्स या सगळयाची जंत्री होती ती. असं स्वतःला सोलायला कसं जमायचं तुम्हांला ,” माझे प्रश्न संपत नव्हते.\n“असं स्वतःला सोलल्याशिवाय डागाळलेल्या कातडीपासून सुटका कशी होणार”, मग खिडकीतून बाहेर पाहत ते कुठंतरी हरवून गेले. “ कधीपासून फिरतोय असा, कुठे कुठे भटकतोय, कशासाठी ,कोण जाणे ”, मग खिडकीतून बाहेर पाहत ते कुठंतरी हरवून गेले. “ कधीपासून फिरतोय असा, कुठे कुठे भटकतोय, कशासाठी ,कोण जाणे ” आणि मग एकदम माझ्याकडे वळत माझा हात हातात घेत मला म्हणाले,\n“ लहानपणी माझा भाऊ मला म्हणाला होता, \" लिओ तुला माहीत आहे, माझ्याकडे एक सिक्रेट आहे. असं सिक्रेट ज्याच्यामुळे सगळी माणसं सुखी समाधानी होतील. कोणी कुणाशी भांडणार नाही, कुणी कुणाचा द्वेष करणार नाही, या जगात ना युद्ध असेल ना लढाई , ते सिक्रेट जर तुला कळालं तर हे जग किती सुंदर होईल लिओ ते सिक्रेट जर तुला कळालं तर हे जग किती सुंदर होईल लिओ तुला माहितेय, ते सिक्रेट मी एका हिरव्या ओल्या फांदीवर लिहून ती हिरव्यागर्द दरीत रोवलीय.\" आणि तेव्हापासून आजवर मी त्या हिरव्या ओल्या फांदीचा शोध घेतोय, ती मला गवसली की जग किती सुखी होऊन जाईल. म्हणून तर आयुष्य संपल्यावर मी नाकारलं माझ्या कुटुंबासाठी खास राखीव असलेलं शाही स्मशान आणि मला दरीच्या त्या हिरवळीत पुरायला सांगितलं. त्या हिरव्या फांदीचा माझा शोध अजून संपलेला नाही.” एक वेगळीच चमक टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्या डोळ्यांत मला दिसत होती. मला अश्वत्थाम्याची आठवण का येतेय टॉलस्टॉय तुला माहितेय, ते सिक्रेट मी एका हिरव्या ओल्या फांदीवर लिहून ती हिरव्यागर्द दरीत रोवलीय.\" आणि तेव्हापासून आजवर मी त्या हिरव्या ओल्या फांदीचा शोध घेतोय, ती मला गवसली की जग किती सुखी होऊन जाईल. म्हणून तर आयुष्य संपल्यावर मी नाकारलं माझ्या कुटुंबासाठी खास राखीव असलेलं शाही स्मशान आणि मला दरीच्या त्या हिरवळीत पुरायला सांगितलं. त्या हिरव्या फांदीचा माझा शोध अजून संपलेला नाही.” एक वेगळीच चमक टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्या डोळ्यांत मला दिसत होती. मला अश्वत्थाम्याची आठवण का येतेय टॉलस्टॉय तू आधुनिक काळातला अश्वत्थामा आहेस , वेगळ्या अर्थाने, वेगळ्या मातीतला तू आधुनिक काळातला अश्वत्थामा आहेस , वेगळ्या अर्थाने, वेगळ्या मातीतला \" अये मालक उठा आता, झोपला की काय सकाळच्या पारात \" अये मालक उठा आता, झोपला की काय सकाळच्या पारात \" मी डोळे चोळत इकडं तिकडं बघितलं,\n\" लास्ट स्टॉपय भाऊ,\" कंडक्टर हसत सांगत होता.\nलेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-27T13:18:00Z", "digest": "sha1:2U3G3CVBDEOWA4KADJNFSRD7NQBWPY6W", "length": 2582, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६१९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १६१९ मधील मृत्यू\n\"इ.स. १६१९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nमॅथ्थियस, पवित्र रोमन सम्राट\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील ���ेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tv9marathilive.mrid.info/pravin-darekar/iKWagd-Lx7Cft9g.html", "date_download": "2021-07-27T11:16:36Z", "digest": "sha1:OSVE4KI5TGSVASRVKNZRCTAQALQ67F3V", "length": 7164, "nlines": 168, "source_domain": "tv9marathilive.mrid.info", "title": "Pravin Darekar | 2डोस झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी-TV9", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nचित्रपट, क्लिप - विनामूल्य पहा, ऑनलाइन सामायिक करा\nPravin Darekar | 2डोस झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी-TV9\nमला ते आवडले 0\nलायकी नसलेला दरेकर दुसरा पक्षांना ज्ञान शिकवित आहे.\nप्र व्या रैल्वे मोदिकदे आहेरे लेका त्याच्याकडे मागजारे कडव्या\nदरेकर तुम्ही गप बसा राव लय irritate होत तुम्हाला आणि फडणवीस ला बघून 🙏\nदरेकर आधी बँक घोटाळा उघड करा\nमनसे चा जीवावर मोठा झालेला दरेकर\nदोन दिवसात आंदोलन करणार होता दरेकरसाहेब ते काय झालं तुम्हीच बोलला होता एक तरी निर्णय ठाम घ्या सामान्य जनतेसाठी\nआहो सरकार कडे लस नाही लोक बोगस सर्टीफिकेट बनऊन प्रवास करतील द्याची तर सर्वाना प्रवांगि द्या 🤔\nवेळा पाहिला 116 लाख\nBihar का ये लड़का PM Modi, Nitish, स्कूल और किसान पिता पर दिमाग शंट कर गया | Tejashwi yadav\nवेळा पाहिला 33 लाख\nवेळा पाहिला 672 ह\nवेळा पाहिला 9 लाख\nवेळा पाहिला 1.4 लाख\nवेळा पाहिला 6 लाख\nवेळा पाहिला 575 ह\nवेळा पाहिला 4.8 ह\nवेळा पाहिला 37 लाख\nअंकितची मयूरीशी लग्न इच्छा | Maharashtrachi Hasya Jatra | महाराष्ट्राची हास्य जत्रा | Best Scenes\nवेळा पाहिला 619 ह\nSpecial Report | अजितदादांवर दबावासाठी अविनाश भोसलेंवर कारवाई\nवेळा पाहिला 158 ह\nवेळा पाहिला 158 ह\nवेळा पाहिला 7 लाख\nवेळा पाहिला 58 ह\nIchalkaranji | पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही, 25 हजार नागरिकांचं स्थलांतर-TV9\nवेळा पाहिला 34 ह\nवेळा पाहिला 672 ह\nवेळा पाहिला 9 लाख\nवेळा पाहिला 1.4 लाख\nवेळा पाहिला 6 लाख\nवेळा पाहिला 502 ह\nवेळा पाहिला 272 ह\nवेळा पाहिला 840 ह\nवेळा पाहिला 9 लाख\n2075 में हमारी दुनिया कैसी दिखेगी\nवेळा प��हिला 564 ह\nवेळा पाहिला 2.8 लाख\nवेळा पाहिला 1.9 लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/caste-system-essay-in-marathi/", "date_download": "2021-07-27T11:56:49Z", "digest": "sha1:7KWABKYVRT5GRZCKGSWO7KUQJJKLVXL7", "length": 27867, "nlines": 109, "source_domain": "www.marathimol.com", "title": "जातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi\nCaste System Essay In Marathi मित्रांनो इथे जातीव्यवस्था वर मराठी मध्ये निबंध लिहीत आहेत. हा निबंध इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंत नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत , तसेच हा निबंध तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून दिलेला आहेत.\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (१०० शब्दांत )\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (१५० शब्दांत )\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (२०० शब्दांत )\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (३०० शब्दांत )\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (४०० शब्दांत )\nहे निबंध सुद्धा वाचा :-\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (१०० शब्दांत )\nप्राचीन काळापासून भारतातील जातीव्यवस्था खूप प्रचलित आहे आणि शतकानुशतके सत्तेत बसलेल्या लोकांनी ही संकल्पना वेगवेगळ्या मार्गांनी विकसित केली आहे. विशेषतः मोगल शासन आणि ब्रिटीशांच्या काळात या व्यवस्थेत मोठे बदल केले गेले. असे असूनही, आजही लोक जातीच्या आधारे समाजात भिन्न वागतात. वर्ण आणि जाती – सामाजिक व्यवस्थेच्या मूलभूत स्वरूपात दोन भिन्न संकल्पना आहेत.\nचार व्यापक सामाजिक विभाग – ब्राह्मण (शिक्षक / पुजारी), क्षत्रिय (राजा / योद्धा), वैश्य (व्यापारी वर्ग) आणि शूद्र (मजूर / नोकर) हळूहळू अपूर्ण अवस्थेत जन्माला येतात आणि जन्माच्या आधारे जाती विभक्त होतात असे म्हणतात. सर्वसाधारणपणे लोकांच्या व्यवसाय किंवा समाजानुसार निर्णय घेतला जात होता, परंतु आज तो वंशानुगत बनला आहे.\nमी पंतप्रधान झालो तर ….. मराठी निबंध\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (१५० शब्दांत )\nप्राचीन काळापासून भारतात जातीव्यवस्था सुरू झाली आहे. देशात जातीव्यवस्थेच्या उत्पत्तीविषयी दोन भिन्न मते आहेत. हे प्रामुख्याने एकतर सामाजिक-आर्थिक घटक किंवा वैचारिक घटकांवर आधारित आहेत.\nपहिल्या पध्दतीनुसार जाती व्यवस्था चार पात्रात विभागली गेली. शतकांपूर्वी ब्रिटीश वसाहत युगातील विद्वानांमध्ये हा दृष्टीकोन विशेषतः प्रचलित होता. ही कल्पना प्रणाली लोकांना त्यांच्या वर्गाच्या आधारे ब्राह्मण (शिक्षक / पुजारी), क्षत्रिय (राजा / योद्धा), वैश्य (व्यापारी) आणि शूद्र (कामगार / कामगार) या चार वर्गात विभागते.\nदुसर्‍या विचारसरणीच्या पद्धतीनुसार ही विभागणी सामाजिक-आर्थिक घटकांवर आधारित होती आणि ही व्यवस्था भारताच्या राजकीय, आर्थिक आणि उद्दीष्टांच्या इतिहासात आहे. वसाहती युगातील विद्वानांमध्ये हा दृष्टिकोन प्रचलित होता. या विचार पद्धतीनुसार, लोकांची शर्यत त्यांच्या समुदायाच्या पारंपारिक कार्येनुसार निश्चित केली गेली.\nएकंदरीत, जातीव्यवस्थेची भारतात मजबूत पकड आहे, आजही ती तशीच आहे. आज ही व्यवस्था शिक्षण व नोकरीतील आरक्षणाचा आधार बनली आहे. राजकीय कारणास्तव, जाती वेगवेगळ्या पक्षांसाठी व्होट बँक तयार करण्यात आपली भूमिका बजावतात; त्याचबरोबर देशात जातीच्या आधारे आरक्षण व्यवस्था अजूनही अबाधित आहे.\nप्रदूषण वर मराठी निबंध\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (२०० शब्दांत )\nब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र – भारतातील जातीव्यवस्थेने लोकांना चार वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले आहे असा विश्वास आहे की हिंदू धर्मानुसार हे गट विश्वाच्या निर्माणकर्ता भगवान ब्रह्माच्या माध्यमातून अस्तित्त्वात आले आहेत. विचारवंत व शिक्षक हे ब्राह्मणांच्या श्रेणीत येतात आणि या व्यवस्थेमध्ये ते अव्वल आहेत आणि असे मानले जाते की ते ब्रह्माच्या डोक्यातून आले आहेत.\nयानंतर पुढच्या ओळीत क्षत्रिय आहेत, जे राज्यकर्ते व योद्धा आहेत आणि असा विश्वास आहे की ते ब्रह्मदेवाच्या हातून आले आहेत. व्यापारी आणि शेतकरी वैश्य वर्गात येतात आणि असे म्हणतात की ते त्यांच्या मांडीतून आले आहेत आणि कामगार ज्याला शूद्र म्हटले जाते ते चौथ्या श्रेणीत आहेत आणि ते ब्रह्मदेवाच्या चरणातून आलेले आहेत जे वर्णानुसार मानले जातात.\nया व्यतिरिक्त आणखी एक वर्ग आहे जो नंतर जोडला गेला आहे, त्याला दलित किंवा अस्पृश्य म्हणतात. या मुख्य श्रेण्या त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायानुसार त्यांच्या ३००० जाती आणि २५००० उप जातींमध्ये विभागल्या गेल्या आहेत.\nहिंदू कायद्याचा सर्वात महत्वाचा ग्रंथ असलेल्या मनुस्मृतीच्या म��े, समाजात सुव्यवस्था आणि नियमितता स्थापित करण्यासाठी चारित्र्य व्यवस्था अस्तित्त्वात आली. या संकल्पनेस ३००० वर्षे जुनी म्हटले जाते आणि ते त्यांच्या धर्म (कर्म) आणि कर्मांच्या आधारे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागतात.\nजातीव्यवस्थेमुळे शतकानुशतके लोकांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर देशात परिणाम झाला आहे आणि ही प्रक्रिया आजही सुरू आहे, ज्यांचे राजकीय पक्ष त्यांच्या हिताचा दुरुपयोग करीत आहेत.\nमहात्मा गांधी वर मराठी निबंध\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (३०० शब्दांत )\nप्राचीन काळापासून भारत जातीव्यवस्थेच्या तावडीत सापडला आहे. तथापि, या प्रणालीच्या उत्पत्तीबद्दल अचूक माहिती उपलब्ध नाही आणि भिन्न तत्त्वांमुळे, जे वेगवेगळ्या कथांवर आधारित आहेत, प्रचलित वर्ण प्रणालीनुसार, लोकांना साधारणतः चार वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेले. येथे लोकांना या प्रकारांबद्दल सांगितले जात आहे. या श्रेणींमध्ये येणारे लोक खालीलप्रमाणे आहेत:\n१. ब्राह्मण – पुजारी, शिक्षक आणि विद्वान\n२. क्षत्रिय – शासक आणि योद्धा\n३.वैश्य – शेतकरी, व्यापारी\n४. शूद्र – कामगार\nनंतर जातीव्यवस्थेमध्ये जातीव्यवस्थेची जागा घेण्यात आली आणि समाजातील वाढीवर आधारित ३००० जाती आणि समुदायांची स्थापना केली, ज्याला पुढील २५००० पोट-जातींमध्ये विभागले गेले.\nएका सिद्धांतानुसार इ.स.पू. १५०० च्या सुमारास आर्य देशाच्या अस्तित्वानंतर देशात चारित्र्य व्यवस्था सुरू झाली. असे म्हणतात की लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पद्धतशीरपणे अधिक कार्यपद्धती चालविण्यासाठी आर्यांनी प्रणाली सुरू केली होती. त्याने वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या लोकांकडे दिल्या. हिंदू धर्मशास्त्रज्ञांच्या मते, ही व्यवस्था विश्वाचा निर्माता म्हणून ओळखल्या जाणार्‍या भगवान ब्रह्मापासून सुरू झाली\nवर्णव्यवस्थेत वर्णव्यवस्था सुरू होताच जातीच्या आधारे भेदभाव सुरू झाला. उच्च जातीतील लोक महान मानले जात असत आणि त्यांच्याशी आदराने वागले जात असे आणि त्यांना अनेक विशेषाधिकार देखील होते. दुसरीकडे, चरण-दर-चरणात निम्न वर्गातील लोकांचा अपमान करण्यात आला होता आणि बर्‍याच गोष्टींपासून वंचित ठेवले गेले होते. अंतर्गत विवाह कठोरपणे करण्यास मनाई होती.\nशहरी भारतात आज जातीव्यवस्थेबद्दल विचार कर���े बरीच खाली आले आहे. तथापि, समाजात अजूनही खालच्या वर्गातील लोकांना समान पातळी मिळत आहे, तर सरकार त्यांना बरेच फायदे देत आहे. जाती आरक्षणाचा आधार बनला आहे देशात. खालील विभागातील लोकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीच्या क्षेत्रात आरक्षित कोटादेखील प्रदान करण्यात आला आहे.\nब्रिटीशांकडे गेल्यानंतर भारतीय राज्यघटनेने जातीपातीच्या आधारे भेदभावावर बंदी घातली. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी कोटा प्रणाली सुरू केली गेली. भारतीय राज्यघटना लिहिणारे बी.आर. आंबेडकर, स्वतः दलित आणि सामाजिक न्यायाची संकल्पना ही भारतीय इतिहासातील दलित आणि निम्न समाजांवरील इतर समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक प्रमुख पाऊल मानली जात होती, जरी आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे अरुंद राजकीय आहेत कारणांमुळे गैरवापर होत आहे.\nसंगणक वर मराठी निबंध\nजातीव्यवस्था वर मराठी निबंध Caste System Essay In Marathi (४०० शब्दांत )\nजातीव्यवस्था म्हणजे लोकांचा जन्म, समुदाय आणि कार्याच्या आधारे त्यांचे वर्गीकरण. जातीवादाची उत्पत्ती प्राचीन काळापासून भारतात झाली आणि तेव्हापासून बरीच महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आज हा एक विवादास्पद मुद्दा बनला आहे आणि रोजगार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा आधार आहे.\nभारतातील जातीव्यवस्था सामाजिक आणि आर्थिक घटकांनी सुरू झाली. भारतीय जातींचे प्रामुख्याने चार गटात वर्गीकरण केले जाते – ब्राह्मण पुजारी; क्षत्रिय योद्धा; वैश्य, व्यापारी आणि जमींदार आणि शेवटी शूद्र, सामान्य जनता, नोकरदार आणि नोकरीशी संबंधित लोक. ब्राह्मण हे विद्वान आहेत आणि भारतीय समाजात सर्वोच्च स्थान व्यापतात, त्यानंतर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत.\nहे वर्गीकरण हिंदूंच्या ‘मनुस्मृति’ नावाच्या प्राचीन कायदेशीर ग्रंथात आढळते; इ.स.पू. १००० च्या आसपास वर्गीकरण एखाद्या व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या क्रियेवर आधारित होते. मनुस्मृतीकडे सर्व जातींच्या लग्नाचे तसेच त्यांचे आचरण, भोजन व मालमत्ता यांचे विस्तृत कायदे आहेत. शास्त्रात उच्च-जातीच्या व्यक्तीला शूद्रांनी तयार केलेले भोजन खाण्यास मनाई केली आहे, कारण याचा परिणाम त्यांच्या पुढच्या जीवनावर होईल.\nकालांतराने, भारतीय जातीच्या व्यवस्थेत इतर अनेक जाती विकसित झाल्या आणि त्यांत उप-जातींचा समावेश होत��. मनुस्मृतीत नमूद केलेल्या मुख्य जातींचे नंतर ३००० जाती आणि २५००० उपसमूहांमध्ये विभागले गेले. जाती आणि उप-जातींचे वर्गीकरण व्यापार्‍यावर आधारित होते.\nजाती व्यवस्था आणि समाज\nआजपर्यंत भारतीय समाजात जातीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारतीय ग्रामीण समुदाय धूर्तपणे जातीव्यवस्थेचे पालन करतात आणि अशा प्रकारे ते त्यांच्या आचरणासाठी क्रम ठरवतात.\nउच्च जाती आणि निम्न जातींमध्ये विभागलेला समाज नेहमीच ग्रामीण भागात दिसून येतो. प्रथम, उच्च व निम्न जातींचे निवासी भाग चांगले विभागले गेले आहेत आणि दोन्ही स्वतंत्र वसाहतीत राहतात.\nउच्च जातीच्या व्यक्तींना आवश्यक असणारे पैसे, धान्य इत्यादींच्या बदल्यात खालच्या जातीचे लोक आवश्यक काम करतात, जरी त्या दोघांना एकमेकांना टिकून राहण्याची गरज भासली आहे, तरीही त्यांच्यातील अंतर कायम आहे. आजही भारताच्या ग्रामीण भागात शूद्र नंतरच्या संमतीशिवाय उच्च जातीच्या घरात प्रवेश करणे अयोग्य ठरेल.\nबऱ्याच सामाजिक-आर्थिक घडामोडींमुळे भारतीय समाजात खोलवर मुळे असूनही जातीव्यवस्था शिगेला पोहोचली आहे. शूद्र व इतर खालच्या जातीतील लोकांनी बर्‍याच काळापासून आपला व्यवसाय बदलला आहे आणि आज ते सर्व प्रकारची कामे करीत आहेत जे केवळ उच्च जातींनीच केले होते. आज, निम्न जातीचे लोक व्यवसाय आणि नोकरीमध्ये गुंतलेले आहेत आणि मासिक पाळीपासून दूर आहेत. ते शिक्षित होत आहेत आणि विकासाच्या नवीन क्षितिजे साकारत आहेत.\nखालच्या जातीतील लोकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने अनेक पुढाकार घेतला आहेत. शासकीय क्षेत्रात आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षणाचीही एक व्यवस्था आहे. खालच्या जातींना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्याच्या उद्देशाने याची सुरूवात झाली.\nसरकार आणि समाजातील प्रयत्न असूनही, जातीभेद अजूनही भारतात कायम आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात चिन्हे अधिक स्पष्टपणे दिसतात. आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की जातीच्या आधारावर विभागलेल्या समाजाला केवळ काही साधू व्यक्तींच्या उदार हेतूंचाच फायदा होईल.\nहे निबंध सुद्धा वाचा :-\nकृष्ण जन्माष्टमी मराठी निबंध\nपावसाळा ऋतू मराठी निबंध\nमाझी शाळा मराठी निबंध\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_13.html", "date_download": "2021-07-27T11:40:21Z", "digest": "sha1:NAGXCZFBXH3RFWCUBY4TORIHPRYGAHHW", "length": 8845, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची लूटमार", "raw_content": "\nHomeकोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची लूटमार\nकोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची लूटमार\nमहापालिकेकडून बिल दिले जात नसल्याने रूग्णांकडून जादा पैसे वसुली\nठाणे महापालिकेने माजीवडा येथील कॅपिटॉल हॉटेल आयसोलेशनसाठी अधिग्रहीत केले आहे. यासाठी प्रत्येक रुग्णाकडून 2 हजार रुपये आकारण्यात येणार असल्याचे पालिकेनं जाहीर केले होते. मात्र, या ठिकाणी साडेतीन हजार रुपये आकारले जात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांनी उघडकीस आणले आहे. तर महापालिकेकडून आम्हाला आमचे बिल दिले जात नसल्याने नाईलाजास्तव रूग्णांकडून जादा पैसे घ्यावे लागत असल्याचं हॉटेलचे व्यवस्थापक निश्चल पुजारी याचं म्हणणं आहे.\nहॉटेल कॅपिटॉल हे कोविडचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षण नसलेल्या रुग्णांना स्वतःच्या खर्चाने तपासणी आणि उपचार करून घेण्यासाठी आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांसाठी प्रतिदिन रुपये 2 हजार इतका दर निश्चित करण्यात आला असून यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण देण्यात येणार असल्याचं महापालिकेनं जाहीर केले होते. त्यानुसार वृंदावन येथे राहणार्‍या एका महिलेने महेश इंगळे यांच्यामार्फत कॅपिटॉल हॉटेलमध्ये आयसोलेशन रुम नोंदणी करण्याचा प्रयत्न केला.\nमहेश इंगळे यांनी या हॉटेलमध्ये संपर्क साधला असता, तेथे उपस्थित असलेल्या महिलेने एका रुग्णासाठी साडेतीन हजार रुपये आकारण्यात येतील; जर एक खोली दोघांनी घेतली तर दोन हजार रुपये आकारण्यात येतील असे सा��गितले. ठाणे महापालिकेने स्पष्टपणे प्रती रुग्ण 2 हजार रुपये दर आकारण्याचे निश्चित केले असताना या हॉटेलकडून जादा दर आकारुन गरजवंतांची लूटमार केली जात असल्याचे इंगळे यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी थेट हॉटेल गाठून व्यवस्थापनाला जाब विचारला. यावेळी इंगळे यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीमध्ये सामान्य लोकांची सर्वच स्तरावर लूटमार सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी लूटमार सहन करणार नाही. सामान्य रुग्णांची लूट करणार्‍या या हॉटेलवर पालिकेनं कारवाई न केल्यास महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा दिला.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5294", "date_download": "2021-07-27T11:29:20Z", "digest": "sha1:BCT6JFDJK2AC4D26LRZW5EE76W3YSW4X", "length": 18639, "nlines": 189, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "जिल्ह्यात एक नव्याने पॉझेटिव्ह,तर एकाला डिस्चार्ज – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nजिल्ह्यात एक नव्याने पॉझेटिव्ह,तर एकाला डिस्चार्ज\nजिल्ह्यात एक नव्याने पॉझेटिव्ह,तर एकाला डिस्चार्ज\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\n24 त��सात 52 रिपोर्ट निगेटिव्ह\nयवतमाळ, दि. 28 :\nजिल्ह्यात सोमवारी एक जण नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. तर सुरवातीला पॉझेटिव्ह असलेला व आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.\nआज (दि.29) नव्याने पॉझेटिव्ह आलेली महिला दिग्रस येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 51 वरून 52 झाली होती. मात्र आयसोलेशन वॉर्डातून एकाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या पुन्हा 51 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 53 रिपोर्ट प्राप्त झाले. यात एक जण पॉझेटिव्ह तर 52 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 65 जण भरती आहे.\nजिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 268 झाली आहे. यापैकी 208 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची संख्या नऊ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4794 नमुने तपासणीकरीता पाठवले असून यापैकी 4560 प्राप्त तर 234 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4292 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.\nPrevious: चंद्रकांत पाटलांना “चंपा’ हे नाव महाजनांनी ठेवलं; तर फडणवीसांना “टरबुज्या’ हे नाव…\nNext: राज्य सरकारच्या टॅक्‍समुळेच इंधन दरवाढ – देवेंद्र फडणवीस\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉ��ेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (24,992)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे ��ाजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nhm-pune-recruitment-2021-4/", "date_download": "2021-07-27T12:20:49Z", "digest": "sha1:SMCFGHQSXZBGZRQ7536W44M7I6VQLFSV", "length": 8832, "nlines": 147, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "जिल्हा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1521 पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates जिल्हा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1521 पदांसाठी भरती.\nजिल्हा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1521 पदांसाठी भरती.\nNHM Pune Recruitment 2021: जिल्हा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान 1521 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04,5,6,7 एप्रिल 2021 (पदांनुसा) या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nविशेषज्ञ (फिजीशियन) – 16\nभुलतज्ञ (एनेस्थेटिस्ट) – 22\nवैद्यकीय अधिकारी (MBBS) – 239\nवैद्यकीय अधिकारी (BAMS) – 263\nवैद्यकीय.अधिकारी (BDS) – 35\nस्टाफ नर्स (GNM) – 434\nआरोग्य सेविका (ANM) – 290\nक्ष -किरण तंत्रज्ञ – 15\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17\nई.सी.जी तंत्रज्ञ – 24\nडेटा एंट्री ऑपरेटर – 102\nऔषध निर्माता – 37\nहॉस्पिटल मॅनेजर – 27\nभुलतज्ञ (एनेस्थेटिस्ट) – MD / DNB एनेस्थेसिया\nवैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS\nवैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS\nवैद्यकीय.अधिकारी (BDS) – BDS\nआरोग्य सेविका (ANM) – ANM\nक्ष -किरण तंत्रज्ञ – क्ष -किरण तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc / DMLT\nई.सी.जी तंत्रज्ञ – ई.सी.जी तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण\nडेटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेचा पदवीधर\nहॉस्पिटल मॅनेजर – कोणत्याही वैद्यकीय शाखेचा पदवीधर\nविशेषज्ञ (फिजीशियन) – 75,000/-\nभुलतज्ञ (एनेस्थेटिस्ट) – 75,000/-\nवैद्यकीय अधिकारी (MBBS) – 60,000/-\nवैद्यकीय अधिकारी (BAMS) – 28,000/-\nवैद्यकीय.अधिकारी (BDS) – 28,000/-\nआरोग्य सेविका (ANM) – 18,000/-\nक्ष -किरण तंत्रज्ञ – 17,000/-\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-\nई.सी.जी तंत्रज्ञ – 17,000/-\nडेटा एंट्री ऑपरेटर – 17,000/-\nऔषध निर्माता – 17,000/-\nहॉस्पिटल मॅनेजर – 35,000/-\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\n(येथे PDF जाहिरात बघा) & एप्लीकेशन फॉर्म\nPrevious articleशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर अंतर्गत”वरिष्ठ निवासी”पदभरती.\nNext articleपश्चिम रेल्वे अंतर्गत १३८ पदांची भरती\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nऑर्डिनेन्स फॅक्टरी वरणगाव येथे भरती. (०३ ऑगस्ट)\nनैनीताल बँक लि. येथे भरती. (३१ जुलै)\nराष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा येथे भरती. (२७ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. येथे भरती.\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती. (१० ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/sainik-school-satara-recruitment/", "date_download": "2021-07-27T13:01:55Z", "digest": "sha1:WSF2KUHCLRNMQHW7TX5THK33FOZGFRRG", "length": 5527, "nlines": 111, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "सैनिक स्कूल सातारा अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates सैनिक स्कूल सातारा अंतर्गत भरती.\nसैनिक स्कूल सातारा अंतर्गत भरती.\nSainik School Satara Recruitment 2021: सैनिक स्कूल सातारा अंतर्गत 05 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleपश्चिम रेल्वे अंतर्गत १३८ पदांची भरती\nNext articleनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत ७७ पदांसाठी भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली येथे भरती. (२७, २९,...\nकोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड येथे भरती. (२७ व २९ जुलै)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nए���्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nबँक ऑफ बडोदा येथे भरती. (१३ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/dombivali/", "date_download": "2021-07-27T11:54:31Z", "digest": "sha1:KT3PWBNVDDHEANEHQDO6TP3DFUP4EMEC", "length": 15254, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "डोंबिवली मराठी बातम्या | dombivali, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n05:01 PMउपमहापौर भालेरावांचा उपोषणाचा इशारा; उल्हासनगरात रंगला आयुक्त विरुद्ध उमपहापौर सामना\n05:01 PMवरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात\n04:55 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\n04:53 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन निघाल्या\n04:49 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स\n04:37 PMकोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय\n04:34 PMगणेश चर्तुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती\n04:32 PMTATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट\n04:30 PM पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार\n04:17 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n04:06 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार\n04:01 PMTata Motors च्या या एसयुव्हीला तुफान डिमांड; काही महिन्यांतच 10000 चा आकडा पार\n03:59 PMभारतातील अशी ठिकाणे जिथे फिरायला गेल्यास तुम्ही रातोरात बनू शकता करोडपती\n03:56 PMIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगितIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर��ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\n03:54 PMचोराच्या घराची पोलिसांनी घेतली झडती, महिलांच्या मिळाल्या अंडरगारमेंट्स आणि...\nकल्याण डोंबिवली :आयरे गावातील ५०० पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा, मंदार टावरेंची तहसीलदारांकडे मागणी\nDombivali : अनेकांचे संसार उघड्यावर पडले, त्यामुळे त्यांना शासनाकडून तात्काळ मदतकार्य अपेक्षित असून तेथील नागरीक उपेक्षित राहू नये अशी मागणी टावरे यांनी केली. ...\nकल्याण डोंबिवली :...म्हणून गांधारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली\nkalyan : पुलाच्या पिलरचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून रात्रीची वेळ असल्याने उद्या सकाळी तांत्रिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ व्यक्ती येऊन या संपूर्ण पुलाची पाहणी करतील, असे पीडब्ल्यूडी विभागाकडून सांगण्यात आले आहे. ...\nमहाराष्ट्र :Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना\nमाजी राज्यमंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह डोंबिवलीकरांची उपस्थिती ...\nकल्याण डोंबिवली :\"...अन्यथा नागरिकच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील दगड पालिकेच्या दिशेने भिरकावतील\"\nDombivli : कोपर पुलामुळे पूर्व पश्चिम वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी व्हावी. संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले. ...\nकल्याण डोंबिवली :...म्हणून कमी पाऊस पडूनही कल्याण डोंबिवली गेली पाण्याखाली; समोर आलं महत्त्वाचं कारण\nशहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यानं अफवांचं पीक ...\nमहाराष्ट्र :सर्वसामान्यांना लोकल बंद ; तरीही गर्दीच गर्दी | Mumbai Local | Public Opinion | Maharashtra News\nसर्वसामान्यांना लोकल बंद ; तरीही गर्दीच गर्दी; जाणून घेऊयात प्रवाशांचे काय म्हणणे आहे \nकल्याण डोंबिवली :खाडी अन् नदीचे पाणी शिरले लोकवस्तीत; कल्याण मुरबाड रस्त्यावरील वाहतूक ठप्प\nरस्त्यावर पाणी आल्याने कल्याण मुरबाड रस्ता, कल्याण पुना लिंक रोड, कल्याण गांधारी रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. ...\nराजकारण :...म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार\nMNS Raju Patil Thanks Aaditya Thackeray : राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...\nकल्याण डोंबिवली :Green Water in Dombivali: आश्चर्यचकित व्हाल चोहोबाजुला पावसाचे गढुळ पाणी तुंबले; पण डोंबिवलीत नाल्यातून हिरवे पाणी वाहू लागले\nGreen Water in Dombivali: 24 तासाच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबविण्याची \"त्या\" कंपनीला प्रदूषण मंडळाची नोटीस ...\nकल्याण डोंबिवली :Kalyan Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत 387.8 मिमी पावसाची नोंद; पालिकेकडून अनेक नागरिकांचे स्थलांतर\nRain in Kalyan Dombivli: गेल्या 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचले होते. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\nIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', देवेंद्र फडणवीसांचा टोला\nCorona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय\nMaharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...\nI dare to be different: गणिताची स्कॉलर, तिशीच्या उंबरठ्यावर, जगाला चकित करत जिंकले सायकलिंग ऑलिम्पिक गोल्ड मेडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/red-alert-due-to-torrential-rains-in-konkan/videoshow/84547181.cms", "date_download": "2021-07-27T10:48:54Z", "digest": "sha1:JG6VNMTCY5YIJKDPJ5VMY4D3TQGDGJTG", "length": 4518, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईत संततधार, कोकणात मुसळधार पावसामुळं रेड अलर्ट\nमुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे. दहीसर नदीची पाणीपातळी वाढली आहे. मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढत आहे.सध्या तरी ऑरेंज अलर्ट असला तरी, पावसाचा जोर असाच राहिला तर रेड अलर्ट जारी केला जाऊ शकतो. कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाची शक्यता असून, रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही रेड अलर्ट जारी केला आहे.\nआणखी व्हिडीओ : मुंबई\nमहाराष्ट्रात ऑक��सिजन तुटवड्यामुळं मृत्यू नाही: राजेश टो...\nदोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, भाज...\nचार वर्षाच्या चिमुकल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दि...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/6483", "date_download": "2021-07-27T11:37:57Z", "digest": "sha1:2TYAS33EAX4XW6NURDWB3ACUFKCZ3SV3", "length": 21067, "nlines": 190, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु;245 नव्याने पॉझेटिव्ह – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nजिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु;245 नव्याने पॉझेटिव्ह\nजिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु;245 नव्याने पॉझेटिव्ह\nपॉलिटिक्स स्पेशल 11 months ago\nयवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा आज पुन्हा वाढला असून गत 24 तासात जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर 245 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.\nआज मृत झालेल्या पाच जणांमध्ये यवतमाळ शहरातील 49 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 30 वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील 66 वर्षीय पुरूष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष आणि पुसद शहरातील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.\nनव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 245 जणांमध्ये 165 पुरुष व 80 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 43 पुरुष व 18 महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष, उमरखेड शहरातील 11 पुरुष व सात महिला, वणी शहरातील पाच पुरुष व तीन महिला, आर्णी शहरातील 11 पुरुष व पाच महिला, बाभुळगाव शहरातील 24 पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील 15 पुरुष व 14 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील सहा पुरुष व दोन महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, कळंब शहरातील तीन पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील दोन पुरूष, मारेगाव शहरातील तीन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व तीन महिला, पांढरकवडा तालुक्यातील तीन पुरूष, पुसद शहरातील 10 पुरुष व 13 महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, राळेगाव शहरातील सहा पुरुष व एक महिला, महागाव शहरातील पाच पुरूष व दोन महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणचा एक पुरूष व एक महिलेचा समावेश आहे.\nजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून ॲक्टीव पॉझीटीव्ह आणि होम आयसोलेशन तसेच सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा प्राप्त झाला नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 224 तर होम आयसोलेशन निरंक दाखविण्यात आले आहे. जिल्ह्यात 164 मृत्युची नोंद असून सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 306 जण भरती आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 63444 नमुने पाठविले असून यापैकी 62014 प्राप्त तर 1430 अप्राप्त आहेत. तसेच 55861 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nPrevious: इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडले;नदीपात्रात 432.49 क्युमेक्स इतका विसर्ग\nNext: जिल्ह्यात गत 24 तासात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 240 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी ��रफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (24,997)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7077", "date_download": "2021-07-27T11:55:12Z", "digest": "sha1:K5CWVWSIWVHJ6FBPZ7JV7UGNFADOOYLI", "length": 20088, "nlines": 191, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "महागावात भाजपच्या वतीने वीज बिलाची होळी, राज्य सरकारच्या विरोधात तहसील परिसरात घोषणाबाजी – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमहागावात भाजपच्या वतीने वीज बिलाची होळी, राज्य सरकारच्या विरोधात तहसील परिसरात घोषणाबाजी\nमहागावात भाजपच्या वतीने वीज बिलाची होळी, राज्य सरकारच्या विरोधात तहसील परिसरात घोषणाबाजी\nपॉलिटिक्स स्पेशल 8 months ago\nग्राहकांना लॉकडाऊन काळात मीटरची रिडींग न घेताच तीन तीन महिन्याची दुप्पट, बिल महावितरण कडून देण्यात आले होते.अव्वाच्या सव्वा वीज वितरण कंपनी कडून वीज बिल ग्राहकांना येत असल्याने वीज बिल माफ करण्यासाठी किंवा विजबिलात ५० टक्के सूट द्यावी यासाठी सोमवारी (ता.२३ ) भाजपच्या वतीने येथील तहसील परिसरात वीज बिलाची होळी करून आघाडी शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.\nजिल्ह्यातील ग्राहकांना लॉकडाऊन काळात मीटरची रिडींग न घेताच तीन तीन महिन्याची दुप्पट, बिल महावितरण कडून देण्यात आले होते.तरी देखील काही ग्राहकांनी वीज तोडण्याच्या भीतीपोटी बिल भरली आहेत. काही ग्राहकांचा वापर नसतानाही एक हजार बिल देण्याऐवजी तीन- तीन हजार बिले माथी मारल्याचा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.\nवीज वितरण कंपनी ग्राहकांना सक्तीने वीज बिल भरावी अन्यथा कनेक्शन तोडल्या जाईल असे महावितरण अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.यावेळी भाजपच्या वतीने वाढीव बिल देऊन नागरिकांना त्रास देणाऱ्या व दिलेली अश्वासन न पाळणाऱ्या आघाडी सरकारच्या निषेध करून वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात तहसील परिसरात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी\nया आंदोलनात भाजपा आमदार नामदेव ससाणे, तालुकाध्यक्ष दीपक आडे, शहारध्यक्ष सुरेश नरवाडे, सरचिटणीस संजय पाटे,जिनिंग माजी संचालक तथा भाजपा किसान सभेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल डहाळे, प्रकाश पाटील नरवाडे,माजी तालुकाध्यक्ष विलास शेबे,गजानन मोरे,मंचाकराव खंदारे,बिरबल मुडे,संतोष पवार, शेषेराव पाटील,विश्वनाथ कदम,यांचा सहभाग होता.\nPrevious: महागाव तालुका हादरला : पुन्हा एका तरुणाने घेतला गळफास # टेंभी (काळी) येथील सलग दुसरी घटना\nNext: अखेर यवतमाळ जिल्हा बॅंक निवडणुकीचा मुहूर्त ठरला ; १२ डिसेंबरला मतदान….\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपु��द मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,004)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क ��ॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/csir-nio-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T11:23:59Z", "digest": "sha1:AIOQDXFYXUDXDKPODU3PZZIKC53GRGTP", "length": 5372, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "CSIR-NIO मुंबई अंतर्गत भरती.", "raw_content": "\nCSIR-NIO मुंबई अंतर्गत भरती.\nCSIR-NIO Recruitment 2021: CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई, अंतर्गत 01 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2021 आहे. ही भरती ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई अंतर्गत भरती.\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nआयकर विभाग मुंबई येथे भरती. (२५ ऑगस्ट)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nभारतीय स्टेट बँक मुंबई येथे भरती. (३१ जुलै)\nकृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथे भरती. (२३ ऑगस्ट)\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती. (१० ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/05/24/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-27T12:12:08Z", "digest": "sha1:WXUHOPEJOFBISOT7Q2NRCW6P3RJ7C5ZQ", "length": 6005, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रिक्षा चालकांना दोन किलोमीटरसाठी हवे ३४ रुपये भाडे - Majha Paper", "raw_content": "\nरिक्षा चालकांना दोन किलोमीटरसाठी हवे ३४ रुपये भाडे\nमुंबई, दि. २३ – मुंबईतील ९८ हजार रिक्षा चालकांना रिक्षा खरेदी, देखभाल दुरुस्ती, स्वत:चा व कुटुबियांचा खर्च लक्षात घेता दरमहा १२ हजार रुपये उत्पन्न मिळाले पाहिजे. त्यासाठी रिक्षा चालकांना १.६ किलोमीटरसाठी २७ रुपये किंवा २ किलोमीटरसाठी ३४ रुपयांचे किमान भाडे द्यावे, अशी मागणी रिक्षा चालक मालक युनियनतर्फे हकीम समितीकडे केली आहे, अशी माहिती रिक्षा चालक – मालक युनियनचे नेते शरद राव यांनी केली.\nमुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारने रिक्षा चालकांना केवळ एक रुपये दरवाढ दिली आहे. रिक्षाचे यापूर्वी असलेले ११ रुपये भाडे आता १२ रुपये झाले आहे. मात्र, रिक्षा चालकांना आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बँकेतून कर्ज काढून व्याज भरुन रिक्षा विकत घ्यावी लागते. रिक्षांची देखभाल, दुरुस्ती कामे, इंधन दरवाढ, कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण, स्वत:चे चहापान, पोलिसांनी काही कारणास्तव पकडले तर द्यावा लागणारा हप्ता आदी गोष्टी पाहता रिक्षा चालकाला वाढत्या महागाईत दरमहा केवळ ३२५० रुपये उत्पन्न मिळते. रिक्षा चालकाला किमान उत्पन्न १२ हजार रुपये मिळायला हवे, असे राव म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ghodbunder-road-thane-the-most-sought-after-housing-zone/", "date_download": "2021-07-27T12:49:37Z", "digest": "sha1:7PJVETVHGXMEOLP7ZZKF5KVFJFBJ7ZA6", "length": 16526, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ठाण्याचा घोडबंदर रोड : स���्वांची सर्वाधिक पसंती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] अभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\tदिनविशेष\n[ July 27, 2021 ] प्रमाण परीक्षा\tशैक्षणिक\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न सी. एन. राव\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] सुप्रसिद्ध अभिनेते मधुकर तोरडमल\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर\tव्यक्तीचित्रे\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nHomeअर्थ-वाणिज्यठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती\nठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती\nNovember 13, 2019 मराठीसृष्टी टिम अर्थ-वाणिज्य, अॅडव्हरटोरियल, विशेष लेख\nदेशात ज्या शहरांचा विकास मोठ्या झपाट्याने होत आहे त्यात ठाणे शहराचा क्रमांक खूप वरचा आहे. भारताच्या इतिहास पाहायचा झाल्यास भारतीय रेल्वेच्या प्रारंभापर्यंत तो जाईल. 16 एप्रिल 1853 मध्ये भारताची पहिली रेल्वे मुंबई बोरीबंदर होऊन निघाली, त्यावेळी त्यावेळी तिचे गंतव्य स्थान म्हणजेच डेस्टिनेशन ठाणे हे होते. आजही गुंतवणूकदार, तंत्रज्ञ, व्यावसायिक,उद्योजक,सामान्य माणूस एवढेच नव्हे तर गर्भश्रीमंत माणसाचे डेस्टिनेशन हेच आहे.\nघोडबंदर रस्त्यालगत हिरानंदानी समूहाने दोन दशकापासून आपला सहभाग ठळकपणे नोंदवला आहे हिरानंदानी इस्टेट या प्रकल्पात स्टुडिओ अपार्टमेंट पासून दोन किंवा तीन शयनगृहे असणाऱ्या सदनिका उपलब्ध आहेत.सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रितपण देणाऱ्या या प्रकल्पाने केवल घरे उपलब्ध केलित असे नव्हे तर एक उत्कृष्ट जीवनपद्धतीच तेथे रुजवली आहे. हिरव्यागार वृक्षराजीने समृद्ध असलेल्या प्रकल्पात आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर उप���ब्ध आहेत.ब्रँडेड वस्तू,सौंदर्य प्रसाधने, औषधे यासाठी विविध रिटेल्स सज्ज आहेत.या प्रकल्प उभारणीपासूनच इथल्या माणसांच्या गरजा, सुविधा यांचा विचार केलेला आहे,त्यामुळेच उत्तम जागतिक पातळीवरचे शिक्षण ,वैद्यकीय सुविधा ,जिम, जलतरण तलाव यासारख्या सोयीही इथे उपलब्ध आहेत.विविध सांस्कृतिक उपक्रमांनी उपक्रमाने इथले जगणे समृद्ध होत आहे.हिरानंदानी वन पार्कने आणखी एक उच्चभ्रू जीवन पद्धतीचा पर्याय उभा केला आहे.हिरानंदानी समूहाने यापूर्वी छोट्या घरापासून दोन ते तीन शयनगृहाच्या सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या आता त्यांची व्यापकता चार,पाच शयनगृहापर्यंत वाढली आहे.या प्रकल्पात उच्चभ्रू जीवनपद्धतीचा नवा आविष्कार साकारताना हिरानंदानी समूहाने आपल्याच दर्जात्मक परिमाणाच्या कक्षा रुंदावल्या आहेत.याचाच अर्थ असा की ठाण्याची मुंबईशी असलेली जवळीक,प्रशस्त महामार्ग,उड्डाण पुलाची मालिका आणि शांत परिसर यांचा उपभोग घेण्यासाठी हिरानंदानी समूहाने आटोक्यात असणारे अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत.\nठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो. रोजगार आणि व्यवसायाच्या भरपूर संधी असल्यामुळे अनेकांना मोठा प्रवासही करावा लागत नाही. हिरानंदानी इस्टेट या प्रकल्पात सात हजार कुटुंबे समाधानाने राहात आहेत. त्यांना या जवळच उपलब्ध असलेल्या या प्रकल्पात 120 इमारती पूर्णपणे भरलेल्या असून नव्या इमारतींची त्यात भर पडत आहे .उत्तम वातावरण निसर्गरम्य परिसर वाहतुकीचे विविध पर्याय आणि जगण्यातील आनंद वाढवणारा हा प्रकल्प निश्चितच सध्याच्या स्थितीत अधिक आग आवाक्यात आलेला आहे.\nठाणे हे शहर सातत्याने विकसित होत असून त्यात महाराष्ट्र सरकार, ठाणे महापालिका आणि संबंधित संस्था कार्यरत आहेत. उत्तम नियोजन, कार्यक्षम पूर्तता ही त्याची सूत्र होत.नवीन रेल्वे स्टेशन, गायमुख ते वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे याना जोडणारा उन्नत मार्ग,बोरिवली ते मुंबई असा भुयारी मार्ग हे मुंबई अधिक जवळ आणणार आहेत.मेट्रो 4 आणि 5 यातून प्रवास वेगवान आणि सुखद होणार आहे. हिरानंदानी समूह उद्याच्या सुविधा आजच देत आहेत. सुखाच्या घरासाठी गुंतवणूक हीच खरी गुंतवणूक होय.\n— डॉ. निरंजन हिरानंदानी\nअध्यक्ष, राष्ट्रीय घरबांधणी विकास समिती.(NAREDCO)\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nअभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\nमर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/how-to-make-lip-balm-at-home-with-vaseline", "date_download": "2021-07-27T11:34:56Z", "digest": "sha1:S5YVL5G3Q25B4CJSKYS2TZ3JM6ACGLHN", "length": 3713, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSonakshi Sinha : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या मादकतेने चाहते घायाळ, फॉलोअर्ससमोर दिली लॉकडॉऊनमधील ‘या’ प्रयोगांची कबुली\nजाळीदार पारदर्शक ड्रेसपासून अंगभर साडीपर्यंत प्रत्येक लूकमध्ये सुष्मिता सेनची वहिनी दिसते चार्मिंग डॉल\nMadhuri Dixit Beauty :- धकधक गर्ल माधुरी दीक्षितने परिधान केले विविधरंगी लेहंगे, सौंदर्यवतीरुन घायाळ चाहत्यांची नजरच हटेना\nहॉट-बोल्ड ड्रेसमध्ये आलिया भट्ट पोहचली समुद्रकिनारी, अनोख्या अंदाजात लुटली निसर्गाची मजा\nAyurvedic Remedies शुद्ध तुपामध्ये मिक्स करा ही एकच गोष्ट, काळवंडलेले ओठ होतील गुलाबी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-07-27T13:04:04Z", "digest": "sha1:R67O6PI44CMRLZVMPLCYACUJF57VATJ3", "length": 3865, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खुर्लिताई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखुर्लिताई म्हणजे मंगोल टोळ्यांतर्फे बोलावली जाणारी सर्वसाधारण सभा. एकाधिकारशाहीवर चंगीझ खानाचा विश्वास नसल्याने तो आपले सल्लागार, मांडलिक टोळीप्रमुख व मुख्य सैन्याधिकारी यांना एकत्र बोलावून महत्त्वाच्या निर्णयांवर सभा घेत असे. इतर राज्यांवर स्वारी, स्वतःच्या राज्यातील महत्त्वाचे निर्णय ठरवणे किंवा कायदे करणे यासाठी खुर्लिताई बोलावली जाई.\nखुर्लिताईला उपस्थित न राहण्याचा अर्थ इतरांनी घेतलेल्या निर्णयाला आपली संमती देणे असा होत असे. चंगीझच्या निर्णयाला नकार देण्याची गरज वाटत नसे तेव्हा बरेचजण खुर्लिताईला अनुपस्थित राहणे पसंत करत.\nचंगीझच्या पश्चात त्याच्या बाकीच्या वंशजांनीही महत्त्वाचे निर्णय 'खुर्लिताई' बोलावून संमत करण्याची प्रथा कायम राखली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०८:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-27T10:50:05Z", "digest": "sha1:CXKBIJ4VOECJM6ONZARBJ24LROOWB4BG", "length": 4567, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल | रयतनामा", "raw_content": "\nTags योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल\nTag: योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल\n योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल\nमुंबई उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचा मुक्काम ट्रायडेंट हॉटेलमध्ये असून तिथे...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/cutting-fund-development-plan-ratnagiri-331098", "date_download": "2021-07-27T12:22:53Z", "digest": "sha1:XFFONWNHLZO4FUK7MKSAZD24663PIJTI", "length": 7655, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रत्नागिरीच्या विकास आराखड्याला कात्री; केवळ इतकेच कोटी शिल्लक", "raw_content": "\nजिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. बैठक 14 ऑगस्टला दुपारी 3 वाजता येथील अल्पबचत सभागृहात होणार आहे.\nरत्नागिरीच्या विकास आराखड्याला कात्री; केवळ इतकेच कोटी शिल्लक\nरत्नागिरी - कोरोना महामारीने जिल्हा नियोजन समितीचा आर्थिक ताळेबंद पुरता कोलमडला आहे. 211 कोटींचा विकास आराखड्याला कात्री लावल्यामुळे विकासासाठी अवघे 53 कोटी जिल्हा प्रशासनाच्या हाती उरले आहेत. या परिस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (ता. 14) पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या तोकड्या निधीचे विकासकामांसाठी वाटप करताना प्रशासनाची कसरत होणार आहे.\nजिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. बैठक 14 ऑगस्टला दुपारी 3 वाजता येथील अल्पबचत सभागृहात होणार आहे.\nबैठकीत 20 जानेवारीला झालेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे, कार्यपूर्ती अहवाल तसेच मार्च 2020 पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा व 2020-21 च्या कामाचे नियोजन आदी कामकाज होणार आहे. जिल्ह्यातील कोविडच्या स्थितीचा आढावा, चक्रीवादळात बाध��तांना झालेले मदतीचे वाटप यावरही चर्चा होणार आहे.\nकोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यास 33 टक्के कात्री लावली. त्याचा विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची घडी घालण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र इतर खर्चावर शासनाने निर्बंध घातले आहेत. जिल्हा परिषदेलाही याचा सामना करावा लागणार आहे.\nकसे निधी वाटप करायचे हाच प्रश्‍न\nजिल्हा नियोजन समितीच्या 211 कोटी खर्चापैकी 33 टक्केच निधी खर्च करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे अवघा 70 कोटी निधी समितीच्या वाट्याला आला आहे. त्यापैकी 17 कोटी कोरोना महामारीशी सामना करण्यासाठी राखून ठेवला आहे. त्यापैकी 8 कोटी रुपये विविध उपाययोजनांवर खर्च केले आहेत. 70 कोटीतून 17 कोटी वजा केल्यास फक्त 53 कोटीच जिल्ह्याच्या विकासासाठी उरले आहेत. या त्रोटक निधीचे विविध विकासकामांवर कसे वाटप करायचे हा मोठा प्रश्‍न पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_31.html", "date_download": "2021-07-27T11:15:53Z", "digest": "sha1:TUMNAVZYVPVACZLTRMGNLBQPF6XAAYKV", "length": 10336, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात मुख्यालयाजवळ ठिय्या आंदोलन", "raw_content": "\nHomeठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात मुख्यालयाजवळ ठिय्या आंदोलन\nठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात मुख्यालयाजवळ ठिय्या आंदोलन\nकोरोना आपत्तीमध्ये ठाणेकरांचे हाल होत असून रूग्णांना अनेक समस्या आणि अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याबाबत ठाणे महानगर पालिका प्रशासन करीत असलेल्या चालढकल आणि दिरंगाईच्या विरोधात आज ठाणे मुख्यालयाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीने केलेल्या या आंदोलनात मनसेनेही सहभाग नोंदवला महासभा असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यामध्ये मनसेचे अविनाश जाधव हेही सहभागी झाले होते. तर महासभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.\nमहापालिकेची व्होल्टास, बुश, बोरिवडे येथील रूग्णालयं बंद असून कौसा रूग्णालयही बंद आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन वाढीव बेड निर्माण करण्यात अपयश�� ठरलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठीही रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. शहरातील रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यातही महापालिकेला अपयश आल्याचं या लक्षवेधीत म्हटलं आहे. महापालिकेच्या कोविड हॉस्पीटलमध्ये कर्मचा-यांची अपुरी संख्या असून एमबीबीएस किंवा बीएएमएस ऐवजी युनानी डॉक्टरांचा वापर होत आहे. तसंच निकृष्ट दर्जाचे पीपीई कीट, बॉडीबॅगऐवजी रूग्णाचा मृतदेह प्लास्टीक पिशवीत बांधल्याचा धक्कादायक प्रकार आणि व्हेंटीलेटर खरेदी प्रकरणी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांना झालेली अटक यासंदर्भात नारायण पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली आहे.\nया विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महासभा असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानु पठाण, नगरसेवक सुहास देसाई उपस्थित होते. हे आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी झाले होते.\nस्थानिक संस्था कर कमी करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करणा-या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. ठाण्यातील एका स्टेशनरीच्या व्यापा-याचा मागील तीन वर्षाचा स्थानिक संस्था कर कमी केल्याचा मोबदला म्हणून पालिकेच्या एलबीटी विभागातील लिपिक शरद उघाडे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत विभागाने माजिवडा येथील कार्यालयात ४५ हजारांची लाच स्वीकारताना उघाडे यांना रंगेहात अटक केली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडी��� बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/pune-crime/baramati-crime-news-ncp-leader-raviraj-taware-attacked-by-gunmen-467512.html", "date_download": "2021-07-27T11:43:11Z", "digest": "sha1:S34VYIZPXIPXCSZGQEMTREI5UJRO7NCO", "length": 18294, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय नेत्यावर गोळीबार, राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर कसा झाला हल्ला\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत (Baramati NCP Leader Raviraj Taware attacked)\nनविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती\nबारामती : जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर सोमवारी दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार केला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात माळेगाव येथे ही घटना घडली. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली आहे (Baramati Crime News NCP Leader Raviraj Taware attacked by gunmen)\nरविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनं��र तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.\nपुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक घटनास्थळी\nदरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन रविराज तावरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेतलं जाईल असंही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय\nरविराज तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. माळेगावची ग्रामपंचायत रद्द होऊन नुकतीच नगरपंचायत झाली. येत्या काही काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. गाव पातळीवरील राजकारणातून हा प्रकार झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. (Baramati NCP Leader Raviraj Taware attacked)\nरविराज तावरेंवर खासगी रुग्णालयात उपचार\nया घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधत सूचना केल्या. या घटनेनंतर माळेगावमधील वातावरण तणावपूर्ण बनले असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविराज तावरे यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nएकूणच बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे. आता या प्रकरणात नेमकं मास्टरमाईंड कोण हे शोधणे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे.\nअजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nVIDEO : Sangli Accident | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात\nVIDEO : Ajit Pawar यांच्या Kolhapur दौऱ्यानंतर स्थानिकांमध्ये वाद\nVIDEO: राज्यपाल नेहमीच घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; संजय राऊत संतापले\nक्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन\n”पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान”\nWeather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nMaharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान\nमहापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी\nअन्य जिल्हे29 mins ago\nRaj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे\nभाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही\nअन्य जिल्हे35 mins ago\nट्विटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nमराठी न्यूज़ Top 9\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\nमहापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी\nअन्य जिल्हे29 mins ago\nWeather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nभाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही\nअन्य जिल्हे35 mins ago\nदरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू\nHealth Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या\nVideo | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा\nMaharashtra News LIVE Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, अजित पवार-वडेट्टीवार यांच्यात बैठक सुरु\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mahaviaks-agahdi-govt", "date_download": "2021-07-27T10:38:54Z", "digest": "sha1:CEQPODRXIMVUEHGPAMRHTQIZXKGXMR2B", "length": 13793, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nवाघ पंजाही मारू शकतो, छगन भुजबळांचा भाजपला इशारा\nगेल्या काही दिवसांत शिवसेना भाजपविरुद्ध मवाळ भूमिका घेत आहे का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. | Chhagan Bhujbal ...\nपश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, सरकार तीन महिन्यात पडेल, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा\nपश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे,\" असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. (Sudhir Mungantiwar On Mahavikasaghdi Government) ...\nसिनेमात खलनायकही ताकदीचा असावा लागतो, भाजपने विरोधी पक्षाची भूमिका उत्तम वठवली: संजय राऊत\nमहाराष्ट्रातील सरकारचं 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. | Sanjay Raut ...\nशिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य\nउद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत. | Sudhir mungantiwar ...\nकाय आहे महाविकास आघाडीचं मिशन ग्रामपंचायत; वडेट्टीवारांनी सांगितला प्लॅन\n000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींवर महाविकासआघाडी लक्ष केंद्रित करणार आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये महाविकासआघाडी एकत्र निवडणूक लढवेल. | Gram Panchayat election 2021 ...\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nChiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला\nVIDEO : Sangli Accident | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात\nVIDEO : Ajit Pawar यांच्या Kolhapur दौऱ्यानंतर स्थानिकांमध्ये वाद\nVIDEO : Ajit Pawar LIVE | अतिवृष्टीचा कोल्हापूर, सांगलीला मोठा फटका, अनेक वर्गाचं मोठं नुकसान – अजित पवार\nSharad Pawar | पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, दोन दिवसात मदत पोहोचेल – शरद पवार\nSharad Pawar PC LIVE| याआधी माळीणमध्येही हीच परिस्थिती होती, पण गावाचं पुनर्वसन आदर्शवत झालं : पवार\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी1 hour ago\nTokyo Olympics 2021: तीन दिवसांत दोन धक्कादायक निकाल, जगातील पहिल्या, दुसऱ्या क्रमाकांचे खेळाडू स्पर्धेबाहेर\nअभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री\nHealth Tips | अल्कोहोलबरोबर ‘हे’ पदार���थ खाणे टाळाच, वाचा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nPriya Bapat : मराठमोळ्या प्रिया बापटचं सुंदर फोटोशूट, ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2′ बाबत म्हणाली…\nफोटो गॅलरी8 hours ago\nMouni Roy : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर\nफोटो गॅलरी9 hours ago\nगृहकर्ज घेणाऱ्यांनो ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी10 hours ago\nRose Water : सुंदर त्वचा हवीय मग, घरच्या घरी बनवा गुलाब पाणी…\nलाईफस्टाईल फोटो10 hours ago\nचिकन वेस्टपासून तयार होणार बायोडिझेल\nफोटो गॅलरी10 hours ago\nHome Remedies : पायावरील टॅन काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा\nलाईफस्टाईल फोटो10 hours ago\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nपूरग्रस्तांसाठी नाशिक मनसे मैदानात, चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर\nBest Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणून घ्या याविषयी सर्वकाही\nउजनी धरणात मांगूरनंतर आता घातक “सकर” माशाची भर, मच्छीमारही हैराण\nVideo | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल\nराज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर, तीन दिवस तळ ठोकणार; 9 मतदारसंघांचा घेणार आढावा\nMaharashtra Flood : पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत पवारांच्या आवाहनाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर\nमनुष्याचा सर्वात मोठा रोग आणि सर्वात मोठे सुख काय जाणून घ्या चाणक्य निती\nChiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला\nCBSE Result 2021: सीबीएसईचा दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, CBSE ने cbseresult nic in वेबसाईटचं डिझाईन बदललं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/today-last-day-withdrawal-gram-panchayat-election-nomination-aurangabad", "date_download": "2021-07-27T12:05:51Z", "digest": "sha1:MDIGPRNMDGHDXBZIWOX47MR2R3XLOSBK", "length": 6004, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Grampanchayat Elections : ग्रामपंचायतसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस, उमेदवारांना चिन्ह वाटप होणार", "raw_content": "\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (ता.४) अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून मैदानात राहिलेल्या उमेदवारांना दुपारी तीननंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे.\nGrampanchayat Elections : ग्रामपंचायतसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस, उमेदवारांना चिन्ह वाटप होणार\nऔरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (ता.४) अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून मैदानात राहिलेल्या उमेदवारांना दुपारी तीननंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. चिन्ह मिळताच ग्रामपंचायतीसाठी खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे.\nजिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीसाठी छाननीअंती १६ हजार ९४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. आत अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिवस असल्याने अनेकांनी फिल्डींग लावून उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले.\nलग्नाची हळद फिटण्यापूर्वीच एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला, ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू\nसोमवारी दुपारी तीन नंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अंतिम चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यात वैजापूर २६४९, सिल्लोड २३१९, कन्नड २०४३, पैठण २४५४, औरंगाबाद २१८१, गंगापूर २२२६, फुलंब्री १४४८, सोयगाव ९५३ तर खुलताबाद तालुक्यातील ६६९ उमदेवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदान करतील. १५ जानेवारीला मतदान होईल. जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २०९० प्रभागांसाठी ५,६८३ सदस्यसंख्या राहणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/delhis-entry-in-the-final-for-the-first-time-in-history-they-beat-hyderabad-by-17-runs/", "date_download": "2021-07-27T12:41:02Z", "digest": "sha1:SAG4OOBNT62XUWVWPRTIOWVEOPUNGOAL", "length": 4078, "nlines": 81, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "IPL 2020 Qualifier 2 : इतिहासात पहिल्यांदा दिल्लीची फायनल मध्ये एन्ट्री; हैदराबादला 17 रणांनी दिली मात - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS IPL 2020 Qualifier 2 : इतिहासात पहिल्यांदा दिल्लीची फायनल मध्ये एन्ट्री;...\nIPL 2020 Qualifier 2 : इतिहासात पहिल्यांदा दिल्लीची फायनल मध्ये एन्ट्री; हैदराबादला 17 रणांनी दिली मात\nआज आयपीएल चा सेकंड क्वालिफायर सामना झाला\nहा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात झाला\nहा सामना शेख जायद स्टेडीयम अबू धाबीत खेळल्या गेला\nयामध्ये दिल्ली ने टॉस जिंकत बॅटिंग घेतली\nदिल्ली च्या शिखर धवन ने ७८ रणांची पारी खेळली\nसनराईजर्स हैदराबाद ला १८९ रणांचे टार्गेट दिले\nराबाडा ने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या\nदिल्ली कॅपिटल्स ने १७ रणांनी सनराईजर्स हैदराबाद वर विजय मिळवला\nPrevious articleदिल्लीत गेल्या २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक ७७४५ रुग्णाची नोंद; रुग्णसंख्या ४ लाखांपलीकडे\nNext articleक्वान टॅलेंट एजन्सीची पूर्व कर्मचारी करिश्मा कपूर ला एनसीबी ने बजावले समन\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/315/", "date_download": "2021-07-27T12:17:42Z", "digest": "sha1:R7JMPEI4MRCSOCKMXVNB5WMRAABAOGMA", "length": 13250, "nlines": 104, "source_domain": "rayatnama.com", "title": "रेमडेसिविरची किंमत २ हजार ३६० रू. निश्चित | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी रेमडेसिविरची किंमत २ हजार ३६० रू. निश्चित\nरेमडेसिविरची किंमत २ हजार ३६० रू. निश्चित\nरूग्णांना रेमडेसिविर उपलब्ध होण्यासाठी खासगी औषधे केंद्रेही जाहीर\nअमरावती: खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. अमरावतीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २ हजार ३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी एक औषध केंद्रही निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.\nराज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत.\nराज्यामध्ये ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, बृहन्मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत. अमरावती येथे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र (रूम क्र. १, पहिला माळा, प्रॉपर्टी ���्र. ७५६/६३, वॉर्ड नं. २, डॉ. पंजाबराव देशमुख रूग्णालय परिसर, पंचवटी चौक, अमरावती) हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे.\nअमरावती जिल्ह्यात चाचणी दर, तपासणी, ऑक्सिजन वाहतूक याबाबत यापूर्वीच दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोना संदर्भातील कोणत्याही लसीबाबतची किंवा औषधांबाबतची कृत्रिम टंचाई कुठेही जाणवता कामा नये. कुठेही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.\nखासगी रूग्णालयामध्ये दाखल रूग्णांसाठी रेमडेसिविरची किंमत २ हजार ३६० रूपये निश्चित करण्यात आली आहे. रेमडेसिविर पुरवण्यासाठी परवानगीसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा मुख्यालयासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व इतर शहरांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किंवा त्यांनी नेमलेले वैद्यकीय अधिकारी सक्षम असतील. लसीचा शिल्लक साठा व पुरवठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल अधिकारी नेमण्यात येत आहे.\nइंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.\nPrevious articleअमरावती जिल्ह्यात कोरोना उपचार व यंत्रणांसाठी २६ कोटी २५ लक्ष खर्च\nNext articleचला सीमोल्लंघन करू या…..\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही व��मा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-bollywood-stars-like-salman-srk-and-many-more-residential-addresses-5907733-NOR.html", "date_download": "2021-07-27T11:50:36Z", "digest": "sha1:2NLJ5JLMCE7UMFVGRRHFWKYJQTYNJV25", "length": 3437, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Stars Like Salman, SRK And Many More Residential Addresses | Residential Address: जाणून घ्या, मुंबईत कुठे राहतात अक्षय, शाहरुखसह बी टाऊनचे13 अॅक्टर्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nResidential Address: जाणून घ्या, मुंबईत कुठे राहतात अक्षय, शाहरुखसह बी टाऊनचे13 अॅक्टर्स\nहिंदी सिनेसृष्टीतील जवळपास सर्वच सेलिब्रिटी मुंबईत वास्तव्याला आहेत. येथे अनेक सेलिब्रिटींनी मोठे बंगलो बनवले आहेत, तर काहींनी अपार्टमेंट किंवा टॉवरमध्ये फ्लॅट घेतले आहेत. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान यांसारख्या बड्या अभिनेत्यांच्या घराची झलक बघण्यासाठी सामान्य लांबून लांबून मुंबईत येत असतात. मुंबईत सेलिब्रिटींचे घर जणू आकर्षणाचे केंद्रबिंदूच असतात. मात्र बी टाऊनमधील सेलिब्रिटींच्या मुंबईतील घरांचे पत्ते तुम्हाला ठाऊक आहेत का काय ��्हणता नाही... चला तर मग आम्ही तुम्हाला तुमचा लाडका अभिनेता मुंबईत कुठे वास्तव्याला आहे, ते सांगतो.\nपत्ताः 203 ए विंग,\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबईत कुठे आहे अभिनेत्यांचे आशियाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-about-accidents-by-shruti-awate-4966272-NOR.html", "date_download": "2021-07-27T10:48:25Z", "digest": "sha1:X4NBWH33L2RAKCV47C6SUGMFA2ZI5ESQ", "length": 14076, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article about accidents by Shruti Awate | माइंड युवर व्हेइकल लँग्वेज ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाइंड युवर व्हेइकल लँग्वेज \nअपघातामध्ये कोणा एकाची चूक नसते. फक्त त्या चुकांची टक्केवारी आपल्याकडे कशी कमी असेल याचा आपण विचार केला पाहिजे.\nआज मी तुमच्याशी खिडकीशेजारी बोलायला बसलीये खिडकी ही प्रचंड आवडती जागा आहे माझी खिडकी ही प्रचंड आवडती जागा आहे माझी प्र… चं… ड पण खिडकी जरी मला उत्फुल्ल वगैरे करत असली तरीही काही तरी मिसिंग वाटतंय मला आज. मी शोधतेय बरं का, पण सापडतच नाहीये. तुम्हाला माहित्येय, उन्हाळा सुरू असताना माझ्या खिडकीत पाऊस बरसतोय. या अशा पावसाला काय म्हणतात माहित्येय अवकाळी पाऊस वेळ-काळ सांगून येत नाही हा पाऊस. असा अचानक बरसू लागतो. मी एकदा गावाला गेले होते. तिकडे हा असाच अवकाळी पाऊस पडला. म्हणजे ऊन होतंच आणि तरीही पाऊस पडत होता. किती विचित्र अवस्था आहे ना ही. तेव्हा एक लहान मुलगा मला म्हणाला, “ताई, नागडा पाऊस पडायलाय बघ…” नागडा पाऊस किती इंटरेस्टिंग कल्पना आहे नाई. कसलंही आवरण स्वतःवर न ठेवता बरसतो, निरागसपणे, तो म्हणजे नागडा पाऊस किती इंटरेस्टिंग कल्पना आहे नाई. कसलंही आवरण स्वतःवर न ठेवता बरसतो, निरागसपणे, तो म्हणजे नागडा पाऊस आपणही असंच बरसलं पाहिजे मनावर कसलंच आवरण न ठेवता आपणही असंच बरसलं पाहिजे मनावर कसलंच आवरण न ठेवता अवकाळी पाऊस हा असा निरनिराळी रूपं घेतो व्यक्तिपरत्वे. आणि म्हणूनच आजचा पाऊस अस्वस्थ करतोय मला. तो जन्मोजन्मीचं दुःख घेऊन बरसतोय असं वाटतंय मला. नक्की पाऊस बरसतोय की मी बरसतेय हे दुःखाचं ओझं घेऊन, हेच कळेनासं झालंय मला. कदाचित म्हणूनच मला त्रास होतोय. अर्थात, प्रत्येक गोष्टीला काही शास्त्रीय कारणं नसतात, तरीही मन मात्र शोधयात्रा कायम ठेवतं, त्याला सतत उत्तरं हवी असतात.\nप्रश्न-उत्तरं यावरून एक आठवलं, सध्या मी ट्रॅफिकमधून गाडी चालवायला शिकलीये. खरं तर, ‘शिकलीये’ हा शब्दप्रयोग कदाचित इथे योग्य नसावा. कारण मी गाडी हातात घेतली आणि चालवू लागले. तसं म्हटलं तर शिकण्याची प्रक्रियाच नव्हती. पण असं कधीच असत नाही, नाई म्हणजे आपण कधीच पूर्णपणे शिकलेलो नसतोच कुठली गोष्ट. आयुष्य ही एक्सपेरिमेंट्सनी ठासून भरलेली गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक गोष्टीतून आपण सतत शिकत असतो. ट्रॅफिक, सिग्नल, ट्रॅफिक पोलिस, स्पीड ब्रेकर्स, खड्डे, सरळसाधा रस्ता, चढ-उतार, वाहनांसाठी असणारी पोस्टर्स, आपल्या बरोबरीने गाडी चालवणारे आपले मित्र, वाढणारा अॅक्सलरेटर, डिक्की, चावी सगळं सगळं काही इतकं इंटरेस्टिंग वाटतंय मला की विचारू नका म्हणजे आपण कधीच पूर्णपणे शिकलेलो नसतोच कुठली गोष्ट. आयुष्य ही एक्सपेरिमेंट्सनी ठासून भरलेली गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक गोष्टीतून आपण सतत शिकत असतो. ट्रॅफिक, सिग्नल, ट्रॅफिक पोलिस, स्पीड ब्रेकर्स, खड्डे, सरळसाधा रस्ता, चढ-उतार, वाहनांसाठी असणारी पोस्टर्स, आपल्या बरोबरीने गाडी चालवणारे आपले मित्र, वाढणारा अॅक्सलरेटर, डिक्की, चावी सगळं सगळं काही इतकं इंटरेस्टिंग वाटतंय मला की विचारू नका गाडी हे आयुष्याचं प्रतीक वाटायला लागलीये मला. हे रस्ते खुणावू लागले आहेत मला. मोहात पाडताहेत हे रस्ते, अन् तेच सावरतायतदेखील गाडी हे आयुष्याचं प्रतीक वाटायला लागलीये मला. हे रस्ते खुणावू लागले आहेत मला. मोहात पाडताहेत हे रस्ते, अन् तेच सावरतायतदेखील मी काहीच करत नाहीये असं वाटतंय; पण सारं काही तर मीच करतेय. परवा मी माझ्या एका मित्राच्या गाडीच्या मागे बसले होते. तो प्रचंड वेगात गाडी चालवत होता. या त्याच्याबरोबरच्या प्रवासात आजूबाजूला पाहताना मला असं वाटलं की, माणसाची जशी आपली एक बॉडी लँग्वेज असते आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्याला दिसत असतं. तसंच आमच्या पिढीची एक व्हेइकल लँग्वेज तयार झालीये. वेगात गाडी चालवण्यातून आम्ही आमच्यातली अस्वस्थता, फ्रस्ट्रेशनच दाखवत असतो जणू मी काहीच करत नाहीये असं वाटतंय; पण सारं काही तर मीच करतेय. परवा मी माझ्या एका मित्राच्या गाडीच्या मागे बसले होते. तो प्रचंड वेगात गाडी चालवत होता. या त्याच्याबरोबरच्या प्रवासात आजूबाजूला पाहताना मला असं वाटलं की, माणसाची जशी आपली एक ��ॉडी लँग्वेज असते आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्याला दिसत असतं. तसंच आमच्या पिढीची एक व्हेइकल लँग्वेज तयार झालीये. वेगात गाडी चालवण्यातून आम्ही आमच्यातली अस्वस्थता, फ्रस्ट्रेशनच दाखवत असतो जणू आम्हाला वेगाचं प्रचंड आकर्षण आहे. आणि म्हणूनच आमचा प्रत्येक हॉर्न म्हणजे जणू काही लेट मार्कचा शेरा असतो आमच्या बॉसला. आणि तोच व्यक्ततो आमच्यातली अशांतता सतत आम्हाला वेगाचं प्रचंड आकर्षण आहे. आणि म्हणूनच आमचा प्रत्येक हॉर्न म्हणजे जणू काही लेट मार्कचा शेरा असतो आमच्या बॉसला. आणि तोच व्यक्ततो आमच्यातली अशांतता सतत समोरच्या गाडीला पुढे काही तरी अडचण असेल, हे मागच्या हॉर्नच्या गावीदेखील नसतं. मला काय वाटतं माहीत्येय, आपण जितकी शांत गाडी चालवू, जितका हॉर्नचा वापर कमी करू तितके आपण अधिक समंजस, संयत बनू लागतो समोरच्या गाडीला पुढे काही तरी अडचण असेल, हे मागच्या हॉर्नच्या गावीदेखील नसतं. मला काय वाटतं माहीत्येय, आपण जितकी शांत गाडी चालवू, जितका हॉर्नचा वापर कमी करू तितके आपण अधिक समंजस, संयत बनू लागतो आपलं अख्खं असणं आपल्या गाडी चालवण्यातून दिसत असतं. एकदा का आपण ड्रायव्हर झालो, जगण्याची किल्ली आपल्या हातात पडली की साऱ्या जबाबदाऱ्या कशा आपल्याला पेलाव्या लागतात आणि त्यातूनच आपण कुठल्या वाटा शोधू, कुठल्या वाटांची आस धरू, वळणावरून किती गांभीर्याने जाऊ, मागच्या माणसाला आपल्या दिशेचा अंदाज देऊ की न देता त्याला हुलकावणी देऊ अन् तरीही त्याची काळजी घेऊ, वनवे असला तरी चुकून किंवा मुद्दामून विरुद्ध दिशेने येणाऱ्याची आपण काळजी घेऊ की आपण निव्वळ आपल्या वाटेचाच विचार करू, स्पीड ब्रेकर्स आल्यावर आपण आपला स्पीड कमी करून आपल्या रस्त्याचा विचार करू की भरवेगात वाहत जाऊ आपलं अख्खं असणं आपल्या गाडी चालवण्यातून दिसत असतं. एकदा का आपण ड्रायव्हर झालो, जगण्याची किल्ली आपल्या हातात पडली की साऱ्या जबाबदाऱ्या कशा आपल्याला पेलाव्या लागतात आणि त्यातूनच आपण कुठल्या वाटा शोधू, कुठल्या वाटांची आस धरू, वळणावरून किती गांभीर्याने जाऊ, मागच्या माणसाला आपल्या दिशेचा अंदाज देऊ की न देता त्याला हुलकावणी देऊ अन् तरीही त्याची काळजी घेऊ, वनवे असला तरी चुकून किंवा मुद्दामून विरुद्ध दिशेने येणाऱ्याची आपण काळजी घेऊ की आपण निव्वळ आपल्या वाटेचाच विचार करू, स्��ीड ब्रेकर्स आल्यावर आपण आपला स्पीड कमी करून आपल्या रस्त्याचा विचार करू की भरवेगात वाहत जाऊ आपली गाडी आपण चुकीच्या ठिकाणी पार्क केली तर आपण ती बाहेर काढू शकू की अडकून बसू त्या ठिकाणी आपली गाडी आपण चुकीच्या ठिकाणी पार्क केली तर आपण ती बाहेर काढू शकू की अडकून बसू त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या वाटताहेत मला.\nपरवा मी फोर व्हीलरमधून उतरले आणि रस्ता क्रॉस करू लागले तर वनवे असूनही विरुद्ध दिशेने येणाऱ्या माणसाने जोरात येऊन मला धडक दिली. मला प्रचंड वेदना झाल्या. आणि त्या माझ्या बाबांच्या वयाएवढ्या असणाऱ्या माणसाला मी रागात म्हणाले, “तुम्हाला काही अक्कल…” आणि ब्ला ब्ला ब्ला... काही वेळाने माझ्या वेदना कमी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की, आपण असा वयाचा अनादर नको होता करायला, पण तेव्हा मी त्या काकांना सॉरी म्हणू शकणार नव्हते. मला खूप वाईट वाटलं. रस्ता आहे, आपण त्यावरून चालतो आहोत, आपण गाडी कितीही उत्तम चालवत असलो तरी समोरचा कसा चालवतो, हेदेखील महत्त्वाचं असतं. शेवटी रस्ता एकच असतो, पण प्रत्येक चालकाचा प्रवास वेगळा असतो, त्याचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण आपल्या जागी कितीही योग्य असलो तरीही अपघात होतातच. त्यामध्ये कोणा एकाची चूक असत नाही. चूक तर दोन्ही बाजूंनी असते. फक्त त्या चुकांची टक्केवारी आपल्याकडे कशी कमी असेल याचा आपण विचार केला पाहिजे. कारण धडक तर होणारच आहे. पण आपल्याला आणि समोरच्यालाही कमीत कमी जखमा व्हाव्यात इतकाच आपण विचार केला पाहिजे. आणि आपली वाट आपण फुलवतं गेलं पाहिजे बेभानपणे अन् तरीही भान ठेवलं पाहिजे खड्ड्यांचं, स्पीडब्रेकर्सचं सजगपणे नियंत्रणात ठेवलं पाहिजे अॅक्सलरेटरला. तर मी काय म्हणत होते, अहो, अवकाळी पाऊस पडतोय पण तो आता त्या लहानग्याच्या नजरेतला नागडा पाऊस वाटतोय मला. चला, मनावर घेतलेली सगळी आवरणं फेकून देऊया. आणि नागडे होऊया. मनाचा तळ शोधूया.\nमी गाडी काढतेय पार्किंगमधून… तुम्ही येताय माझ्यासोबत हां, पण माइंड युवर व्हेइकल लँग्वेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bride-reads-her-cheating-fiances-x-rated-messages-to-another-woman-on-wedding-day-5982923.html", "date_download": "2021-07-27T13:16:29Z", "digest": "sha1:K7FNW2GEPZGD3TODHMGSSJ2GBRLTRXZJ", "length": 5099, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bride reads her cheating fiance's X rated messages to another woman on wedding day | लग्नाच्या एक दिवस आधी मुलिच्या हाती लागला होणाऱ्या नवऱ्याचा मोबाईल, काही मेसेज वाचल्यानंतर तिच्या पायाखालची जमिन सरकली... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलग्नाच्या एक दिवस आधी मुलिच्या हाती लागला होणाऱ्या नवऱ्याचा मोबाईल, काही मेसेज वाचल्यानंतर तिच्या पायाखालची जमिन सरकली...\nब्रिटन- ब्रिटनच्या रोसविलेमधल्या एका मुलीने तिच्या लग्नाच्या एक दिवस आधी होणाऱ्या नवऱ्याचा मोबाईल चेक केला. तेव्हा तिच्या हाती अशा काही गोष्टी लागल्या जामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. केसी(बदललेले नाव) पाहते की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याने एका महिलेला खुप अश्लिल मेसेज केले आहेत. त्यानंतर तिने सगळी चाट वाचली, आणि रडू लागली.\nत्यानंतर केसीने असे काही केले की, ज्यामुळे ती एक आदर्श बनली आहे.\n- केसीने हि गोष्ट कोणालाच सांगितली नाही. होणाऱ्या नवऱ्यासमोर ती अशी वागली जसे काही झालेच नाहिये. यानंतर ती चुपचाप लग्नाच्या तयारीला लागले.\nनंतर जे झाले त्याचा कोणीच विचार केला नाही\n- लग्नात सगळे पाहुणे आले, तिचा होणारा नवरा अॅलेक्स पण तेथे आला. लग्नाच्या एका पद्धती अंतर्गत केसी एक शॅंम्पियनची बॉटल उघडते. यानंतर दोघांनाही लग्नाच्या शपता घ्यायची वेळ येते. पण तेव्हाच लाईट डीम होते.\n- एक प्रोजेक्टर स्क्रीन सुरू होते, ज्यावर लिहिलेले असते, \"मी अॅलेक्स सोबत लग्न करणार नाही, क्या आप करेंगे\" त्यानंतर अॅलेक्सने त्या महिलेला पाठवलेले अश्लिल मेसेज प्रोजेक्टरवर दिसु लागतात. हे पाहून सगळे गेस्ट अचंबित होतात.\n- एकानंतर एक मेसेज येणे सुरू होते. केसी या पद्धतीने त्याची पोलखोल करेल असे त्याला वाटले सुद्धा नव्हते. त्यानंतर अॅलेक्स तेथून गुपचुप निघून जातो.\n- केसी ते लग्न रद्द केले आणि म्हणली की, एक दगाबाज व्यक्तिसोबत लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर सिंगल राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-crime-news-fitness-trainer-molested-on-the-street-incident-in-pune-230045/", "date_download": "2021-07-27T12:35:59Z", "digest": "sha1:G4HJO6ZQCEEFLWDM4CM4J26NERZ7DZ3O", "length": 8192, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना Pune Crime News: Fitness trainer molested on the street, incident in Pune", "raw_content": "\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यात���ल घटना\nक्राईम न्यूजठळक बातम्यापिंपरी चिंचवड\nएमपीसी न्यूज – फिटनेस ट्रेनिंगचे क्लासेस येण्यासाठी निघालेल्या 31 वर्षीय तरुणाचा पुण्यातील गंगाधाम चौकात भर रस्त्यात अडवुन एका तरुणाने विनयभंग केला. एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार घडला. खडक पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.\nअर्जुन बरमेडा (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका 31 वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nयाप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी फिटनेस ट्रेनर आहे. चार-पाच वर्षापूर्वी तिची ओळख आरोपीशी झाली होती. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार देताच तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींना देखील तिच्याशी संपर्क ठेवण्यास सांगितले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने आरोपीला समजावूनही सांगितले परंतु त्याच्या वर्तणुकीत फरक पडला नाही.\nदरम्यान सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणीही गंगाधाम चौकातून फिटनेस ट्रेनिंगचे क्लासेस घेण्यासाठी जात असताना आरोपीने तिचा रस्ता आडवला. भररस्त्यात दारूच्या नशेत या लग्नाची मागणी घातली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर तिचा मोबाईल घेऊन आरोपी निघून गेला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nTalegaon News: इंग्रजी शाळांच्या दबावाला बळी पडून पालकांनी फी भरण्याची घाई करु नये – आमदार शेळके\nDehugaon News : संविधानामुळे देशात एकसूत्रता आणणे शक्य झाले: डॉ. नरेंद्र जाधव\nWakad Crime News : वाहने चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक; सात दुचाकी, मोबाईल जप्त\nPimpri News: शहरात गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा नाही; शुक्रवारी विस्कळीत\nThergaon News: गढूळ पाणीपुरवठा होऊ देऊ नका- महापौर ढोरे\nPimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद\nKiwale News : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दारिद्रय रेषेखालील कुटुंब���मध्ये जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 6161…\nDehuroad News : मामुर्डीमध्ये पाऊण लाखाची घरफोडी\nChinchwad Crime News : फोर्स मोटर्स कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची दीड लाखांची फसवणूक\nPune Crime News : समर्थ पोलीस ठाण्यातच निरिक्षकाने एकावर बंदूक रोखली, गुन्हा दाखल\nPune Crime News : अल्पवयीन मैत्रीणीवर बलात्कार करून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाठवले, अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल\nPune Crime News : लॉकडाऊनमुळे काम नाही त्यात देणेकऱ्यांचा तगादा वाढला, असे पाऊल उचलले की…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5596", "date_download": "2021-07-27T12:42:30Z", "digest": "sha1:TLQMVEKON2PETNIU6DPAU6N7UKFJXIKO", "length": 20393, "nlines": 191, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "आज १० कोरोनाबाधित रुग्णांची भर ; तर ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ आठ जणांना सुट्टी – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nआज १० कोरोनाबाधित रुग्णांची भर ; तर ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ आठ जणांना सुट्टी\nआज १० कोरोनाबाधित रुग्णांची भर ; तर ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ आठ जणांना सुट्टी\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nयवतमाळ (१९ जुलै) :\nवसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आठ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे आठही जण सुरवातीला पॉझेटिव्ह आले होते. उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात रविवारी दहा नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.\nआज (दि. 19) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये सहा पुरुष आणि चार महिला आहेत. यात सर्वाधित आठ जण पुसद येथील आहेत. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील मधूकर नगर येथील एक पुरुष तसेच पुसद येथील चार पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील मशीद वॉर्ड येथील एक पुरुष आणि आर्णि तालुक्यातील खेड येथील एका महिलेचा समावेश आहे.\nजिल्ह्यात शनिवारपर्यंत 157 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज (दि. 19) नवीन 10 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ही संख्या 167 वर पोहचली. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या आठ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 159 एवढी झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 101 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 58 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझ��टिव्ह रुग्णांची संख्या 558 झाली आहे. यापैकी 382 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 17 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 128 जण भरती आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 84 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 9349 नमुने पाठविले असून यापैकी 9115 प्राप्त तर 234 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8557 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nPrevious: जिल्ह्यात कोराना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढतोय ; आज नव्याने ३० जणांना कोरानाची लागण ; तर एकाचा मृत्यु; ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 17 जणांना सुट्टी\nNext: पुसद तालुका सात ते दहा दिवस लॉकडाऊन करा ; तिन्ही आमदारांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,027)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/what-next-after-12th-arts-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:12:32Z", "digest": "sha1:7YWQ47TLPFY7K65GB4KSVZVLVKVEX6A3", "length": 34368, "nlines": 113, "source_domain": "www.marathimol.com", "title": "१२वी कला नंतर काय करावे ? What Next After 12th Arts In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\n१२वी कला नंतर काय करावे \nWhat Next After 12th Arts In Marathi १२ वी कला या शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर काय करावे १२ वी कला नंतर करिअर कसे ���रावे १२ वी कला नंतर करिअर कसे करावे दहावी नंतर करिअर पर्याय कोणता आहेत दहावी नंतर करिअर पर्याय कोणता आहेत १२ वी नंतर कोणता कोर्स करायचा १२ वी नंतर कोणता कोर्स करायचा १२ वी नंतर आर्ट स्ट्रीमचे विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात १२ वी नंतर आर्ट स्ट्रीमचे विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात १२ वी नंतर काय करावे, १२ वी कला नंतर करिअर पर्याय कोणता आहेत १२ वी नंतर काय करावे, १२ वी कला नंतर करिअर पर्याय कोणता आहेत १२ वी नंतर कोणता अभासक्रम घ्यावा १२ वी नंतर कोणता अभासक्रम घ्यावा असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत असतात. तर इथे मी १२ वी आर्ट्स नंतर कोण-कोणता पर्याय आहेत हे या लेखात सांगत आहेत.\n१२वी कला नंतर काय करावे \n१२वी कला नंतर काय करावे \nबारावी कला नंतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम :-\nजनसंवाद मध्ये कारकीर्द :-\nवेब आणि ग्राफिक डिझाइनमधील करिअर :-\nफॅशन डिझायनिंग मध्ये करिअर :-\nहॉस्पिटल मॅनेजमेन्ट मध्ये करिअर :-\nसंरक्षण सेवांमध्ये करिअर :-\nकार्यक्रम व्यवस्थापन अभ्यासक्रम :-\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nआपल्या देशात शिक्षणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे आणि स्पर्धा देखील एकाच वेळी वाढत आहे. आजच्या काळात प्रत्येकाला सर्वोत्कृष्ट नोकरी आणि करिअर हवे आहे. नक्कीच, कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे. परंतु आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे योग्य नियोजन. योग्य नियोजन केल्याशिवाय, कठोर परिश्रम देखील आपल्याला नेहमी मिळवण्याची इच्छा असलेल्या यशाची हमी देऊ शकत नाहीत.\nमाझी शाळा मराठी निबंध\nआपण प्रत्यक्षात काही निर्णय बिंदू गाठण्यापूर्वी आपल्या कारकीर्दीची योग्यरित्या योजना करणे फार महत्वाचे आहे. आर्ट्समधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर, एका विद्यार्थ्याकडे इच्छुक क्षेत्राद्वारे करिअर किंवा एखाद्या तज्ञाकडून बारावीनंतर करिअर मार्गदर्शनाद्वारे निवडण्याचे विविध पर्याय आहेत. अशी बरीच संधी उपलब्ध आहेत जे बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी कला सह करिअरचा चांगला पर्याय प्रदान करतात.\nकरिअरची निवड करताना विद्यार्थ्यांनी बर्‍याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या आवडी, आपली क्षमता आणि संसाधने यासारखे बरेच घटक उपलब्ध आहेत जे आ���ल्या निर्णयावर परिणाम करतील. म्हणूनच आपल्या करिअरच्या पर्यायांचा शोध घेण्यासाठी आपल्याला योग्य वेळ घालवणे आवश्यक आहे.\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nजेव्हा आपण प्राथमिक शाळेत होतो, तेव्हा भविष्यात काय करावे याबद्दल आपल्याला अचूक कल्पना नव्हती. पण जेव्हा आपण बारावी उत्तीर्ण करतो तेव्हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा टप्पा येतो आणि आपण आपल्या कारकीर्दीच्या दिशेने पहिले पाऊल टाकता. जसे आपण मोठे होताना आपल्या लक्षात येते की करिअर निवडणे ही एक अत्यंत जटिल, बहु-चरण प्रक्रिया आहे आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी बरेच संशोधन कार्य आवश्यक आहे.\nहे केवळ उपलब्ध पर्यायांच्या अन्वेषणाबद्दलच नाही तर आपल्याला स्वतःबद्दल, आपली संभाव्यता, मर्यादा आणि आपण ज्या व्यवसायांचा विचार करीत आहात त्याबद्दल देखील शिकणे आवश्यक आहे. १२ वी नंतर पर्यायांचे पुनरावलोकन करण्याचा प्रारंभ बिंदू म्हणजे आपल्या आवडत्या विषयांची निवड करणे होय.\nमाझे पाळीव प्राणी मराठी निबंध\nहे देखील एक प्रमुख सत्य आहे की सर्व उच्च अभ्यासाचे पर्याय आपण ठरवलेल्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी जोडलेले नाहीत. चांगल्या कारकीर्दीसाठी काही अपवादात्मक श्रेणी आवश्यक असण्याची गरज नाही. आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींसाठी आपल्याकडे एक योग्य योजना असणे आवश्यक आहे आणि आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तीव्र इच्छाशक्ती असणे गरजेचे आहेत.\nमित्रांनो, बदलत्या करिअरच्या परिस्थितीमुळे आज बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती व करिअरच्या विविध पर्यायांची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन अनेक महाविद्यालये आणि व्यावसायिक संस्था नि: शुल्क करियर मार्गदर्शन करतात. परंतु मुख्यतः विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्सकडे आकर्षित करणे हे आहे. मित्रांनो, आपला स्वतःचा मार्ग निवडणे चांगले आहे कारण आपल्याशिवाय कोणीही आपल्याला आणि आपल्या क्षमता चांगल्याप्रकारे समजू शकत नाही.\nबारावी कला नंतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम :-\nकोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्ड किंवा विद्यापीठातून कला विषयात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बरेच पर्याय आहेत. असे अनेक कोर्स आहेत जे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांची पूर्तता करतात, जे केवळ विशिष्ट स्वभाव किंवा प्रतिभा ��सलेल्या विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त असतात. काही पर्याय फारच शैक्षणिकदृष्ट्या मागणी करतात आणि त्यांना बराच काळ अभ्यास आवश्यक असतो, दुसरीकडे, असे काही अभ्यासक्रम आहेत जे अधिक वैयक्तिक ज्ञान देणारं आहेत.\nमी पंतप्रधान झालो तर …….. मराठी निबंध\nआजकाल , कोणत्याही विषयात १२ वी पूर्ण केलेले विद्यार्थी, पंचवार्षिक एकात्मिक कायदा पदवी अभ्यासक्रम (बीए एलएलबी / बीबीए एलएलबी, इत्यादी), हॉटेल व्यवस्थापन पदवी आहेत.\nकाही विद्यापीठांमध्ये इंग्रजी, मास कम्युनिकेशन, फॉरेन लँग्वेज या विषयांमध्ये पाच वर्षाचे मास्टर कोर्स आहेत. फॅशन डिझायनिंग, बीसीए, डान्स कोर्स, अ‍ॅक्टिंग कोर्स, फॉरेन लँग्वेज कोर्स इ. कला विद्यार्थ्यांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आपल्या क्षमतांच्या आधारे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय पर्याय कसा निवडायचा ते आवश्यक आहे.\nजनसंवाद मध्ये कारकीर्द :-\nमास कम्युनिकेशन हा त्या लोकांसाठी करिअरचा एक लोकप्रिय पर्याय आहे ज्यांचेकडे संभाषणात चांगली कौशल्य आहे तसेच भविष्यात ते धैर्याने करियरसाठी पर्याय शोधत आहेत. १२ वी नंतर करिअर मार्गदर्शनासाठी शोधत असलेल्या विज्ञानामधील विद्यार्थ्यांमधील योग्य करिअरचा मार्ग मानला जातो.\nमी शिक्षक झालो तर ……….मराठी निबंध\nज्यांना बातम्या आणि चालू घडामोडींमध्ये रस आहे आणि इतर लोकांशी संवाद साधण्याची चांगली संभाषण क्षमता आहे त्यांच्यासाठी १२ वी नंतर मास कम्युनिकेशन हे एक करियर पर्याय आहे. आजच्या काळात अशी अनेक संस्था आहेत जी लोकसंपर्क, जाहिरात, विपणन, पत्रकारिता, मास मीडिया करिअर आणि बरेच काही संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करतात.\nमास कम्युनिकेशनमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रतेची जास्त मागणी केली जात नाही, परंतु तरीही, उमेदवारांना त्यांच्या भाषेवर दृढ पकड असणे आवश्यक आहे. हिंदी आणि इंग्रजी या दोहोंचे ज्ञान महत्त्वपूर्ण असले तरी त्याबरोबरच प्रादेशिक भाषांचेही ज्ञान खूप उपयुक्त ठरू शकते. स्थानिक प्रादेशिक भाषांचे ज्ञान असणारी व्यक्ती स्थानिक लोकांशी सहजपणे संवाद साधू शकते आणि बातम्यांची माहिती प्रभावीपणे संग्रहित करू शकते.\nवेब आणि ग्राफिक डिझाइनमधील करिअर :-\nवेब डिझायनिंग ज्यांना इंटरनेट तसेच डिझाईनमध्ये रस आहे अशा व्यक्तींसाठी करिअरची उत्तम संधी उपलब्ध आहे. दररोज अधिकाधिक व���बसाइट्स तसेच इंटरनेट अप्प्लीकेशंस सुरू केल्या जात आहेत आणि काही नवीन नाविन्य आणू शकतील अशा प्रतिभावान व्यक्तींची प्रचंड मागणी आहे.\nवेब आणि ग्राफिक डिझाइनशी संबंधित व्यावसायिक कोर्सच्या विविध शाखा आहेत. हे अ‍ॅनिमेशन, वेब होस्टिंग, ग्राफिक डिझायनिंग, संपादन, ध्वनी अभियांत्रिकी आणि इतर संबंधित विषयांशी संबंधित असू शकते जेथे इच्छुक विद्यार्थी उत्कृष्ट करिअर बनवू शकेल. हे नवीन विषय आहेत आणि विविध उद्योग आणि संबंधित क्षेत्राकडे मागणी आहेत.\nया अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नसते आणि बरीच खासगी संस्था या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देतात आणि नोकरी मिळवून देण्यास मदत करतात.\nफॅशन डिझायनिंग मध्ये करिअर :-\nआर्ट स्ट्रीम उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींसाठी फॅशन डिझायनिंग हा एक चांगला करिअर पर्याय आहे. बारावीनंतर फॅशन डिझायनिंग हा एक उदयोन्मुख करिअर पर्याय आहे. फॅशन आणि डिझाइनच्या क्षेत्रात रस असणारे विद्यार्थी या करियर पर्यायात सहज प्रवेश करू शकतात. आपल्याला येथे फक्त सर्जनशीलता आणि नवीनता आवश्यक आहे.\nभारतात विविध शीर्ष फॅशन डिझाइन संस्था आहेत जी डिप्लोमा अभ्यासक्रम, पदव्युत्तर स्तराचे अभ्यासक्रम, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि बरेच काही गारमेंट मार्केटिंग आणि मर्चेंडायझिंगमध्ये देतात आणि बारावीनंतर हा सर्वोत्कृष्ट कोर्स म्हणून गणला जातो. फॅशन डिझायनिंग केवळ फॅशनेबल वस्तूंच्या डिझाइनशीच संबंधित नसते, तर सर्वसाधारणपणे कपडे आणि एकसमान डिझाइनिंग देखील असते.\nइयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना परिधान डिझाईन टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग या विषयात ज्ञान मिळवावे लागेल. वस्त्रोद्योग देखील फॅशन डिझायनिंगचा एक भाग मानला जातो. फॅशन डिझायनिंगचा कोर्स बहुधा २८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी घेण्यात येतो आणि ज्यांना फॅशन डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवायचा आहे त्यांच्यासाठीही आहे. आपण कपड्यांव्यतिरिक्त केवळ डिझाइनमध्येच स्वारस्य असल्यास आपण फॅशन सीएडी आणि फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या विविध सॉफ्टवेअर दरम्यान निवडू शकता.\nहॉस्पिटल मॅनेजमेन्ट मध्ये करिअर :-\nआपल्या देशात हॉस्पिटल व्यवस्थापन वेगाने लोकप्रिय होत आहे. पाश्च���त्य देशांमध्ये करिअरचा हा नवीन पर्याय नसला तरी आपल्या देशात करियरचा हा पर्याय बऱ्याच वर्षांत लोकप्रिय झाला आहे. आजकाल जगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोक रुग्णालयासाठी बरेच पैसे खर्च करत आहेत. जर तुम्हाला इतरांची सेवा करायला आवडत असेल तर रुग्णालयात १२ वी कला नंतर आपल्यासाठी एक उत्तम करिअर पर्याय आहे ज्याचा आपण फायदा घेऊ शकता.\nअशा अभ्यासक्रमांद्वारे आतिथ्य उद्योगात विविध स्तरांवर दरवाजे उघडले जातात. रुग्णालय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात विविध संस्था विविध प्रकारचे अभ्यासक्रम आयोजित करतात. काही संस्था काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी केवळ जीवशास्त्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात, परंतु बहुतेक संस्था सर्व विषयांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. जर आपल्याला या क्षेत्रात रस असेल तर आपल्यासाठी करिअरचे अनेक पर्याय आहेत.\nसंरक्षण सेवांमध्ये करिअर :-\nआजच्या काळातही डिफेन्स सर्व्हिसेस हा एक उत्तम करिअर पर्याय मानला जातो. डिफेन्स सर्व्हिसेसमधील करिअर अशी आहे जी एकाच वेळी भावनाप्रधान न होता नियमित अंतराने आव्हानांना सामोरे जाण्याची जबाबदारी आणि क्षमतेची मागणी करते. आपण १० + २ नंतर डिफेन्समध्ये करिअर निवडू शकता आणि अभियांत्रिकी (बी.ई. / बी.टेक) सारखे ग्रॅज्युएशन करू शकता आणि नंतर एमबीए आणि एमसीए सारखे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करू शकता.\nआपल्या देशासाठी खरोखर काही करण्याची इच्छा असल्यास आणि काही कठीण परिस्थितींना सामोरे जाण्याची इच्छा असल्यास आपल्यासाठी ही नक्कीच एक उत्तम कारकीर्द आहे. देशाच्या सुरक्षा दलांसाठी काम केल्याने केवळ व्यक्तीलाच अभिमान मिळतो असे नाही तर युद्ध, दहशतवादी हल्ले इत्यादी वेळी तसेच त्सुनामी, भूकंप आणि पूर यासारख्या नैसर्गिक संकटांमध्येही देशातील लोकांना मदत करण्याची संधी मिळते.\nसंरक्षण सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी कित्येक चरण आहेत. १२ वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आर्ट बॅकग्राउंड एनडीए परीक्षेस येऊ शकते आणि त्यांच्या क्षमतेनुसार संरक्षण क्षेत्रात प्रवेश करू शकतो. भारतीय सैन्यात प्रवेश मार्ग संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएस) मार्गे आहे. यूपीएससी वर्षातून दोनदा ही सीडीएसई आयोजित करते – फेब्रुवारी आणि ऑगस्ट / सप्टेंबरमध्ये भारतीय सैन्य अकादमी (आयएमए), देहरादून आणि ऑफिसर्स ���्रेनिंग Academy (ओटीए), चेन्नई येथे कॅडेटस दाखल होतात.\nकायदेशीर अभ्यासाची आवड असलेल्यांसाठी कायदा हा एक उत्तम पर्याय आहे. कायद्याचा अभ्यास करण्यास उत्सुक असलेले लोक थेट कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएलएटी) मध्ये प्रवेश घेऊ शकतात. सीएलएटी ही सामान्य कायद्याची प्रवेश परीक्षा आहे ज्याच्या आधारे विद्यार्थी लॉ स्कूलमध्ये आपले स्थान सुरक्षित करू शकतात. ज्या विद्यार्थ्याने कोणत्याही पार्श्वभूमी असलेल्या मान्यताप्राप्त मंडळामधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तो सीएलएटी परीक्षेसाठी अर्ज करू शकतो आणि परीक्षा क्लिअरिंगनंतर मिळालेल्या सीएलएटी स्कोअरनुसार लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकतो.\nकार्यक्रम व्यवस्थापन अभ्यासक्रम :-\nमजबूत नेतृत्वगुण असलेले गुण तसेच उच्च स्तरीय सर्जनशील विचारांचे उमेदवार इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स घेऊ शकतात. १२ वी नंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांना इव्हेंट मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो ज्याच्याकडे अशी पदवी नसलेल्या विद्यार्थ्यांकडे प्रवेश आहे आणि १२ वी नंतर उत्तम करिअरचा पर्याय आहे.\nहे एक करिअर फील्ड आहे जिथे आपली पात्रता आपल्या कौशल्य आणि अनुभवापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. प्रशिक्षण हे सुनिश्चित करते की जे विद्यार्थी अशा प्रमाणपत्रासाठी प्रवेश घेतात त्यांचे सर्व क्षेत्रातील अंतर्दृष्टी असणे आवश्यक आहे. हे त्यांना कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम देशात किंवा परदेशात सहजतेने आयोजित करण्यास सक्षम करते.\nयामध्ये, त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांद्वारे संस्था त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना विशिष्ट कार्यक्रम व्यवस्थापन कंपन्यांमध्ये इंटर्न म्हणून काम करण्यासाठी पुरेसा अनुभव मिळतील याची खात्री करतात. या कोर्सची निवड करणार्‍यांद्वारे दृढ व्यवस्थापन क्षमता, नेतृत्व, संघ प्रेरणा आणि सर्जनशील विचारधारा हे काही आवश्यक गुण आहेत.\nअसे बरेच पालक आहेत ज्यांना अजूनही असे वाटते की दहावीनंतर विज्ञान हे सर्वोत्तम भविष्य आहे आणि बहुतेक वेळा त्यांच्या मुलांना आवड नसलेल्या गोष्टीची निवड करण्यास भाग पाडते. बारावीनंतर आर्ट्समध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्यास विज्ञानाची निवड करायची असेल तर आपण त्याला निराश करू नये, परंतु ज्यांना कलांसाठी जायचे आहे, पालकांनी त्यांना विज्ञानात भाग घेऊ नये. आजकाल आर्ट बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बरीच संधी आहेत आणि जे त्यांच्या आवडीचे अनुसरण करण्यास इच्छुक आहेत त्यांनी पुढे जावे.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\nआयकर निरीक्षक कसे बनायचे \nआयपीएस अधिकारी कसे बनायचे\nआयएएस अधिकारी कसे बनायचे\nआहार तज्ज्ञ कसे बनायचे\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/product/soya-oil-processing-online-training-program/", "date_download": "2021-07-27T11:17:49Z", "digest": "sha1:FLSCZWX63T6V5VBXW5VM42N7WYPDMVLN", "length": 11159, "nlines": 186, "source_domain": "www.chawadi.com", "title": "Soya Oil Processing Online Training Program (Hindi & Marathi) - CHAWADI", "raw_content": "\nसोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतके उत्पादन मिळते . कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.\nदेशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. याशिवाय सोयाबीनपासून सोया तेल तयार करता येते या विषयी माहिती या कोर्सेमध्ये दिली आहे .\nऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.\nया कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.\nमराठी आणि हिंदी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.\nकोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.\nया उद्योगाला जागा किती लागते शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.\nयाप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते तुमची मानसिक स्थिती कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nसोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते प्रकल्प अहवाल म्हणजे काय प्रकल्प अहवाल म्हणजे काय सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.\nकच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.\nजर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.\nलक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.\nहा कोर्स तुम्ही ३०दिवस पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे.\nहा प्रोग्राम कोण करू शकतो \nस्वताचा नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण\nग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी\nबचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी\nहा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल\nतुम्हाला सोया तेल निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.\nएक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/narali-purnima-information-in-marathi/", "date_download": "2021-07-27T11:18:59Z", "digest": "sha1:OV7HFYB4Y3XIKPEDAHEAXBCU62F6YNK2", "length": 19280, "nlines": 86, "source_domain": "www.marathimol.com", "title": "नारळी पौर्णिमा सणाची माहिती Narali Purnima Information In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nNarali Purnima Information In Marathi नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्‍य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.\nनारळी पौर्णिमा कशी साजरी करतात:\nनारळी पौर्णिमा विषयी :\nया सणाबद्दल सुद्धा पहा :-\nसमुद्राला नारळ अर्पण करतात. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा अखंड समुद्रकिनारा लाभलेला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कोळी लोकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन किंवा व्यवसाय हा मासेमारी आहे. ते लोक श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.\nनारळी पौर्णिमेच्या काही दिवस अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे बंद केलेले असते. कारण एक तर तो काळ समुद्रातील माशांचा प्रजननाचा काळ असतो किंवा मग पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात मासेमारीसाठी कोळीबांधव जात नसतात.\nकोळी बांधव त्यांच्या त्या सुट्टीच्या काळात बरेच आपापल्या मूळ गावी गेलेले दिसतात.\nबोटीवरचे खलाशी देखील आपल्या गावी जातात. बरेच कोळी बांधव यादरम्यान देवदर्शन करण्यासाठी गेलेले आपल्याला देखील दिसतात. मात्र नारळी पौर्णिमेचा सण जसा जवळ येउ लागतो, तसे कोळीबांधवांना मासे पकडण्याचे वेध लागते आणि सगळेजण मुंबईला आपल्या कोळीवाड्या मध्ये परततात.\nनारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेश त्या दिवशी परिधान करतात. कमरेला रुमाल अंगात टीशर्ट आणि डोक्याला टोपी. तर स्त्रिया जरीचे कपडे परिधान करून अक्षरश: सोन्याचे पूर्ण दागिने अंगावर परिधान करतात.\nकोळी स्त्रिया कायमचेच सोन्याचे भरपूर दागिने अंगाभर घालत असतात. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे खूप आश्चर्य वाटते. सगळेच कोळी बांधव सायंकाळ -च्या वेळेला समुद्राची पूजा करायला निघतात. दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. सोन्याचा नारळ म्हणजे त्या नारळाला सोनेरी कागदाचे वेस्टन गुंडाळल्या जाते आणि तो नारळ सागराल��� अर्पण केला जातो व समुद्राला गोड नैवेद्य दाखवून गाऱ्हाणं घातला जातो.\nपावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्र हे वरून देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. समुद्राची कृपा कोळी लोकांवर रहावी. म्हणून रीतसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.\nया दिवशी नारळाच्या पदार्थाला महत्त्व असते. देवाला नारळ भाताचा आणि ओल्या नारळाची करंजीचा नैवेद्य अर्पण करतात. नारळी पौर्णिमेला अर्पण करावयाचे. नारळ हे फळ शुभसूचक मानले जाते तसेच ते सर्जन शक्तीचे प्रतीक मानले आहे. यामुळे समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका तर हळूवारपणे सोडा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. त्यामुळे सागरातील येणारे संकट पळून जाईल असा त्यामागचा उद्देश आहे.\nनारळी पौर्णिमा कशी साजरी करतात:\nनारळी पौर्णिमेच्या दिवशी आपत्तीजनक यमलहरींचे आधिक्‍य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे वेगात असतात. वरुण देवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे अपंगत्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते.\nवरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपा आशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते. म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरीचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुण देवतेला चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडळाची शुद्धी होते.\nकोळी लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण असल्यामुळे नारळी पौर्णिमा कोळी वाड्यांमध्ये आजही धुमधडाक्यात साजरी केली जाते. होड्या रंगरंगोटी करून सजवण्यात येतात. दर्या म्हणजेच सागराला आपला मान देण्यासाठी कोळी महिला नैवेद्याच्या तयारीला लागलेले असता���. सोन्याचा नारळ अर्पण करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून त्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त त्या दिवशी केली जाते. तसेच काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका देखील काढले जातात.\nमुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे, विसावा, माहीम, सातपाटी चारकोप, मालवणी, वाशी, सारसोळे इत्यादी ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. कोळी महिलांसह लहान मुले सुद्धा घरात सजावट करताना दिसतात तसेच कोळी लोक किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंग देतात. समुद्राला नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करण्यात गुंतलेल्या असतात. एकूण कोळी वाड्यातील उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र त्या दिवशी पाहायला मिळते. अशा प्रकारे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.\nनारळी पौर्णिमा विषयी :\nनारळीपौर्णिमा ही शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून, त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. श्रीफळ सागराला अर्पण करायचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्या सोन्याचा नारळ ठेवून नाचतात व त्याची आनंद आणि मिरवणूक काढतात.\nहिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे नारळ नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक औषधी गुण देखील आहेत. शरीराचा दाह, उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्या बरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही.\nनारळाचे दूध बळ वाढविते, पाणी लघवी साफ करते, तूप अर्धा अंगावर उपयोगी आहे. केस गळत नाहीत तसेच उचकी थांबते. नारळाची वाटी किंवा जाळून देखील ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नाईट यासारखे त्वचारोग बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणून माडाला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते.\nअशा प्रकारे नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली, आम्हा सोय���े जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो .\n“तुम्हाला आमची माहिती नारळी पौर्णिमा विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”\nया सणाबद्दल सुद्धा पहा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nनागपंचमी हा सण का व कसा साजरा केला जातो \nगौरीपूजन विषयी संपूर्ण माहिती Gauri Pujan In Marathi\nभाऊबीज सणाची संपूर्ण माहिती Bhaubeej Information In Marathi\nगोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती Krishna Janmashtami In Marathi\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/slogans-on-cleanliness-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:55:04Z", "digest": "sha1:ODGSC4WL5PRZWFDR3LGNEEWDIFNDOTJA", "length": 9268, "nlines": 129, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "”स्वच्छता” वर मराठी घोषवाक्य Slogans On Cleanliness In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nSlogans On Cleanliness In Marathi स्वच्छता हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि स्वतःच याचा एक विशाल अर्थ आहे. निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगून प्रत्येकाने खरोखरच निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आयुष्यभर स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. स्वच्छता, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी खरोखरच एक अमूर्त अवस्था आहे.\nनिरोगी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे आणि ते कायम राखणे आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे केवळ शरीराच्या स्वच्छतेबद्दलच नव्हे तर याचा अर्थ सर्वत्र स्वच्छता (शरीर, मन, आत्मा, घर, आजूबाजूचे वातावरण, नदी, आणि संपूर्ण ग्रहाची स्वच्छता) होय.\n”स्वच्छता” माणसाचे आत्मदर्शन घडविते.\nस्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,\nदेईल सामाजिक आरोग्याला गती.\nस्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,\nआरोग्य आपले निरोगी बनवू.\nधरती, पाणी, हवा, ठेवा साफ,\nनाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ.\nस्वच्छ घर स्वच्छ आंगण,\nसुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.\nतर दिसेल स्वच्छ सृष्टी.\nकचरा कुंडीचा वापर करू,\nसुंदर परिसर निर्माण करू.\n���ुढील पिढीसाठी चांगली देन,\nमाझा परिसर स्वच्छ ठेवेन.\nथोडी तरी ठेवा जाण,\nसार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.\nआपलं शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असणे.\nतर सर्व गुन्हे माफ.\nगटार असेल पास तर,\nनाही होणार व्याधी पोटाची.\nस्वच्छ घर, सुंदर परिसर,\nगावकरी मिळुन एक काम करू,\nखरी प्रतिष्ठा येईल तेथे.\nहे सुद्धा जरूर वाचा.\nशिक्षक दिन वर घोषवाक्य\nस्वातंत्र्य दिन वर घोषवाक्य\nस्वातंत्र्य सेनानी चे घोषवाक्य\nमराठी भाषा वर घोषवाक्य\nपाणी वाचवा वर घोषवाक्य\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\n” मुलगी वाचवा ” वर मराठी घोषवाक्य Save Girl Slogans In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/462", "date_download": "2021-07-27T12:38:44Z", "digest": "sha1:JIB6PGFALZDRCZYRQUXFGEIXWUMLDHXY", "length": 8860, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "या आहेत सर्वात भाग्यवान राशी अक्षयतृतीयेपासुन पुढील 12 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / या आहेत सर्वात भाग्यवान राशी अक्षयतृतीयेपासुन पुढील 12 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब.\nया आहेत सर्वात भाग्यवान राशी अक्षयतृतीयेपासुन पुढील 12 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब.\nनमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे.\nया आहेत सर्वात भाग्यवान राशी अक्षय तृतीया पासून पुढील बारा वर्षे खूप जोरात असे त्यांचे नशीब.\nपहिली राशी आहे मेष:-मेष राशीसाठी अक्षय तृतीया अतिशय शुभ ठरणार आहे. आपल्या जीवनात आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. कृतीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे.\nकार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे क्षेत्र आपल्यासाठी खुले होणार आहेत वैवाह���क जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत मनावर असणारा मानसिक ताण-तणाव दूर होणार आणि परिवारिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने धनप्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे\nयानंतर आहे वृषभ राशि सूर्याचे आपल्या राशीत होणारे गोचर आपला भाग्योदय घडून आणणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून धनात आणखी भर पडणार आहे माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार असून धन प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे.\nयानंतर आहे कर्क राशी आपल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे.काळात विशेष लाभ प्राप्त करण्याची संपूर्ण संभावना आहे त्या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक लाभकारी ठरणार असून पुढे चालून आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील या काळात नोकरी अधिकारीवर्ग आपल्यावर प्रसन्न असेल.मानसन्मान यामध्ये वृद्धी होणार आहे प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील\nसिंह राशि साठी विशेष लाभदायी ठरणार असून करिअरमध्ये प्रगती घेणार आहे.कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याची शक्यता आहे वरिष्ठांशी आपले संबंध मधुर मधुर बनतील या काळात व्यवसायात आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी येणारा काळात यशस्वी ठरणार आहे.\nयानंतर आहे कन्या राशि सूर्याचे वृषभ राशीत होणारे राशी परिवर्तन कन्या राशि साठी विशेष लाभ होणार असून उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भौतिक सुख समृद्धीचा प्रगतीबरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.\nPrevious संसर्ग विना जगायचे असेल तर चहाऐवजी घ्या हा काढा संसर्ग होणार नाही प्रतिकारशक्ती १० पट.\nNext पुरुषांनी रात्री झोपण्या अगोदर चार लवंग खा, फायदे एकूण थक्क व्हाल.\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकोमट पाण्यात हा 1 चमचा टाकून प्या..कितीही जुनाट गुढगेदुखी, टाचदुखी कायमची बंद\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 ��रगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-07-27T12:24:32Z", "digest": "sha1:BZ2UQTRVZR22WUW5NHVQFZHNZDEUNHG4", "length": 12797, "nlines": 75, "source_domain": "desimarathi.com", "title": "आरोग्य Archives - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nनमस्कार, काळा चहा किंवा कॉफीचं पाणी वापरा-दोन दिवसांतून एकदा ब्लॅक टी किंवा कॉफीच्या पाण्यानं केस धुतल्यामुळे केसांचा रंग काळा होतो. नारळाचं तेल, लिंबाचा रस आणि कडीपत्त्याच्या पानाचा वापर-नारळाच्या तेलामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि कडीपत्त्याची पान टाका. हे मिश्रण गरम करा. कडीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळ करायच्या …\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nपोटाला चोळा फक्त हे तेल अतिरिक्त चरबी मेणासारखे वितळून जाणार. खूपचं जणं चरबीच्या गाठी घालवण्यासाठी दवाखान्यात जाऊन खूपच महागडे औषध घेतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डायट करतात, जीमला जातात, व्यायाम करतात तरीही पोटाची चरबी कमी होत नाही. फक्त सात दिवसातच चरबीची गाठ गायब करणारे हे तेल आहे 72 हजार नसा …\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nआज आम्ही आपल्याला अशे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ,ज्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या,पिंपल्स, काळे डाग लगेच गायब होतील.बाजारात तर यासाठी अनेक क्रीम वगैरे भेटतात ,पण २-३ दिवस गेले की पुन्हा आपली त्वचा आधी सारखीच होऊन जाते.परंतु जर आपण आम्ही संगीतलेला घरगुती उपाय केला तर आपल्या चेहऱ्यावरील डाग तर जातीलच सोबत …\nया झाडाचा एक तुकडा घेऊन या आणि मिळवा सांधेदुखी, घुडगे दुखी आणि थकवेपासून मुक्ती…\nआयुर्वेद या शास्रामध्ये उल्लेख केलेल्या अशा अनेक वनस्पती आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील असंख्य ���से रोग बरे करु शकतो.अशाच एका वनस्पती पैकी एक वनस्पती आपण आज बघणार आहोत.या वनस्पती द्वारे आपल्या शरीराला अनेक घटक मिळतातच पण त्यासोबतच आपल्या शरीरातील मल देखील निघून जातो. या वनस्पती च्या वापराने सांधेदुखी, अंगावर …\nचेहऱ्यावरील वांग किंवा काळे डाग घालण्यासाठी करा हे उपाय…\nप्रत्येकाला एक सुंदर त्वचा मिळवायची असते, परंतु व्यस्त जीवन, तणाव आणि प्रदूषणामुळे लोक आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. यातील एक म्हणजे पिगमिमेंटेशन. पिगमेंटेशनमुळे आपल्या चेहऱ्यावर काळसर किंवा लालसर डाग दिसतात. ज्यामुळे आपल्या चेहर्‍याचे सौंदर्य कमी होते. या समस्येचे कारण हार्मोन्समधील असंतुलन, उन्हात जास्त वेळ …\nआठवड्यातून करून बघा एकदा हा उपाय, चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग होतील 2 दिवसात गायब..\nजर आपल्याला चेहऱ्यावर डाग कोणतेही केमिकल फेसवॉश न वापरता काढयचे असतील किंवा नैसर्गिक चमक हवी असेल, तसेच निर्जीव त्वचा, मुरुम, सनबर्न, मुरुमांचे डाग आणि त्वचेवरील तेलकटपणा घालायचे असतील तर आठवड्यातून फक्त एकदा हा पेस्ट लावा आणि त्वचेच्या सर्व रोगांपासून मुक्ती मिळवा.. हा पेस्ट बनवण्यासाठी लागणारी सामग्री :- १) चारोळी २)गुलाब …\nएका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या घरगुती सोपे उपाय..\nसध्या वर्षभराच्या लॉकडाऊन मुळे खुप लोकांच्या पोटावर चरबी तैयार झाली आहे,पोटावरील चरबी ही शरीरासाठी घातक असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे चरबी वाढते परंतु काही खास सवयी अश्या आहेत, ज्याचा अवलंब केल्याने आपण कोणत्याही आहाराशिवाय पोटाची चरबी कमी करू शकतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण वर्कआउट करणे आणि आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. …\nपातळ भुव्यांमुळे आहत परेशान,लावून बघा याचे 2 थेंब,लगेच येतील काळी जाड भुवया ..\nआपला चेहरा डल दिसेल की ब्राईट दिसेल हे आपल्या डोळ्यांवर अवलंबून असते. होय, जर एखाद्याचे भुवया पातळ असेल तर डोळे जाड दिसतात आणि मग यामुळे चेहरा कितीही आकर्षक असला तरी सर्व आकर्षण वाया जाते. डोळे सुंदर दिसण्यात भुवया खुप मोठी भूमिका निभावतात. जर तुमचे भुवळे खूप पातळ किंवा बारीक असतील …\n100% खात्रीशीर, फक्त 5 रुपयाचा सोडा आणि मोस,चामखीळ सुकून गळून पडेल, मोस,चामखीळ घालवण्यासाठी परवडणारा उपाय..\nनमस्कार, मोस नाहीसे करण्य��साठी अत्यंत सोपे साधे ६ उपाय १.सफरचंदचं व्हिनेगर-मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू …\nदिवसभरात फक्त एकदा प्या हे पाणी जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. सोबतच वाढलेले वजन देखील कमी होईल.\nदिवसभरात फक्त एकदा प्या हे पाणी जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. गॅस, अपचन, करपट ढेकर कायमचे बंद होतील. सोबतच वाढलेले वजन देखील कमी होईल. सध्या आपण सर्वजण घेत असलेल्या आहारामुळे पित्त, अपचन, गॅसेस ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचा आहार हा खूप कमी असूनही वजन मात्र वाढत …\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrailer.com/control-and-management-of-mealy-bug-on-custard-apple/", "date_download": "2021-07-27T12:32:23Z", "digest": "sha1:4CLJIAR35PW3DSGXCUHIC4NVCMB22HXN", "length": 16033, "nlines": 141, "source_domain": "marathitrailer.com", "title": "control and management of Mealy Bug on custard apple", "raw_content": "\nफळ-पिकांना लागणाऱ्या mealy bug (पिठ्या ढेकुण) या रोगाचं नियंत्रण कसं करावं. हे बहुतांशी सीताफळ (custard apple) बाग लागवड करणा-या शेतक-यांना भेडसवणारा प्रश्न आहे. कारण हा पिठ्या ढेकुण झाडांच्या कोवळ्या फांद्या, नुकत्याच फुटलेल्या कळ्या आणि कोवळी फळे यांच्यातील रस शोषूण घेतात. पिठ्या ढेकूण ही किड सिताफळाच्या पिकांना उद्ध्वस्त करते. त्यामुळे पिठ्या ढेकणाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आज सरकार मोठ्या प्रमाणात फळबागांना प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी पांडुरंग फुंडकर फळबाग योजना देखील चालू केली आहे. आज फक्त अन्नधान्यासाठी शेती करायची नसते तर ती आता फळबागांसाठी देखील करायची आहेत. पांडुरंग फुंडकर फळबाग योजना ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे, फळबाग लागवडीमुळे काही ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होते.\nपिठ्या ढेकूण किड असते कशी (Pithya Dhekun Kid aste kashi\nपिठ्या ढेकूण किडीला मिलिबग (Mealy Bug) असं इंग्रजीत म्हटलं जातं. ही किड झाडाच्या सालीखाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत चिकटून राहते. फटीत राहिल्यावर ती चिवट पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये अंडी घालते. पिठ्या ढेकूण किड इतकी चिवट असते की पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही पांढुरक्या रंगाचं आवरण असतं. त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी (kitaknashkachi favarani) अंड्यापर्यंत किंवा किडीच्या शरीरापर्यंत पोहोचत नाही.\nप्रौढावस्थेत पिठ्या ढेकूण किडीच्या (Mealy Bug) मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असते. तर, रंग पांढरट लालसर असतो. या किडीची डोके आणि पोट वेगवेगळे नसतात.\nएक मादी जवळपास ६०० अंडी घालू शकते. वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती या अंडी वाढतात. ही अंडी अंडाकृती असतात तर नारंगी रंगाची छटा असते. इंटिग्रेटेड फार्मिंग (एकात्मिक शेती) पद्धतीतही पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. Integrated farming (Ekatmik Sheti) मध्ये पिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते.\nशेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे- महाडिबिटीचा अर्ज कसा करावा\nअंड्याची वाढ झाली की सरपटणारी नारंगी-विटकरी लाल रंगाची पिल्लं बाहेर पडतात. ही पिल्लं संपूर्ण झाडावर पसरून फळे आणि कोवळ्या फांद्यावर बसतात. अंड्यातून पिल्ल बाहेर आलेली असताना त्यांच्यावर पांढऱ्या रंगाचा मेणचट पदार्थ नसतो. त्यामुळे किटनाशकाची फवारणी यशस्वी ठरते. मात्र, किडीची वाढ झाली की फवारणी फारशी यशस्वी ठरत नाही. एका किडीला पूर्ण तयार व्हायला ३० दिवस लागतात. एका वर्षात १२ ते १५ पिढ्या पूर्ण होऊ शकतात.\nपिठ्या ढेकूण किडीची पिल्ले पानांतील, कोवळ्या फांद्यातील आणि कोवळी फळांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांचा, फळांचा आकार बिघडतो आणि त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर होतो.\nपिठ्या ढेकूण (Mealy Bug) किडींचा प्रादुर्भाव झाल्या, पानांची वाढ खुंटते आणि फळांची वाढ वेडीवाकडी होती. या किडीच्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडत असतो. या पदार्थावर बुरशी चढते. त्यामुळे फळांवर किंवा पानांवर काळे डाग पडतात.\nपिठ्या ढेकूण (Mealy Bug) किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जमिनीची खोलवर नांगरणी करावी लागते. जमिनीची उन्हात ��ूप होऊ द्यावी. यामुळे जमिनीतील किडींच्या अवस्था नष्ट होतात.\nपिठ्या ढेकून चिकट पट्ट्यांना चिकटून मरतात, त्यामुळे ढेकणं झाडावर चढू नयेत म्हणून १५ ते २० से.मी रुंदीची प्लास्टिक पट्टी ग्रीस लावून खोडावार बांधल्यास उपयोगी ठरेल.\nभेंडी, कपाशीसारख्या पिकांवर ही कीड मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे बाग व बागेभोवलताली अशी पिके घेऊ नयेत. शिवाय, आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवावा.\npithya dhekun medicines bajarat upalabhd ahet. पिठ्या ढेकूण नियंत्रण औषध बाजारात उपलब्ध आहेत.\nMahaDBT login वैयक्तिक माहिती भरणे\nPrevious articleMahadbtmahait प्रत्यक्ष सुविधेसाठी अर्ज करणे…\nNext articleZee Marathi च्या जुन्या मालिका आजही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस\nIFFCO कडून नॅनो UREA लाँच\nUREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार... एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...\n१) शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) म्हणजे काय Farmer Producer Company : काही शेतक-यांनी एकत्रित येऊन अनेक शेतक-यांच्या हितासाठी चालू...\nकापुराचे झाड आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे... Camphor tree : काय कापराचे झाड, कसं शक्य आहे Camphor tree : काय कापराचे झाड, कसं शक्य आहे कापूर तर तुळशीपासून बनवतात...\nIFFCO कडून नॅनो UREA लाँच\nUREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार... एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...\nSocial Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….\nSocial Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो...\nSalary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…\nSalary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी...\nBmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…\nBmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी...\nबलात्काऱ्याला होणार मृत्यदंडाची शिक्षा, सरकारने आणलेला शक्ती कायदा नक्की आहे कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_(%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6)", "date_download": "2021-07-27T12:35:50Z", "digest": "sha1:KXGQT63MQG5QSFU2W4GQUJVYHCBJLDDO", "length": 3372, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पित्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(पित्त (आयुर्वेद) या पानावरून पुनर्निर्देशित)\nपित्त हि आयुर्वेदात वर्णन केलेली एक संकल्पना आहे. शरीरातील पचन / रूपांतरण करणाऱ्या घटकास पित्त असे म्हणतात आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष.\nपित्ताची निर्मिती जल आणि अग्नी या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. संतुलित पित्ताने नेतृत्त्व गुण (leadership characteristics) विकसित होतात.\nअती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ इत्यादी त्रास होतात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०२१ रोजी ०८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5598", "date_download": "2021-07-27T12:58:32Z", "digest": "sha1:3EP274JVNXSMMMASTQIH2QLN34H5FE6B", "length": 18759, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "पुसद तालुका सात ते दहा दिवस लॉकडाऊन करा ; तिन्ही आमदारांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nपुसद तालुका सात ते दहा दिवस लॉकडाऊन करा ; तिन्ही आमदारांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.\nपुसद तालुका सात ते दहा दिवस लॉकडाऊन करा ; तिन्ही आमदारांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nतालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनता शासनाचे नियम काटेकोरपणे पाळत नसल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे विधानसभा सदस्य आमदार इंद्रनीलभाऊ नाईक , विधान परिषद सदस्य आ. निलयभाऊ नाईक , विधान परिषद सदस्य आ. डॉ. वजाहतजी मिर्झा या तीनही आमदारांनी जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांच्याकडे मागणी केली आहे. सदर मागणी मान्य करून पुसद मध्ये कडकडीत बंद (संचारबंदी) लागु करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.\nपुसद शहरातील मार्केटमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत असुन बहुतांश जनतेच्या तोंडावर मास्क नसल्याचे आढळून आले, दुकानावर , बँकेत , बाजारपेठेमध्ये सोशल डीस्टँशींग चा चांगलाच फज्जा उडाल्याचे चित्र निरदर्शनास आले आहे. परिणामी संक्रमण वाढीचा धोका जास्त असल्यामुळे पुसद तालुक्यात व शहरात तीन दिवस अगोदर पूर्वसुचना देऊन सात ते दहा दिवसासाठी संपुर्ण लोकडाऊन लावण्याची परवानगी बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.\nPrevious: आज १० कोरोनाबाधित रुग्णांची भर ; तर ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ आठ जणांना सुट्टी\nNext: महागाव शहरातील कोरोनामुक्त झालेल्या दोन तरुणांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्र��� तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,033)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-27T12:42:34Z", "digest": "sha1:EH5CVXTY3EQGQRJE2DGCQDDGANJJYXUU", "length": 3287, "nlines": 81, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "जमीन डेटाबेस | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nसर्व इतर जनगणना जमीन डेटाबेस जिल्हा प्रोफाइल नागरिकांची सनद\nक्षमस्व, आपल्या मापदंडाशी एकही पोस्ट जुळत नाही.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/under-no-circumstances-will-the-public-sector-be-allowed-to-sell-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-27T11:08:25Z", "digest": "sha1:4DWAA32OVZIZVDA6ASGYGDI4X5B4DO4K", "length": 10250, "nlines": 121, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही”", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\n“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही”\n“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही”\nBy टीम थोडक्यात On फेब्रुवारी 4, 2021 5:08 pm\nमुंबई | केंद्र सरकार सरकरी कंपन्यांचं खासगीकरण करणार असल्याचं कंपन्यांना वाटत असल्यामुळं शेअर मार्केट वर गेेले आहे. मात्र, केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.\nकोरोना काळात शेअर मार्केट खेळण्यासारखं झालं होतं. मात्र आता ते सावरलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.\nकेंद्र सरकारने कोरोनानंतर आपलं पहिलं बजेट सादर केलं आहे. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहिली तर केंद्राच्या तिजोरीत 19,76,424 लाख कोटी रुपये आहेत. सेन्सेक्स वाढल्याने अनेकांना सरकारने चांगलं बजेट मांडलंय असं वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळी असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, कोरोना काळात आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते. तसंच लॉकडाऊनमुळे ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावं लागत आहे. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी केंद्र सराकारवर केली आहे.\n‘पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाच घेतला पाहिजे…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे…\nस्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ वक्तव्य केलं- अजित पवार\nनवरा दलित आहे म्हणून आई-वडिलांनी गरोदर मुलीसोबतच केलं हे धक्कादायक कृत्य\n; मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून फेरीवाल्यांकडून फाडल्या जातायेत पावत्या\nअमित शहांचे पूत्र कुठल्या आधारावर BCCI चे सचिव झाले\n; अजित पवार म्हणतात…\n‘KGF Chapter 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा’, चाहत्याचं पतंप्रधानांना पत्र\n“लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला”\n‘पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाच घेतला पाहिजे की…’; शरद पवारांनी…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का…\n‘पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाच घेतला पाहिजे की…’; शरद पवारांनी केलेल्या त्या आव्हानावर फडणवीसांची प्रतिक्रिया\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-6125.html", "date_download": "2021-07-27T12:51:57Z", "digest": "sha1:VDQ7CTTTNXSMMP6OF6FQRI3SGAKCMMQR", "length": 16582, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुरगाणा बलात्कार प्रकरणी 15 कर्मचार्‍यांचे निलंबन मागे | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नॅक ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क\nसोज्वळ सासूबाईंचा बोल्ड लुक; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नॅक ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क\nसोज्वळ सासूबाईंचा बोल्ड लुक; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\nसोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nसुरगाणा बलात्कार प्रकरणी 15 कर्मचार्‍यांचे निलंबन मागे\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी; या लिंकवर करा क्लिक\nपूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता\nGold Price Today: सोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nसुरगाणा बलात्कार प्रकरणी 15 कर्मचार्‍यांचे निलंबन मागे\n31 डिसेंबरनाशिक येथील सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी पळसण आश्रमशाळेच्या 16 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं होतं पण यातील 15 कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्यात आलंय. अधिक्षक आणि मुख्याध्यापकांवरील कारवाई कायम आहे. पण मुळात रेक्टरसारखी पदं रिक्त असताना या रोजंदारीवरच्या कर्मचार्‍यांवर अचानक का बडगा उगारला जातोय असा सवाल उपस्थित केलाय. गेल्या रविवारी या आश्रमशाळेत 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची खळबळजणक घटना घडल���. याप्रकरणी सहाही आरोपींना अटक करण्यात आलीय. याप्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दररोज विशेष पथकाकडून आश्रमशाळेची तपासणी केली जाणार आहे.\nनाशिक येथील सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी पळसण आश्रमशाळेच्या 16 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं होतं पण यातील 15 कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्यात आलंय. अधिक्षक आणि मुख्याध्यापकांवरील कारवाई कायम आहे. पण मुळात रेक्टरसारखी पदं रिक्त असताना या रोजंदारीवरच्या कर्मचार्‍यांवर अचानक का बडगा उगारला जातोय असा सवाल उपस्थित केलाय. गेल्या रविवारी या आश्रमशाळेत 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची खळबळजणक घटना घडली. याप्रकरणी सहाही आरोपींना अटक करण्यात आलीय. याप्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दररोज विशेष पथकाकडून आश्रमशाळेची तपासणी केली जाणार आहे.\nग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नॅक ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क\nसोज्वळ सासूबाईंचा बोल्ड लुक; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/bakri-eid-2021-mehandi-designs-get-your-hands-on-this-beautiful-and-simple-mehndi-design-for-the-special-day-of-bakri-eid-270029.html", "date_download": "2021-07-27T11:03:32Z", "digest": "sha1:CR4BSHCEYX4EY4B76EFSDTREKJSR5GPM", "length": 32770, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Bakri Eid 2021 Mehandi Designs: बकरी ईद च्या खास दिवसासाठी हातावर काढा 'या' सुंदर आणि सोप्या मेहंदी डिझाईन | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्र���केटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा\nमंगळवार, जुलै 27, 2021\nTokyo Olympics 2020: महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे; आयोजकांच्या चिंता वाढल्या\nIND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nMNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nTokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत, मुख्यमंत्री स्वत: स्वागतासाठी विमानतळावर हजर (Watch Video)\nअजिंक्य देव ते संजय नार्वेकर या 4 बड्या मराठी कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागम; रसिकांसाठी पर्वणी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nउद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार काय म्हणाले पाहा\nMaharashtra: आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर मनसेची जोरदार तयारी\nTokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत (Watch Video)\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजाती��� विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nPornography Racket Case: Raj Kundra आणि Ryan Thorpe ला मुंबईत कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nUddhav Thackeray Birthday Special: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल B S Koshyari यांच्याकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nMNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nBS Yediyurappa's Supporter Commits Suicide: बीएस येडीयुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्री पदाचा राजीमामा दिल्याच्या नैराश्येतून कृत्य\nAssam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना\n7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार एक चांगली बातमी\nUttar Pradesh: महिलेचे नाक कापले, आर्थिक वादातून आरोपीचे कृत्य\nCM Udhhav Thackarey Birthday: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा\nVijay Mallya Bankrupt: विजय माल्या इंग्लंडच्या कोर्टाकडून दिवाळखोर जाहीर\nTokyo Olympics 2020: महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे; आयोजकांच्या चिंता वाढल्या\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युज���्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nTokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत, मुख्यमंत्री स्वत: स्वागतासाठी विमानतळावर हजर (Watch Video)\nTokyo Olympics 2020: भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने जर्मनीच्या नॅडिन पेझला केले पराभूत, ठरली उपांत्य फेरीसाठी पात्र\nअजिंक्य देव ते संजय नार्वेकर या 4 बड्या मराठी कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागम; रसिकांसाठी पर्वणी\nRaj Kundra Pornography Case: राज कुंद्राच्या कोठडीचा आज शेवटचा दिवस, अजून वाढणार का कोठडी याकडे लागलयं सर्वांचं लक्ष\nRaj Kundra Pornography Case: अजून तपास बाकी असल्याने गुन्हे शाखेकडून राज कुंद्राची कोठडी वाढवण्याची मागणी\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nAngarki Sankashti Chaturthi July 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी आज; चतुर्थीचं व्रत करणार्‍यांनी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा\nMumbai Siddhivinayak Ganpati Live Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nUddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्���ी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा\nAngarki Sankashti Chaturthi: श्री सिद्धिविनायक गणपती दर्शन आणि पूजा भक्तांसाठी थेट लाइव्ह\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nBakri Eid 2021 Mehandi Designs: बकरी ईद च्या खास दिवसासाठी हातावर काढा 'या' सुंदर आणि सोप्या मेहंदी डिझाईन\nया दिवशी नवीन कपडे घातले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे अप्रतिम पदार्थ बनवले जातात. हा उत्सव साजरा करण्यासाठी महिला त्यांच्या हातावर मेहंदी काढतात.\nउद्या (21 जुलै 2021) ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद चा सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. मुस्लीम समाजातील पुरुष, महिला आणि मुले मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. या दिवशी बकरयाचा बळी दिला जातो आणि त्याला तीन भागात विभागले जाते. या दिवशी नवीन कपडे घातले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे अप्रतिम पदार्थ बनवले जातात. हा उत्सव साजरा करण्यासाठी महिला त्यांच्या हातावर मेहंदी काढतात.केवळ इस्लामच नाही तर सर्व धर्मातील स्त्रिया आपले विशेष सण साजरे करण्यासाठी त्यांच्या हात पायांवर मेहंदी काढतात. (Hari Raya Haji 2021 Wishes: ईद अल-अजहा निमित्ताने Messages, Greetings, Quotesद्वारा द्या Selamat Hari Raya Aidiladha च्या द्या शुभेच्छा)\nआता बकरी ईद अवघ्या काही तासांवर आली आहे तर मग या खास दिवसासाठी तुम्ही ही तुमच्या हातावर मेहंदी काढण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी ईद च्या दिवशी काढता येतील अशा काही सोप्या सुंदर अशा मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूयात.\nबकरी ईद स्पेशल फ्रंट हैंड मेहंदी\nबकरी ईद स्पेशल मेहंदी\nबकरी ईद स्पेशल चाँद मेहंदी\nफ्लोरल अरेबिक मेहंदी डिझाइन\nइस्लामच्या पाच कर्तव्यात समाविष्ट असलेल्या हज यात्रेच्या समाप्तीच्या आनंदात ईद-उल-जुहा अर्थात बकरी ईदचा सण साजरा केला जातो. याला बडी ईद असेही म्हणतात आणि इस्लाममध्ये त्याचे खुप महत्त्व सांगितले गेले आहे.\nChandra Shekhar Azad Jayanti 2021 Quotes: चंद्रशेखर आजाद यांच्या 115 व्या जयंती निमित्त त्यांचे 'हे' क्रांतिकारी विचार मनात निर्माण करतील देशभक्तीची भावना\nBakrid Mubarak Images 2021: बकरी ईद निमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपले परिवार, नातेवाईक आणि मित्रांना द्या खास शुभेच्छा\nHappy Bakrid Mubarak Wishes: 'बकरी ईद'च्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना खास Greetings, Messages, WhatsApp Status शेअर करून द्या 'ईद-उल-अजहा'च्या शुभेच्छा\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात ‘आनंद आहे शरद पवार म्हणतात ‘आनंद आहे’; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nMNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nBS Yediyurappa’s Supporter Commits Suicide: बीएस येडीयुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्री पदाचा राजीमामा दिल्याच्या नैराश्येतून कृत्य\nAssam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना\nTokyo Olympics 2020: महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे; आयोजकांच्या चिंता वाढल्या\nIND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भ��रतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nPornography Racket Case: Raj Kundra आणि Ryan Thorpe ला मुंबईत कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nAngarki Sankashti Chaturthi July 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी आज; चतुर्थीचं व्रत करणार्‍यांनी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-immediate-start-of-online-learners-driving-license-facility-modhve-229685/", "date_download": "2021-07-27T12:43:49Z", "digest": "sha1:JJN746MXJ4IA3D2VCK5SRURBNXFFZZ3B", "length": 8965, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News: ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ वाहनचालक परवाना सुविधा तात्काळ सुरू करा - मोढवे Pimpri News: Immediate start of online learner's driving license facility - Modhve", "raw_content": "\nPimpri News: ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ वाहनचालक परवाना सुविधा तात्काळ सुरू करा – मोढवे\nPimpri News: ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ वाहनचालक परवाना सुविधा तात्काळ सुरू करा – मोढवे\nएमपीसी न्यूज – कोरोना काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात होणारी गर्दी पाहता ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ वाहनचालक परवाना मिळवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी भाजप वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे – पाटील यांनी केली आहे.\nयाबाबत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नवशिक्या वाहनचालकांना प्रादेशिक ���रिवहन कार्यालयात (आरटीओ) न जाता लर्निंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचे आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तालयाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. मात्र, पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तशी सुविधा अद्याप उपलब्ध करुन दिलेली नाही.\nपिंपरी-चिंचवड आणि परिसरात सुमारे 25 लाख लोकसंख्या आहे. शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याप्रमाणात शिकाऊ वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी नागरिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’ कार्यालयात ऑनलाईन कामकाजावर भर देण्यात यावा. ‘ई- साइन’ सुविधेच्या मदतीने नागरिकांना पुर्णत: ऑनलाईन प्रक्रिया करता येते. त्याचप्रमाणे ‘लर्निंग लायसन्स’ची चाचणीही घरी बसून देता येणार आहे.\nपरिवहन आयुक्तालयाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला परिवहन पोर्टलमध्ये दुरूस्ती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता लर्निंग लायसन्सची चाचणी आधार क्रमांकाशी जोडली जात आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यवाही झालेली दिसत नाही, असेही मोढवे यांनी म्हटले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nKasarwadi News : एड्यू विहानचे पुण्यात पदार्पण, पिंपरी चिंचवडच्या दोन शाळांची निवड\nPune News : भारतात कर्करोगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ; डॉक्टरांनी कर्करोगाच्या वाढत्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली\nDelhi News : तृतीयपंथीय व्यक्तीसाठी केंद्र सरकारतर्फे ‘निवारा घरे’\nPune News : घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाही दुसऱ्या लग्नाची घाई महिलेला महागात पडली\nChinchwad Crime News : फोर्स मोटर्स कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची दीड लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : रेकी करून ज्वेलर्स शॉप, बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीच्या पाच सदस्यांना अटक; 12 लाखांचा मुद्देमाल…\nWarje Crime News : डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकास अटक\nPimpri News: गतवर्षीपेक्षा पवना धरणात दुप्पट पाणीसाठा\nPune News : उद्दाम आमदार भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करा; माधुरी मिसाळ आक्रमक\nPune Crime News : पाच लाखाच्या बदल्यात 25 लाख वसूल; तरीही 85 लाखाची मागणी, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल\nPimpri Crime News: कामगारांना वेळेत आणि किमान दराने वेतन ��� दिल्याने ‘गुरुजी’चा ठेका रद्द\nPimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद\nPimpri News: पे-अँड पार्किंग योजनेची पठाणी वसुली बंद करा – मारुती भापकर\nPimpri News : धरण परिसरातील पावसाचा जोर ओसरला; 24 तासात 2.58 टक्के धरणात पाणीसाठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2021-07-27T12:00:03Z", "digest": "sha1:YQM7SCDX3JJF7I4YNVCFHBXQ6V2GJRFG", "length": 4937, "nlines": 89, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "पर्यटन स्थळे | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nफिल्टर: सर्व अन्य अॅडवेन्चर ऐतिहासिक धार्मिक नैसर्गिक/मोहक सौंदर्य मनोरंजक\nलोकमान्य टिळकांचा जन्मस्थान (बाळ गंगाधर टिळक, 23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1 9 20). लोकमान्य टिळक हे एक पत्रकार,…\nदिशानिर्देश फेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nथिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१०…\nदिशानिर्देश फेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nगणपतीपुळे मुख्यतः भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक किनारे आहेत. समुद्रकिनारे…\nदिशानिर्देश फेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/jo-biden/", "date_download": "2021-07-27T10:43:36Z", "digest": "sha1:IFLHY74UH7UXN2I2FBMFLWKV6P2KCLVK", "length": 4372, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "jo biden | रयतनामा", "raw_content": "\nजो बिडेन यांच्या विजयाचे जगभरात स्वागत\nदिल्ली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय युती नाकारल्याच्या चार वर्षानंतर वातावरण बदल, कोरोनाव्हायरस आणि इतर समस्यांवरील सहचे अध्यक्ष म्हणून जो बिडेन यांच्या विजयाचे जागतिक नेत्यांनी...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/wrd-maharashtra-recruitment-2021-2/", "date_download": "2021-07-27T12:08:52Z", "digest": "sha1:VZPLHON7KCEOZPVSRCVWS2OHP2657BTI", "length": 5881, "nlines": 111, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(आज शेवटची तारीख) जलसंपदा विभाग अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (आज शेवटची तारीख) जलसंपदा विभाग अंतर्गत भरती.\n(आज शेवटची तारीख) जलसंपदा विभाग अंतर्गत भरती.\nWRD Maharashtra Recruitment 2021: जलसंपदा विभाग अंतर्गत 11 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nगुण नियंत्रण अभियंता – 11\nस्थापत्य अभियांत्रिकी पदवी / पदविका धारण करणारा सेवानिवृत्त शाखा अभियंता /उपअभियंता\n65 वर्षापेक्षा अधिक नसावी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nअधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण नागपूर, वैनगंगानगर अजनी नागपूर – 440003\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 एप्रिल 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleRITES: राइट्स लिमिटेड अंतर्गत 146 पदांसाठी भरती.\nNext articleTISS – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nअकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून अर्ज सुरु.\nकॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे भरती. (०५ ऑगस्ट)\n(आज शेवटची तारीख) सांगली-मिराज आणि कुपवाड महानगरपालिका येथे भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.politicsbite.com/2021/03/blog-post.html", "date_download": "2021-07-27T12:22:44Z", "digest": "sha1:3SGQYUJUVQM6L76V2MQJHFIOAREB4HWS", "length": 10962, "nlines": 83, "source_domain": "www.politicsbite.com", "title": "वैदर्भीय राजकारणातील वाढता दबाव 'बंजारा'", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.\nमुख्यपृष्ठविश्लेषणवैदर्भीय राजकारणातील वाढता दबाव 'बंजारा'\nवैदर्भीय राजकारणातील वाढता दबाव 'बंजारा'\nसंजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.\nसंजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. तेव्हापासून आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तयार व्हायला लागली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.त्यामुळे येथे शिवसेनेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कुणीच नाकारणार नाही.\nयवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या तत्कालीन ग्रुह मंत्री माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान देत दारव्हा मतदारसंघातून 2004 मध्ये ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.\n2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा ���ंत्री संजय देशमुख यांचा देखील पराभव केला.\nराठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधत राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा देखील पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी राठोड विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागणे निश्चित मानले जात होते. त्या अनुषंगाने संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री झाले होते.यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री देखील होते.\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मात्र वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचे समजते आहे.\nवनमंत्री पदासाठी संजय रायमुलकर हे देखील इच्छूक असल्याचे समजले असून ते सलग तिसऱ्यांदा शिवसेना आमदार म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडूण आले आहेत. विदर्भातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जातं.\nत्यांच्यासह अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून विधानपरिषदेवर असलेले गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे आमदार देखिल मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.\nदिग्रस मतदार संघ कायम बंजाराबहुल भाग आहे. बंजारा मतं ही मतदारसंघात निर्णायक समजली जातात. हा वर्ग ज्या उमेदवाराकडे जाईल, त्याचा विजय निश्चित समजला जातो. याचाच फायदा घेऊन या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. पुढे बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड यांचं नाव महाराष्ट्रात घेण्यात येऊ लागलं.\nसंजय राठोड हे बंजारा समाजाचे मोठे नेते असून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर जे काही नेते बंजारा समाजाला आपले वाटतात त्यापैकी संजय राठोड यांचं स्थान अगदी वरचं आहे.\nयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचं मोठं निर्णायक मतदान आहे. या लोकसभा मतदारसंघात जवळपास पाच लाख इतकं मतदान हे बंजारा समाजाचं आहे.\nअंकुश कटाक्ष प्रासंगिक महाराष्ट्र विदर्भ विश्लेषण\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nव्यावसायिकांना मदत तर ऑक्सीजन कॉन्संट्रेटरसह आवश्यक सामग्रीचे वाटप , अंत्यसंस्कार करणा - या कोरोना योद्धयांचा सत्कार\nदेवेंद्रजी ,जरा इकडे सुद्धा लक्ष द्या\nशिर्डी संस्थानचं अध्यक्ष पदाकरिता यवतमाळचे ऍड.असिम सरोदेंचं नाव आघाडीवर\nदेवेंद्रजी ,जरा इकडे सुद्धा लक्ष द्या\nमहाराष्ट्र दीनी शिवसेनेची चपराक\nव्यावसायिकांना मदत तर ऑक्सीजन कॉन्संट्रेटरसह आवश्यक सामग्रीचे वाटप , अंत्यसंस्कार करणा - या कोरोना योद्धयांचा सत्कार\nदेवेंद्रजी ,जरा इकडे सुद्धा लक्ष द्या\nशिर्डी संस्थानचं अध्यक्ष पदाकरिता यवतमाळचे ऍड.असिम सरोदेंचं नाव आघाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/464", "date_download": "2021-07-27T12:25:17Z", "digest": "sha1:KFB7YF33N3VMNGXVXYRWLEFGZASLI3BS", "length": 7093, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "संसर्ग विना जगायचे असेल तर चहाऐवजी घ्या हा काढा संसर्ग होणार नाही प्रतिकारशक्ती १० पट. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / संसर्ग विना जगायचे असेल तर चहाऐवजी घ्या हा काढा संसर्ग होणार नाही प्रतिकारशक्ती १० पट.\nसंसर्ग विना जगायचे असेल तर चहाऐवजी घ्या हा काढा संसर्ग होणार नाही प्रतिकारशक्ती १० पट.\nसंध्याचा जो काळ आहे तो भयंकर आहे. मंडळी या काळात सुधा आपल्याला निरोगी राहीचे असेल तर त्यावर एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवणे, आपले शरीर मजबूत करणे.\nआपल्या शरीराची एम्मुनिटी जितकी चांगली असेल तितकेच आपण आजारापासून दूर राहू.\nसध्याच्या संसर्गाच्या वातावरणात आपली रोगप्रतकारकशक्ती वाढविण्यासाठी अतिशय सोपा आणि साधा घरगुती उपाय कोठेही संपर्कात आल्यास घ्या हा १ कप काढा.लगेचच पडेल फरक याचा होईल फायदा.\nतर चला बघुया हा काढा कसा बनवितात.\nसर्व प्रथम आपल्याला लागणार आहेत ३-४ तुळशीची पाने, ३-४ काळीमिरी, ३-४ लवंगा त्यानंतर आपल्याला लागणार आहे किसलेले आले आणि शेवटचा पदार्थ आहे १ तुकडा गूळ हे सर्व पदार्थ आपल्याला हा काढा बनविताना लागणार आहेत. हे सर्व पदार्थ आपल्याला अगदी घरी उपलब्ध होणार आहेत. एकदा सर्व काही स्वच्छधून घ्या. किंवा Sanitised करून घ्या.\nहे सर्व पदार्थ घेतल्यानंतर पुढे १ पातेल्यात २ कप पाणी घ्या. आणि हे सर्व पदार्थ पाण्यात टाका. नंतर पुढे हे २ कप पाणी १ कप होईपर्यंत उकळून घ्या. हा काढा तयार झाल्या नंतर हा रोगप्रतिकारशक्ती वर्धक काढा दररोज १ कप घ्या.\nसर्दी खोकला ताप गायब करणारा १०० % अभावी आयुर्वेदिक हा काढा आहे.. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आणि संसर्गापासून बचाव होईल एकवेळ अवश्य घा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. तुमची तुमचा परिवाराची काळजी घ्या. माहिती शेयर करायला विसरू नका.\nPrevious हात जोडून विनंती करतो.. सध्याच्या काळात हे 1 नवीन लक्षण दिसताच हा उपाय करा,दवाखान्यात जावे लागणार नाही\nNext या आहेत सर्वात भाग्यवान राशी अक्षयतृतीयेपासुन पुढील 12 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब.\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://msbsde.edu.in/msbsde/en/core-values-2/", "date_download": "2021-07-27T11:52:45Z", "digest": "sha1:C55WA44I7T27CQIWABWXGSUYH53KEMIU", "length": 7847, "nlines": 99, "source_domain": "msbsde.edu.in", "title": "Core Values – Maharashtra State Board of Skill Development", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे अभ्यासक्रम प्रथमच नव्याने सुरु करावयाचा अर्ज\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ. नुतनीकरण करण्यासाठीचा अर्ज\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ. जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ. तुकडीवाढ करण्यासाठीचा अर्ज\n»मुख्य उद्दिष्ट्ये (Core Values) –\nमंडळाकडे सोपविलेल्या निरनिराळया प्रमाणपत्र परीक्षा व व्यवसाय परीक्षा यासाठी अभ्यासक्रम ठरविणे व त्यानुसार परीक्षा घेणे.\nपरीक्षा घ्यावयाच्या अभ्यासक्रमांचा विचार करण्यासाठी अभ्यासमंडळे नेमणे (जास्तीत जास्त 10) (या अभ्यास मंडळांवर संबंधित विषयातील तज्ञांची नियुक्ती मंडळाच्या वतीने चेअरमन, महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांच्याकडून करण्यात यावी.) तसेच अभ्यास मंडळांनी केलेल्या शिफारशींचा विचार करण्यासाठी एक वि��्वत परिषद नेमणे. ( या परिषदेवर प्रत्येक अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळाच्या सदस्यांपैकी सहा सदस्य असावेत.)\nअभ्यासक्रमांसाठी पाठयपुस्तके / संदर्भ पुस्तके ठरविणे व आवश्यक तेथे दृकश्राव्य साधने सुचविणे.\nअभ्यासक्रमासाठी लागणारी साधने व उपकरणे यांची यादी करुन त्यासाठी आवश्यक आर्थिक भार निश्चित करणेअभ्यासक्रम शिकविण्यासाठी नेमावयाच्या शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता, कार्यभार व अनुभव ठरविणे.\nअभ्यासक्रम शिकविण्यासाठी नेमावयाच्या शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता, कार्यभार व अनुभव ठरविणे.\nपरीक्षा घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे.\nपरीक्षेचे निकाल जाहीर करुन अंतिम परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करणे.\nपरीक्षेतील विद्यार्थ्यांचे गैरप्रकार, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका, प्रात्यक्षिके व टर्मवर्क तपासतांना परिक्षकांकडून होणारे गैरप्रकार याबाबत चौकशी करणे, दोषी ठरणा-यास शिक्षा सुचविणे व या सर्व कामासाठी समित्या / खास समित्या नेमणे.\nमंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम शिकवण्यिासाठी शैक्षणिक संस्थांना मान्यता देणे.\nमंडळाने ठरविलेलेल्या अभ्यासक्रमांच्या आधारे निरनिराळया परीक्षांचा समान दर्जा ठरविण्याच्या दृष्टीने संचालक, तंत्र शिक्षण यांना आवश्यक तेव्हा सल्ला देणे.\nमहाराष्ट्र राज्य शासनाने वेळोवेळी सोपविलेली या व अशा प्रकारची इतर कामे पार पाडणे.\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे अभ्यासक्रम प्रथमच नव्याने सुरु करावयाचा अर्ज\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ. नुतनीकरण करण्यासाठीचा अर्ज\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ. जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ. तुकडीवाढ करण्यासाठीचा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5897", "date_download": "2021-07-27T12:23:43Z", "digest": "sha1:PREGFRX5XVYSAYV4FR672ZZ7ZH52FASD", "length": 19877, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "खासदार नवनीत राणा यांना कोरोना ची लागण – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nखासदार नवनीत राणा यांना कोरोना ची लागण\nखासदार नवनीत राणा यांना कोरोना ची लागण\nपॉलिटिक्स स्पेशल 12 months ago\nखासदार नवनीत राणा यांना कर���नाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.\nनवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.नवनीत राणा यांनी याआधी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी, “हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या,” अशा भावना व्यक्त केल्या होत्या.खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना करोनाची बाधा झाली आहे. नवनीत राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसंच आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे. राणा कुटुंबातल्या ज्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं आहे.\nPrevious: एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय , सांस्कृतिक भवन वसतिगृहाला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणार : आमदार इंद्रनील नाईक\nNext: ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 82 जणांना सुट्टी एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 46 जण नव्याने पॉझेटिव्ह\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनाम��क्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,022)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याका���ड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/08/ED-Enforcement-Directorate-information-marathi.html", "date_download": "2021-07-27T12:28:28Z", "digest": "sha1:LOZUCOLVYQBVM4VNHCLAB7LGI3CVY35P", "length": 12795, "nlines": 137, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "दिग्गजांना घाम फोडणारी ईडी नेमकी आहे तरी काय?", "raw_content": "\nHomeलेखदिग्गजांना घाम फोडणारी ईडी नेमकी आहे तरी काय\nदिग्गजांना घाम फोडणारी ईडी नेमकी आहे तरी काय\nदेशातील राजकारणात सर्वोच्च पदं भूषवलेल्या दिग्गज नेत्यांना घाम फोडणारी संस्था म्हणजे ईडी.. या ईडीच्या (enforcement directorate) भीतीने कित्येक उद्योगपती फरार झालेत, तर कित्येक तुरुंगाची हवा खात आहेत. ईडी (enforcement directorate) हा शब्द आता सर्वसामान्य नागरिकांच्या चांगल्याच अंगवळणी पडलाय. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय.. महसूल आणि वित्त मंत्रालयांतर्गत काम करणारी ही संस्था आहे. ईडी आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली विंग आहे. मात्र याच ईडीवरून आता चांगलंच राजकारण तापलं आहे.\nप्रशासन आणि राजकारणातील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी ईडी काम करते. 1 जून 2000 रोजी ईडीची स्थापना करण्यात आली. ईडी ही भारतामध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी, तसेच आर्थिक गुन्ह्याचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे. ज्या यंत्रणेचं नाव एकूण अनेकांना घाम सुटतो.\nकेंद्र सरकरच्या दोन कायद्यांची अमलबजावणी करणे हा ईडीचा मुख्य उद्देश.. एक परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम (FEMA) 1999 आणि दुसरा अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध 2002 हे दोन कायद्यांची अमलबजावणी करणे. मात्र हे उद्देश सफल होतायत का मोठा प्रश्न आहे. राजकीय द्वेष आणि बदनामी करण्यासाठी सध्या ईडीचा वापर सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही���डून होत असल्याचं कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचं म्हणणं आहे.\nप्रादेशिक, विभागीय आणि उपविभागीय कार्यालये (ED offices in India) :\nईडीचं मुख्यालय दिल्लीत आहे, जिथे ईडीचे संचालक बसतात. मुंबई, चेन्नई, चंदीगड, कोलकाता आणि दिल्ली या पाच प्रादेशिक कार्यालयांमध्ये विशेष संचालक काम पाहतात. तर अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, चेन्नई, कोची, दिल्ली, पणजी, गुवाहटी, हैदराबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पाटणा आणि श्रीनगर या विभागीय कार्यालयांमध्ये संयुक्त संचालकांमार्फत कामकाज चालतं.\nभुवनेश्वर, कोझिकोड, इंदूर, मदुराई, नागपूर, अलाहाबाद, रायपूर, देहरादून, रांची, सूरत, शिमला, विशाखापट्टणम आणि जम्मूमध्ये ईडीची उपविभागीय कार्यालये आहेत. उप संचालक या कार्यालयांमध्ये कामकाज पाहतात. 2011 मध्ये केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ईडीमध्ये मोठे बदल करण्यात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या 758 वरुन 2067 करण्यात आली. तर देशभरातील कार्यालयांची संख्याही 21 वरुन 49 करण्यात आली.\nईडीच्या एकूण अधिकारी-कर्मचाऱ्यांची मान्य संख्या 2064 आहे, तर 31 मार्च2018 पर्यंत ईडीमध्ये 1005 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा होता. ईडीमध्ये थेट भरतीसोबतच विविध तपास यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची भरती करण्यावर भर दिला जातो. कस्टम, अबकारी विभाग, आयकर विभाग, पोलीस या यंत्रणांमधील अधिकारी डेप्युटेशन बेसिसवर भरती केले जातात. FEMA आणि PMLA या दोन कायद्यांची अंमलबजावणी करणे हा ईडीचा मूळ उद्देश आहे\nपरकीय विनिमय नियंत्रण कायदा 1947 च्या (FERA 1947) अंमलबजावणीसाठी संचालनालयाच्या एका युनिटची स्थापना 1 मे 1956 रोजी करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकमधून डेप्युटेशन बेसिसवर अधिकारी घेऊन संचालनालयाचं कामकाज चालवलं जायचं.\nदिल्लीशिवाय मुंबई (तेव्हा बॉम्बे) आणि कोलकाता या ठिकाणीही ईडीच्या शाखा होत्या. 1957 मध्ये या युनिटचं नाव अंमलबजावणी संचालनालय असं करण्यात आलं. तर 1960 मध्ये ईडीचा कारभार महसूल विभागाच्या अखत्यारित आणण्यात आला.\nFERA 1947 कायद्यात बदल करुन 1973 ला नवा कायदा अस्तित्वात आला.आर्थिक उदारीकरणानंतर 1973 च्या कायद्याची जागा FEMA ने घेतली. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पीएमएलए कायदा अस्तित्वात आला. चौकशी करणे, संपत्ती जप्त करणे असे विविध अधिकार ईडीला या कायद्यांमुळे मिळाले.\nसध्या ईडी दोन कायद्यांसाठी काम पाहते. पहिला कायदा म्हणजे 1 जून 2000 ला लागू झालेल्या विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (फेमा), या कायद्यानुसार दिवाणी प्रकरण याअंतर्गत येतात.\nयातील प्रकरणांची चौकशी ईडीमधील संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास थकीत रकमेच्या तीन पटीपर्यंत दंड लावला जाऊ शकतो.\nदुसरा कायदा पीएमएलए हा एक फौजदारी गुन्ह्याबाबतचा कायदा आहे. याअंतर्गत तपास इतर गुन्हेगारी प्रकरणांनुसारच करण्यात येतो.\nयातील 28 कायद्यांच्या 156 कलमांनुसार कारवाई करण्यात येते. यात संपत्ती जप्त करणे, हस्तांतरण, रुपांतरण आणि विक्री यांच्यावर बंदी घालणे, अशी कारवाई केली जाऊ शकते.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://taylorlopes.com/resolvendo-this-is-awkward-404-not-found-error-apos-instalacao-do-zend-expressive/?lang=mr", "date_download": "2021-07-27T13:04:35Z", "digest": "sha1:6EKMEPFRNQXYX4HCANDUZOI4VSUCXU2X", "length": 15619, "nlines": 130, "source_domain": "taylorlopes.com", "title": "सोडवणे “या अस्ताव्यस्त आहे / 404 आढळले नाही त्रुटी” प्रतिष्ठापन नंतर “पण तुलनात्मक अभ्यासात-अर्थपुर्ण” – टेलर Lopes ツ ब्लॉग", "raw_content": "टेलर Lopes ツ ब्लॉग\nसंगणक & माहिती तंत्रज्ञान\nसोडवणे “या अस्ताव्यस्त आहे / 404 आढळले नाही त्रुटी” प्रतिष्ठापन नंतर “पण तुलनात्मक अभ्यासात-अर्थपुर्ण”\nमिडलवेअर काम करताना, या समस्येचे निराकरण होईल पोस्ट “या अस्ताव्यस्त आहे / 404 आढळले नाही त्रुटी” प्रतिष्ठापन नंतर “पण तुलनात्मक अभ्यासात-अर्थपुर्ण”.\nअलीकडे, कसे ते पाहण्यात स्वारस्य आहे मिडलवेअर काम, मी स्थापित केले “झेंड-अभिव्यक्त-सांगाडा” मार्गदर्शक त्यानुसार “द्रुत प्रारंभ: सापळा वापरुन + इंस्टॉलर”:\n$ संगीतकार तयार करा-प्रकल्प झेंडफ्रेमवर्क/पण तुलनात्मक अभ्यासात-बोलका-सांगाडा अर्थपूर्ण\n$ संगीतकार तयार करा-प्रकल्प झेंडफ्रेमवर्क / झेंड-एक्सप्रेसिव-कंकाल एक्सप्रेसिव\nया नंतर, निकाल तपासण्यासाठी, मी येथे ब्राउझरमध्ये प्रवेश केला http://लोकल हॉस्ट / एक्सप्रेसिव / पब्लिक / आणि खालील त्रुटी पकडली:\nआम्ही एक आला 404 आढळले नाही त्रुटी.\nआपण शोधत आहात च्या साठी जे काही नाहीअस्तित्त्वात नाही किंवा हलविण्यात आले आहे. या पृष्ठावरील एक दुवा पहा किंवा मुख्यपृष्ठाकडे परत जा.\n या अस्ताव्यस्त आहे. आम्ही एक आला 404 आढळले नाही त्रुटी. आपण अशी एखादी वस्तू शोधत आहात जी अस्तित्वात नाही किंवा हलली आहे. या पृष्ठावरील एक दुवा पहा किंवा मुख्यपृष्ठाकडे परत जा.\nत्रुटी संदेशाने पृष्ठ आढळले नसल्याचे सूचित केले, म्हणून, ती पथातील समस्या असल्यासारखे दिसत आहे (मार्ग) अनुप्रयोग फायली.\nआजूबाजूला पहा, मी निष्कर्ष काढला की हे घडले कारण मी थेट प्रकल्प निर्देशिकेच्या मुळाशी प्रकल्प तयार केलेला नाही (माजी: www / O htdocs /), पण उपनिर्देशिकेत, या प्रमाणे: http://स्थानिक होस्ट /बोलका/सार्वजनिक /.\nशेवटी, असे दिसते की भावपूर्ण सह काही अडचण आहे बेस अर्ल / बेस पथ. खरं तर, झेंड फ्रेमवर्क आर्किटेक्चर स्वतःच म्हणतो की प्रकाशन निर्देशिका असावी “सार्वजनिक /“, इतके की जर आपण वेब सर्व्हर चालवत असाल तर “सार्वजनिक /“, अनुप्रयोग सामान्यपणे कार्य करतो.\nआज्ञा चालवित आहे “पीएचपी -एस 0.0.0.0:8080 -टी सार्वजनिक /” टर्मिनल केस (आज्ञा):\nटेलर @ टेलर-पीसी मिंगडब्ल्यू 64 / सी / वाँप 64 / www / एक्सप्रेसिव\nPHP 7.0.10 डेव्हलपमेंट सर्व्हर थू ऑगस्टपासून सुरू झाला 10 15:55:00 2017\nआता हो, असे केल्याने प्रवेश करणे शक्य आहे http://लोकल हॉस्ट / एक्सप्रेसिव / पब्लिक / कोणत्याही त्रुटीशिवाय.\nपण त्यामध्ये अडकू नये म्हणून “सार्वजनिक /“, मिडलवेअर अस्तित्वात आहे लॉस / basepath कार्य समाधान म्हणून. स्थापना सोपी आहे:\n$ संगीतकार आवश्यक अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना/बेसपथ\n$ संगीतकारास लॉस / बेसपथ आवश्यक आहे\nया नंतर, आपल्या अनुप्रयोगातील फक्त एक म्हणून मिडलवेअर जोडा. उदाहरणार्थ, मी फाईलमध्ये कॉल लावला “सार्वजनिक-अनुक्रमणिका.पीपीपी”, लगेच नंतर “$अॅप” आरंभ केले गेले आहेत:\n$अॅप->पाईप(नवीन \\लॉसमिडलवेअर बेसपैथ बेसपथ('/ अर्थपूर्ण / सार्वजनिक'));\n$अॅप->पाईप(नवीन लॉसमिडलवेअर बेसपैथ बेसपथ('/ अर्थपूर्ण / सार्वजनिक'));\n– प्रवेश / मार्ग / यावर / सार्वजनिक झाला 404 पृष्ठ\n– पीएचपीसाठी बेस पाथ मिडलवेअर\n10 ऑगस्ट 2017 टेलर Lopes\tअस्ताव्यस्त, संगीतकार, बोलका, लॉस / basepath, मिडलवेअर, कृपया PHP, सार्वजनिक, पण तुलनात्मक अभ्यासात, पण तुलनात्मक अभ्यासात-अर्थपुर्ण\nएक पुनरावलोकन “सोडवणे “या अस्ताव्यस्त आहे / 404 आढळले नाही त्रुटी” प्रतिष्ठापन नंतर “पण तुलनात्मक अभ्यासात-अर्थपुर्ण””\n तो मला खूप समान होते की इथे समस्या स्पष्टीकरण मदत. धन्यवाद\n17 सप्टेंबर 2017 ते 0:49\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nCTRL + C ई CTRL + V entre विंडोज ई VM Linux नाही आभासी बॉक्स कॉपी म्हणून / विंडोज डेस्कटॉप आणि डेबियन आभासी दरम्यान पेस्ट करा स्पष्ट उपाय स्थापित होईल \"अतिथी मिळवण\" ओरॅकल VM VirtualBox करू, पण तो त्रुटी निर्माण तेव्हा काय \"सेवा vboxadd सेट करण्यात अयशस्वी झाले\" स्पष्ट उपाय स्थापित होईल \"अतिथी मिळवण\" ओरॅकल VM VirtualBox करू, पण तो त्रुटी निर्माण तेव्हा काय \"सेवा vboxadd सेट करण्यात अयशस्वी झाले\"\nइंटरनेटवर नकाशे प्रवेश करण्यासाठी GPS ट्रॅकर संयोजीत करा Name त्यामुळे आपण इंटरनेटवर आपली कार ट्रॅक करणे आवश्यक, मार्ग खालील, रिअल-टाइम गती आणि स्थान किंवा कदाचित माहीत आहे जेथे आपल्या कुटुंबातील कोणीतरी मन अधिक शांती मिळेल किंवा कदाचित माहीत आहे जेथे आपल्या कुटुंबातील कोणीतरी मन अधिक शांती मिळेल हे तपासून पहा\nUSB साधन ओळखला नाही – प्रिंटर [निराकरण] रेकॉर्ड वाचतो आहे आज दोन विविध प्रिंटर एचपी त्याच समस्या येत होते कारण मी हे सांगतो: \"USB साधन ओळखला नाही\". स्पष्ट, आपण येथे शोधू उपाय आज दोन विविध प्रिंटर एचपी त्याच समस्या येत होते कारण मी हे सांगतो: \"USB साधन ओळखला नाही\". स्पष्ट, आपण येथे शोधू उपाय\n, MySQL सपाट दगडी पाट्या पुनर्प्राप्त फक्त .frm आणि .ibd फाइल उपलब्ध आहेत निराकरण कसे \", MySQL त्रुटी #1146 - सारणी अस्तित्वात नाही\" फाइल हलवून झाल्याने .idb (InnoDB) थेट संचयीका दरम्यान (tablespace). Problema Muitos dos problema que temos são problemas que criamos. मी फक्त एक करा इच्छित ...\nमजकूर क्षेत्र प्रकाशक करा (WYSIWYG | CKEditor) येथे आपण फक्त तीन पावले त्यांच्या वेब अनुप्रयोग CKEditor समाकलित एक जलद मदत आहे. Apresentação Transformar suas tags TEXTAREA em um editor Web já não é uma tarefa complicada. विविध संपादक हेही शोधू शकता ...\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस ठेवली | थीम: करून Sorbet WordPress.com.\n\"मला आशीर्वाद आणि क्षेत्रातील मोठा करण्यासाठी, तो मला तुझा हात आणि मला वाईट संवर्धन आहे - मी कोटी 4:9\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/doctor-couple-son-break-house-aurangabad-latest-news-397182", "date_download": "2021-07-27T12:55:37Z", "digest": "sha1:WTN24M5EHZBG5ZWMN6FSWCEMOFXMJ33Z", "length": 10409, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डॉक्टर दाम्पत्याच्या मुलानेच दिली घरफोडीची सुपारी, पोलिसही चक्रावले; दागिन्यांसह दीड लाखांची रोकड चोरली", "raw_content": "\nडॉक्टर दाम्पत्याला दोन मुले आहेत. ३ जानेवारीला हे कुटुंब बाहेरगावी गेले होते. तेव्हापासून घराला कुलूप होते.\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलानेच दिली घरफोडीची सुपारी, पोलिसही चक्रावले; दागिन्यांसह दीड लाखांची रोकड चोरली\nऔरंगाबाद : बायजीपुरा भागातील एका डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडून मुलासह त्याच्या साथीदारांनी तब्बल अठरा तोळ्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री समोर आला. या प्रकारानंतर जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली, तेव्हा दोन संशयित फुटेजमध्ये आढळले. दरम्यान, डॉक्टर दाम्पत्याच्या मुलानेच घरफोडीची सुपारी दिल्याचे समोर आल्यानंतर मात्र डॉक्टर दाम्पत्य तक्रार न देता निघून गेले आता हे दाम्पत्य पोलिसांचा फोनही उचलत नसल्याचे सांगण्यात आले.\nNational Youth Day 2021: शिक्षण अर्ध्यावर सोडले, टोमणेही मिळायचे, पण मेहनतीच्या जोरावर दोघांनी सुरू केली बँक\nही घटना ४ जानेवारी रोजी रात्री एकच्या सुमारास बायजीपु-यातील गल्ली क्र. ३१ मध्ये घडली. बायजीपुऱ्यात नामांकित डॉक्टर दाम्पत्याचे मोठे घर आहे. त्या शेजारीच त्यांचे मॅटर्निटी होम, सोनोग्राफी सेंटर आणि होमिओपॅथीक हिलींग सेंटर असे रुग्णालय आहे. या डॉक्टर दाम्पत्याला दोन मुले आहेत. ३ जानेवारीला हे कुटुंब बाहेरगावी गेले होते. तेव्हापासून घराला कुलूप होते. त्यांच्या घराशेजारी मोठी पार्किंग व्यवस्था असून, लोखंडी ग्रीलच्या गेटमुळे पार्किंग पुर्णपणे बंद होती. मात्र, जिन्यातून वर जाण्याच्या गेटला जुनेच कुलूप होते. ४ जानेवारीरोजी रात्री हेच कुलूप उघडून दोन चोरटे आत शिरले.\nखोटी तक्रार करून मिळवली हरवलेली रक्कम; दारूच्या नशेत हरवली होती बॅग\nत्यांनी लोखंडी कपाट फोडून लॉकर उचकटत सोन्याचे १८ तोळ्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड असा सुमारे साडेदहा लाखांचा ऐवज लांबवला. ११ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास डॉक्टर एकटेच घरी आले. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी घरात पाहणी केल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जिन्सी पोलिसांना चोरीची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे व उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली.\nड��क्टर दाम्पत्याच्या घरात बाहेर आणि आत एकूण दहा ते बारा सीसीटीव्ही आहेत. बाहेरील कॅमेऱ्याचे डायरेक्शन बदलल्यामुळे त्यात चोर कैद झाले नाही. पण जिन्यातील सीसीटीव्हीत दोन्ही चोर कैद झाले. ते जिन्सी भागातील रेकॉर्डवरील चोर असल्याचे समजताच पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी पथकाला पाठवून एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. तो डॉक्टर दाम्पत्याच्या एका मुलाचा मित्र असून, तो देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.\nऔरंगाबादच्या आणखी ताज्या बातम्या वाचा\nत्यानेच सुपारी देऊन घर फोडल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी मुलाला घेऊन या असे डॉक्टरांना सांगितले. तेव्हा डॉक्टर पत्नी आल्यावर तक्रार देतो असे म्हणून निघून गेले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पण डॉक्टर दाम्पत्याने रात्री उशिरापर्यंत तक्रार दिली नव्हती. उलटाच प्रकार घडल्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांचे फोन टाळले. पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी जवळपास २५ वेळा डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-old-building-collapse-at-jalgaon-4320561-NOR.html", "date_download": "2021-07-27T13:03:16Z", "digest": "sha1:XKRZ3VRI6AFGHMDU3OTHR4TSXX3ZTTOW", "length": 4464, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Old Building Collapse at Jalgaon | जळगावात‍ सव्वाशे वर्षांपूर्वीची चावडी जमीनदोस्त - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगावात‍ सव्वाशे वर्षांपूर्वीची चावडी जमीनदोस्त\nजळगाव- जुन्या जळगावातील तीन पिढय़ांचा संपर्क, गावाचे प्रवेशद्वार तसेच तंटे सोडवण्याचे ठिकाण अशा अनेक बाबींसाठी भावनात्मक नाते जुळलेल्या व कायमस्वरूपी स्मरणात राहणारी सव्वाशे वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार असलेली जळगावकरांची चावडी रविवारी जमीनदोस्त झाली. बांधकाम पडके झाल्याने पाडण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाला येत्या तीन महिन्यात लोकसहभागातून नवीन रूप देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.\nजळगाव गावात प्रवेश करण्यापूर्वी येणार्‍या प्रत्येकाला चावडी गाठावी लागत असे. महसुली कामे असतील की आपसातील वाद त्याचा निवाडा करण्याचे ठिकाण असलेल्या ‘मुलकी चावडी’ जुन्या जळगावातीलच नव्हे तर जळगावकरांच्या तोंडी असलेले नाव. जळगाव शहरातील जुन्या वास्त���ंपैकी एक असलेल्या तलाठी कार्यालयाचे बांधकाम रविवारी सकाळपासून पाडण्याचे सुरू होते.\nपडाऊ झाल्याने घेतला निर्णय\nसव्वाशे वर्षांचा इतिहासाची साक्षीदार असलेल्या मुलकी चावडीत तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय होते. या जागेचे बांधकाम माती व विटांचे होते. काही महिन्यांपासून छताचे लाकडी खांब (सरे) उधई लागल्याने कोसळू लागले होते. तसेच पाट्याही निघत होत्या. दिवसभर माती पडणे सुरूच होते. पावसाळ्यात पाणी गळत असल्याने महत्त्वाचे दस्तऐवज ओले होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती असल्याने बर्‍याच वर्षांचा सहवास असलेली चावडी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/gold-has-fall-down-by-rs-11000-till-now-know-further-gold-rate-willincrease-or-decrease-mhkb-532260.html", "date_download": "2021-07-27T11:58:24Z", "digest": "sha1:LEYZA44QGA7I3LHPAB6BS2BWFC2JC7GI", "length": 19562, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या पुढे दर वाढणार की आणखी घटणार? | Money - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\n प्रेम प्रकरणातून नर्सची तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\n त्यापूर्वी या गोष्��ींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nआतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या पुढे दर वाढणार की आणखी घटणार\nPersonal Loan घेण्याचा विचार करताय त्यापूर्वी Cibil Score सह लक्षात घ्या या गोष्टी; ठरेल फायद्याचे\nBank Holiday: आजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\n6 महिन्यांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत होता; आता अब्जाधीशही राहिला नाही कारण...\nHDFC देत आहे 10 लाख रुपयांची कॅश, द्यावं लागेल 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट; वाचा कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा\nआतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या पुढे दर वाढणार की आणखी घटणार\nडॉलरमध्ये आलेली मजबूती आणि बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाब वाढला आहे. पण ही सोनं खरेदीची चांगली संधी आहे का सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का जाणकारांनी याबाबत माहिती दिली आहे.\nनवी दिल्ली, 20 मार्च : जर सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर सध्या चांगली वेळ असून सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 11000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. यूएस फेडच्या व्याज दरात वाढ न करण्याच्या निर्णयामुळे सोने-चांदी दर पुन्हा एकदा घसरला आहे. डॉलरमध्ये आलेली मजबूती आणि बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाब वाढला आहे. पण ही सोनं खरेदीची चांगली संधी आहे का सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का जाणकारांनी याबाबत माहिती दिली आहे.\nसोने-चांदी दरात घसरण का\nजाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोन्या-चांदीच्या घसरणीमागे US Bond Yeild गेल्या 14 महिन्यांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहचणं हे एक कारण आहे. US 10 Year Bond Yeild 1.75 टक्क्यांवर पोहचला आहे. तर दुसरीकडे डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तसंच जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतर अमेरिका-चीन संबंधांवर संपूर्ण जगाची नजर आहे. त्याशिवाय डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्या-चांदीची चमक कमी झाली आहे आणि रुपयाच्या मजबूतीमुळे भारतीय बाजारात दुप्पट दबाव पाहायला मिळत आहे.\nसोनं खरेदीची चांगली संधी\nसोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने मागणी वाढण्याची शक्यता आहे. आता ज्वेलरीसह गुंतवणूकीतही मागणी वाढेल. येणाऱ्या काळात लग्नसमारंभातही दागिन्यांची मागणी वाढेल. सध्या सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर��न जवळपास 20 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. इंडिया रेटिंग्सनुसार, रिटेल अर्थात किरकोळ ज्वेलरी मार्केटमध्ये 35 टक्के वाढीची शक्यता आहे.\n(वाचा - Gram Ujala Scheme: 3 वर्षांच्या वॉरंटीसह, केवळ 10 रुपयांत मिळेल LED बल्ब)\nकाय आहे चांदीचा रेट\nचांदीच्या किंमतीवर सध्या दबाव आहे. सध्या रेकॉर्ड स्तरावरुन भाव जवळपास 10,500 रुपयांनी खाली आले आहेत. 7 ऑगस्ट 2020 मध्ये चांदीचा रेकॉर्ड दर 77,949 रुपये इतका होता. चांगल्या मागणीमुळे चांदीला सपोर्ट मिळाला असून मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीमध्ये एका वर्षात 88 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.\nभारतात येत्या काळात लग्नसमारंभामुळे सोन्या-चांदीची मोठी खरेदी होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसंच 2021 मध्ये सोन्याचा भाव वाढणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या वर्षात सोने दर 63000 पर्यंत पोहचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\n प्रेम प्रकरणातून नर्सची तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-extend-pmpmls-me-card-new-registration-deepak-modhve-patil-235408/", "date_download": "2021-07-27T12:43:00Z", "digest": "sha1:SHLCVTUFYOM4CJPA744MJLWWQ2R75DGB", "length": 9122, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News: PMPML च्या 'मी- कार्ड' नवीन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ द्या - दीपक मोढवे-पाटील Pimpri News: Extend PMPML's 'Me-Card' New Registration - Deepak Modhve-Patil", "raw_content": "\nPimpri News: PMPML च्या ‘मी- कार्ड’ नवीन रज���स्ट्रेशनला मुदतवाढ द्या – दीपक मोढवे-पाटील\nPimpri News: PMPML च्या ‘मी- कार्ड’ नवीन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ द्या – दीपक मोढवे-पाटील\nएमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाच्या वतीने ‘मी-कार्ड’ ही सुविधा सुरू केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पीएमपीच्या प्रवाशांना कार्ड बदलून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 19 ते 26 जुलै 2021 पर्यंत मी- कार्डसाठी नव्याने नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या दृष्टीने ‘मी-कार्ड’ नवीन नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजप वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.\nयाबाबत ‘पीएमपीएमएल’चे संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘मी-कार्ड’ पुन: नोंदणीसाठी दिलेला कालावधी अवघ्या 8 दिवसांचा आहे. बहुतेक कंपन्यांमध्ये गुरुवारी सुट्टी असते. त्यामुळे कामगार, ज्येष्ठ नागरिक यांना ‘मी- कार्ड’ नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी. ज्यामुळे जास्तीत- जास्त प्रवाशांना याचा लाभ घेता येईल.\n‘मी- कार्ड’ची सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये बदल झाल्यामुळे प्रशासनाने घाईघाईत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवशांची तारंबळ उडणार आहे. तसेच, नोंदणीचा कालावधी अत्यंत कमी असल्यामुळे पास केंद्रावर कोराना काळात गर्दी होण्याची शक्यता आहे. याचा विचार प्रशासनाने करावा. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील निगडी, भोसरी शिवाजी चौक, पिंपरी रोड चौक आणि चिंचवड गावातील पास केंद्र मी- कार्ड नोंदणीसाठी केवळ सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. यापैकी दुपारी 2 ते 8 या वेळेत केवळ निगडी केंद्रावर नोंदणी करता येणार आहे. यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांची कसरत होणार आहे, याचाही प्रशासनाने विचार करावा, अशी आमची मागणी आहे, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News : पावसाळी वातावरणामुळे डेंग्यूचा प्रादुर्भावात वाढ\nWakad Crime News : देशी विदेशी दारू आणि गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल\nHinjawadi Crime News : जमिनीच्य��� व्यवहारात मुंबईच्या व्यक्तीची साडेसतरा लाखांची फसवणूक\nNigdi News : ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी यमुनानगरमध्ये कोरोनाबाबत जनजागृती\nChikhali News : कुदळवाडीतील महापालिका शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करा : दिनेश यादव\nPimpri News : धरण परिसरातील पावसाचा जोर ओसरला; 24 तासात 2.58 टक्के धरणात पाणीसाठा\nKamshet News : वर्षाविहारासाठी गेलेल्या पिता व दोन पुत्रांचा धबधब्याखालील पाण्यात बुडून मृत्यू\nBhosari News : मंदिराच्या दान पेटीतून रोकड चोरीला\nPune News : पुणे महापालिकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात \nBhosari News : भोसरीतील बाप-लेकीने ‘माउंट एल्ब्रुस’वर फडकवली भगवी पताका \nRavet News : दीपक भोंडवे यांच्यावतीने रावेतमधील 80 सोसायट्यांमध्ये धूरफवारणी\nPimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद\nPimpri News: पे-अँड पार्किंग योजनेची पठाणी वसुली बंद करा – मारुती भापकर\nPimpri News: जुने जिजामाता रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/mars-offices-opened-weddings-nanded-news-303974", "date_download": "2021-07-27T10:56:45Z", "digest": "sha1:SKUUKV4CBM7WHVQPFVYRCXPP65Y7AQRI", "length": 12519, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लग्नासाठी मंगल कार्यालये उघडली खरी पण...", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना काही नियम व अटी शर्तीच्या अधिन राहून केवळ लग्नसमारंभाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे.\nलग्नासाठी मंगल कार्यालये उघडली खरी पण...\nनांदेड - कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मंगल कार्यालयांचे दरवाजे उघडण्यात आले खरे पण लग्न सोहळ्यासाठी फक्त ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. सात) घेतला असून लग्नाला उपस्थित ५० लोकांची यादी, त्यांचे पत्ते व मोबाईल क्रमांक प्रशासनाकडे द्यावे लागणार आहेत.\nकोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे लग्न तसेच इतर सण, धार्मिक सोहळे आदींवर गर्दी होत असल्यामुळे बंधने घालून बंद ठेवण्यात आले होते. तब्बल दोन महिन्यानंतर आता हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार आता मंगल कार्यालयांमध्ये लग्न सोहळ्यास नियम व अटींच्या शर्थी घ��लून परवानगी देण्यात आली आहे.\nहेही वाचा - सावधान... मराठवाड्यात हुमनीचे भुंगे निघण्यास सुरवात -\nनांदेड शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवेचा वापर सार्वजनिक लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार लग्न समारंभासाठी पन्नास व्यक्तींना नियम व अटीच्या अधीन राहून उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालयांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पण परवानगी फक्त ५० लोकांचीच देण्यात आली आहे.\nलग्न समारंभास पन्नास व्यक्तीपर्यंत दिलेल्या मर्यादेच्या अनुषंगाने लोकांकडे त्यांची स्वतःची किंवा नातेवाईकांकडील जागेत लग्न समारंभ पार पाडण्यात जागा उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत. तसेच कमी जागेत लग्न समारंभ पार पाडण्यास त्या ठिकाण सामाजिक अंतर व कोरोनाच्या अनुषंगाने निच्शित केलेले नियम व अटींचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे उपाययोजनेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना काही नियम व अटी शर्तीच्या अधिन राहून केवळ लग्नसमारंभाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे.\nकाय आहेत अटी व शर्थी...\nएका वेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयातील कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ५० पेक्षा जास्त असू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅण्डवॉश आणि सॅनीटायझरचा वापर करणे तसेच थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुनच प्रवेश द्यावा. सदर ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क असणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्‍यक आहे. मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू व ठिकाणांचे नियमित निजंर्तुकीकरण करणे आवश्‍यक आहे. सदर लग्न समारंभा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत करणे तसेच लग्न समारंभाची पूर्ण प्रक्रिया पाच ते सहा तासाच्या आत संपविणे बंधनकारक असेल. या ठिकाणी सॅनिटायझरचा साठा असावा. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ५५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ज्यांना मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती माता व दहा वर्षाखालील मुलांना शक्यतोवर प्रवेश टाळाव���. लग्नामध्ये येणाऱ्या लोकांची यादी शासनाकडे लग्नाच्या आधी सादर करावी तसेच लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते आवश्‍यक राहतील. मंगल कार्यालयाच्या आवारात थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावा.\nहेही वाचलेच पाहिजे - विद्यापीठाने तयार केली जिवाणू खते; जमिनीचा सुधारतो पोतही -\nनियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई\nमंगल कार्यालयात नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा मंगल कार्यालयांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर आदेशाचे पालन होते किंवा नाही, या बाबी तपासून आवश्‍यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिका हद्दीत महापालिका व पोलिस विभागाचे संयुक्त पथक, नगरपालिका हद्दीत नगरपालिका आणि पोलिस विभागाचे संयुक्त पथक तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलिस विभागाचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांची आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/maintain-power-supply-through-online-classes-and-exams-a661/", "date_download": "2021-07-27T12:08:59Z", "digest": "sha1:4ZYVEQOHO6L6A5L3JMVW3MYR4A76YIQ6", "length": 16241, "nlines": 130, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा - Marathi News | Maintain power supply through online classes and exams | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा\nPower Of State : वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी.\nऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा\nमुंबई : राज्यभरात शाळा, महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. आयटी व इतर क्षेत्रात वर्क फ्रॉम होम सुरु आहे. या कारणात्सव वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीज यंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले.\n३१ ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. शालेय वर्ग, परीक्षा इतर महत्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये. दुरूस्तीचे काम आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे. तत्पुर्वी शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधावा. आणि दुरुस्तीचे नियोजन करावे. याची माहिती एसएमएसद्वारे वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.\nदरम्यान, कोरोना काळात आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले. भरमसाठ आलेल्या वीज बिलांमुळे ग्राहक मेटाकुटीला आला. वीज कंपन्यांना ग्राहकांनी भांडावून सोडले. मात्र वीज बिलाचा प्रश्न काही अजून सूटला नाही. यावर महावितरणचे अधिकारी, मोठ-मोठया सोसायटीमध्ये वीज ग्राहकांसाठी मदत कक्ष स्थापन करून तेथील ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत. व्हाट्स अप ग्रुप बनवून ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधत मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा वीज बिलाबाबत माहिती देण्यात येत आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nराष्ट्रीय :School Reopen : १५ ऑक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये सुरू होणार, कडक नियम लागू असणार\nमुंबई :CoronaVirus News : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मुंबईतील ७ लाख घरांपर्यंत पोहोचले पालिकेचे पथक\nCoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ सप्टेंबरपासून झपाट्याने वाढत गेल्यामुळे राज्यस्तरावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...\nक्राइम :भररात्री ओला ड्रायव्हरची रिपोर्टरला धमकी Ola Driver Threatens Press Reporter In Midnight | Mumbai\nक्राइम :पुण्यात थरार ; शिवसेना विभाग प्रमुखाची हत्या | Murder In Pune | Pune News\nशिवसेना युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर ५ ते ६ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांचा निर्घुण खुन केला़. या घटनेने शहराच्या मध्य वस्तीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे़ .राजकीय वैमनस्यातून स ...\nमुंबई :परिसर स्वच्छ आम्ही करू समाजातील मानसिक स्वच्छता कोण करणार \nWomen Security : महि��ांच्या सुरक्षिततेविषयी मनसेने उठविला आवाज ...\nमुंबई :अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका मेहरबान\nMumbai Corporation : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ...\nमुंबई :Maharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भींत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nकोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. ...\nमुंबई :Sharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...\nSharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. ...\nमुंबई :Maharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा\nMaharashtra Flood, Sharad Pawar: नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे ...\nमुंबई :वेष बदलून राहणारा खूनातील आरोपी 35 वर्षानंतर लागला पोलिसांच्या हाती\nWanted criminal found in Mumbai: दक्षिण मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरातून पोलिसांनी या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडले. ...\nमुंबई :Sharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर\nSharad Pawar On Maharashtra Flood: राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं येत्या दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार ...\nमुंबई :“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अनेकविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\nMaharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भींत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nKonkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...\nनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर\nIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\nIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-109795.html", "date_download": "2021-07-27T13:05:53Z", "digest": "sha1:ZSPUN6HIRQIW72DVTO3K3QS3CAZOTLRA", "length": 15267, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादी 22 जागांवर ठाम | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nमोठी बातमी, अमरावतीत 2 स्कॉर्पिओ गाड्यातून 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त\n'या' शाळांचा निकाल थांबवणार CBSE; विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा\nग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नॅक ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\n'या' शाळांचा निकाल थांबवणार CBSE; विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नॅक ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क\nसोज्वळ सासूबाईंचा बोल्ड लुक; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\nसोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे क��ती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nराष्ट्रवादी 22 जागांवर ठाम\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nमोठी बातमी, अमरावतीत 2 स्कॉर्पिओ गाड्यातून 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती नागरिक ताब्यात\nCBSE Board Result 2021: 'या' शाळांचा निकाल थांबवणार CBSE; विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी; या लिंकवर करा क्लिक\nराष्ट्रवादी 22 जागांवर ठाम\n01 जानेवारी : लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांन�� लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीये. यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 5 आणि 6 जानेवारीला आढावा बैठक बोलावली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात लोकसभेच्या 22 जागा लढवण्यावर ठाम आहे. त्या जागांचा आढावा पक्षातर्फे घेतला जाणार आहे.\nत्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार आहे. या बैठकीला शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बरीच वादावादी झालीये.\nराष्ट्रवादीसाठी फक्त 19 जागा सोडाव्यात असा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. तर राष्ट्रवादी 22 जागावर ठाम आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा काढला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nTags: ajit pawarNCPsharad pawarजागाप्रफुल्ल पटेलराष्ट्रवादीशरद पवार\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nमोठी बातमी, अमरावतीत 2 स्कॉर्पिओ गाड्यातून 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त\n'या' शाळांचा निकाल थांबवणार CBSE; विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/vaccinate-against-covid-in-rural-areas-sunil-bhongade-235340/", "date_download": "2021-07-27T11:54:49Z", "digest": "sha1:QS25CVXY3YGGDY7O6JE7WKVQTEJEN6FJ", "length": 7751, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Vadgaon Maval News : ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधक लसीकरण करा - सुनील भोंगाडे - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval News : ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधक लसीकरण करा – सुनील भोंगाडे\nVadgaon Maval News : ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधक लसीकरण करा – सुनील भोंगाडे\nएमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक चे लसीकरण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचा मागणीचे निवेदन सोमवारी (दि.19) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आले.\nमावळ तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी जास्त होत असुन ग्रामीण भागातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस मिळत असुन अनेकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. त्यातच भात लावणीची कामे सुरू असल्याने शेतकरी व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता ग्रामीण भागात कोविड लसीकरण तातडीने करण्याची मागणी लेखी निवेदनात केली आहे.\nयाप्रसंगी सरपंच परिषदेचे मावळ तालुकाध्यक्ष सुनील नाना भोंगाडे, भोयरेचे सरपंच बळीराम भोईरकर, सातेचे सरपंच प्रकाश आगाळमे , वळकचे उपसरपंच गोरख बांगर, प्रकाश पिंगळे, पवनानगर चे उपसरपंच संजू मोहोळ, शिळीम उपसरपंच नंदू धनवे, चंद्रशेखर परचंड, कांब्रे स्वामी गायकवाड, नागाथलीचे कैलास खांडभोर बहुतेक सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune Crime News : कोयत्याने सपासप वार करून हॉटेल मालकाचा खून, घटना सीसीटीव्हीत कैद\nCorona News : दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ; केंद्र सरकार\nThergaon News: गढूळ पाणीपुरवठा होऊ देऊ नका- महापौर ढोरे\nPune News : येत्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन\nBaramati News : अज्ञात कारणावरून 33 वर्षीय इसमाचा खून\nWarje Crime News : डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकास अटक\nDehugaon News : संविधानामुळे देशात एकसूत्रता आणणे शक्य झाले: डॉ. नरेंद्र जाधव\nPune News : दक्षिण कमान मुख्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा वीरांना वंदन\nPune News : भाजपचे नगसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देणार – मुरलीधर मोहोळ\nTalegaon Dabhade News : जनसेवा विकास समितीच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत\n जेईई ॲडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार\nVadgaon Maval News : वृक्ष व शालेय साहित्य स्विकारत रविंद्र भेगडे यांनी वाढदिव�� केला साजरा.\nTalegaon Dabhade News : जनसेवा विकास समितीच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत\nVadgaon Maval : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उर्से गावात शासकीय योजना आपल्या दारी कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/esis-nagpur-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T10:55:02Z", "digest": "sha1:RQCPOCTCRS2CFMQQP4QIMP3RIUCONZJR", "length": 5977, "nlines": 111, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "ESIS - महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates ESIS – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर अंतर्गत भरती.\nESIS – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर अंतर्गत भरती.\nESIS Nagpur Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर अंतर्गत 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nवैद्यकीय अधिकारी गट – अ – 02\nवयोमर्यादा : 58 वर्षापेक्षा जास्त नसावे.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nवैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, इमामवाडा नागपूर\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 16 एप्रिल 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleजिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, गोंदिया भरती.\nNext articleNHM भंडारा भरती गुणवत्ता यादी जाहिर.\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nकॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nपोलिस संशोधन व विकास ब्यूरो भरती. (१९ सप्टेम्बर)\nगुजरात मेट्रो रेल कार्पोरेशन लि. येथे भरती. (२० ऑगस्ट)\nभारतीय स्टेट बँक मुंबई येथे भरती. (३१ जुलै)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://betalbattisi.blogspot.com/2007/07/blog-post.html", "date_download": "2021-07-27T11:25:12Z", "digest": "sha1:4HXLKCIJIR2MEESOTJQ64MUOO2R6QD5F", "length": 8614, "nlines": 43, "source_domain": "betalbattisi.blogspot.com", "title": "JUST TIMEPASS: साऊथ इंडियन खाना", "raw_content": "\nविद्यापीठात सध्या साऊथ इंडियन डिशेसची चांगलीच चलती आहे. खुद्द व्हीसींनाच (व्हीस्की नव्हे) साऊथ इंडियन डिशेसची चटक लागली आहे. इडली, डोसा, वडा - सांबर या डिशेस बहुधा त्यांना आवडत असाव्यात, पण छ्या यापैकी काहीच नाही. ते तर भलत्याच डिशेसच्या प्रेमात पडले आहेत.\nखरंतर आपण मराठमोळी माणसं....पुरण पोळी, चपाती भाजी आणि खुपच झालं तर चटणी - भाकरी अन्‌ सोबत कांदा. हेच खाणं आपल्या पचणी पडणार. पण व्हीसींना साऊथ इंडियन डिशेस भलत्याच स्वादिष्ठ वाटू लागल्याबद्दल विद्यापीठातील तमाम मराठी जनांना काळजी वाटायला लागली आहे. विष्णू नंदा मगरे यांचा जीव अगदी कासावीस होऊ लागला. आपण कॅन्टिन कमिटीचे प्रमुख असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला, अन्‌ ते हलत डुलत \"येडींकडे' गेले.\nकाळजीच्या सुरात त्यांनी \"येडींजवळ' व्हीसींच्या साऊथ इंडियन प्रेमाबद्दल गाऱ्हाणे गायले.\nयेडी कुरकरले, त्यांना मराठी नको आहेत, मग आपण कशाला चिंता करायची \nमग आपलं कसं होणार \n\"\"वळसे - पाटलांची माझ्यावर कृपा आहे, तोपर्यंत मला काही चिंता नाही. तुमचं तुम्ही बघा \"\" असं सांगत येडींनी विष्णू नंदाना पिटाळले.\nआपल्याला कुणी वालीच नाही, पुन्हा कीर्तीची वाट धरलेली बरी..असं पुटपुटत (येडींना ऐकू जाणार नाही अशा आवाजात) ते निघून गेले.\nएव्हाना, व्यंकटेशकुमारची गडबड चालू झाली होती. सकाळी सकाळीच त्याने बाजारातून दूधाची एक पिशवी, दोन तीन प्रकारच्या (साऊथ इंडियन) भाज्या बंगल्यावर आणून ठेवल्या होत्या. व्हीसी साहेबांचे इस्त्रीचे कपडेही त्याने आणले होते. साहेबांची आंघोळ होईपर्यंत त्याने आंबेडकर भवनकडे धाव घेतली. व्यंकटेशच्या अगोदरच पद्‌नाभन आपल्या कार्यालयात हजर होते. कसल्या तरी फायली उलट्या पालट्या करण्यात ते गुंग होते. पद्‌नाभनकडे पाहत व्यंकटेशने स्मितहास्य केले, आणि तो सरळ व्हीसींच्या केबिनमध्ये घुसला.\nत्या (मराठी) शिपायाला दरडावल्याचा राग आला.पण काय करणार \nअडला नारायण मद्राशाचे पाय धरी, अशी त्याची अवस्था झाली.\nतिकडे डॉ. शिवारे (एमपीएससीवाले) हिंदुजात न जाता विद्यापीठात जाण्याची तयारी करत होते. व्हीसींचा मोबाईल काही केल्या लागत नव्हता, म्हणून त्यांनी व्हीसींच्या कार्यालयातच फोन लावला.\nटेबलावर रिंग वाजताच व्यंकटेशने पुढे होऊन फोन उचलला.\n\"\" हालो...मी सिवारे बोलतोय, यंकट का तू (व्यं���टेशच्या आवाजावरुन त्यांनी ओळखले होते.)\nआरं बाबा मै बहुत टाईमसे व्हीसीसाब को मोबाईल लगाने की कोसिस कर रहा हू . कहा है वो \nव्यंकटेश : अSSS आज ते येणार नाहीत.\nडॉ. शिवारे : आरंपण त्ये मला आज भेटणार व्हते.\nवेंकटेश : बट, ओ नही आनेवाले है.\nकाय पिढा आहे ही..अस ंपुटपुटत शिवारेंनी फोन ठेवून दिला.\nएवढ्यात व्यंकटेशचा मोबाईल वाजला. मोबाईलवर व्यंकटरमनींचे नाव बघून (प्रभारी) त्याला प्रसन्न वाटलं.\nकॉल रिसीव्ह करुन तो म्हणाला : यन्ने, गुड्ड मॉर्निंग \nपलीकडून : व्यंकट्‌अ, व्हीसी आये क्‍या मै एक घंटा देरसे आनेवाला हूॅ , इसलिए पुछा\nआपल्या माणसाला आपणच सांभाळले पाहिजे, अशी भावना मनात ठेवत व्यंकटेश म्हणाला,\nहा ओ आनेवाले है, लेकिन आप चिंता मत करो मै बता दूंगा उनको. और जरा जल्दी आने की कोशिश करो..आपनी मिटिंग है ना आज\nव्यंकटेशची धांदल चालूच होती. त्याने इकडेतिकडे (व्हीसींच्या ऑफिसमधून फुकटातले) फोन फिरवायला सुरवात केली. पार्वती व्यंकटेश, जोस जॉर्ज या सगळ्यांनी लवकर वेळेत पोहोचावे म्हणून त्याची खटपट चालू होती. नंतर अभय पेठे, प्रकाश वाणी, संदीप सहारे यांच्यासोबत 1 वाजता व्हीसींची मिटींग ठरली असल्याने त्या अगोदरच त्याला आपली बैठक उरकून घ्यायची होती. शिवाय एक वाजताच त्याला एक महिला पत्रकारही भेटायला येणार होती.\nमिटींगचा विषय होता, \"सुवर्णअण्णा व त्याचे पुनवर्सन.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-tejswini-pandits-looks-from-marathi-serial-100-days-5604878-PHO.html", "date_download": "2021-07-27T12:49:09Z", "digest": "sha1:CF2U7WRKYFMASLBPAVMEUO3N5XCOORTV", "length": 3392, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tejswini Pandits looks from Marathi serial 100 days | तेजस्विनीने साकारलेली 'राणी' कायम आहे प्रेक्षकांच्या मनात, मालिकेत असा होता Look - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतेजस्विनीने साकारलेली 'राणी' कायम आहे प्रेक्षकांच्या मनात, मालिकेत असा होता Look\nमराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यापूर्वी तेजस्विनी झी मराठीवरील 100 डेज या मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती. प्रेक्षकांना रोजच्या कौटुंबीक मालिकांपेक्षा काहीतरी वेगळे पाहण्याची संधी या मालिकेने उपलब्ध करून दिली होती. या मालिकेचा किंबहुना मालिकेतील हिरोईन तेजस्विनी पंडितचा खास लूक चाहत्यांना भलताच आवडला होता. नकारात्मक भूमिकेतील राणीला च���हत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अगदी अजूनही राणी सरदेसाई हे पात्र चाहत्यांच्या लक्षात आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गाजलेल्या मालिकेतील तिचे लूक खास तिच्या चाहत्यांसाठी. चला तर मग भेटुयात 100 डेज मालिकेतील या राणीला.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, राणी सरदेसाईच्या रुपातील तेजस्विनी पंडितचे काही खास फोटोज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-agricultural-produce-marketing-committee-news-in-marathi-divya-marathi-famer-4716957-NOR.html", "date_download": "2021-07-27T12:31:27Z", "digest": "sha1:E2ACNYCZNKAMQBQLHN4J22D5JTABGB7T", "length": 7692, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Agricultural Produce Marketing Committee News In Marathi, Divya Marathi, Famer | राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना घरघर, सुधारणांसाठी चार हजार कोटींचा आराखडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना घरघर, सुधारणांसाठी चार हजार कोटींचा आराखडा\nमुंबई - शेतमाल खरेदी-विक्रीचे विनियमन करणा-या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे शेतकरी चक्क पाठ फिरवू लागले आहेत. यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य पणन मंडळाने तेथील पायाभूत सुविधांसाठी चार हजार कोटींचा विकास आराखडा बनवला आहे.\nशेतमालाचे वजन कमी लावणे, रुमालाखालील व्यवहार, अधिक आडत कापणे, भाव कमी देणे अशा बाजार समितीच्या कारभारामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे आता आपला माल बाजार समित्यांमध्ये न आणता बांधावर विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या प्रकारामुळे पाचावर धारण बसलेल्या पणन मंडळाने बाजार समित्यांमध्ये पायाभूत सोयी- सुविधा देण्याचा घाट घातला असून त्यासाठी 3 हजार 900 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. नवा विकास आराखडा आखून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वत:च्या विभागासाठी आर्थिक कुरण बनवल्याचा आरोप होत आहे.\nराज्यातील सात विभागांत 305 बाजार समित्या असून आहेत. 2012-13 मध्ये बाजार समित्यांची एकूण आवक 326 लाख मेट्रिक टन होती आणि या शेतमालाचे मूल्य 37 हजार 646 कोटी रुपये होते. खासगी बाजार, एकल परवाने, नॅशनल स्पॉट एक्स्चेंज आणि शेतकरी-ग्राहक बाजार यांमुळे समित्यांमधील आवक घटली. त्यासाठी पणन मंडळाने विकास आराखडा बनवला असून त्याअंतर्गत समित्यांमध्ये पायाभूत सोयींची निर्मिती होणार असल्याची माहिती पणन मंडळाच्या बाजार समिती विभागाचे उपसरव्यवस्थापक प्रकाश अष्टेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.\n144 बाजार समित्या सचिवाविना\n3,900 कोटींचा नवा विकास आराखडा\n140 बाजार समित्या तोट्यात\nराज्यातील 303 बाजार समित्यांमधील आवक\nराज्यात 2012-13 मध्ये 4 लाख कोटी रुपये किमतीच्या शेतमालाचे उत्पन्न झाले. राज्यात बाजार समितीला आजही पर्याय नाही. समित्यांनी केवळ 60 हजार कोटींचेच व्यवहार दाखवले. त्यामुळे बाजार समित्या तोट्यात असल्याचे नाटक आहे, असा आरोप शेतमाल विक्री व्यवहाराचे अभ्यासक गिरिधर पाटील (नाशिक) यांनी केला.\nराज्यातील बाजार समित्यांची पणन मंडळाने पाहणी केली. त्यात समित्यांनी शेतमाल विक्रीसाठी पायाभूत सोयी निर्माण न करता पुतळे उभारणे, संरक्षक भिंती, इमारती अशा बिनवापराच्या कामांवर मोठा खर्च केल्याचे उघड झाले आहे.\nराज्यातील 140 बाजार समित्या चक्क तोट्यात असून 144 बाजार समित्यांचा कारभार आजही सचिवाविना चाललेला आहे. बाजार समित्यांवर मुख्यत्वे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून त्या भ्रष्टाचाराचे आगर बनल्या आहेत. विकास आराखड्याच्या नावाखाली बाबा-दादांचे आघाडी सरकार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी फंड उभारत असल्याचा आरोप शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/category/motivation", "date_download": "2021-07-27T12:14:09Z", "digest": "sha1:KY6BUNIIQQLQFOO3DPVGO5P34NNKGN54", "length": 11100, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "Motivation Archives - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nया वकिलाची घरची कामवाली बाई जेव्हा ईडली खाऊन वकील होऊन, तिला एका केसमध्ये हरवते पुढे जे घडते ते पाहून…\nकोर्टाचे कामकाज आवरले माझ्या समोरच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. बहुतेक निकाल त्यांच्या बाजूने जाईल असे वाटत होते. कारण त्यांनी बरेच मुद्दे व्यवस्थित अभ्यास करून मांडलेले दिसत होते. थोडावेळ युक्तिवाद यासाठी बरीच मेहनत घेतलेली जाणवत होती. तशी मीही परफेक्ट प्रत्येक गोष्ट केली होती. पण केस माझ्या बाजूने होतीच कमकुवत.\nह्या म्हाताऱ्या आईने आपली शेवटची इच्छा आपल्या मुलांला सांगितली, आणि पुढे जे झाले ते वाचा.\nआज धावपळीच्या जगात आपण एवढे व्यस्त होऊन जातो की आपल्या हे लक्षात येत नाही आपले आई वडील म्हातारे होऊन जातात. लहानपणापासून मोठे होईपर्यंत ते कायम आपल्या सोबत असतात, आणि आपण ���े विसरून जातो की, म्हातारपणात त्यांना आपली गरज आहे. अधून मधून प्रेमाने त्यांची विचारपूस करीत जा. त्यांना ही जाणीव करून …\nवृध्द आई-वडिलांना घरातून या कारणांमुळे मुलं बाहेर काढतात, आई-वडिलांनी अगोदरच याबाबत जाणून घ्या आणि व्हा सावधान..\nलहान मुले आपल्या आईवडिलांसोबतच सुरुवातीला सर्वात जास्त वेळ घालवत असतात.या कारणामुळेच मुलांच्या मनावर, स्वभावावर आणि व्यवहारावर जास्तीत जास्त प्रभाव हा आई-वडिलांचा असतो. अनेकदा असे पाहिले गेले आहे की आई-वडील कळत नकळत अशा काही चुका करून जातात ज्या कारणामुळे मुलांच्या मनावर व मेंदूवर न-कारात्मक प’रिणाम होऊ लागतो. या कारणामुळे मुलांना त्यांच्या …\n‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच..\n4 weeks ago Motivation, ठळक बातम्या, लाइफस्टाइल 0\nअंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे (Cylinder Man) फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव (Sagar Jadhav)असं या ‘सिलेंडर मॅन’चं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय. कसे चर्चेत आले सागरचे फोटो दोन दिवसापूर्वी सागर सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असताना …\nपतीने लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत दिले तिला सोडून, तिच्यावर केला होता अन्याय त्यानंतर झाले असे काही की..\nअसे म्हणतात की वय आपल्याला खपत नाही लागलेली ठोकर पाडत नाही जर तुमच्याकडे जिंकण्याची इच्छा असेल तर परिस्थिती सुद्धा तुम्ही हरवु शकता आणि आपले ध्येय प्राप्त करु शकता. आपल्या समाजामध्ये खरे तर महिलांना लग्नानंतर आपल्या पतीवर अवलंबून राहावे लागते. अशा मध्ये जर एखाद्या चे लग्न अयशस्वी झाले तर त्या मुलीला …\nकेला होता इतिहास. शेन वॉर्नने फेकला होता आज बॉल ऑफ द सेंचुरी, बॉल 90 अंश ओळला होता, पहा व्हिडिओ.\nशेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नने 1993 मध्ये पहिली एशेज सीरीज खेळली. वॉर्नच्या पहिल्या बॉलला बॉल ऑफ़ सेंच्युरीची पदवी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने १४ वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळली होती, परंतु आजही त्याच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ बद्दल बर्‍याचदा चर्चा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये …\nदोन्ही हात नसलेल्या दिव्यांग फोटोग्राफरचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ सर्वजण करीत आहेत कौतुक.\nसोशल मीडियावर लोकांना प्रेरणा देणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. असे म्हणतात की ‘जर तुमची आवड असेल तर आयुष्य सोपे होईल’. सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या मनातही ही गोष्ट येईल. मी आपणास सांगतो की हा फोटोग्राफर एक अक्षम व्यक्ती आहे. होय, ट्विटर आणि फेसबुकसह …\nअमरेश कुमार..यशोगाथा पिकवली सर्वात महागडी भाजी..प्रती किलो\nनमस्कार, आपले स्वागत आहे. बिहार मधील औरंगाबाद येथील एका तरूण शेतकऱ्याने भारतातील जगातील सर्वात महागड्या भाजीपाला पिकवून सर्वांना चकित केले आहे. चला तर मग जाणून घेऊया या महागड्या भाजीबद्दल अमरेश कुमार हॉप शूटची शेती करीत आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पाच कट्टा ठिकाणी रोपांची लागवड केली. वाराणसीच्या भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या …\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/maval-news-51-new-patients-and-83-discharged-in-the-taluka-during-the-day-230036/", "date_download": "2021-07-27T10:47:24Z", "digest": "sha1:KSKZU553Z4E2OMSDBG22DJPEVL4DOEWU", "length": 9392, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Maval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज Maval News: 51 new patients and 83 discharged in the taluka during the day", "raw_content": "\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nएमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मावळ तालुक्यात बुधवारी (दि.16) 51 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.\nआज ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 458 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 594 आहे. शहरी भागात 10 तर ���्रामीण भागात41 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 09 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 01 रुग्ण सापडला, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही.\nतालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,970 झाली आहे. तर दिवसभरात 83 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तुंग, सुदवडी व कामशेत येथे प्रत्येकी 04, कुसगाव बुद्रुक, साते, वरसोली, सुदुंबरे व सोमाटणे प्रत्येकी 02, ब्राह्मणवाडी, (साते), भोयरे, ताजे, चांदखेड, गहुंजे, मोहितेवाडी, टाकवे बुद्रुक, मोर्वे, उकसान, पाले नामा, उर्से, मंगरूळ, टाकवे खुर्द, आंबी, माळवाडी, नवलाख उंब्रे, तळेगाव दाभाडे ग्रामीण, इंदोरी व वाकसई प्रत्येकी 01 एकूण 41 रुग्ण सापडले.\n21,891 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,345 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,907 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1185 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,437 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,533 रुग्ण आढळून आले आहेत. 03 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.03 टक्के आहे तर मृत्यू दर 02.10 टक्के आहे.\nसद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 135 लोणावळा नगरपरिषदमध्ये40 वडगाव नगरपंचायत मध्ये 34 व ग्रामीण भागात 385 असे एकूण 594 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nMaharashtra Corona Update : राज्यात आज दहा हजारांहून अधिक रुग्ण, 237 मृत्यू\nMaval News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झुंबरबाई सुराणा यांचे निधन\nDehuroad News : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करा : श्रीजित रमेशन\nDehuroad News : मामुर्डीमध्ये पाऊण लाखाची घरफोडी\nPimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद\nChinchwad News : स्टॉलवरील वस्तू स्वस्तात खरेदी करण्यासाठी दोघांना बेदम मारहाण\nPimpri News: शहरात गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा नाही; शुक��रवारी विस्कळीत\nRavet News : दीपक भोंडवे यांच्यावतीने रावेतमधील 80 सोसायट्यांमध्ये धूरफवारणी\nPune News : पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी पुण्यातील 22 ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना\nMaval Corona Update : दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज तर 55 नवे रुग्ण\nMaval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे\nMaval News : पावसात नुकसान झालेल्या तुंग येथील निराधार महिलेला बजरंग दलाकडून शिधा वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1295/", "date_download": "2021-07-27T11:56:26Z", "digest": "sha1:DPMOFK624ZPCTDEEABNLNX6MMQZRGV5T", "length": 8475, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "अमरावतीत संत्र्याचे फुकट वाटप | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अमरावतीत संत्र्याचे फुकट वाटप\nअमरावतीत संत्र्याचे फुकट वाटप\nयावर्षी संत्रा उतपादन भरपूर झाले असताना संत्र्याला भावच नसल्याने सोमवारी अमरावतीत जिल्हाधिकरी कार्यालयासमोर राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यानी संत्र्याचे फुकट वाटप केले.\nसंत्र्याचे प्रचंड उतोदन झाले असताना संत्र्याला मागणी नासल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आशा परिस्थितीत संत्रा उत्पादकांच्या व्यथेकडे राज्यसहसनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आवाज देऊन त्यांना फुकटात संत्रा नेण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी शेकडो अमरावतीकरांनी फुकटात संत्री घेतली.\nअमरावतीत संत्र्याचे फुकट वाटप\nPrevious articleकृषी कायदा :भाजपने साधला शेतकऱ्यांशी संवाद\nNext articleबडनेरा रेल्वेस्थानकावर ‘चाईल्डलाईन’ सेवा\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या त���्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/oxygen/get-rid-wrinkles-face-help-ayurveda-how-get-rid-wrinkles-lokmat-oxygen-a678/?utm_source=Lokmat.com&utm_medium=videos_rhs_widget", "date_download": "2021-07-27T11:00:38Z", "digest": "sha1:MOIVWNTSUBTF2DIVR2YYG375S4DEHHIV", "length": 21629, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen - Marathi News | Get rid of wrinkles on the face with the help of Ayurveda How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen | Latest oxygen News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २६ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमनोरंजन: Yashoman Apte Post | यशोमानची डिलिव्हरी बॉईजसाठी माणुसकीची जाणीव राखणारी पोस्ट | Lokmat Filmy\nमराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील लाडका चेहरा यशोमान आपटे आपल्या सोशल मीडिया वरून कायम ऍक्टिव्ह असतो... त्याच्या पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात अशीच त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट अतिशय लक्षवेधी ठरत असून ही पोस्ट नक्कीच कौतुकास्पद आहे... नुकताच एका फु ...\nमनोरंजन: Kartiki Gaikwad Guru Purnima Special | गुरुस्थानी असलेल्या बाबांसोबत कार्तिकीची खास गुरुपौर्णिमा\nगुरुपौर्णिमा निमित्त गुरुस्थानी असलेल्या बाबांसोबत कार्तिकीची खास गुरुपौर्णिमा साजरी झाली. पहा हे क्षण - ...\nमनोरंजन: Farah Khan in Chala Hawa Yeu Dya Show |फराह खान व हिंदीच्या विनोदवीरांसमोर Bhau Kadamची सुसाट कॉमेडी\nचला हवा येऊद्याच्या मंचावर फराह खान आणि अजून काही हिंदी विनोद वीर येत आहेत, यावेळी नेहमीप्रमाणे भाऊ कदमची अफलातून कॉमेडीने सर्वाना पोटधरून हसवलं आहे, पहा हा सविस्तर व्हीडिओ - ...\nमनोरंजन: Bigg Boss Star Restaurant Damage | या अभिनेत्याचे पावसामुळे झाले लाखोंचे नुकसान | Lokmat Filmy\nगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे मुंबईसह कोकणातही बरेच नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका अभिनेता कुशाल टंडनला देखील बसला आहे. पावसामुळे त्याने नुकतेच सुरू केलेल्या रेस्टरॉ आणि बारचे खूप मो ...\nस्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलयं. यातील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलयं. यातील संजना ईशा आणि विमल ही पात्र म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले, अपूर्वा गोरे आणि सीमा घोगले य ...\nसंपूर्ण महाराष्ट्राला ‘सैराट’ करून सोडणारी जोडी म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर. ही जोडी सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय आहे. नुकतेच रिंकूने आकाशसोबत काही फोटोज तिच्या सोशल मिडियावर शेअर केलेत. ...\nक्रिकेट: World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला\nजागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पराभवाची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...\nक्रिकेट: २०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार\nकोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतामध्ये खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा ही स्थगित करण्यात आली होती. पण आता स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची भारतीय क्रिकेट नियानक मंडळाने दि ...\nक्रिकेट: IPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nकोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवणं सध्या तरी कठिण झालंय. आता कोरोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसलाय. अनिश्तित काळासाठी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बायो-बबलची सुरक्षा भेदून कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला. अनेक खेळाडूंसह का ...\nसंपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखले जायचे असा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयला कोणता महत्वपूर्ण सल्ला दिला आहे ...\nक्रिकेट: तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nकालची पंजाब विरुद्ध राजस्थान ही मॅच अनेकांनी पाहिलीच असेल. पण ज्यांनी पाहिली नाही त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच चांगली मॅच पाहण्याची संधी गमावली असंच म्हणावं लागेल.. या मॅचनंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबच्या कर्णधाराला एक डायलॉग नक् ...\nक्रिकेट: आज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nमुंबई इंडियन्स आणि आयपीएलची पहिली मॅच हे समीकरणं गेली अनेक वर्ष आपण पाहत आलोय.. आणि याचा निकाल काय असतो तर मुंबई इंडियन्स पराभव.. मुंबईच्या चाहत्यांनी या गोष्टीला एक भारी नाव ठेवलंय.. ते म्हणजे पहिली मॅच देवाला. मुंबई इंडियन्सचा संघ हा आपल्या कमबॅकसा ...\nअमेरिकेहून विशेषज्ञ डॉक्टर रवी गोडसे यांनी आपल्या देशासाठी सर्वात महत्वाची व परिणामकारक बातमी कोणती आहे ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nमहाराष्ट्र: महाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\nथंडीत थंडीच्या ठिकाणी फिरणं म्हणजे वेगळीच मज्जा असते... त्यात जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये महाबळेश्वर असेल तर कमालच महाबळेश्वर हे सातारा जिल्हातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट ...\nऑक्सिजन: 'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nभारत अनेक रंगांची भूमी आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांमुळे, आपल्याला संपूर्ण देशात सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये दर महिन्याला काही ना काही उत्सव चालू असतो. अनेक प्रवाश्यांना शांत, निर्जन ठिकाणी विश्रांती घेण्यास आवडत असलं तरी असेही लोक आहे ...\nऑक्सिजन: आयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nआयुर्वेदामध्ये जी काही वनस्पती वापरली जाते किंवा इसेंशीयल तेल वापरले जाते त्यामध्ये शक्तिशाली वृद्धत्वक्षम आणि सुरकुत्या कमी करण्याचा गुणधर्म आहे. या सुपर घटकांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वच ...\nऑक्सिजन: तूप खाल्ल्याने केस वाढतात का\nतूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, के ...\nऑक्सिजन: डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nअनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून ...\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nआयुर्वेदामध्ये जी काही वनस्पती वापरली जाते किंवा इसेंशीयल तेल वापरले जाते त्यामध्ये शक्तिशाली वृद्धत्वक्षम आणि सुरकुत्या कमी करण्याचा गुणधर्म आहे. या सुपर घटकांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वचेच्या वृद्ध होण्याचे मुख्य कारण हे ऑक्सिडेशन खराब होणे आहे. परंतु आवळा, कडुनिंब, गोटू कोला, गुलाब, मंजिष्ठा, अश्वगंध, हळद, आलं आणि लवंगा यासारख्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसह नैसर्गिक घटक मदत करतात. #LokmatOxygen #Ayurvedic #Wrinkles\nटॅग्स :हेल्थ टिप्सपौष्टिक आहारHealth TipsHealthy Diet Plan\nमोबाईल सतत वापरल्याने पिंपल्स येतात का\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nSatara Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी\nजळगावात उपमहापौरांच्या घरावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद\n राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच भाजप अध्यक्षांनी केली तारीफ\nIND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला\nRaj Kundra Case: पोलिसांच्या रेडदरम्यान रडली होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रासोबतही झाला होता वाद\nJ. P. Nadda : गोव्यात भाजपाचा चेहरा प्रमोद सावंतच - जे. पी नड्डा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/around-you/cops-used-aadhaar-to-identify-dead-61", "date_download": "2021-07-27T11:18:33Z", "digest": "sha1:UOR5E57Z6WL3QVEIA66EIQIV6A4CZI66", "length": 7042, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Cops used 'aadhaar' to identify dead | आधार कार्डवरून लागला 'त्या'चा शोध", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nआधार कार्डवरून लागला 'त्या'चा शोध\nआधार कार्डवरून लागला 'त्या'चा शोध\nBy भूषण शिंदे | मुंबई लाइव्ह टीम शहरबात\nविक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडलगत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ पोलिसांना यश आलंय. मृतदेहाशेजारी मिळालेल्या आधारकार्डवरून पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवलीय रघुनाथ ठाकूर (३१) असं या तरुणाचं नाव असून, डोक्यावर प्रहार करून त्याचा खून करण्यात आल्याचं उघड झालंय. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.\nरघुनाथचा मृतदेह विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडलगतच्या झुडूपात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या मृतदेहाशेजारी पोलिसांना आधारकार्ड मिळालं होतं. त्या आधारकार्डवरून कांजुरमार्ग पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली.\n१३ ऑगस्ट रोजी कामावर गेलेला रघुनाथ फिरून येतो, असं सांगून कामावरून निघाला होता. पण तो घरी परतलाच नाही. सर्वत्र शोधशोध करूनही रघुनाथ न सापडल्यानं कुटुंबीयांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nखूशखबर, म्हाडाची दसऱ्याला ९ हजार घरांची सोडत निघणार\nदरडींच्या संकटापासून वाचण्यासाठ��� पर्याय शोधा, आदित्य ठाकरेंची सूचना\nअंगारकी संकष्टी : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट\nसशस्त्र सीमा बलमध्ये नोकरीची संधी, 'भरणार' इतक्या जागा\nअंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराचं मंगळवारी २४ तास ऑनलाईन दर्शन सुरू\nदेशाच्या सोने आयातीत मोठी वाढ\nमाझगाव डॉकमध्ये ४२५ जागांसाठी भरती\nसलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-inculcate-these-nine-habits-and-become-rich-5429935-PHO.html", "date_download": "2021-07-27T13:07:01Z", "digest": "sha1:C3BPN7NTZPSXBQ6YUWMUSABBVEM3APBU", "length": 4852, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inculcate These Nine Habits And Become Rich | श्रीमंत व्हायचंय..? मग, आत्मसात करा झटपट श्रीमंंत होण्याची ही नऊ सुत्रे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n मग, आत्मसात करा झटपट श्रीमंंत होण्याची ही नऊ सुत्रे\nनवी दिल्ली- आपण खूप श्रीमंत व्हावे, अशी एक सुप्त इच्छा प्रत्येक व्यक्तिच्या मनात असते. काही मंडळी ही इच्छा बोलून दाखवतात तर काही ती मनातच दाबून ठेवतात. श्रीमंतीचे नेमके सुत्र काय हे एक कोडे आहे. खरं तर पैसा मिळविणे हे एक शास्त्र आहे आणि पैसा टिकवून ठेवणे, वाढवणे ही एक कला आहे.\nकाही मंडळी जगातील अब्जाधीशांकडे पाहून श्रीमंत होण्याचे स्वप्ने पाहातात. मात्र, अब्जाधीश काय विचार करतात. स्वत:च्या प्रगतीसाठी कुठली उपाययोजना करतात, हे पाहाणे तितकेच महत्त्वाचे असते. प्रत्येक दिवशी विचार करण्याची पद्धत ही अब्जाधीशांना इतरांपेक्षा वेगळे ठेवत असते, असे ‘रि‍च हॅबि‍ट: द डेली सक्‍सेस ऑफ वेल्‍थी इंडि‍व्हिजि‍अल’ या पुस्तकाचे लेखक थॉमक कोरले यांनी सांगितले आहे.\nकोरले यांनी अब्जाधीश व्‍यक्ती (16 लाख डॉलरपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न) व मध्यम वर्गीय व्यक्ती (35 हजार डॉलरपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न) दोघांच्या जीवनशैलीवर सलग पाच वर्षे अभ्यास केला. अब्जाधीश व सामान्य व्यक्तींच्या विचार करण्याच्या पद्धतीमधील फरक दिसून येतो. कोरले यांनी हाच फरक ‘रि‍च हॅबि‍ट’ व ‘पॉवर्टी हॅबि‍ट’ नामक दोन सेग्मेंट मांडला आहे.\nअब्जाधीशांवर त्यांचा सवयींचा जास्त प्रभाव असतो\nश्रीम���त व्‍यक्ती नेहमी आपल्या लक्ष्‍यावर केंद्रीत असतात.\n‘मी माझ्या लक्ष्‍यावर प्रत्येक दिवशी फोकस करत असतो'\n62 टक्के श्रीमंतांनी मान्य केले\n6 टक्के गरीबांनी मान्य केले\nपुढील स्‍लाइडवर वाचा, श्रीमंत व्यक्ती दररोज बनवतात कामाची यादी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-medical-student-dr-4317956-NOR.html", "date_download": "2021-07-27T13:09:05Z", "digest": "sha1:G67N3D5HCB4JWA2BGFBNV2FUOBKQPGH3", "length": 3225, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Medical Student Dr. Sneha Sikachi First in Maharashtra | ‘शासकीय वैद्यकीय’ची विद्यार्थिनी डॉ. स्नेहा सिकची महाराष्ट्रात प्रथम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘शासकीय वैद्यकीय’ची विद्यार्थिनी डॉ. स्नेहा सिकची महाराष्ट्रात प्रथम\nऔरंगाबाद- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. स्नेहा सिकची हिने एमडी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला. डॉ. स्नेहा हिला बधिरीकरणशास्त्र विषयातील सुवर्णपदकही मिळाले आहे.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने मे 2013 मध्ये घेण्यात आलेल्या एमडी/एमएस या पदव्युत्तर परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात एमडी (बधिरीकरणशास्त्र) परीक्षेत तिने विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बधिरीकरणशास्त्र विभागाला हा मान पहिल्यांदाच मिळाला आहे. या यशाचे र्शेय डॉ. स्नेहा सिकची हिने शिक्षकांना दिले आहे. या यशाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि विभागातर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2021-07-27T13:04:37Z", "digest": "sha1:G5DCCXXM6ZGUDG2OTA35MRN3MSHZ4536", "length": 25411, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुर्गापूजा - विकिपीडिया", "raw_content": "\nकोलकाता येथील दुर्गापुजेचे एक दृश्य\nदुर्गापूजा हा बंगालमधील एक हिंदू सण आहे.[१] या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते.[२] हा नवरात्री व्रताचा भाग आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत.[३] बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम,उत्तर प्रदेश या प्रांतांत दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बंगाल प्रांतात त्याचा प्रचार आणि त्याची लोकप्रियता विशेष आहे.[४] बंगालमधील ग्रामीण भागात ही पूजा वसंत ऋत���मधेही केली जाते अशी नोंद मिळते.[५]\nदुर्गापूजेची परंपरा सुमारे ४०० वर्ष जुनी आहे असे मानले जाते. बंगालमधील तारिकपूर भागात ही प्रथा सुरू झाली. बंगालमधून ही प्रथा बनारसला (सद्य - वाराणसी) व आसामलाही पोहोचली. ह्याच्यानंतर इ.स.१९११ पासून दिल्लीत ही पूजा सुरू झाली. स्वातंत्र्यलढ्यात या पूजांची केंद्रे ही राजकीय आणि सामाजिक चर्चांची महत्त्वाची ठिकाणे बनली होती.[६]\nदुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे.[७] सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे.[८]\nआश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. बंगालमध्ये नवरात्रातल्या शेवटच्या सहा दिवशी (षष्ठी ते दसरा) दुर्गापूजा केली जाते.[९]\nपूजेचा विधी खालीलप्रमाणे आहे-\nगृहस्थ सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात. मग सपत्नीक बसून देशकालोच्चारपूर्वक पूजेचा संकल्प करतात. मग गणपतीपूजन, स्वस्तिवाचन इ. करून मातीच्या वेदीवर एका कलशाची स्थापना करतात. मग षोडशोपचारे पूजा करतात. दुर्गेजवळ अखंड दीप तेवत ठेवतात. नंतर दुर्गास्तोत्राचा पाठ करतात. दुर्गेवर फुलांची माळ बांधतात. नंतर एका कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात, ब्राह्मण भोजनही घालतात.\nबंगालमधील अनेक लोक दुर्गेला आपली कुलदेवता मानून तिची नित्य पूजा करतात. ते तिला दुर्गतिनाशिनी म्हणतात. पुराणांत व अनेक तंत्रग्रंथांत दुर्गापूजेचे महत्त्व वर्णिले आहे.[८][१०] अशा प्रकारे दुर्गापूजा घरगुती पातळीवर साजरी केली जाते.\nसुमारे एक हजार वर्षे बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे असे मानले जाते. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुज मूर्ती बनवितात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात.[११] देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते.[५] दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला होते. त्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात. षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देव��च्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात. सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता वल्लीने बांधतात. मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात. ती गणपतीची पत्नी असते. उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा होय. त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात. देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची माती आणतात. त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात. मग तिला पशुबळी देतात. पूर्वी हे बलिदान फार मोठ्या प्रमाणावर होत असे, पण सांप्रत त्याचे प्रमाण घटले आहे. अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात. याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात. ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते. त्या रात्री गायन, वादन, खेळ यांच्या योगाने जागरण करतात. चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत व तळ्यात विसर्जन करतात. दुर्गा ही या दिवसात सासरहून माहेरी आलेली असते अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात.[८]\nबंगाल प्रांतात या उत्सवासाठी कारागीर विशेष प्रकारच्या देवीच्या उत्सवमूर्ती तयार करतात. यामध्ये महिषासुरमर्दिनीसह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांच्या मूर्तीही तयार केल्या जातात.[१२]\nदुर्गापूजेच्या काळातच बंकिमचन्द्र चॅटर्जी यांना \"वंदे मातरम\" हे गीत स्फुरले आणि नंतर ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले असे मानले जाते.[१३]\nसार्वजनिक पातळीवर दुर्गापूजेची सुरुवात बंगालमधील कोलकत्ता शहरामध्ये इ.स. १७५७ साली सावोबाजारच्या राजा नबदेव याने केली. प्लासीच्या लढाईत लाॅर्ड क्लाईव्ह याने सिराजउद्दौला याच्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे साजरीकरण केले गेले होते. या पूजेसाठी राजाने लाॅर्ड क्लाईव्हला आमंत्रित केले. लाॅर्ड क्लाईव्ह देवीच्या पूजेसाठी एक बकरे, एकशे एक रुपये रोख आणि फळांनी भरलेली टोपली घेऊन आला होता. ह्या पहिल्या सार्वजनिक साजरीकरणामध्ये फक्त तत्कालीन अमीर उमरावांना बोलावणे धाडले गेले होते, परंतु पुढे जाऊन दुर्गापूजेचे सार्वजनिक साजरीकरण सुरू झाले. आणि दुर्गापूजेचा मंडप, त्याची सजावट आणि त्या सजावटीचे स्वरूप या सर्वांना राजकीय रंगात रंगवण्यात आले. अगदी इंग्रजांपासून, साम्यवाद्यांसारख्या राजकीय पक्षापासून ते अलीकडच्या एड्सवर काम करणाऱ्या संस्थां, संघटनांपर्यंत अनेकांनी तसेच विविध चळवळींनी ह्या साजरीकरणाचा उपयोग करून घेतला आहे.[१४][१५]\nबेलूर येथील श्री रामकृष्ण मठातील दुर्गापूजा\n↑ a b c जोशी , होडारकर, महादेवशास्त्री , पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड चौथा. भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्र • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nहिंदू धर्मातील सण आणि उत्सव\nहिंदू धर्म उपासना पद्धती\nभारतीय सण आणि उत्सव\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०२१ रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/mes-pune-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T13:03:58Z", "digest": "sha1:JCNDPEFEZH3HGUWBPOPWP5RKOALUJZSU", "length": 6415, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(आज शेवटची तारीख) सैन्य अभियंता सेवा पुणे अंतर्गत 502 पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (आज शेवटची तारीख) सैन्य अभियंता सेवा पुणे अंतर्गत 502 पदांसाठी भरती.\n(आज शेवटची तारीख) सैन्य अभियंता सेवा पुणे अंतर्गत 502 पदांसाठी भरती.\nMES Pune Recruitment 2021: सैन्य अभियंता सेवा पुणे येथे ५०२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वा���ावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपर्यवेक्षक बी / एस\nड्राफ्ट्समन – आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये ०३ वर्षे डिप्लोमा\nपर्यवेक्षक बी / एस – मास्टर डिग्री कॉमर्स\n१८ ते ३० वर्षे\nड्राफ्ट्समन – ३५,४००/- रु ते १,१२,४००/- रु\nपर्यवेक्षक बी / एस – ३५,४००/- रु ते १,१२,४००/- रु\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ मे २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious article(आज शेवटची तारीख) इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत भरती.\nNext article(आज शेवटची तारीख) टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च प्रयोगशाळा भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nगुजरात मेट्रो रेल कार्पोरेशन लि. येथे भरती. (२० ऑगस्ट)\nराष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यवतमाळ येथे भरती.\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. येथे भरती.\nबँक ऑफ बडोदा येथे भरती. (१३ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nirrh-mumbai-recruitment-2021-4/", "date_download": "2021-07-27T13:07:34Z", "digest": "sha1:WKWMUEQIX3C65IK63IN4TNEN6R7NFHLE", "length": 6312, "nlines": 121, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "NIRRH – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates NIRRH – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत भरती.\nNIRRH – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत भरती.\nNIRRH Mumbai Recruitment 2021: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत 04 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च, 4 आणि 10 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती.\nNext articleजिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nकॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nमुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती. (१० ऑगस्ट)\nभारतीय स्टेट बँक मुंबई येथे भरती. (३१ जुलै)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirgadgil.blogspot.com/2010/11/blog-post_25.html", "date_download": "2021-07-27T12:46:41Z", "digest": "sha1:7VEIJ32D4T3BYA7G5FZFLSJN6SODMHT6", "length": 5645, "nlines": 55, "source_domain": "sudhirgadgil.blogspot.com", "title": "नमस्कार मंडळी !!!: उत्स्फ़ूर्तता पुलंची!!!", "raw_content": "\n’बोलणं’ नेमकं, नेटकं, समोरच्याला सहजतेनं समजेल असं असणं ही सध्याच्या मार्केटिंगच्या जगात अत्यावश्यक बाब ठरू पाहतीय. शब्द निवडीतली स्वाभाविकता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, विचारांची स्पष्टता आणि क्वचित प्रसंगी उत्स्फ़ूर्तता हे सूत्र सांभाळलं, तर कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही स्वभवधर्माच्या माणसांशी तुमचे संवादाचे सूर सहज जमतात. ’पुलं’नाही अनौपचारिक बोलीत बोलण्याची भट्टी झक्क जमली होती.\n\"तुम्हाला सांगतो...\"म्हणत ते क्षणात समोरच्यांच्या हृदयात शिरत. अंगभूत उत्स्फ़ूर्तता, बारीक निरिक्षणशक्ती आणि मूळात माणसांची आवड आणि त्यांच्या आनंदात आनंद मानण्याची उपजत वृत्ती यामुळे शब्दांच्या खेळाचे ते अनभिषिक्त सम्राट राह्यले. आपण मंडळी अनेकदा त्यांच्य उत्स्फ़ूर्त उद्गारांनी खदखदलेले आहात. मला ’पुलं’ समवेत प्रावास करण्याचाही योग आला आणि साध्या साध्या गोष्टीतही त्यांनी केलेल्या शेरबाजीमध्ये डोकावणा-या ’खट्याळ-मिष्किल’ पुलंचे दर्शन घडले.\nमॊरिशसहून परतत होतो. एअरपोर्टच्या ड्यूटी-फ़्री शॉपमध्ये पुल-सुनीताबाईंसमवेत मीही रेंगाळलो होतो. समोरच्या शो-केसमध्ये एक पैशांचं सुंदर लेदर पाकीट लटकवलेलं होतं. पुलंना ते पाकीट फ़ार आवडलं. त्यानी सेल्समनला विचारलं, \"केवढ्याला\nसेल्समननं जी किंमत सांगितली, ती ऎकताक्षणी पुलं क्षणात उद्गारले,\n\"अरे, मग पाकीटात काय ठेवू\nअभिनंदन... इतरांना बोलते करण्याच्या तुमच्या व्यवसायात आज तुम्हाला ब्लॉगने पुन्हा एकदा लिहीते केले. त्यामुळे तुमच्या आठवणींची आणि किश्शांची मेजवानी सतत आणि अगदी नियमितपणे मिऴेल, अशी अपेक्षा.\nसाठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ब्लॉगच्या रूपाने थेट-भेट होत राहणार हे फारच छान झालं. सर्व माध्यमे गाजवणारा संवादक हे बिरूद अधिक सार्थ होणार.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...... आणि ब्लॉग-जगात स्वागत .....\nआणि ६०+ (मी तुमच्या पेक्षा वयानी मोठी आहे ) ब्लॉगर समूहात तुमचे सहर्ष स्वागत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurexpress.in/news/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-07-27T12:41:07Z", "digest": "sha1:TF4DMUTGGKAF3CCM2KJ3CFWPYNRRK44Y", "length": 14997, "nlines": 168, "source_domain": "www.chandrapurexpress.in", "title": "राजनैतिक | Chandrapur Express", "raw_content": "\nसंपादक : सुनील तिवारी\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचंद्रपूर: चंद्रपूर जिल्‍हयात दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्‍याने शेतक-यांच्‍या शेतपिकाचे, नागरिकांच्‍या घरांचे, दुकानांचे, अन्‍नधान्‍य आदिंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन आपदग्रस्‍तांना तातडीने नुकसान भरपाई देण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार...\nऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करावे\nआ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्‍याकडे मागणी चंद्रपूर: औद्योगिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्‍या बल्‍लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची तातडीने दुरूस्‍ती करत सौंदर्यीकरण करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात...\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nचंद्रपूर: आज महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार ह्यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कोरोना काळात गोरगरीब जनतेची आर्थिक अडचण बघता चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर शहरातील गंजवार्ड...\nसततच्या पावसामूळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता योग्य उपायोजना करा – आ....\nचंद्रपूर: चंद्रपूर जिल्हात दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असून आणखी तिन दिवस मूसळधार पाउस राहण्याची शक्यता हवामाण खात्याने वर्तवली आहे. त्यामूळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता यंत्रणा सुसज्ज करुन उपायोजना कराव्यात अशा...\nजासुसी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी महत्वाची : खासदार बाळू धानोरकर\nखासदार बाळू धानोरकर व शिवसेना खासदार लोकसभाध्यक्षांना भेटले चंद्रपूर : भारतीय संविधानाने स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा मौलिक अधिकार दिला असताना पेगासस स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील ठराविक महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले आहे. या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) गठीत करुन चौकशी...\nविभक्त झालेल्या कुटुंबांना स्वतंत्र विद्युत मिटर द्या – आ. किशोर जोरगेवार\nचंद्रपूर: विद्युत बिलावरुन कुटुंबा - कुटुंबात होणारे वाद टाळण्यासाठी विभक्त झालेल्या कुटुबांना वेगळी विद्युत जोडणी देत स्वतंत्र मिटर देण्यात यावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे यांना केल्या आहे. त्यांनीही हि सुचना मान्य करत...\nखासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या मध्यस्थीने सुटले ३८ दिवसाचे इंटकचे उपोषण\nचंद्रपूर : वेकोलितील येथील काही भष्ट अधिकारी, अनियमितता, कामगार कल्याण, सुरक्षा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इंटकचने विविध मागण्यांना घेऊन के. के. सिंग यांच्या नेतुत्वात ३८ दिवसापासुन अन्यत्याग आंदोलन करण्यात आले होते. काल दिनांक १७ जुलै रोजी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई...\nब्रॉडगेज मेट्रो प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश त्वरीत करणार\nना. नितीन गडकरी यांचे आमदार मुनगंटीवार यांना आश्वासन चंद्रपूर: केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातुन ड्रीम प्रोजेक्‍ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्‍तावित करण्‍यात आला आहे. या प्रकल्‍पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा प्रामुख्‍याने समावेश करण्‍यात आला...\nसिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार\nपालकमंत्री वडेट्टीवार यांच्या मागणीला यश चंद्रपूर, दि. 14 : सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारीत उद्योगातील कामगारांना किमान समान वेतन लागू केली असल्याने त्यांना अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरूस्ती करावी व सिमेंट उद्योगातील...\nओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश\nराकां प्रमुख शरद पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश चंद्रपूर: चंद्रपुरातील शिक्षण क्षेत्रातील अग्रणी संस्था चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व विदर्भातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणारे डॉ. अशोक जीवतोडे यांनी आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nडा.अजित सिन्घई on चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nSheshrao Thakre on चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई\nSneha on दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nAnas on चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई\nRahul on कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hemlyrics.com/2020/12/mi-pan-tujhyavar-line-marte-lyrics-in-marathi-and-english.html", "date_download": "2021-07-27T12:49:50Z", "digest": "sha1:WO2VSPMIXFEY525VKRBVP3VK4MTCH6J5", "length": 7459, "nlines": 158, "source_domain": "www.hemlyrics.com", "title": "Mi Pan Tujhyavar Line Marte Lyrics In Marathi And English - मी पण तुझावर लाईन मारते", "raw_content": "\nहे तुझा हात माझा हाथात देशील का\nसांगना माझी संगिनी होशील का\nहे मला सांग मला होकार देशील का\nसात जन्माची तू साथ देशील का\nतुझा शिवाय मन नाय लागत\nकॉज आय लव्ह यू\nहोय झालोय मी तुझा साठी पागल\nकॉज आय नीड यु\nतुझा शिवाय मन नाय लागत\nकॉज आय लव्ह यू\nहोय झालोय मी तुझा साठी पागल\nकॉज आय रीअली केयर फॉर यु\nमी तुझा बॉयफ्रेंड ना\nतू माझी गर्ल्फ्रेन्ड ना\nतू गर्लफ्रेंड माझी होशील का (X २)\nअसं वाटतं कि मी तुझा ओठांची\nलाली बनून तुला रोज रोज किस करू\nविश करू देवाला तू माझी\nव्हावी म्हणून तू मिळावी म्हणून\nकसं सांगू तुला कि अगं माझा जीव तू\nबोलशील मला कधी तू आय लव्ह यु\nमेंटल मी सायको मी पागल दिवाना मी\nघरच्याना सांगेन कि होणारी सून तू\nमम्मा बोलली कि सून किती गोड गोड\nपप्पा बोलले कि जा तिला जाऊन बोल\nछान बनवतेस तू टिकटॉक चे व्हिडिओस\nविल यु मॅरी प्लीस मला हो बोल\nबेबी असणारे आपले क्युट क्युट\nरुसली तू तर बसणार मी म्यूट म्यूट\nहैप्पी ठेवेल तुला बच्चा खूप खूप\nविल यु मॅरी प्लीस मला हो बोल\nमी पण तुझावर लाईन मारते\nदिसला तू तर शाईन मारते\nपहिल्या नजरेत मनात घुसला तू\nमाझा होकार जाहीर करते\nक्युट क्युट दिसतो तू गोड गोड हसतो तू\nसांग बर नाही तुला सांगू कशी\nसुपरस्टार माझा होणारा बॉयफ्रेंड\nहक्काने सांगेन मी गिर्ल्फ्रेन्ड तुझी\nकधीतरी तुझा मिठीत येऊन\nसांगायचं संजू मी झाली तुझी\nखूप स्ट्रॉंगवाली फीलिंग तुझासाठी\nपागल दिवाणी मी झाली जशी\nहे तुझा हात नाही सोडून जाणार ना\nजीव हा आता तुझात रूतलाय ना\nहे मला सांग माझा हसबेन्ड होणार का\nसाथ जन्माची तू साथ देणार का\nतू माझा बच्चू ना तू माझा बाबू ना\nमी तुझी गर्लफ्रेंड तू\nबॉयफ्रेंड माझा होशील ना\nमी तुझी गिर्ल्फ्रेन्ड ना\nतू माझा बॉयफ्रेंड ना\nतू बॉयफ्रेंड माझा होशील ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-07-27T10:43:28Z", "digest": "sha1:76DNVCKMILMH233TI3LATGZJ3ILNMD3N", "length": 4415, "nlines": 49, "source_domain": "jaihindbks.com", "title": "शालेय शुल्क – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमुंबई उच्च न्यायालयाचा कोरोना काळात शालेय फीसंबंधी मार्च २०२१ च्या निर्णयाची पालकांसाठी माहिती\nशैक्षणिक वर्ष २०२०-२१ या कोरोना कालावधीतील शालेय शुल्क संदर्भात उच्च न्यायालयाने ०१ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाची सोप्या भाषेत माहिती\nTagged उच्च न्यायालय निर्णय, कोरोना शाळा, न्यायालय निर्णय २०२१, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, शालेय शुल्क, शाळा शुल्क न्यायालय निर्णयLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागर��� सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/take-immediate-action-on-the-letters-of-the-peoples-representatives-otherwise-take-action-229665/", "date_download": "2021-07-27T12:21:17Z", "digest": "sha1:YWGTDRF7WXFWSIV2CJ5EM7LM2HYEOIFC", "length": 9999, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News: लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तत्काळ कार्यवाही करा, अन्यथा कारवाई - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News: लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तत्काळ कार्यवाही करा, अन्यथा कारवाई\nPimpri News: लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तत्काळ कार्यवाही करा, अन्यथा कारवाई\nमहापालिका आयुक्तांचा विभागप्रमुखांना इशारा\nएमपीसी न्यूज – नगरसेवक, पदाधिकारी, आमदार, खासदारांसह – लोकप्रतिनिधी विविध कामांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी पत्रव्यवहार करतात. या पत्रांवर तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. लोकप्रतिनिधींच्या पत्रांची दखल न घेतल्यास कारवाईचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.\nशहरातील विकासकामे, सार्वजनिक कामांविषयी तसेच एखाद्या तक्रारीसाठी लोकप्रतिनिधींकडून महापालिकेशी पत्रव्यवहार केला जातो. अधिकाऱ्यांकडून त्या पत्रांवर वेळेत कार्यवाही अपेक्षित असते. मात्र, अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, असा अनुभव लोकप्रतिनिधी सातत्याने घेत आहेत.\nआमदार, खासदारांसह – लोकप्रतिनिधी विविध कामांसाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करतात. मात्र, त्या पत्रांची दखल घेतली जात नाही, कामे होत नाहीत आणि पत्रांना उत्तरेही दिली जात नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होऊ लागल्या आहेत. त्याची दखल घेत आयुक्त राजेश पाटील यांनी लोकप्रतिनिधींची का���े प्राधान्याने करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nदरम्यान, यापूर्वीचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याच विषयासाठी तीन वेळा परिपत्रक काढावे लागले होते. तरीही हे प्रकार थांबले नव्हते. लोकप्रतिनिधींच्या पत्रावर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा विभागप्रमुख, शाखाप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, हर्डीकरांनी दिलेल्या इशाऱ्याला अधिकाऱ्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. तीच परिस्थिती सध्याच्या आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे.\nत्यामुळे त्याच आशयाचे परिपत्रक आयुक्त पाटील यांनीही काढले असून, अधिकाऱ्यांना तोच कारवाईचा इशारा नव्याने दिला आहे. महापालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, आमदार आणि खासदारांनी विविध कामांसाठी दिलेल्या निवेदनांवर प्राधान्याने कार्यवाही करावी. त्यांच्या पत्रांना उत्तरेच दिली जात नाहीत, असे प्रकार होता कामा नये. असा प्रकार आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी परिपत्रकातून दिला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News : लोणावळा, मुळशी, सिंहगड परिसरात फिरणा-या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई\nPune News : भारती विद्यापीठ, चंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या, चार लाखांचा ऐवज लंपास\nDehugaon Crime News : देहूगावात साडेसहा लाखांची घरफोडी\nMumbai News : अटल युवा मोर्चा कार्यालयात सदस्यता मोहिमेचे आयोजन\nChikhali Crime News : सदनिकांचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह 24 जणांवर गुन्हा दाखल\nPune News : पुणे महापालिकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात \nBaramati News : जबरी मारहाणीच्या खटल्यातून सागर खलाटे व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता\nDehugaon News : देहू येथे शिवसेनेच्या शिबिरात 65 पिशव्या रक्तसंकलन\nPimpri Crime News: कामगारांना वेळेत आणि किमान दराने वेतन न दिल्याने ‘गुरुजी’चा ठेका रद्द\nWarje Crime News : डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकास अटक\nPimple Saudagar News : सफाई कामगार, सुरक्षा रक्षकांसाठी लसीकरण मोहिम राबवा : नाना काटे\nPimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद\nPimpri News: पे-अँड पार्किंग योजनेची पठाणी वसुली बंद करा – मारुती भापकर\nSwara Blossom : ‘स्वर��� ब्लॉसम’मध्ये 49 लाखांचा 2BHK 45 लाखांत, 15 ऑगस्ट पर्यंतच ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_88.html", "date_download": "2021-07-27T12:56:52Z", "digest": "sha1:YN6MDILIUPKJTQRUEBUXFJ4QRZQBZOHP", "length": 31659, "nlines": 73, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.", "raw_content": "\nHomeArticle : साहित्यराजर्षी शाहू महाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय \nराजर्षी शाहू महाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय \nराजर्षी शाहू महाराज यांच्या ६ मे स्मृतिदिना निमित्याने विशेष लेख\nप्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि चांगल्या-वाईटा बाबत सतत सजग आणि सतर्क करत राहणे. लोकांना त्यांच्या समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची तसेच हक्कांची जाणीव करून देणे ,\nलोकांना जागृत, स्वाभिमानी, ज्ञानसंपन्न, स्वयंभू आणि स्वयंप्रकाशित करण्याची प्रक्रिया असते.राष्ट्र उभारणीसाठी आणि राष्ट्रीय विकास आणि कल्याणासाठी लोक हेच बीज भांडवल लोक हेच सर्वस्व.लोक प्रबोधित तर समाज जागृत आणि पर्यायाने राष्ट्र उन्नत व प्रगत असते.कोणताही देश, त्या देशातील लोक म्हणजेच पर्यायाने समाज जर जागृत नसेल तर अशा ठिकाणी विकास आणि प्रगती ह्या अवस्था आभावानेच आढळतात किंवा अर्धवट-डळमळीत स्वरुपात पाहायला मिळतात.म्हणूनच महापुरुषांच्या संतांच्या महामानवाच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर असला पाहिजे.त्यांची विचारांची आठवण करण्यासाठी त्यांचा जन्म दिन,स्मृतिदिना निमित्याने वैचारिक प्रबोधन झाले पाहिजे त्यातूनच परिवर्तन होऊ शकते त्यासाठी मी नियमितपणे जयंतीदिनी,स्मृतिदिनी आत्मचिंतन,परीक्षण करून लेख प्रपंच करीत असतो.\nमहाराष्ट्र राज्यात सर्वच पक्षात आणि गावात मराठा समाज आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या जागरूक आहे.असे समजल्या जाते.कारण ते ब्राम्हणांचे सर्वात मोठे लढाऊ सैनिक आहेत. त्यांच्या धडावर त्यांचे डोके जरी असले तरी त्या डोक्यातील मेंदूवर शंभर टक्के नियंत्रण भटा ब्राम्हणांचे आहे.यासाठी कोणी पुरावा मागत असेल तर आजच्या राज्यातील व केंद्रातील सरकार मधील आमदार,खासदार संख्या पहा.विशेष महाराष्ट्रात मराठा आमदारांची मोठा भाऊ व इतर मागासवर्गीय आमदार लहान भाऊ म्हणून बेरीज केल्यास राज्य कोणाचे असते.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य असते किंवा राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचारांचे असते.पण ते आज पेशव्याचा वारसा सांगणारे आहे. कारण मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज वाचला नाही.म्हणूनच ते गर्वसे कहो हम हिंदू है म्हणतात.\nविशेष मराठा समाजात आज ही राजर्षी शाहूमहाराज यांचे महत्व पाहिजे त्या प्रमाणात नाही.मराठा सेवा संघ आणि त्याच्या ३२ कक्ष गेल्या ३० वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज,शाहूमहाराज समजावून सांगत आहेत. २६ जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते, आणि ६ मे स्मृतीदिन पहिला येतो नंतर जयंती.किती गांवात,शाळेत, महाविद्यालयात ती कोणत्या स्वरूपात साजरी होते तिचे जरा लोकसंख्येच्या हिशेबाने तपशीलवार मांडा.मराठा समाज ज्या पद्धतीने पारायणे,भंडारे,पालखी सोहळे आणि ममता दिन साजरे करतात त्याच पद्धतीने शाहूमहाराज जयंती, स्मृतीदिन साजरा होतो का.का होत नाही.मग का विचारू नये.राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय \nशाहू भोसले जन्म २६ जून १८७४ मृत्यू ६ मे १९२२ छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय क्रांतिकारी विचारांचे समाज सुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (१८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक शैक्षणिक,आर्थिक उन्नतीसाठी त्याकाळी राजर्षी शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित अस्पुश्या व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना \"राजर्षी\" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन क्रांतिका���ी विचारांच्या समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटल्या जाते.\nहे सत्य बहुसंख्य सूर्याजी पिसाळच्या वंशवली मराठ्यांना काळजांना भिडते म्हणूनच ते संभाजी भिडेच्या तालमीत जातात आणि खोटा इतिहास शिकतात.\nफुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे.पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करताना ही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’ महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिल्यामुळे, विशेष मराठा समाजातील सत्ता धाऱ्याच्या पोटात व गोटात उलटा पालट झाली.यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले.\nहे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आज आहेच. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठ्यांना अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,कारण मराठा समाज हा देणारा होता. आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय १९०२ मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज, जिजाऊ यांची नावे घेतात,\nपरंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठयांच्या संघटना बांधता येत नाही. म्हणूनच मराठा सेवा संघ आणि त्याचे 32 कक्ष मराठा ��माजाला राजर्षी शाहु महाराज जास्त सांगताना दिसत नाही.राजर्षी शाहूमहाराज स्विकारल्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज कसे स्विकारल्या जातील . समता,स्वतंत्र,बंधुत्व यांचा पुरस्कार करणारे. मागासवर्गीय बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संता, महंता, राजे, महाराजे, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.\nबहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घेऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडा ठेवला.छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, मागासवर्गीय समाज बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते.\nसुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यास���ठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे.\nबहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला.३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ फेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला.१९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही.आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळीतील लेखकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.मग का विचारू नये.राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय \nसागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई 9920403859.\nअध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/success-story-how-a-backbencher-kumar-anurag-becomes-ias-officer-upsc-success-story-tp-559110.html", "date_download": "2021-07-27T11:53:01Z", "digest": "sha1:ZJ5DPBOXVOQ5SX44HMUIA7KES3YQ5FQO", "length": 20495, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॅकबेंचर बनला IAS ऑफिसर; कुमार अनुराग यांच्या स्वप्नांचा प्रवास | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\n प्रेम प्रकरणातून नर्सची तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या ��री करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nInspiring: बॅकबेंचर बनला IAS ऑफिसर; कुमार अनुराग यांच्या स्वप्नांचा प्रवास\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय\nCBSE Board Result 2021: विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा; बोर्डाचे आदेश\nMH 11th Admission CET: जुनिअर कॉलेजेसना बोर्डाचे निर्देश; विद्यार्थ्यांसाठी इतक्या जागा असतील रिक्त\nGovernment Jobs: अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात नोकरीची संधी; या पदांसाठी जागा रिक्त\nदहावीत केवळ 44% मिळवणारे अविनाश शरण; मेहनतीने झाले IAS ऑफिसर\nInspiring: बॅकबेंचर बनला IAS ऑफिसर; कुमार अनुराग यांच्या स्��प्नांचा प्रवास\nशालेय अभ्यासात साधारण विद्यार्थी असूनही कुमार अनुराग (Kumar Anurag) यांनी स्पर्धा परीक्षा (UPSC Exam) देण्याचा निर्णय घेतला.\nदिल्ली, 2 जून: आपण सगळेजण शालेय अभ्यासाला (UPSC Study) महत्त्व देतो. मुलगा शाळेमध्ये हुशार असेल तरच त्याचं करिअर (Inpiring Career) चांगलं होईल असा आपला सगळ्यांचा विश्वास असतो. त्यामुळे मुलांनी दरवर्षी चांगले मार्क मिळवावेत म्हणून पालक मुलांवर दबाव (Parents put Pressure on Children) टाकत असतात. मात्र, काही मुलं अशी असतात जी शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळवत नाहीत मात्र, तरीदेखील आयुष्याच्या एका वळणावर असं यश (IAS Success story) मिळवतात की आपले डोळे दिपून जातात. असाच एक विद्यार्थी आहे कुमार अनुराग (IAS Kumar Anurag).\nकुमार अनुराग हे शाळेमध्ये हुशार विद्यार्थी नव्हते त्यांनी बिहार मधून एका हिंदी मीडियम शाळेमधून आपलं सुरुवातीचं शिक्षण केलं. त्यानंतर दहावीसाठी त्यांना दुसऱ्या शहरात ऍडमिशन घेण्यात आलं. ही शाळा इंग्लिश मीडियम असल्यामुळे सुरुवातीला अनुराग यांना अनेक अडचणी आल्या.\n कोरोनानंतर आता H10N3; जगात चीनमध्येच सापडला पहिला रुग्ण)\nहिंदी मिडीयम मधून असल्याने इंग्लिश मीडियमचा अभ्यास करताना त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. दहावीच्या पूर्व परीक्षेमध्ये ते नापस देखील झाले होते. मात्र, तरीदेखील जिद्दीने अभ्यास करून अनुराग दहावीमध्ये 90 टक्के गुण मिळवून पास झाले. बारावीमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. बारावीच्या पूर्व परीक्षेमध्ये अनुराग गणितामध्ये नापास झाल्यानंतर मुख्य परीक्षेत मात्र, त्यांनी 90 टक्के गुण मिळवले. कॉलेजमध्ये देखील त्यांनी फार लक्ष देऊन त्याचा अभ्यास केला नाही. कॉलेजमध्ये नेहमीच पाठीमागच्या बेंचवर (Back Bencher) बसायचे आणि हुशार विद्यार्थ्यांच्या नोट्सचे झेरॉक्स काढून आपला अभ्यास करायचे.\n(तुमच्या शरीरात दिसतात ही लक्षणं; असू शकते Vitamin C ची कमतरता)\nत्यांनी दिल्लीच्या के श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (Shriram College of Commerce,Delhi) मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये(Delhi School of Economics)एमएसची डिग्री घेतली. शाळेपेक्षा कॉलेजमध्ये त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. मात्र, तरीदेखील अनुराग यांनी हिंमत हरली नाही. त्यांनी पूर्ण मेहनतीने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच वेळेस IAS ऑफिसर बनण्याचा निर्णय घेतला.\n(हे तेल वजन वाढवत नाही तर कमी करतं, नियमित वापरणं ठरू शकतं फायदेशीर)\nत्यासाठी त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. स्वत: नोट्स बनवल्या आणि 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते UPSC पास झाले. UPSCमध्ये त्यांना 677वा रँक मिळाला. त्याने कुमार अनुराग यांचं समाधान झालं नाही. त्यांनी पुन्हा एकदा UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि 2018ला 48 रँक मिळवला आणि IAS ऑफिसर बनले. संघ लोक सेवा आयोगाच्या सिविल सेवा परीक्षेला देशातली सगळ्यात कठीण परीक्षा मानलं जातं. दरवर्षी देशभरामध्ये 4 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, यश फार कमी विद्यार्थ्यांना मिळतं. त्यातलेच एक कुमार अनुराग देखील आहेत. शालेय दिवसांमध्ये अभ्यासाची फारशी आवड नसलेल्या अनुराग यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर IAS बनून दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे.\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\n प्रेम प्रकरणातून नर्सची तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/upa1-2/", "date_download": "2021-07-27T11:11:22Z", "digest": "sha1:CGSV3Q2SJFD63OL64L662CFGFRIFIN6G", "length": 12304, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Upa1 2 Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nWhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा या टिप्स वापरुन राहा टेन्शन फ्री\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nराज कुंद्राची अटक बेतणार शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\nपूरग्रस्तांसाठी 'इतक्या' कोटींची आवश्यकता, राज्य ���रकारने वर्तवला प्राथमिक अंदाज\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nराज कुंद्राची अटक बेतणार शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nकतरिनाची बहिणही आहे फारच ग्लॅमरस; नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nराज कुंद्रा तुरुंगातच राहणार; कोर्टानं फेटाळली याचिका\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\nIND vs SL : नवे खेळाडू शोधण्याच्या नादात दोघांच्या करियरला ब्रेक लागणार\nपराभवानंतर तलवारबाज भवानी देवीनं मागितली माफी; पंतप्रधानांची प्रतिक्रिया व्हायरल\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nएका चिठ्ठीने उलगडलं 'बाथरूम सिक्रेट'; वाचूनच महिलेला फुटला घाम\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलव���; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nकाँग्रेसचा निवडणूक जाहिरनामा आज होणार जाहिर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nWhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा या टिप्स वापरुन राहा टेन्शन फ्री\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nराज कुंद्राची अटक बेतणार शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/non-vegetarian-restaurants-not-getting-response-from-mumbaikar-after-relaxed-restriction/articleshow/83421133.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2021-07-27T11:58:15Z", "digest": "sha1:C6Z2QZFJ23VWN3IC5LBZED26PXY3CP64", "length": 14660, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही ���टा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिर्बंध सैल झाल्यानंतर मुंबईतील हॉटेलांमध्ये शाकाहारी पदार्थांना मागणी\nवेगवेगळ्या हॉटेलमधील चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात मुंबईकर कायम आघाडीवर असतात. करोना संसर्गामुळे हॉटेल व्यावसायिकांवर आलेले निर्बंध सैल झाल्यानंतरही हा व्यवसाय अद्याप स्थिरावलेला नाही.\nम. टा. विशेष प्रतिनिधी\nमुंबई : वेगवेगळ्या हॉटेलमधील चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात मुंबईकर कायम आघाडीवर असतात. करोना संसर्गामुळे हॉटेल व्यावसायिकांवर आलेले निर्बंध सैल झाल्यानंतरही हा व्यवसाय अद्याप स्थिरावलेला नाही. त्यातही शाकाहारी पदार्थ देत असलेल्या हॉटेल्सचा व्यवसाय किमान वीस ते तीस टक्के आहे. परंतु, मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्सच्या व्यवसायाला मात्र मंदीचा 'तडका' जाणवतो आहे.\nवाचा:जितीन प्रसाद भाजपमध्ये; शिवसेनेनं राहुल गांधींना दिला 'हा' सल्ला\n'आहार'चे आधार शेट्टी यांनी मुंबईतील हॉटेल व्यवसायाची एकूण परिस्थिती सांगताना, मुंबईकरांची टेस्ट आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. करोना संसर्गामुळे बाहेर खाण्यापूर्वी मुंबईकर विचार करतात, असे निरीक्षण नोंदवले. चार वाजेपर्यंत हॉटेलमध्ये बसून खाण्यास संमती दिल्यामुळे शाकाहारी पदार्थांना मागणी आहे. त्यातही वेगळ्या प्रकारचे फॅन्सी पदार्थ मेन्यू कार्डमधून बाद करण्यात आले आहेत. कमी मनुष्यबळाच्या उपलब्धतेमध्ये जे हमखास खपणारे पदार्थ आहेत तेच बनवले जातात. त्यात इडली, पावभाजी, मसाला डोसा, मिक्स भाजी, चपाती, डाळभात, जिराराईस या पदार्थांना मागणी असते. मात्र त्याखेरीज इतर काही फ्युजनचे पदार्थ बनवले तर ग्राहकांची मागणी नसते, असे त्यांनी सांगितले. चेंबूरमधील दयानंद पाटील सांगतात, 'खानावळींच्या व्यवसायालाही आता पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. जे मसालाडोसा, राईस प्लेटसाठी आग्रह धरत होते, ते आता वडापाव खायला पसंती देतात. आर्थिक मुद्दा आता महत्त्वाचा झाला आहे.\nवाचा: केजरीवाल सरकार दिल्लीत राबवणार 'मुंबई मॉडेल'\nमांसाहारी पदार्थांची आवड असणारे शक्यतो दुपारी हॉटेलमध्ये जाऊन खाण्यासाठी पसंती देत नाही. दुपारी जड आह��र घेतला तर झोप येते, कामाचा वेग कमी होतो असे लोकांना वाटते, असे निरीक्षण हॉटेल व्यावसायिक नोंदवतात. मांसाहारी पदार्थांना संध्याकाळी अधिक मागणी असते. मात्र चार वाजल्यानंतर डायनिंग बंद असते. त्यामुळे मांसाहारी पदार्थांसाठी येणारा ग्राहकवर्ग हॉटेल्सपासून दुरावला आहे.\nपार्सल सुविधेमुळे हॉटेल व्यावसायिकांना वीस ते तीस टक्के आधार मिळाला आहे. मात्र त्यामध्येही शाकाहारी पदार्थांची ऑर्डर देण्याकडे असलेला कल अधिक आहे. शिवाय, उडपी हॉटेलांमध्ये कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक जण लॉकडाउनच्या काळामध्ये गावी निघून गेले आहे. त्यामुळे या हॉटेल्समध्ये मनुष्यबळाची अडचण मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कशा प्रकारे वाढेल याची कोणतीही शाश्वती देता येत नसल्यामुळे गावी गेलेल्यांना हॉटेलच्या मालकांनी अद्याप परत बोलावलेले नाही.\nवाचा: पन्नाशीनंतर 'हेरिटेज ट्री'; ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nJitin Prasad: जितीन प्रसाद भाजपमध्ये; शिवसेनेनं राहुल गांधींना दिला 'हा' सल्ला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई बिघडलेला रिमोट... मुंबईतील भाजप आमदाराची थेट शरद पवारांवर टीका\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल: २६ ते २७ जुलै\nक्रिकेट न्यूज भारतीय संघाला मोठा धक्का, श्रीलंकेतील टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू ठरला करोना पॉझिटीव्ह....\nगप्पाटप्पा पुन्हा मराठी चित्रपटात कधी दिसणार\nमुंबई राज्यपालांचे पुस्तक पुरात वाहून गेले की काय; संजय राऊत यांचा हल्लाबोल\nन्यूज टोकियो ऑलिम्पिकमधील सर्वात धक्कादायक निकाल; सुवर्णपदकाची दावेदार झाली पराभूत\nठाणे मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का; राज ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर\nअमरावती सव्वातीन कोटी लपवण्यासाठी स्कॉर्पिओमध्ये केलं खास बांधकाम, अशा ठिकाणी पैसे ठेवले की पोलिसही हादरले\nनाटक रंगकर्मींचा संयम सुटतोय ; एका नव्या नाट्य चळवळीला सुरुवात\nफॅशन मीरा राजपूतचा बोल्ड लुक पाहून नेटकरी संतापले, म्हणाले, 'नाइट ���्रेस का घातलाय\nविज्ञान-तंत्रज्ञान जेफ बेझॉस यांनी नासाला दिली तब्बल २ बिलियन डॉलर्सची डिस्काउंट ऑफर; पण का \nधार्मिक तुम्हाला माहित आहे का गणरायांकडून काय शिकावे \nविज्ञान-तंत्रज्ञान पावसामुळे वाढला गारवा ७४ % पर्यंत सूट मिळवून घरी आणा हे Room Heaters, किंमत ५९९ रुपयांपासून\nकार-बाइक डिझेल कारऐवढी झाली मागणी...दिवसेंदिवस वाढतेय देशातल्या स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्हीची 'डिमांड'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2021-07-27T12:37:30Z", "digest": "sha1:HYS4EJIFAYBK6GPSEHSAEUMG6KGRJJW3", "length": 20217, "nlines": 73, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "हुबळी – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nमागील महिन्यातच, जुलैच्या २१ तारखेला प्रसिद्ध गंगुबाई हनगल यांचा स्मृतिदिन झाला(२००९ साली या दिवशी त्यांचे निधन झाले होते). माझ्या सुदैवाने पुढच्याच वर्षी, म्हणजे २०१० मध्ये मला हुबळीला एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने जायला मिळाले. त्यावेळी मी त्यांच्या देशपांडे नगर या भागातील घरी गेलो होतो. तेथे घरातील दर्शनी भागात एक छोटेखानी संग्रहालय केले आहे. त्या सर्वांची आठवण झाली. मी फिल्म्स डिविजनने तयार केलेला त्यांच्यावरचा माहितीपट पहिला. त्या बद्दल थोडेसे आज लिहायचे आहे. उत्तर कर्नाटकातील विजापूर, हुबळी, धारवाड इत्यादी भागातील कलाकरांच्या, ख्यातकीर्त व्यक्तींविषयी, माझा लहानपण या भागात गेल्यामुळे विशेष जवळीक, आस्था आहे. त्या साऱ्याच्या विषयी कन्नडमधील साहित्य मराठी आणण्याचा मी छोटा मोठा प्रयत्न जमेल तसे करत असतो.\nनुकतेच पंडित जसराज यांचे दुखःद निधन झाले. त्यांचे गाणे मी शेवटचे ऐकले ते गेल्या वर्षीच्या(डिसेंबर 2019) सवाई गंधर्व संगीत महोत्सवात. मंडपातील वातावरण अगदी भारावून गेले होते. खरे तर पंडित जसराज यांना २०१६ मध्येच गंगुबाई हनगल पुरस्कार मिळाला होता. पंडित जसराज यांचे त्यांचे भक्तिपूर्ण गायन, तसेच भजने(हवेली संगीत) लोकप्रिय होती. संगीत क्षेत्रातील जुने जाणते तारे एकेक करून अस्ताला पावत आहेत. अर्थात त्यांचे काबिल शिष्यगण उदय पावत आहेत, उदयास पावले देखील आहेत. हे कालचक्र आहे, त्याला काय करणार थोडेसे विषयांतर झाले, असो.\nफिल्म्स डिविजनचा हा १९८५ मधील गंगुबाई हनगल यांच्यावरचा माहि.तीपट मला भावला. गंगुबाई या��च्या चरित्राशी निगडीत काही पुस्तके देखील उपलब्ध आहेत. माझ्याकडे गंगुबाई यांचे कन्नड मधील आत्मचरित्र(ನನ್ನ ಬದುಕಿನ ಹಾಡು) आहे. संध्या देशपांडे यांचे मराठीत स्वरगंगा गंगबाई हनगल या नावाने आहे, ते मी वाचनालयातून मिळवून वाचले होते. गंगावतरण नावाचे अनुवादित पुस्तक माझ्याकडे आहे, जे कन्नड मध्ये दमयंती नरेगल यांनी लिहिले आहे(सुनंदा मराठे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.) गंगुबाई ह्या उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड भागातील ग्रामीण भागातून स्वातंत्र्यापूर्वी उदायास आलेल्या तश्या उच्चभ्रू समाजातील नसलेल्या स्त्री गायिका. हा भाग पूर्वी ब्रिटीशांच्या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी अंतर्गत होता. ह्या वैशिष्ट्यपूर्ण भागात मैसूर कडील संस्कृतीचा, कर्नाटक संगीताचा तसेच मराठी, आणि हिंदुस्थानी संगीताचा मिलाफ झालेला. एकमेकांवरील हा प्रभाव संगीत, नाट्य, तसेच चित्रपट क्षेत्रात देखील दिसतो. संगीत नाटक मंडळ्या आपली संगीत नाटके घेऊन या भागात दौरे करत असत. मी काही वर्षांपूर्वी कन्नड मधून मराठीत अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या याच भागातील गायक-नटीच्या चरित्रामध्ये याचा आढावा घेतला गेला आहे. अमीरबाई आणि गोहरबाई या दोघी बिळगी भगिनी म्हणून संगीत नाटक, आणि गायन क्षेत्रात त्याच काळात प्रसिद्ध होत्या. स्त्री कलाकारांना बाई या विशेषणाने संबोधले जाई. गंगुबाई यांच्या मातोश्री या देखील गायिका होता, कर्नाटक संगीत गात असत. उपरोल्लिखित माहितीपटातून देखील या भागाचे चित्रीकरण सुंदरपणे केले आहे.\nगंगुबाई ह्या किरणा घराण्याच्या गायिका. त्यांचे नाव घेतले कि पंडित भीमसेन जोशींची देखील आठवण येते. दोघांचे गुरु एकच-सवाई गंधर्व (पंडित रामभाऊ कुंदगोळकर). तिघेही हुबळी-धारवाड या उत्तर कर्नाटकाच्या भागातील. किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान मिरजेत वास्तव्य करत असत(मिरजेच्या वाद्य कारखाना उद्योग परंपरे विषयी मी पूर्वी लिहिले आहे-मिरजेची सतारवाली गल्ली). गंगुबाई आधी सवाई गंधर्व यांच्या कडे शिकायला जाऊ लागल्या, नंतर काही वर्षांनी भीमसेन जोशी तेथे शिकायलाआले(त्याची कथा तर सर्वश्रुत आहे. भीमण्णा उत्तरेत जालंधरला विनातिकीट रेल्वे प्रवास करून, घरातून गाणे शिकण्यासाठी पळून गेले होते. तिकडे गेले असता पंडित. विनायकबुवा जोशी यांनी त्यांना ���रत आपल्या घरी पाठवून, हुबळी जवळच कुंदगोळ येथे वास्तव्यास असलेल्या सवाई गंधर्व यांच्याकडे पाठवले. त्याचा जन्म देखील तिथलाच). या मुळे गंगुबाई आणि भीमण्णा यांचे बहिण भावाचे नाते जुळले आणि ते टिकले, प्रसिद्ध देखील झाले.\nगंगुबाई तर आधी आईकडून कर्नाटक संगीत शिकत होत्या (नाटककार विष्णुदास भावे यांच्या पणती श्यामला भावे ह्यांना उभयगानविदुषी असे म्हणतात, कारण त्या कर्नाटक आणि हिंदुस्थानी या दोन्ही पद्धतीचे गाणे गातात. गंगुबाई यांना जवळ जवळ २५-३० पदव्या, नमाभिधान बहाल करण्यात आली आहे, त्यात अशी पदवी मिळाल्याचे मला तरी माहित नाही). त्यांनतर काही काळाने हिंदुस्तानी गायन शिकायला सुरुवात केली. तसेच एक-दोन ग्रामोफोन रेकॉर्ड्स देखील केल्या होत्या. नंतर त्यांनी आईच्या सांगण्यानुसार सवाई गंधर्व यांच्या कडे कुंदगोळ येथे हनगल ह्या त्यांच्या गावातून रोज गाणे शिकायला येत असत. हा प्रवास रेल्वेने करावा लागत असे(Madras and Southern Maratha Railway). बरोबर तिचे मामा असत. भीमण्णा सवाई गंधर्व यांच्या घरीच राहून गाणे शिकत. गंगुबाई यांना ते त्या काळी शक्य नव्हते. स्त्री असल्यामुळे गुरूगृही न राहता, दररोज ये-जा करत, लोकांच्या हीन नजरा, आणि बोलणे चुकवत गाणे शिकावे लागले. हि सगळी गोष्ट, मी आधी म्हटल्या प्रमाणे स्वातन्त्र्यापुर्वीच्या काळातील.\nगंगुबाई यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये अपार कष्ट करून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांच्या आईचे आणि तसेच त्यांच्या इतर कुटुंबियांचे देखील त्यात योगदान आहे. गंगुबाई हनगल यांचे गाणे म्हटले कि डोळ्यांसमोर येते ती त्यांची छोटेखानी शरीरयष्टी, गाताना कानावर विशिष्टपणे हात ठेवणे, तसेच त्यांचा तो पहाडी, पुरुषी स्वर, आवाज चरित्र वाचताना तसेच माहितीपटात त्यांची मुलाखत पाहताना त्यांचा मृदू स्वभाव, त्यांचे आई विषयी असलेले अपार प्रेम(त्या त्यांच्या पहिल्या गुरु, आणि फार लवकर त्यांचे निधन झाले) हे समजते. एक स्त्री म्हणून असलेल्या सर्व सामाजिक बंधनांना त्या काळी तोंड देऊन, वेळप्रसंगी निर्धाराने सामना करत, आपल्या ध्येयाप्रती निष्ठा बाळगून त्यांनी आपले गाणे फुलवले.\nआपल्या पुण्यात जसे सवाई गंधर्व संगीत महोत्सव असतो, तसाच सवाई गंधर्वांच्या गावी, कर्नाटकात कुंदगोळ येथे नाडगिर यांच्या वाड्यात (कुंदगोळ हे गाव जमखिंडी संस्थानच्या अंतर्गत ��ोते) देखील तो असतो. गंगुबाई थेथे जात आणि आपली संगीत सेवा सदर करत. या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचा प्रसार, आवड कशी जोपासली जाते आहे, एकूणच तेथील वातावरणाचे देखील या माहितीपटात छान चित्रीकरण आले आहे.\nआकाशवाणी वरून गंगुबाई हनगल यांचे गाणे, का कोणास ठाऊक, विशेष ऐकू येत नाही. गंगुबाई हनगल आणि त्यांच्या सारख्या कलाकार जसे अमीरबाई कर्नाटकी, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डूकर, हिराबाई बडोदेकर, रहमानव्वा आणि इतर अनेक जणी असतील, ज्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती, प्रतिकूलता, प्रसंगी कौटुंबिक विरोध पत्करून, एका ध्येयनिष्ठेने कला आत्मसात केली त्याला तोड नाही. इतक्यातच शास्त्रीय संगीतावर आधारित एक वेबसेरीज आली आहे Bandish Bandits या नावाची. त्यात थोडीफार याची झलक पाहायला मिळते. तिचा विषय अर्थात वेगळा आहे. नवे आणि जुने यांच्यातील संघर्ष याचे चित्रीकरण त्यात आहे.\nप्रसिद्ध गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्या वर देखील मी काही वर्षापूर्वी लिहिले होते. ते देखील जरूर वाचा.\nखुशवंत सिंग आणि निसर्ग\nअशोक राणे: एक चित्रपटमय माणूस\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#२\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#१\nमाझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurexpress.in/news/author/editor", "date_download": "2021-07-27T12:53:07Z", "digest": "sha1:YVHUVUOHT2FN2F37K3LMM4DCJFERBC7I", "length": 6481, "nlines": 153, "source_domain": "www.chandrapurexpress.in", "title": "Chandrapur Express | Chandrapur Express", "raw_content": "\nसंपादक : सुनील तिवारी\nओबीसी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध : खा. बाळू धानोरकर\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nप्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी\nअतिवृष्टीच्या अनुषंगाने चंद्रपूर मनपाच्या सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश\nमुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्या प्र��रणी चंद्रपुरच्या हल्दीरामला अन्न व औषध प्रशासनाची...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nओबीसी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध : खा. बाळू धानोरकर\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nडा.अजित सिन्घई on चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nSheshrao Thakre on चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई\nSneha on दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nAnas on चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई\nRahul on कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/cisakem-p37084964", "date_download": "2021-07-27T12:51:52Z", "digest": "sha1:W7VVGAE3ONGFYER62EKMP7BDNRE7WJ55", "length": 25244, "nlines": 303, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Cisakem in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Cisakem upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nCisakem के उलब्ध विकल्प\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा\nवैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nआपली अपलोड केलेली सूचना\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nCisakem खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें गर्ड (जीईआरडी) बदहजमी (अपच) डायबिटिक गैस्ट्रोपैरीसिस सीने में जलन\nबीमारी: गर्ड (गॅस्ट्रोसोफेजल रिफ्लक्स डिसीज)\nखाने के बाद या पहले: खाने से पहले\nअधिकतम मात्रा: 10 mg\nदवा का प्रकार: टैबलेट\nदवा लेने का माध्यम: मुँह\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 4 बार\nदवा लेने की अवधि: 1 महीने\nबीमारी: गर्ड (गॅस्ट्रोसोफेजल रिफ्लक्स डिसीज)\nखाने के बाद या पहले: खाने से पहले\nअधिकतम मात्रा: 10 mg\nदवा का प्रकार: टैबलेट\nदवा लेने का ��ाध्यम: मुँह\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 4 बार\nदवा लेने की अवधि: 1 महीने\nकिशोरावस्था(13 से 18 वर्ष)\nबीमारी: गर्ड (गॅस्ट्रोसोफेजल रिफ्लक्स डिसीज)\nखाने के बाद या पहले: खाने से पहले\nअधिकतम मात्रा: 10 mg\nदवा का प्रकार: टैबलेट\nदवा लेने का माध्यम: मुँह\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 4 बार\nदवा लेने की अवधि: 1 महीने\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Cisakem घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Cisakemचा वापर सुरक्षित आहे काय\nCisakem गर्भवती महिलांवर तीव्र परिणाम दाखविते. या कारणामुळे, याला वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. तुमच्या इच्छेनुसार हे घेणे हानिकारक ठरू शकते.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Cisakemचा वापर सुरक्षित आहे काय\nCisakem मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर मध्यम प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला याचे दुष्परिणाम जाणवले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यास हे औषध तुम्ही पुन्हा घेण्यास सुरुवात करा.\nCisakemचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nCisakem मुळे मूत्रपिंड वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nCisakemचा यकृतावरील परिणाम काय आहे\nCisakem हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nCisakemचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCisakem घेतल्यावर हृदय वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nCisakem खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Cisakem घेऊ नये -\nCisakem हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Cisakem घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nCisakem घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Cisakem तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Cisakem केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nह�� मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nCisakem मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Cisakem दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Cisakem घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Cisakem दरम्यान अभिक्रिया\nCisakem आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\nइस जानकारी के लेखक है -\n3 वर्षों का अनुभव\nऑनलाइन बिक्री पर रोक\nCisakem के उलब्ध विकल्प\nऑनलाइन बिक्री पर रोक\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/aarey-matter-the-danger-of-two-legged-animals-not-of-four-legged-tigers-125850299.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-27T11:25:43Z", "digest": "sha1:LOPRP2ZNCHH4E2J45LYTQINFDHVECSZD", "length": 10419, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aarey matter | The danger of two-legged animals, not of four-legged tigers - Anger among the tribes | चार पायांच्या वाघांचा नव्हे, दोन पायांच्या पशूंचा धोका; संपूर्ण मीडिया दारावर, ‘दिव्य मराठी’ पोहोचला 'आरे'तील पाड्यावर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचार पायांच्या वाघांचा नव्हे, दोन पायांच्या पशूंचा धोका; संपूर्ण मीडिया दारावर, ‘दिव्य मराठी’ पोहोचला 'आरे'तील पाड्यावर\nआरे वसाहत (मुंबई) - मेट्रो कारशेडसाठी पुढील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही आरे कॉलनी परिसरात बाहेरच्या लोकांना सोमवारी प्रवेश देण्यात आला नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, आपल्याच भागात जा-ये करण्यात येणाऱ्या अडचणी आणि भविष्यात आपल्या घरापर्यंत सरकार पोहोचेल याच्या भीतीने आदिवासींमध्ये आक्रोश दिसून आला. चार पायांच्या वाघाचा आम्हाला कधीच धोका वाटत नाही, पण जमिनी बळकावणारे दोन पायांचे हिंस्त्र पशू जास्त धोकादायक असल्याचा संताप आदिवासींनी व्यक्त केला.\nसर्वोच्च न्यायालयाचा पर्यावरण प्रेमी���ना काहीसा दिलासा देणारा निर्णय सकाळी आला. त्यानंतर आरेतील जमावबंदी आणि प्रवेशबंदी उठवण्यात आली असावी असे सर्वांनाच वाटत होते. मात्र सर्वत्र पोलिस आणि नाकाबंदी. स्थानिकांनाच ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जात होता. मात्र दिव्य मराठीने फक्त प्रवेश मिळवला नाही तर खडकपाडा गाठले. आदिवासी कार्यकर्ते संतोष माळी, किसन साठे यांना गाठले. त्यांनाही बाहेरून आत येताना आमच्यासारखीच कसरत करावी लागल्याने ते त्रस्त होते. त्यात ऐन परीक्षेच्या दिवसांमध्ये होणारी फरफट शाळकरी मुलेही सांगत होती.\nविशेष म्हणजे आपल्या गैरसोयीबरोबर वृक्षतोडीबाबत शिवानी यादव म्हणाली, “पडत्या पावसात आमच्या घरावर झाडाची फांदी अर्धवट तुटून पडली. बीएमसीकडे परवानगी मागितली तर बोलतात कायद्याने तोडता येणार नाही. मग मेट्रोवाल्यांनी इतकी झाडं तोडली. त्यांच्यासाठी आकाशातून कायदे पडले काय मेघना दाभाडेही आमच्याच जंगलात आम्हाला कशी बंदी घालता असा सवाल करते. संतोष काळेंचा संयम सुटतो. समोरच्या झाडावर पडलेले ओरखाडे दाखवत त्यांनी सांगितले, हे वाघाच्या नखाच्या खुणा आहे. झाडावर चढून कोंबड्या फस्त करतो. मात्र,त्याचं अन्न तो खातो, आम्हाला त्याची भीती नाही. जंगल हिरवा देव आहे. वाघ दैवत आहे. धोका या दोन पायांच्या पशूचा आहे.’तापलेल्या वातावरणात किसन साठे, शितल साठेही बोलत्या झाल्या. आदित्या ठाकरेंवर टीका करताना, हाती के दिखाने के दात और खाने के दात अलग होते है, असे म्हणतात. हळूहळू एनजीओचे सदस्य, लहान मुलेही गर्दी करतात आणि आता आम्ही थांबणार नाही हा निर्धार करतात. फडणविसांना जंगल दिसत नसेल तर त्यांनी एकदा इथं येऊन बघावं. मात्र आमच्या जमिनी हिसकावू नये, असा इशाराही देतात.\nटोकाचा विरोध सुरू असताना आमचा विकासाला, मेट्रोला विरोध नसल्याचे आदिवासींनी आवर्जून सांगितले. झाडे तोडू नका, आधी बळकावल्या तशा आता पुन्हा आमच्या जमिनी गिळू नका, हीच मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nइतका संताप, राग व्यक्त होत असताना कानी लेझीमचा आवाज आला. न्यायालयाच्या निकालामुळे आनंद व्यक्त होत असेल असे वाटले. पण टायनी मिरॅकल संस्थेकडून दसऱ्याच्या कार्यक्रमाची तयारी करून घेतली जात होती. थोड्या वेळापूर्वी पर्यावरणाविषयी बोलणारी मुले पदलालित्यात रमली होती. त्यांचा निरोप घेऊन वेस्टर्न हायवेकडून बाहे�� पडलो तर विविध चॅनलच्या ओबी व्हॅन, पत्रकार आणि बोटावर मोजण्याइतके पर्यावरणप्रेमी आत कधी जाता येईल याची वाट पाहत होते. आत काय चालले आहे याची त्यांना काळजी होती. आणि त्याचे उत्तर आमच्याकडे होते. कापलेल्या झाडांचे अवशेषही कादाचित आता दिसणार नाहीत अशी कामे तेथे जेसीबीच्या मदतीने सुरू होती. आदिवासींमध्ये बाहेर चेकपोस्टवर एकच स्थिती होती, थोडीसी खुशी और बहोत गम...\nभुसावळात वैमनस्यातून गोळीबार, भाजप नगरसेवकासह चौघांची हत्या\nजवान चंदू चव्हाण यांनी दिला लष्करी सेवेचा राजीनामा, ४ महिने होते पाकच्या ताब्यात\nगांधीजींनी खूप भ्रमंती केली, लिखाण केलं.. या प्रवासातील महत्त्वाच्या चार गोष्टी\nलाेकसभेला मते घटली; काँग्रेसने कापली चाैघांची उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-6354.html", "date_download": "2021-07-27T11:09:28Z", "digest": "sha1:JLFP6AMBGPBRHIEICJ6436TUY65X5PX5", "length": 24161, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एपिलेप्सीशी लढताना... (भाग - 1) | Program - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा या टिप्स वापरुन राहा टेन्शन फ्री\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nराज कुंद्राची अटक बेतणार शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\nपूरग्रस्तांसाठी 'इतक्या' कोटींची आवश्यकता, राज्य सरकारने वर्तवला प्राथमिक अंदाज\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nराज कुंद्राची अटक बेतणार शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nकतरिनाची बहिणही आहे फारच ग्लॅमरस; नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nराज कुंद्रा तुरुंगातच राहणार; कोर्टानं फेटाळली याचिका\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\nIND vs SL : नवे खेळाडू शोधण्याच्या नादात दोघांच्या करियरला ब्रेक लागणार\nपराभवानंतर तलवारबाज भवानी देवीनं मागितली माफी; पंत��्रधानांची प्रतिक्रिया व्हायरल\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nएका चिठ्ठीने उलगडलं 'बाथरूम सिक्रेट'; वाचूनच महिलेला फुटला घाम\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nएपिलेप्सीशी लढताना... (भाग - 1)\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - ��िरवं भान\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nजेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nएपिलेप्सीशी लढताना... (भाग - 1)\nएपिलप्सी म्हणजे काय तर आकडी. मेंदूबाबतचा पहिला आजार म्हणून एपिलेप्सीकडे पाहिलं जातं. या एपिलेप्सीची लक्षणं कोणती, एपिलेप्सी झाल्यावर काय काळजी घेतली पाहिजे यावर बोलण्यासाठी 'टॉक टाइम'मध्ये केईएमचे कन्स्लटींग न्युरोलॉजिस्ट डॉ. योगेश घोडके आणि एपिलेप्सी झालेल्या रुग्णांना स्वमदत गटातून मदत करणार्‍या यशोदा वाकणकर यांना बोलावलं होतं. त्यांनी प्रेक्षकांना आकडीबाबत मार्गदर्शन केलं.एपिलेप्सीबाबत डॉ. योगेश घोडके सांगतात - \"एपिलप्सी म्हणजे काय तर आकडी. हा मेंदूशी संबंधित आजार आहे. हा आजार कोणत्याही वयोगटातल्या माणसाला होतो. जेव्हा जेव्हा म्हणून कुणाला आकडी येते तेव्हा त्या रुग्णाच्या समोर गर्दी करायची नाही. आकडी येताना दाताखाली जीभ चावली जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते. अशावेळी रुग्णाच्या दाताच्या मध्ये रुमाल ठेवायचा. कांदा किंवा कोल्हापुरी चप्पल हुंगवल्यास आकडीचा प्रभाव कमी होतो, असं म्हणतात. प्रत्यक्षात तसं नाही. आकडी जशी येते तशी ती आपसुकच जाते. त्यावेळी हुंगवलेला कांदा आणि कोल्हापुरी चप्पल हे निमित्त मात्र ठरतात. आकडीतून बाहेर आल्यावर रुग्ण 5 ते 10 मिनिटं जागा वाटत असला तरी तो नीटसा शुद्धीवर नसतो. अशावेळी रुग्णाला पेलाभर पाणी प्यायला द्यायचं. आकडीचे येण्याची लक्षणंही वेगवेगळी आहेत. लहानमुलं डोळे मिचकावतात. काही आपल्या ओठांवरून जीभ फिरवतात. काहींना डोळ्यापुढे अंधारी येतेय असं वाटतं तर काहीच्या पोटात किंवा काळजात धस्स होतं. आकडीचा आजार असणा-यांनी न्युरोसर्जन्सचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानंच औषधोपचार करायचे.\" एपिलेप्सी झालेल्या रुग्णांना स्वमदत गटातून मदत करणार्‍या यशोदा वाकणकर सांगतात, \" ज्यांना ज्यांना कुणाला आकडीचा आजार असतो त्यांना, मुलांच्या घरच्यांना स्वत:विषयी कॉप्लेक्स वाटतो. त्यांच्यातला कॉम्प्लेक्स कमी करतो. औषधांसाठी खर्च करणं हेही त्यांना परवडण्यासारखं नसतं. अशांना आम्ही मदत करतो.'' डॉ. योगेश घोडके आणि स्वमदत गटाच्या यशोदा वाकणकर यांनी एपिलेप्सीबाबत सांगितलेली माहिती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल. एपिलेप्सीचा अ‍ॅटॅक आल्यावर आजुबाजूच्यांनी घेण्याची काळजी - शांत रहावं.रुग्णाला जागेवरून हलवू नका.रुग्णाला धक्का देऊ नका.अणकुचीदार वस्तू रुग्णापासून लांब ठेवा.रुग्णाला हळूवारपणे कुशीवर झोपवा.डोक्याखाली उशी ठेवा.5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिट आली तर डॉक्टरांना बोलवा.रुग्णाला झोपायला द्या.कोणत्या गोष्टी टाळाव्यातविमान प्रवास.गाडी चालवणं.गिर्यारोहण.\nएपिलप्सी म्हणजे काय तर आकडी. मेंदूबाबतचा पहिला आजार म्हणून एपिलेप्सीकडे पाहिलं जातं. या एपिलेप्सीची लक्षणं कोणती, एपिलेप्सी झाल्यावर काय काळजी घेतली पाहिजे यावर बोलण्यासाठी 'टॉक टाइम'मध्ये केईएमचे कन्स्लटींग न्युरोलॉजिस्ट डॉ. योगेश घोडके आणि एपिलेप्सी झालेल्या रुग्णांना स्वमदत गटातून मदत करणार्‍या यशोदा वाकणकर यांना बोलावलं होतं. त्यांनी प्रेक्षकांना आकडीबाबत मार्गदर्शन केलं.एपिलेप्सीबाबत डॉ. योगेश घोडके सांगतात - \"एपिलप्सी म्हणजे काय तर आकडी. हा मेंदूशी संबंधित आजार आहे. हा आजार कोणत्याही वयोगटातल्या माणसाला होतो. जेव्हा जेव्हा म्हणून कुणाला आकडी येते तेव्हा त्या रुग्णाच्या समोर गर्दी करायची नाही. आकडी येताना दाताखाली जीभ चावली जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते. अशावेळी रुग्णाच्या दाताच्या मध्ये रुमाल ठेवायचा. कांदा किंवा कोल्हापुरी चप्पल हुंगवल्यास आकडीचा प्रभाव कमी होतो, असं म्हणतात. प्रत्यक्षात तसं नाही. आकडी जशी येते तशी ती आपसुकच जाते. त्यावेळी हुंगवलेला कांदा आणि कोल्हापुरी चप्पल हे निमित्त मात्र ठरतात. आकडीतून बाहेर आल्यावर रुग्ण 5 ते 10 मिनिटं जागा वाटत असला तरी तो नीटसा शुद्धीवर नसतो. अशावेळी रुग्णाला पेलाभर पाणी प्यायला द्यायचं. आकडीचे येण्याची लक्षणंही वेगवेगळी आहेत. लहानमुलं डोळे मिचकावतात. काही आपल्या ओठांवरून जीभ फिरवतात. काहींना डोळ्यापुढे अंधारी येतेय असं वाटतं तर काहीच्या पोटात किंवा काळजात धस्स होतं. आकडीचा आजार असणा-यांनी न्युरोसर्जन्सचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानंच औषधोपचार करायचे.\" एपिलेप्सी झालेल्या रुग्णांना स्वमदत गटातून मदत करणार्‍या यशोदा वाकणकर सांगतात, \" ज्यांना ज्यांना कुणाला आकडीचा आजार असतो त्यांना, मुलांच्या घरच्यांना स्वत:विषयी कॉप्लेक्स वाटतो. त्यांच्यातला कॉम्प्लेक्स कमी करतो. औषधांसाठी खर्च करणं हेही त्यांना परवडण्यासारखं नसतं. अशांना आम्ही मदत करतो.'' डॉ. योगेश घोडके आणि स्वमदत गटाच्या यशोदा वाकणकर यांनी एपिलेप्सीबाबत सांगितलेली माहिती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल. एपिलेप्सीचा अ‍ॅटॅक आल्यावर आजुबाजूच्यांनी घेण्याची काळजी - शांत रहावं.रुग्णाला जागेवरून हलवू नका.रुग्णाला धक्का देऊ नका.अणकुचीदार वस्तू रुग्णापासून लांब ठेवा.रुग्णाला हळूवारपणे कुशीवर झोपवा.डोक्याखाली उशी ठेवा.5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिट आली तर डॉक्टरांना बोलवा.रुग्णाला झोपायला द्या.कोणत्या गोष्टी टाळाव्यातविमान प्रवास.गाडी चालवणं.गिर्यारोहण.\nWhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा या टिप्स वापरुन राहा टेन्शन फ्री\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nराज कुंद्राची अटक बेतणार शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tv9marathilive.mrid.info/thane-k-mav-r/bayMiZNf0muiypk.html", "date_download": "2021-07-27T13:07:48Z", "digest": "sha1:AEZJII3KWJE5P6FF7OUJL3VCUV5ZSTXI", "length": 5613, "nlines": 144, "source_domain": "tv9marathilive.mrid.info", "title": "Thane | कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, शेजारील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा-tv9", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nचित्रपट, क्लिप - विनामूल्य पहा, ऑनलाइन सामायिक करा\nThane | कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, शेजारील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा-tv9\nमला ते आवडले 0\nवेळा पाहिला 8 ह\nवेळा पाहिला 116 लाख\nवेळा पाहिला 9 लाख\nवेळा पाहिला 749 ह\nवेळा पाहिला 168 ह\nवेळा पाहिला 111 ह\nपाहा; खासदार Manoj Jha यांचं राज्यसभेतील संपूर्ण भाषण, अंगावर काटे येतील-tv9\nवेळा पाहिला 103 ह\nवेळा पाहिला 91 ह\nFast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 21 July 2021 - TV9\nवेळा पाहिला 69 ह\nSpecial Report | अजितदादा, अनिल परबांची सीबीआय चौकशी करा, भाजप कार्यकारिणीत ठराव मंजूर -tv9\nवेळा पाहिला 153 ह\nPanchaganga River | पंचगंगा नदी इशाऱ्याच्या पातळीवर, 38 फुटांवर वाहतेय पंचगंगा नदी-TV9\nवेळा पाहिला 235 ह\nमुंबई आणि कोकणवासियांना सावधान \nवेळा पाहिला 168 ह\nRatnagiri Rain | कोकण किनारपट्टीवर सुमद्राला उधाण - TV9\nवेळा पाहिला 7 ह\nवेळा पाहिला 206 ह\nवेळा पाहिला 9 लाख\nवेळा पाहिला 749 ह\nवेळा पाहिला 168 ह\nवेळा पाहिला 111 ह\nवेळा पाहिला 907 ह\nवेळा पाहिला 2.4 लाख\nवेळा पाहिला 946 ह\nवेळा पाहिला 3.3 लाख\nवेळा पाहिला 612 ह\nवेळा पाहिला 18 लाख\nवेळा पाहिला 1.9 लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.arogyavidya.net/hernia/", "date_download": "2021-07-27T12:53:18Z", "digest": "sha1:XGNKIRDIJ7TW4JTWLONEMR2S75OVW4IL", "length": 13291, "nlines": 103, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "हर्निया (अंतर्गळ) – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nपचनसंस्थेचे गंभीर आजार पचनसंस्थेचे नेहमीचे आजार\nहर्निया हा आजार म्हणजे आतडयाचा कोणतातरी भाग पोटाच्या स्नायूंच्या पदरातून बाहेर पडणे. काही लहान मुलांना बेंबीच्या ठिकाणी असा फुगार दिसतो. हर्नियावर हाताने (किंवा आवाजनळीने) तपासल्यावर आतडयाची हालचाल व आवाज समजतात. हर्निया बोटाने आत ढकलल्यावर आत जातो आणि हात काढून जोर केला तर परत बाहेर येऊ शकतो.\nपोटाचे ऑपरेशन झाले असल्यास (विशेषत: मध्यरेषेवर) काही वर्षानी क्वचित तिथले स्नायू दुबळे पडतात. यामुळे तिथे हर्नियाचा फुगार दिसतो.\nसर्वात जास्त आढळणारा जांघेतला हर्निया असून तो लहान वयात किंवा उतारवयात दिसतो.\nपोटातला दाब वाढल्यावर फुगार होणे ही हर्नियाची एक महत्त्वाची खूण आहे. खोकला करणे, उभे राहणे, वजन उचलणे कुंथणे, शिंकणे, इ. कारणांनी पोटात दाब वाढू शकतो.\nहर्निया हा शस्त्रक्रियेनेच बरा होऊ शकतो. हर्निया स्वत: सहसा दुखत नाही. पण त्यातल्या आतडयाला पीळ पडून ‘आतडीबंद’ झाला तर खूप वेदना होते. यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागते.\nहर्नियाच्या ठिकाणचा फुगार एकदम वाढणे, दुखरेपणा, गरमपणा, उलटया, इत्यादी लक्षणे गंभीर समजावीत.\nयकृतातून जाणा-या नीलाप्रवाहात अडथळा आल्यामुळे जलोदर होतो.\nसर्व आतडी, जठर, यकृत, प्लीहा, पांथरी, इत्यादींवर एक पातळ दुपदरी आवरण असते. हया दुपदरी आवरणात नेहमी थोडासा द्रवपदार्थ असतो. या आवरणामुळे आतडयाची हालचाल सोपी होते. यामुळे मार, आजार यांपासून आतील अवयवांचे संरक्षण होते. जलोदर म्हणजे या दुपदरी आवरणात प्रमाणाबाहेर पाणी साठणे. या आजाराची कारणे अनेक आहेत.\nदयाच्या निरनिराळया आजारात रक्ताभिसरणाची क्रिया नीट न होऊन पाणी साठणे.\nयकृत निबर होऊन यकृतातून जाणा-या नीलांना अडथळा होऊन या आवरणात पाणी साठणे.\nउदरपोकळीच्या आवरणात टी.बी., कॅन्सर हे आजार होणे.\nतीव्र कुपोषणाचे आजार, यामुळे प्रथिनांची कमतरता.\nजलोदर हे गंभीर आजाराचे लक्षण असून यासाठी लवकरात लवकर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.\nजलोदराची कारणे अनेक आहेत. यकृतसूजेनंतर येणा-या जलोदराचा प्रकार आधुनिक वैद्यकाप्रमाणे साध्य (बरा होणारा) आहे. परंतु आयुर्वेद रुग्णालयांमधून केल्या जाणा-या उपायांचा चांगला उपयोग होतो हा अनुभव आहे. मीठ, पाणी जरासुध्दा न घेता केवळ पूर्णपणे दुधावर सहा महिनेपर्यंत निग्रह दाखवू शकणा-या रुग्णांना चांगला उपयोग झाला आहे. आहारातील एक अट म्हणजे सर्व प्रकारच्या उसळी टाळणे. असे पथ्य पाळल्यानंतर हळूहळू पचनशक्तीप्रमाणे चतकोर भाकरी, ओवा-जिरे मिसळलेली लसणीची चटणी यांचा प्रयोग करावा. एकूण पथ्यापथ्य तीन ते नऊ महिनेपर्यंत पाळावे लागते.\nया आजारात सौम्य जुलाब होत राहणे चांगले असते. यासाठी आहारातल्या डाळींवर रुईचा चीक आधीच टाकून द्यावा. यासाठी 20 ग्रॅम डाळीवर रुईचा चीक दोन-तीन थेंब टाकावा (जास्त टाकू नये नाहीतर जुलाब होतील). भाकरी-पोळीचे पीठ भिजवताना त्यामध्येही दोन थेंब रुईचा चीक मिसळावा. या जुलाबामुळे शरीरातले अनावश्यक पाणी कमी होत राहते.\nआरोग्यवर्धिनी (500 मि.ग्रॅ) हे औषध यकृताचे कामकाज सुधारण्यास उपयोगी आहे. याच्या 1-2 गोळया दिवसातून 2-3 वेळा याप्रमाणे 3 ते 9 महिने द्याव्या. याबरोबरच कुमारीआसव आणि पुनर्नवारिष्ट 2-2 चमचे तेवढयाच पाण्यात मिसळून देत राहावे. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत पुनर्नवा (खापरखुट्टी, वसू) भाजी म्हणून खेडयांमध्ये मिळू शकते. या वनस्पतीचा 50-100 ग्रॅम या मात्रेत रोज 2 वेळा वापर केल्यास यकृतपेशींचे काम सुधारते. 3 ते 6 आठवडे हे उपचार सुरू ठेवावेत.\nयकृत निबर होणे (सि-हॉसिस)\nयकृत निबर होऊन बिघडणे व जलोदर होणे याला खालीलपैकी काही कारणे असू शकतात.\nदारूचे व्यसन हे यकृत खराब होण्याचे प्रमुख कारण आहे.\nसांसर्गिक कावीळ, विशेषत: ‘बी’ प्रकार हे यकृत दाहाचे आणखी एक प्रमुख कारण आहे.\nभारतातील लहान मुलांमध्येदेखील याचा एक प्रकार आढळतो. त्यात यकृत निबर होते व जलोदर होतो. 6 महिने ते 3 वर्ष वयामध्ये हा आजार जास्त आढळतो. नात्यात होणारी लग्ने, आहारात खवट शेंगदाण्यातून जाणारे अफ्लाटॉक्सीन नावाचे विषारी द्रव्य, तांब्याच्या भांडयांचा स्वयंपाकात वापर व आनुवंशिकता ही त्याची महत्त्वाची कारणे सापडली आहेत.\nकावीळ, जलोदर, पोटावरच्या नीला उठून दिसणे, मळमळ, उलटी, आजाराच्या शेवटच्या अवस्थेत रक्ताची उलटी वगैरे अनेक लक्षणे यात दिसून येतात.\nवेळीच निदान झाले तर डीपेनिसिलीन व आरोग्यवर्धिनी या औषधांचा चांगला उपयोग होतो. एकदा सि-हॉसिस हा यकृताचा रोग जडला, की बरा होणे जवळजवळ अशक्य असते. याचे परिणाम फार दूरगामी असतात. केवळ या रोगासाठी तरी दारू टाळणे आवश्यक आहे.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.breathefree.com/mr/content/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80-45-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-45-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2021-07-27T12:11:40Z", "digest": "sha1:P4VL7XCSGMDCKEY5SWPQX2QUBNVE2DYS", "length": 6059, "nlines": 99, "source_domain": "www.breathefree.com", "title": "माझ्या आईला सांगण्यात आले की ती 45 वर्षांची असताना तिच्याकडे सीओपीडी आहे. मी आता 45 वर्षांचा आहे आणि मी विचार करत आहे की सीओपीडी वंशानुगत आहे का? | Breathefree", "raw_content": "\nइन्हेलर्स चांगले का असतात\nइन्हेलर्स काय करावे व काय करू नये\nइन्हेलरः गैरसमज व वस्तूस्थिती\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nमाझ्या आईला सांगण्यात आले की ती 45 वर्षांची असताना तिच्याकडे सीओपीडी आहे. मी आता 45 वर्षांचा आहे आणि मी विचार करत आहे की सीओपीडी वंशानुगत आहे का\nमाझ्या आईला सांगण्यात आले की ती 45 वर्षांची असताना तिच्याकडे सीओपीडी आहे. मी आता 45 वर्षांचा आहे आणि मी ���िचार करत आहे की सीओपीडी वंशानुगत आहे का\nआईकडे असल्यास संततीला सीओपीडी मिळेल हे आवश्यक नाही. तथापि, अल्फा -१ अँटीट्रिप्सिन कमतरता यासारख्या काही अनुवंशिक अनुवंशिक विकारांमुळे सीओपीडी होऊ शकते, म्हणून जर सीओपीडीचा कौटुंबिक इतिहास असेल तर एखाद्या व्यक्तीला सीओपीडी होण्याची शक्यता नाकारण्यासाठी चाचणी घेता येते.\nमाझ्या सीओपीडीमुळे गेल्या एका महिन्यात मी दोनदा रुग्णालयात दाखल झालो. भविष्यात मी हे भडकणे कसे टाळू शकतो\nमी पूरक ऑक्सिजनवर असतो पण काही वेळा मला ऑक्सिजन संपृक्तता पातळी ठीक नसली तरी मला खूप श्वास घेता येतो. असे का होते\nव्यायाम मला माझ्या सीओपीडी मध्ये मदत करू शकता\nमाझ्या डॉक्टरांनी मला दिवसातून 3 मोठ्या जेवणांऐवजी 5-6 लहान जेवण खाण्याचा सल्ला दिला आहे. हे सीओपीडी व्यवस्थापित करण्यात कशी मदत करेल\nमी 55 वर्षांची महिला आहे आणि माझ्याकडे सीओपीडी आहे. दम्याने ग्रस्त लोकांप्रमाणेच मलाही हल्ले होतील\nमाझ्या सीओपीडीचा उपचार आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी मी कोणती जीवनशैली बदलली पाहिजे\nइन्हेलर्स चांगले का असतात\nइन्हेलर्स काय करावे व काय करू नये\nइन्हेलरः गैरसमज व वस्तूस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/GsXPwZ.html", "date_download": "2021-07-27T12:11:44Z", "digest": "sha1:YUBKTQW53ZITRZMSV7OMPVL23NLXFG27", "length": 8291, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन", "raw_content": "\nHomeधनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन\nधनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन\nधनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे ठाण्यात 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन\nआरक्षणाबाबत 10 महिन्यापासून झोपी गेलेल्या कुंभकर्ण सरकार विरोधात पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ठाण्यात पद्मश्री खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. राज्य सरकार विरोधात पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी ठाण्यातून आंदोलनाची हाक दिली आहे. धनगर समाज संघर्ष समितीच्या माध्यमातून शुक्रवारी सरकारला जागे करण्य���साठी \"ढोल बजाव, सरकार जगाव\" हे आंदोलन करण्यात आले.\nराज्यभरात धनगर समाजाने वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन केले आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे, पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी यावेळी सांगितले. गेल्या दहा महिन्यांपासून सरकार सत्तेमध्ये आलेले आहे. मात्र धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेलं नाही,तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुदी केली होती. मात्र त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही, याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नाही,असा आरोप पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी केला आहे. यावेळी आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे,आमदार नरेंद्र पवार,राजू बर्गे,धनगर समाज संघर्ष समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी, निहरिका कोंदले, अशोक शेळके, डॉ अरुण गावडे, माजी नगरसेविका विशाखा खताळ, महेश गुंड, दीपक कुरकुंडे, भास्कर यमगर आदीसह धनगर समाज बांधव उपस्थित होते.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/subhash-chandra-bose-quotes-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:33:58Z", "digest": "sha1:44SI7K3X7GM427ZYVFWMRQ32VKSPTOTD", "length": 8384, "nlines": 95, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "नेताजी सुभाषचंद्र बोस चे 13 अनमोल सुविचार Best Subhash Chandra Bose Quotes In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nSubhash Chandra Bose Quotes In Marathi सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.\nनेताजी सुभाषचंद्र बोस चे अनमोल सुविचार Best Subhash Chandra Bose Quotes In Marathi\nअन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे.\nआमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.\nकष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.\nजाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.\nजीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.\nडोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.\nतात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका.\nतुमची प्रेरणा, तुमची चेतना साजिवंत ठेवा.\nभिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे.\nमरावे कसे हे निश्चित करा म्हणजे जगावे कसे हे शिकाल.\nव्यक्तीच्या त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते.\nसदा सर्वदा आनंदित रहा.\nसर्व प्रकारच्या अंध श्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा.\nSubhash Chandra Bose Quotes In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा .\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nसंत गाडगे महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार\nसंत कालिदासांचे 6 सुप्रसिद्ध सुविचार\nमहात्मा ज्योतिबा फुले यांचे सुविचार\nरवींद्रनाथ टागोर यांचे अनमोल विचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nगोस्वामी संत तुलसीदासांचे विचार\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nजवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार Best Jawaharlal Nehru Quotes In Marathi\nमहात्मा गांधींचे जगप्रसिद्ध सुविचार Mahatma Gandhi Suvichar In Marathi\nलोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार Best Lokmanya Tilak Quotes In Marathi\nब्रूस ली चे प्रेरणादायी विचार Bruce Lee Suvichar In Marathi\nअरनॉल्ड श्वार्झनेगर यांचे मराठी सुविचार Arnold Schwarzenegger Suvichar In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dhanwatenationalcollege.com/other/announcements/online-guidance-on-skill-development.html", "date_download": "2021-07-27T11:42:17Z", "digest": "sha1:75YRWEICYJT4HSEDIFJMSHY2RMGQDKVK", "length": 3052, "nlines": 79, "source_domain": "www.dhanwatenationalcollege.com", "title": "Online Guidance on Skill Development | Dhanwate National College", "raw_content": "\nराज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मार्फत आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन सत्र\nविषय : स्पर्धा परीक्षा तयारी (गट क व ड, रेल्वे, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स इत्यादी)\nवेळ : दु. ३:०० ते ५:००\nमा.श्रीमती अनिता रणजितसिंह परमार (विभाग प्रमुख, बँकिंग फायनान्स सर्व्हिसेस ॲण्ड इन्शोरन्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया, मुंबई) दुपारी ३:०० ते ३:३०\nमा. श्री. संतोष कांबळे (स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ कोल्हापूर)\nदुपारी ३:३० ते ४:००\nमा. श्री. प्रा. डॉ. विजय कुंभार (धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा) दुपारी\nप्रश्नोत्तरे – दुपारी ४:३० – ५:००\nया लाइव्ह कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-hc-refuses-to-quash-the-cbis-corruption-fir-against-anil-deshmukh/articleshow/84641683.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-07-27T11:42:13Z", "digest": "sha1:IU3AXB62GUNIUDSSHAVE6J4A4X24GQLQ", "length": 16106, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAnil Deshmukh: राज्य सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळली; अनिल देशमुखांनाही मो���ा झटका\nAnil Deshmukh: राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला असून मुंबई हायकोर्टाने सीबीआय एफआयआरबाबत दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या आहेत.\nराज्य सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळली.\nअनिल देशमुखांनाही कोणताच दिलासा नाही.\nसीबीआय एफआयआर प्रकरणात मोठा झटका.\nमुंबई: अनिल देशमुख-सीबीआय एफआयआर प्रकरणात महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला आहे. एफआयआरमधील आक्षेपार्ह भाग वगळण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला असून महाविकास आघाडी सरकारची याचिका फेटाळली आहे. त्यासोबतच अनिल देशमुख यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी केलेली याचिकाही हायकोर्टाने फेटाळली आहे. ( Mumbai Hc Dismisses Maharashtra Govt Plea )\nवाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार; मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल\nसुप्रीम कोर्टात अपिल करता येईपर्यंत सीबीआयला कागदपत्रांची मागणी करण्यापासून थांबवता येईल का सीबीआयला त्यांची हमी काही दिवस कायम ठेवण्याचे निर्देश देता येतील का सीबीआयला त्यांची हमी काही दिवस कायम ठेवण्याचे निर्देश देता येतील का अशी विनंती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी केली असता त्याला सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यावेळी रात्रीच्या वेळी सुनावणी होत होती, हे लक्षात घेऊन सीबीआयतर्फे हमी देण्यात आली होती, असे तुषार मेहता यांनी नमूद केले. त्यामुळे रफिक दादा यांनी या निर्णयाला दोन आठवड्यांसाठी स्थगिती द्यावी, अशी विनंती राज्य सरकारतर्फे केली. या विनंतीलाही मेहता यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची ही विनंतीही फेटाळली. याचिका कारणांसह फेटाळली असल्याने ही विनंतीही मान्य करण्याचेही कोणते कारण दिसत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने विनंती फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारची स्थगितीची विनंती मान्य केली तर तपासात हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे राज्य सरकारची तोंडी विनंतीही फेटाळण्यात येत आहे, असे खंडपीठाने नमूद केले.\nवाचा: महापुराचं संकट: मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत दिले 'हे' आदेश\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोणताही दिलासा मिळालेला नाही. सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास मुंबई हायकोर्टा���े स्पष्टपणे नकार दिला व देशमुखांची याचिकाही फेटाळली. या प्रकरणात महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न गुंतलेला असल्याने या निर्णयाला काही दिवसांसाठी स्थगिती द्यावी, अशी विनंती अनिल देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केली. मात्र, त्याला सीबीआयतर्फे सॉलिसिटर तुषार मेहता यांनी विरोध दर्शवला आणि स्थगिती देण्यासाठी कोणतेही कारण नसल्याचे म्हणणे मांडले. खंडपीठाने त्याची नोंद आदेशात घेऊन देशमुख यांच्यातर्फे करण्यात आलेली ही विनंतीही फेटाळली. निकालांच्या प्रती संध्याकाळपर्यंत वेबसाईटवर अपलोड होतील, अशी माहितीही खंडपीठाने सर्व पक्षकारांना दिली.\nवाचा: चिपळूणला महापुराचा वेढा; हजारो नागरिक पाण्यात अडकले, बचावकार्य सुरू\nसीबीआयला तपास करण्याची मुभा द्यायला हवी\nसचिन वाझे यांना १५ वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्याचा संबंध माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या व नेमणुका याविषयी सीबीआय तपास करू शकते. सीबीआय ही देशातील सर्वोच्च तपास संस्था आहे. ती केवळ कायद्याचे रक्षण करण्याच्या कामासाठी आहे. त्यामुळे देशातील कायद्यांप्रमाणे आणि पूर्ण जबाबदारीनिशी सीबीआयला तपास करण्याची मुभा द्यायला हवी, असे निरीक्षण न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची याचिका फेटाळणाऱ्या आदेशात नोंदवले आहे.\nवाचा: ... तर मुंबईकर नियमभंग करीत लोकल प्रवास सुरू करतील; भाजपचा इशारा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n... तर मुंबईकर नियमभंग करीत लोकल प्रवास सुरू करतील; भाजपचा इशारा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई पूरस्थिती: राज्यपालांनी बोलावली बैठक; शेलार वगळता कोणीच फिरकले नाही\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल: २६ ते २७ जुलै\nसिनेमॅजिक 'तू कुटुंबाची बदनामी केलीस' राजला समोर पाहिल्यावर शिल्पा भडकली\nअर्थवृत्त कामाचे करा नियोजन अन्यथा होईल मनस्ताप निम्मा ऑगस्ट बँंका राहणार बंद, हे आहे कारण\nन्यूज मीराबाईची 'चांदी'; रेल्वे मंत्रालयाकडून बक्षीसांचा वर्षा���\nरायगड तळीये दुर्घटनाः दरड कोसळताना पाहणाऱ्या चिमुरडीने सांगितलं काय घडलं नेमकं\nमुंबई ‘आमचा बाप दिल्लीचा’ ही राज्यातील विरोधकांची भूमिका कितपत योग्य\nसिनेमॅजिक आमिर खानची लेक आयराच्या फोटोत दिसलं सिगारेटचं पाकीट, युझर्स म्हणाले...\nकोल्हापूर सांगलीत महापुरातून वरात; हा व्हिडिओ बघाच\nमोबाइल फ्लिपकार्ट सेल: या गेमिंग स्मार्टफोनवर मिळत आहे तब्बल ७ हजारांची सूट, पाहा फिचर्स आणि ऑफर्स\nविज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी नाहीच Suunto च्या 'या' Premium वॉचेस, किंमत पाहून धक्काच बसणार\nहेल्थ दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय\nहेल्थ थंड की गरम, कोणतं दूध शरीरासाठी आहे अधिक फायदेशीर\n फक्त २९ हजारात खरेदी करा आयफोन, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-corona-update-discharge-of-476-coronas-in-the-city-today-237-new-patient-records-230022/", "date_download": "2021-07-27T11:19:31Z", "digest": "sha1:TAJRVPZQJVRL4NJSQAER3T5RQVOUOXGY", "length": 6737, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri Corona Update : शहरात आज 476 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 237 नवीन रुग्णांची नोंद Pimpri Corona Update: Discharge of 476 Coronas in the city today; 237 new patient records", "raw_content": "\nPimpri Corona Update : शहरात आज 476 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 237 नवीन रुग्णांची नोंद\nPimpri Corona Update : शहरात आज 476 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 237 नवीन रुग्णांची नोंद\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 237 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 476 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.\nशहरातील 5 आणि महापालिका हद्दीबाहेरील 4 अशा 9 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 235 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 54 हजार 526 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 276 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 207 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 69 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.\nतर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 79 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 620 आहेत. आज दिवसभरात 1 हजार 979 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 33 हजार 527 जणांनी लस घेतली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्���्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News: ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोविशिल्ड’ची लस गुरुवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\nPimpri Vaccination News : सोमवारी चार केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सीन’ लस\nMaval News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झुंबरबाई सुराणा यांचे निधन\nMaval Corona Update : तालुक्यात 31 नवे रुग्ण; 54 जणांना डिस्चार्ज\nKhed Corona Update : खेड मधील रुग्ण संखेत मोठी घट; 24 रुग्ण; 1 मृत्यू; 37 डिस्चार्ज\nWakad Crime News : वाहने चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक; सात दुचाकी, मोबाईल जप्त\nRavet News : दीपक भोंडवे यांच्यावतीने रावेतमधील 80 सोसायट्यांमध्ये धूरफवारणी\nPimpri News: गतवर्षीपेक्षा पवना धरणात दुप्पट पाणीसाठा\nPune News : घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाही दुसऱ्या लग्नाची घाई महिलेला महागात पडली\nBhosari Crime News : कामाच्या आमिषाने मध्य प्रदेशातून भोसरीत आणून महिलेवर लैंगिक अत्याचार\nVaccination News : महाराष्ट्रात 1 कोटी लोकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस, देशातील एकमेव राज्य\nIndia Corona Update : 24 तासांत 30 हजार पेक्षा कमी रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण चार लाखांच्या खाली\nFlood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/category/political", "date_download": "2021-07-27T12:33:08Z", "digest": "sha1:4W7ESQFCEMKAUI7ZA5CDDQT5BM7IXFYW", "length": 21368, "nlines": 216, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "राजकारण – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, महागावात जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको\nओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, महागावात जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह रियाज पारेख : ९६३७८८६७७७ महागाव : ओबीसींची, राजकीय व इतर क्षेत्रातील आरक्षण पुर्ववत करा यासाठी महागाव येथील बस स्थानक चौकात भाजपा कडून... Read More\nमोठी बातमी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक यांना अटक\nमोठी बातमी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक यांना अटक\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह ईडीने शनिवारी मध्यरात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. देशमुखांवर लाच... Read More\nसलग ४ वेळा संसदरत्न काँग्रेस खासदार अँ��. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन; पुण्यात सुरु होते उपचार….\nसलग ४ वेळा संसदरत्न काँग्रेस खासदार अँड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन; पुण्यात सुरु होते उपचार….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विशेष प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात... Read More\n“भाजपा” बंगाल कार्यकर्त्यांच्या पाठीशी… अराजकता माजवून ; सत्तेचा माज दाखवू नका :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा….\n“भाजपा” बंगाल कार्यकर्त्यांच्या पाठीशी… अराजकता माजवून ; सत्तेचा माज दाखवू नका :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\n“भाजपा” बंगाल कार्यकर्त्यांच्या पाठीशी… अराजकता माजवून ; सत्तेचा माज दाखवू नका :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा…. पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह यवतमाळ :- पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेस... Read More\nराज्य सरकारमधील घटकांनाच मराठा आरक्षण टिकू द्यायचे नव्हते :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा….\nराज्य सरकारमधील घटकांनाच मराठा आरक्षण टिकू द्यायचे नव्हते :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nराज्य सरकारमधील घटकांनाच मराठा आरक्षण टिकू द्यायचे नव्हते :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा…. पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह यवतमाळ :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय देवून फक्त औपचारिकता... Read More\n मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\n मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nठाकरे सरकारला मोठा धक्का पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द... Read More\nपुसद तालुका कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी शरद ढेंबरे यांची नियुक्ती….\nपुसद तालुका कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी शरद ढेंबरे यांची नियुक्ती….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nपुसद तालुका कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी शरद ढेंबरे यांची नियुक्ती…. पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह पुसद :- पुसद काँग्रेस कमिटीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तालुका अध्यक्ष या पदावर... Read More\nमहाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने किनवट मध्ये रक्���दान शिबिर….\nमहाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने किनवट मध्ये रक्तदान शिबिर….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nमहाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने किनवट मध्ये रक्तदान शिबिर…. पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नांदेड/किनवट (राजकीरण देशमुख) :- महाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या किनवट... Read More\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘ सीबीआय’चं समन्स ; बुधवारी चौकशी होणार\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘ सीबीआय’चं समन्स ; बुधवारी चौकशी होणार\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nउच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांमध्ये या प्रकरणी प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत . पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह... Read More\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,027)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/tractor-morcha/", "date_download": "2021-07-27T12:55:28Z", "digest": "sha1:TVPBOHYRONADHAONTUUGHLHV76XNOR4X", "length": 4417, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "tractor morcha | रयतनामा", "raw_content": "\nयशोमती ठाकूर ट्रॅक्टर चालवीत धडकल्या जिल्हाकचेरीवर\nअमरावती केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी आणि मजुरांवर अन्यायकारक ठरणाऱ्या कायद्याविरोधात जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/30-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AE.html", "date_download": "2021-07-27T13:14:50Z", "digest": "sha1:KTOQYVTABQ6V54WCVRVVRKEOHP2I5QJK", "length": 28915, "nlines": 232, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "60 अत्यंत मोहक आणि स्वच्छ विनामूल्य टंब्लर थीम्स | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nफ्रॅन मारिन | | थीम\nआपण शोधत असल्यास Tumblr थीम, येथे आपल्याला सर्व स्वादांच्या थीमची प्रभावी निवड सापडेल जी आपल्याला या ब्लॉगवर या ब्लॉगवर पूर्णपणे आपला ब्लॉग सानुकूलित करण्यास अनुमती देईल.\nमायक्रोब्लॉगिंगमध्ये जाण्यासाठी सर्वात शिफारस केलेल्या पर्यायांपैकी कदाचित टंब्लर हे सर्वात मान्यताप्राप्त आणि प्रसिद्ध आहे. वर्डप्रेस किंवा ब्लॉगर प्रमाणेच, आमची ऑनलाइन सामग्री तयार करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी आम्हाला असंख्य साधने उपलब्ध आहेत, तथापि या व्यासपीठावर उर्वरित गोष्टींमध्ये भिन्नता आणणारी एखादी गोष्ट असेल तर ती सौंदर्याचा अर्थ आहे. टम्बलरवर प्रतिमा मजकूर सामग्रीवर व्यापते म्हणून आमच्या साइट परिभाषित करताना हे मूलभूत भूमिका घेतात आणि उदाहरणार्थ पोर्टफोलिओ तयार करण्याचा एक अतिशय यशस्वी पर्याय बनतात. तिचे अंतर्ज्ञानी स्वरूप आणि आमच्या साइट्स सानुकूलित आणि तयार करण्यासाठी आपल्याला प्रदान केलेल्या सुविधा आर्किटेक्ट आणि ग्राफिक डिझाइनरद्वारे वापरल्या जाणा options्या पर्यायांपैकी एक बनवतात.\nडिझाइन स्तरावर, ते आम्हाला एक बरेच पर्याय आणि आमच्या ब्लॉगची श्रेणी उन्नत करणार्या टेम्पलेट्स. खरं तर, वेबवर अशा प्रकारची टेम्पलेट्स आहेत ज्यात बरेच वैविध्यपूर्ण पसंतीचा पर्याय आहेत. टंबलरनेच दिलेल्या पर्यायांपैकी आम्हाला निराकरण आढळून आले आहे की खालील श्रेणींमध्ये एक स्तंभ, दोन स्तंभ, ग्रिड, थीम विकसित केल्या आहेत ज्या विशेषत: मोठ्या प्रमाणातील मजकूर सामग्री, किमान, भिन्न आणि उच्च रिझोल्यूशनच्या साइट्ससाठी साइट तयार करतात. आज आम्ही आपल्यासह मनोरंजक निवडीपेक्षा अधिक सामायिक करू इच्छितो साठ मोफत टंबलर थीम जे अतिशय मोहक आहेत आणि सौंदर्याचा आणि व्यावसायिक शेवट प्रदान करतात.\n1 स्तंभात Tumblr थीम\n2 दोन-स्तंभ Tumblr थीम\n3 ग्रिड टंबलर थीम्स\n4 मजकूर सामग्री होस्ट करण्यासाठी आदर्श\n5 मिनिमलिस्ट टंबलर थीम\n6 उच्च रिझोल्यूशन टंबलर थीम\n7 30 विनामूल्य टंबलर थीम\nसपाट रंग शीर्षलेख आणि प्रमुख शीर्षक. उच्च कॉन्ट्रास्ट कलर सोल्यूशन वापरण्यासाठी आदर्श. उजवा साइडबार, सपाट तळटीप जो लेखकाच्या भिन्न सामाजिक चिन्हांना समाकलित करतो.\nअतिशय डायनॅमिक आणि सोप्या इंटरफेससह मटेरियल डिझाइनचे एक उदाहरण. एक ताजे हवा प्रदान करणारे फ्लोटिंग एलिमेंट्स आणि मिनिमलिस्ट फिनिश. यात बर्‍यापैकी कमी केलेला साइड मेनू समाविष्ट आहे जो आपल्या वाचकांना जलद आणि चपळ मार्गाने आपल्या साइटवर नेव्हिगेट करण्यास अनुमती देईल.\nशीर्ष मेनू जो स्वयंचलितपणे लपलेला असतो आणि जेव्हा आपण बटणावर क्लिक करतो तेव्हा तो प्रकट करण्याची शक्यता आपल्याला प्रदान करते. स्क्रोल करताना एक निश्चित मथळा आणि सर्वसाधारणपणे एक अत्यंत किमान समाधान जे मजकूर सामग्रीवर खूप महत्त्व देते.\nक्लासिक इंटरफेस. त्याची रचना जुन्या शाळेच्या ओळीनंतर येते. त्यात स्क्रोलिंग करताना कोणत्याही प्रकारचे फ्लोटिंग घटक किंवा निश्चित शीर्षलेख नसतात. आपण उत्कृष्ट, स्पष्ट आणि सोपा उपाय शोधत असल्यास आपल्यासाठी आदर्श.\nओस्लो आपल्याला देत असलेल्या संरचनेसारखेच आहे. क्लासिक आणि अत्यंत अंतर्ज्ञानी इंटरफेस जरी त्यात शीर्ष मेनू समाविष्ट केलेला आहे जो एकतर निश्चित केलेला नाही. आमचे ध्येय एक मानक ब्लॉग तयार करणे आणि माहिती सहजपणे आणि स्पष्टपणे प्रसारित करणे असेल तर आदर्श आहे.\nसर्जनशील वातावरणात कलाकार आणि व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले. फ्लोटिंग डावे मेन्यू, काही सोपी संक्रमणे आणि सपाट घटकांसह पूर्णपणे मिनिमलिस्ट फिनिश.\nसोपी तसेच मोहक. हे आपल्याला रंगाच्या बाबतीत कोणत्याही घटकास सानुकूलित करण्याची आणि फोटोसेट्स टू-कॉलम मोडमध्ये सेट करण्याची परवानगी देते. प्रतिमांच्या स्वरुपात माहितीच्या समान स्तराशी मजकूराची तुलना करण्यासाठी आदर्श.\nहे एक जोरदार उल्लेखनीय समाधान आणि जवळजवळ पॉप-कला हवा आहे जे त्याच्या संरचनेत फ्लोटिंग साइड मेनू आणि बटणे आणि मजकूर घटकांसाठी जोरदार धक्कादायक होव्हर सोल्यूशन आहे. अशा सर्वांसाठी आदर्श जे फॅशनच्या जगाला समर्पित आहेत किंवा त्याकडे आकर्षित आहेत.\nहे एक व्यावहारिकता आणि औपचारिकता एकत्रित करते एक अत्यंत मनोरंजक निराकरणात. त्याच्या संरचनेत मजकूर आणि प्रतिमांमध्ये ब even्यापैकी समान उपस्थिती आहे. हे एक वरचे क्षेत्र सादर करते जे सामग्री आणि वैशिष्ट्यीकृत लेखांसाठी गॅलरी म्हणून कार्य करते आणि आमच्या साइटचा लॉटोगाइप समाविष्ट करण्यासाठी शीर्षलेख असलेल्या सोप्या मेनूच्या खाली.\nतरूण आणि अनौपचारिक हवा असलेल्या ठिकाणांसाठी सोपी आणि प्रासंगिक टेम्पलेट आदर्श. फ्लॅट शैलीमध्ये कव्हर आणि बटण प्रतिमांवर फिरवा. मनोरंजक.\nती ब so्यापैकी शांततेने पत्रकारितेची शैली सादर करते. त्याची रचना खूप आनंददायक आहे कारण मोठ्या रिकाम्या क्षेत्रे आहेत जे वाचनाला आराम देतात. वापरकर्त्याचे स्क्रोलिंग असूनही त्याचे शीर्ष मेनू आणि साइडबार दोन्ही निश्चित आहेत.\nमाझ्या आवडत्या टेम्पलेटपैकी एक शंका नाही. हे एक साइड मेनू सादर करते जे बटणाद्वारे प्रदर्शित केले जाऊ शकते. या प्रकरणात प्रचलित सामग्री प्रख्यात ग्राफिक आहे आणि प्रत्येक लेखांची तारीख लेबलच्या स्वरूपात दिसून येते (जवळजवळ अ‍ॅनालॉग फोटोग्राफर्सच्या सौंदर्यशास्त्रांचे अनुकरण). कोणत्याही प्रकारच्या सामग्री निर्मात्यांसाठी शिफारस केलेले.\nबर्‍याच आकर्षक टेम्पलेट परंतु ग्राफिक सामग्रीस अधिक उपस्थिती प्रदान करणार्‍या अनौपचारिक बारकावे. शीर्ष मेनू आणि निश्चित साइडबार सुरू ठेवा. हे बर्‍यापैकी विदारक आणि काही गतिमान घटक जसे की शीर्षके समाविष्ट करून घेते.\nएक निश्चित साइड मेनू आणि रचना चालू ठेवा जी खूप जड घटकांचा अवलंब केल्याशिवाय उत्कृष्ट ऑर्डर आणि वाचनीयता प्रदान करते. अनौपचारिक सामग्रीच्या निर्मितीवर आधारित.\nग्राफिक माहितीसाठी आणि बर्‍याच डायनॅमिक घटकांसह प्रख्यात डिझाइन केलेली एक जागा. हे सर्व घटकांवर हूवर संक्रमणे दर्शविते आणि फ्लॅट रंगछट आणि स्वच्छ, व्यावसायिक स्वरूपात निराकरण करते.\nग्रिड ज्यामध्ये मोठ्या संख्येने मजकूर आणि प्रतिमा घटकांचा समावेश आहे. एक साधा टॉप मेनू आणि अतिशय अनुकूल आणि पूर्ण इंटरफेस.\nप्रतिमा व्यावसायिकांसाठी विभाग्यांकरिता डिझाइन केलेले टेम्पलेट. स्वत: साठी बोलणार्‍या प्रतिमा मोठ्या संख्येने होस्ट करण्यासाठी निश्चित आणि तयार साइड मेनू.\nमुख्य म्हणजे ग्राफिक, मुख्यपृष्ठावरील शून्य मिनिटापासून आपल्या प्रतिमा जवळजवळ गॅलरीप्र��ाणेच आणि स्क्रोलवर आळशी चिटांसह सामायिक करण्यासाठी डिझाइन केलेले हे वातावरण आहे.\nमजकूर सामग्री होस्ट करण्यासाठी आदर्श\nत्यांच्यापैकी बर्‍याच विस्तृत रचना आहेत ज्या ग्राफिक सामग्रीसाठी प्रतिमा स्वरूपात आणि लेख किंवा मजकूराच्या स्वरूपात सामग्रीसाठी जागा सोडतात. त्यापैकी प्रत्येकाचे लक्ष्य काही प्रकारच्या सामग्रीचा प्रसार करणे, अधिक मोहक, अनौपचारिक किंवा व्यावसायिक उपाय शोधणे आहे. ते त्यांच्यापासून अलिप्त राहतात:\nकमी अधिक आहे, म्हणूनच सामग्रीच्या विकास आणि प्रसारासाठी समर्पित मोहक टेम्पलेट विकसित करण्यासाठी टंब्लरने मिनिमलिझमच्या विविधतेकडे दुर्लक्ष केले नाही. सामान्यत: या समाधानामध्ये अधिक परिपक्व, उत्तम आणि व्यावसायिक दिसतात जे अधिक परिपक्व निर्मात्यांसारखे असतात.\nउच्च रिझोल्यूशन टंबलर थीम\nया श्रेणीमध्ये आम्हाला ग्रीड सोल्यूशन्स, एक किंवा दोन स्तंभ किंवा मिनिमलिस्ट सापडतात जे काही अधिक मागणी करणार्‍या सामग्री निर्मात्यांसाठी डिझाइन केलेले आहेत. या प्रस्तावांची गुणवत्ता काहीशी उच्च आहे, येथे काही अतिशय आकर्षक उदाहरणे दिली आहेत:\n30 विनामूल्य टंबलर थीम\nऑस्प्रे: खूप सोपे. लोगो, वर्णन आणि मेनूसह डावे साइडबार. उजवीकडे, सर्व प्रतिमा.\nओळ: शीर्षस्थानी मध्यभागी साइट शीर्षक आणि वर्णन. तळाशी, प्रतिमा. तळटीप म्हणून, मेनू.\nमुक्ती: शीर्षक आणि वर्णनाशिवाय आपल्याकडे मेनू देखील मध्यभागी आहे.\nओकाथेम: शीर्षक, वर्णन, मेनू आणि चिन्हांसह डावे साइडबार. उजवीकडे, आपले कार्य\nनीटनेटका (प्रतिसाद देणारा) शोध इंजिनसह आणि वरच्या भागात समाकलित केलेल्या सामाजिक नेटवर्कच्या चिन्हांसह. पुढे शीर्षक, वर्णन आणि मेनू.\nनिरीक्षक (प्रतिक्रियाशील): मजकूराला अधिक महत्त्व देण्यासाठी डिझाइन केलेले एक टेम्पलेट.\nशोधा: विस्तृत पांढर्‍या फ्रेमसह प्रतिमा, पार्श्वभूमी एक प्रतिमा.\nस्तंभात: एक ब्लॉग सारखा एकच स्तंभ.\nशेड: जिथे आपला मेनू असेल तेथे डावीकडील साइडबार आणि उजवीकडे एक मोठा क्षेत्र जिथे आमची सामग्री प्रदर्शित केली जाईल.\nअल्ता: तीन स्तंभांसह आणि मेनूच्या मध्यभागी.\nफिझ: एक पांढरा फ्रेम आणि एक प्रकारची बेझल प्रतिमा.\nतकाकी: वरच्या भागात लोगो आणि मेनू.\nडिलक्स: सर्वकाही आपल्या स्क्रीनवर तरंगताना दिसते.\nटोन: अगदी विचित्र, उजवीकडील साइडबारसह\n���िनिट थीम: साहित्यिक ब्लॉगसाठी एक परिपूर्ण टेम्पलेट\n60 च्या या निवडीबद्दल आपल्याला काय वाटते Tumblr थीम पूर्णपणे विनामूल्य\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » वेब डिझाइन » थीम » Tumblr साठी थीम\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n4 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nओकॅथेम ही एक परिपूर्ण थीम आहे ज्यासाठी मी शोधत होतो, खूप खूप धन्यवाद Lúa :)\nNESTicle ला प्रत्युत्तर द्या\n मला आनंद आहे की हे पोस्ट आपल्यासाठी उपयुक्त ठरले आहे.\nLúa Louro यांना प्रत्युत्तर द्या\nमला काहीच समजत नाही, मी विषयांचे नाव ठेवले आणि ते दिसत नाहीत, मदत करा :(.\nफर्नांडा गोंजालेझ यांना प्रत्युत्तर द्या\nआपल्याला जे कॉपी करायचे आहे ते HTML आहे आणि आपण थीम संपादित करता तिथे पेस्ट करा. आपण या विषयाचे नाव कोठे ठेवता हे मला माहित नाही परंतु मला वाटते की आपण गोंधळलात. मी तुम्हाला सूचना शिकवतो हे तुमच्या विचारांपेक्षा सोपे आहे.\nसंपर्क फॉर्मसाठी चांगले लेआउट तयार करा\nआपला प्रकल्प अधिक सर्जनशील करण्यासाठी 7 ग्राफिक डिझाइन संसाधने\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-bye-bye-three-generation-favorit-pran-4318908-NOR.html", "date_download": "2021-07-27T13:14:54Z", "digest": "sha1:YLZY6R347N3ORIQYGT4VDGEMT6RLTB3F", "length": 15677, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bye Bye : Three Generation Favorit Pran | अलविदा: तीन पिढ्यांचा प्राण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअलविदा: तीन पिढ्यांचा प्राण\nसुनील दत्त व नूतन यांचा ‘खानदान’ 1965 मध्ये पडद्यावर आला होता. या ‘खानदान’च्या आधी ‘खानदान’ या नावाच�� दोन चित्रपट पडद्यावर आले होते. या दोन ‘खानदान’पैकी 1942चा ‘खानदान’ हा प्राणचा चित्रपट. या चित्रपटात ते नायक होते व 1965 च्या ‘खानदान’मध्ये खलनायक. प्राण यांच्या चित्रपटांचा विचार करताना एकाच नावाने दोनदोनदा निर्माण झालेले अजून काही चित्रपट आठवतात. एक चित्रपट 1956 चा आनबान. अजितने यात नलिनी जयवंतबरोबर नायकाची भूमिका केली होती. प्राण या चित्रपटात दोघांसमोर खलनायक म्हणून उभे होते. त्यानंतर 1972ला आनबान नावाचा आणखी एक चित्रपट आला, यात राजेंद्रकुमार व राखी यांच्यासमोर प्राण यांनी एक चरित्र भूमिका केली होती.\n1955ला शेखर आणि नलिनी जयवंत यांची भूमिका असलेला एक चित्रपट आला होता चिंगारी. 1989ला याच नावाचा आणखी एक चित्रपट आला होता. यामुळे शेखर व नलिनी जयवंत यांच्या जमान्याला मागे टाकून 1989च्या चिंगारीमध्ये संजय खान व लीना चंदावरकर यांच्याबरोबरही प्राण यांनी भूमिका केली होती.\n1958ला एक चित्रपट आला होता राजतिलक. वैजयंतीमाला, पद्मिनी व जैमिनी गणेशन यांची या चित्रपटात भूमिका होती. त्यांच्यासोबत प्राण या चित्रपटात होते. त्यानंतर धर्मेंद्र, हेमामालिनी, रीना रॉय यांच्याबरोबर 1984 च्या राजतिलकमध्ये ते होते.\nप्राण यांनी दोनदोन चित्रपटांत त्यांनी केलेल्या एकाच भूमिकेच्या काही आठवणी अशाच स्मरणीय आहेत. 1942ला खानदान हा प्राण याचा चित्रपट आला. तो लाहोरला निर्माण झाला होता. फाळणीनंतर प्राण 1948 साली भारतात आले. आल्याआल्याच गृहस्थी या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि गृहस्थीबरोबरच बरसात की एक रात, विरहन, चुनरिया, जिद्दी हे त्यांचे चित्रपट आले. या चित्रपटांपैकी बरसात की एक रात, बिरहन हे त्यांचे चित्रपट फाळणीच्या आधी पाकिस्तानात निर्माण झाले होते. आणि पाकिस्तानी चित्रपट हिंदुस्थानात येऊन येथे प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांत ते नायक होते. पण लाहोरहून मुंबईला आल्यानंतर मुंबईतील चित्रपटांनी मात्र लाहोरच्या चित्रपटांतील नायकाचा चेहरा एकदम पुसून टाकला. आणि त्यांना खलनायकाचा चेहरा दिला.\n1948च्या ‘जिद्दी’, ‘गृहस्थी’ व ‘चुरनिया’ या तीन चित्रपटांतून मुंबईच्या चित्रपटांतील त्यांच्या खलनायकाची वाटचाल सुरू झाली. 1948चा ‘गृहस्थी’ हा चित्रपट 1963 साली ‘घर बसा के देखो’ या नावाने नव्याने निर्माण झाला तेव्हा तिवारी, बी. एम. व्यास, मदनपुरी, अन्वर हुसेन, सिद्धू यांसारखे काही खलनायक आपल्या चित्रपटात उदयाला आले असले तरी या चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर साहू यांच्या डोळ्यांसमोर या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी यापैकी एकाही खलनायकाचा चेहरा आला नाही. 1948 च्या ‘गृहस्थी’मधील प्राण यांच्या खलनायकाचा चेहराच त्यांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा आला आणि या भूमिकेत 1962च्या ‘घर बसा के देखो’मध्ये त्यांनी त्यांना पुन्हा रिपीट केले. त्यांचे हे रिपिटेशन म्हणजे त्यांच्या एका गाजलेल्या भूमिकेचा त्यांनी दिलेली आणखी एक रिटेक होता.\nप्राण यांनी आपल्या एका गाजलेल्या भूमिकेचा असाच आणखी एक रिटेक दिला. 1951ला त्यांचा एक चित्रपट आला होता. ‘मालकीन’. त्या काळातला आपल्या चित्रपटातला एक हास्यअभिनेता गोप या चित्रपटाचा निर्माता होता. 1949च्या ‘पतंगा’ या चित्रपटानंतर त्याची व याकूबची जोडी आपल्या चित्रपटातील एक विनोदी जोडी म्हणून चांगलीच लोकप्रिय ठरली होती. आपल्या या जोडीची लोकप्रियता कॅश करण्यासाठी गोपने आपल्याबरोबर याकूबलाच घेऊन हा चित्रपट निर्माण केला होता आणि त्या दोघांबरोबर प्राण यांनी या चित्रपटात खलनायक रंगविला होता. त्या काळात हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. गोपचे बंधू राम कमलानी यांनी 1966 साली हा चित्रपट ‘बिरादरी’ या नावाने नव्यानेच निर्माण केला. गोप व याकूब हे दोघेही तेव्हा आपल्यात राहिलेले नव्हते. यामुळे ‘मालकीन’मधील त्यांची जागा ‘बिरादरी’त मेहमद व कन्हैयालाल यांनी घेतली होती. पण प्राण यांच्या खलनायकाची जागा घेणारा अन्य कोणीही कलावंत तेव्हाही आपल्या चित्रपटात नव्हताच. यामुळे ‘मालकीन’मधील दुर्गा खोटे, सज्जन, नुतन यांची जागा ‘बिरादरी’त ललिता पवार, शशी कपूर, फरियाल यांनी घेतली असली तरी प्राण यांची जागा मात्र कोणाला घेता आली नव्हती. ‘मालकीन’मधील आपल्या भूमिकेचा आणखी एक रिटेल त्यांनी ‘बिरादरी’त दिला होता.\n1947ला कपूर घराण्यातील दुस-या पिढीची वाटचाल राज कपूरबरोबर आपल्या चित्रपटात सुरू झाली. या वाटचालीत राज कपूरपाठोपाठ शम्मी कपूर व शशी कपूर हे कपूर घराण्यातील आणखी दोन कलाकार चित्रपटांत उदयाला आले. प्राणनी कपूर घराण्यातील या दुस-या पिढीचा जमानादेखील पाहिला आणि या पिढीबरोबर काही चित्रपटात भूमिकादेखील केल्या. राज कपूरबरोबर ते ‘आह’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘चोरीचोरी’ यासारख्या काही चित���रपटात चमकले. ‘बॉबी’त त्याच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी भूमिका केली. शम्मी कपूर यांच्या ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’, ‘ब्रह्मचारी’ यासारख्या अनेक चित्रपटांत प्राण यांनी खलनायक रंगविला होता. ‘तुमसा नाही देखा’त शम्मी कपूरबरोबरची प्राण यांची खलनायकगिरी ख-या अर्थाने सुरू झाली. नासीर हुसेन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाची कथा त्यांनी त्यानंतर ‘जब प्यार किसीसे होता है’, ‘फिर वही दिल लाया हूँ’ या चित्रपटात रिपीट केली. ती रिपीट करताना ‘तुमसा नहीं देखा’तला शम्मी कपूरचा नायक या दोन्ही चित्रपटांत त्यांनी बदलला होता. ‘तुमसा नही देखा’तल्या शम्मी कपूरच्या नायकाची जागा ‘जब प्यार किसीसे होता है’मये देव आनंदने घेतली होती, तर ‘फिर वही दिल लाया हूँ’त जॉय मुखर्जीने. पण नायक बदलताना ‘तुमसा नहीं देखा’तला प्राण यांचा खलनायक काही नासीर हुसेननी या दोन्ही चित्रपटात बदलला नव्हता. ‘तुमसा नही देखा’मधील शम्मी कपूरबरोबरचा आपला खलनायक प्राण यांनी ‘जब प्यार किसीसे होता है’मध्ये देव आनंद व ‘फिर वही दिल लाया हूँ’मध्ये जॉय मुखर्जीबरोबर जसाच्या तसा साकार केला.\nमाय- लेकी, पिता-पुत्रांसोबत अभिनय\nतीन पिढ्यांतील कपूरांबरोबर भूमिका करीत असताना चित्रपट व्यवसायातील काही घराण्यांच्या दोन-दोन पिढ्याही त्यांनी पाहिल्या आणि या दोन पिढ्यांबरोबर भूमिकाही केल्या. प्राण यांच्याबरोबर भूमिका करणा-या दोन पिढ्यांतील कलावंतांचा विचार करत असताना हमखास आठवते ती चित्रपट व्यवसायातील मायलेकीची एक जोडी, नसीम व सायराबानोची. मेहमूदचे वडील मुमताजअली यांच्याबरोबर त्यांनी काम केले. सुनील- संजय दत्त, धर्मेंद्र-\nसनदी देओल या पिता-पुत्रांसोबत अनेक चित्रपटांत प्राण यांनी केलेल्या भूमिका गाजल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-hc-fined-a-couple-for-manipulating-childrens-birth-records-for-election/", "date_download": "2021-07-27T11:27:24Z", "digest": "sha1:ZXVYL4JHOACLPO5CN7HGJWRTFKOTYRZH", "length": 3955, "nlines": 81, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "मुलांच्या जन्माच्या नोंदीत फेरफार, जोडप्यावर दीड लाखाच्या दंडाचा भडीमार - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS मुलांच्या जन्माच्या नोंदीत फेरफार, जोडप्यावर दीड लाखाच्या दंडाचा भडीमार\nमुलांच्या जन्माच्या नोंदीत फेरफार, जोडप्यावर दीड लाखाच्या दंडाचा भडीमार\nस्थानिक ���्वराज्य संस्थांच्या निवडणुका\nनिवडणुकीत पात्र ठरण्यासाठी जोडप्याने केली मुलांच्या जन्माच्या नोंदीत फेरफार\nमुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठोठावला दीड लाखाचा दंड\nहा दंड कोविड-19 रुग्णांसाठीच्या उपचारासाठी लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार\nलॉकडाऊन पाहता मार्चपर्यंत दंड भरण्याचे न्यायाधीशांचे निर्देश\nअतिरिक्त विभागीय आयुक्तांनी जोडप्यास केलं अपात्र घोषित\nPrevious articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोनावर विजय; रुग्णालयातून डिस्चार्ज\nNext articleIPL2020:बँगलोर आणि दिल्लीत नंबर 2 साठी कांटे की टक्कर \nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7400", "date_download": "2021-07-27T11:40:44Z", "digest": "sha1:SAQZQFS4XYEIJ63QZFS5JMUFXHWCWY5Z", "length": 18158, "nlines": 192, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "जिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त ; एकाचा मृत्यु… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nजिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त ; एकाचा मृत्यु…\nजिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त ; एकाचा मृत्यु…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 months ago\nजिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त ; एकाचा मृत्यु…\nयवतमाळ, दि. 24 :-\nगत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 215 जणांमध्ये 121 पुरुष आणि 94 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 100 रुग्ण, दारव्हा 28, पुसद 22, दिग्रस 17, पांढरकवडा 16, वणी 12, नेर 10, झरीजामणी 3, बाभुळगाव आणि उमरखेड प्रत्येकी 2, आर्णि, राळेगाव आणि इतर ठिकाणचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे.बुधवारी एकूण 1271 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1056 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1296 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16716 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14969 आहे. तर जिल्ह्यात एकूण 451 मृत्युची नोंद आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 156701 नमुने पाठविले असून यापैकी 155579 प्राप्त तर 1122 अप्राप्त आहेत. तसेच 138863 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.\nPrevious: कोरोनाचा विस्पोट ; जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी ; तर 246 जण पॉझेटिव्ह, 158 जण कोरोनामुक्त…\nNext: जिल्ह्यात तीन मृत्यु तर 140 जण पॉझेटिव्ह ; 90 जण कोरोनामुक्त…\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमह���गांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धब���बा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (24,997)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.iccpp.org/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F/?lang=hi", "date_download": "2021-07-27T11:54:39Z", "digest": "sha1:5RI4OQNYFVBRMJYID6AINS3B7KIB4VWD", "length": 8187, "nlines": 84, "source_domain": "www.iccpp.org", "title": "एप्टीट्यूड टेस्ट केटीएमएस का विकास - ICCPP", "raw_content": "\nके सहयोग से आई.सी.पी.पी.\nक्रास्नोयार्स्क राज्य मेडिकल यूनिवर्सिटी - प्रो वी\nनैदानिक मनोविज्ञान और मनोचिकित्सा के लिए अंतर्राष्ट्रीय केंद्र\nबुजुर्गों के लिए मनोचिकित्सा\nपारिवारिक चिकित्सा पर साहित्य\nएप्टीट्यूड टेस्ट केटीएमएस का विकास\nयौन व्यवहार और अनुभव\nबुजुर्गों के लिए मनोचिकित्सा\nपारिवारिक चिकित्सा पर साहित्य\nएप्टीट्यूड टेस्ट केटीएमएस का विकास\nयौन व्यवहार और अनुभव\nकेटीएमएस मेडिकल स्टडीज के लिए कोस्ट्रोमा स्टडी सूइटि���िलिटी टेस्ट है\nवह चिकित्सा अध्ययन के लिए उपयुक्त छात्रों का चयन करने में मदद करता है\nकेटीएमएस को अमेरिकी और यूरोपीय प्रदर्शन परीक्षणों के आधार पर विकसित किया गया है और टीएमएस के डिजाइन में मेल खाती है, जो जर्मनी में कई दशकों से विश्वविद्यालयों द्वारा सफलतापूर्वक उपयोग किया जाता है\nकेटीएमएस रूसी परिस्थितियों के लिए टीएमएस का अनुवाद और अनुकूलन नहीं है, लेकिन शास्त्रीय परीक्षण निर्माण के सिद्धांतों के अनुसार नए परिवर्धन के साथ पुनर्विकास किया जाता है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/05/maharashtra-police-bharti-2018.html", "date_download": "2021-07-27T11:42:15Z", "digest": "sha1:MUD4PE4QUBYIHBZJY2DIZNSIEEIA4XQT", "length": 4961, "nlines": 142, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "Maharashtra police bharti 2019 online tayari", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलिस भरती 2019 साठी झाला मोठा बदल\n► महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया 2019\n► पोलीस भरती प्रक्रिया कशी असते \n► महाराष्ट्र पोलीस भरती परिपुर्ण माहीती\n► पोलिस भरती 2018 ची तयारी करताना\n► हमखास पापास होण्यासाठी काय करावे \n► महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन\n► चालू घडामोडी 2017-18\n► अर्जदारासाठी आवश्यक सुचना\n► पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2017\n► शारीरिक चाचणी (100 गुण)\n► लेखी चाचणी (100 गुण)\n► महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक\n► महाराष्ट्र पोलीस यत्रणेची रचना\n► महाराष्ट्रातील तुम्ही निवडलेला जिल्हा पहा\nपोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परिक्षा द्यावी लागेल. नवीन Gr काय आहे, नक्की वाचा...\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/anil-kapoor", "date_download": "2021-07-27T11:06:58Z", "digest": "sha1:5PZCU3A4YXSEFOVIRSB5KWC7EQDOKY2Y", "length": 5441, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAnil Kapoor Fitness : अनिल कपूरच्या म्हातारपणातही इतका फिटनेस व जोश असण्यामागे 'हे' आहे रहस्य, फिटनेसचा जलवा दाखवणारा व्हिडिओ बघून व्हाल थक्क\nPHOTOS: अनिल कपूर यांना पाहून सोनम भावुक, एअरपोर्टवरच लागली रडायला\nअनिल कपूर यांचा मुलगा आहे, म्हणून अनेक लोक मला...हर्षवर्धननं सांगितला अनुभव\n... म्हणून लंडनमध्ये घरातील सर्व कामं सोनमलाचं करावी लागतायत\nमलायका पोहोचली अन्...अनिल कपूर यांच्या पार्टीमध्ये अभिनेत्रीलाच पाहत राहिले सारेजण, हॉटनेसमुळे आली पुन्हा चर्चेत\nअर्जुन कपूरसाठी खास ठरला वाढदिवस, मलायकाने दिल्या हटके शुभेच्छा\nअनिल कपूर यांनी सोनमला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, बालपणीचे फोटो शेअर करत म्हणाले...\nकोणी शेअर केला खास फोटो, तर कोणी भावुक पोस्ट...बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा\nHappy Birthday Sonam: पॉकेटमनीसाठी सोनमनं केलं होतं हे काम, अभिनेत्री व्हायचं नव्हतं पण...\n तुम्हाला आधी व्हॅक्सिन कसे दिले गेले अनिल कपूरांच्या फोटोवर भन्नाट कमेन्ट\n तुम्हाला आधी व्हॅक्सिन कसे दिले गेले अनिल कपूरांच्या फोटोवर भन्नाट कमेन्ट\nमाधुरीच्या धक धक करने लगा गाण्यामध्ये कसा आला 'आऊच', अनुराधा पौडवाल यांनी सांगितला किस्सा\nनवरा असावा तर असा अनिल कपूर यांनी पत्नीला दिलं कोट्यवधीचं बर्थडे गिफ्ट\n'ऑडीशनमध्ये कुणी पास केलं', जॅकी दादाच्याच्या झुम्बा व्हिडिओची अनिल कपूर यांनी उडवली खिल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/category/mumbai", "date_download": "2021-07-27T12:25:17Z", "digest": "sha1:J2RHBVGKSQQ3E55LZ5FUPFO5H3NKTUZA", "length": 21641, "nlines": 221, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "मुंबई – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा ; अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी….\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा ; अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नांदेड/मुंबई (राजकीरण देशमुख, माहूर) :- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई-... Read More\nधार्मिक कार्यक्रम घरातच करा, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या 8 सूचना…\nधार्मिक कार्यक्रम घरातच करा, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या 8 सूचना…\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विशेष प्रतिनिधी , मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.... Read More\nमहाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला , 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय….\nमहाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला , 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nमहाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला , 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय…. पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई दि. 28 :- 15... Read More\nराज्यात येत्या रविवार पासून रात्रीची जमावबंदी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना…\nराज्यात येत्या रविवार पासून रात्रीची जमावबंदी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nरुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई दि २६ :- राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ... Read More\nमुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा ; सुरैश रैना , सुझान खानसहित ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा ; सुरैश रैना , सुझान खानसहित ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल\nपॉलिटिक्स स्पेशल 7 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह एकूण ३४ जणांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी... Read More\n” छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही “\n” छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही “\nपॉलिटिक्स स्पेशल 7 months ago\nउदयनराजेंचा जोरदार टोला ऑनलाइन पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह “मराठा समाजाला आरक्षणाच्या अभ्यासाचा विषय कुठे येतो. आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचा अभ्यास असेल आणि माझा अभ्यास कमी असेल... Read More\n… त्यांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही ; जयंत पाटील यांचा टोला\n… त्यांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही ; जयंत पाटील यांचा टोला\nपॉलिटिक्स स्पेशल 7 months ago\nकांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह ��कांजूरमार्ग मेट्रो कारशेड जागेला कोर्टाने स्टे दिला असला, तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. परंतु आरे... Read More\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द ; १२ जणांचा आहे समावेश\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द ; १२ जणांचा आहे समावेश\nपॉलिटिक्स स्पेशल 9 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. १२ सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या... Read More\nकुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला\nकुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला\nपॉलिटिक्स स्पेशल 9 months ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह “मुंबईत अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत सरकार का कुंथत आहे सरकार का कुंथत आहे\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 ��ोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,022)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्य�� वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/coronavirus-marathi-news-total-cases-maharashtra-rise-1416513-a597/", "date_download": "2021-07-27T12:28:28Z", "digest": "sha1:UX2FOW2RWSFCHOPUMNZLCY55I42FKBOV", "length": 18567, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News : दिलासादायक! राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus Marathi News Total cases in Maharashtra rise to 14,16,513 | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २६ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त\nCoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\n राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त\nमुंबई - राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १३ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर १५ हजार ५९१ नवीन रुग्णांची नोंद झाली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत. राज्यात २१ लाख ९४ हजार ३४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nआज निदान झालेले १५,५९१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४४० (४२), ठाणे- २७० (३), ठाणे मनपा-३५८ (२), नवी मुंबई मनपा-३८८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३२१ (१), उल्हासनगर मनपा-४६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-४७ (२), मीरा भाईंदर मनपा-२४० (१), पालघर-१५९ (४), वसई-विरार मनपा-१४५ (६), रायगड-२६२ (३), पनवेल मनपा-२६१ (), नाशिक-२३९ (१३), नाशिक मनपा-६९२ (११), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-५१० (३), अहमदनगर मनपा-११० (१), धुळे-४३ (१), धुळे मनपा-४३ (१), जळगाव-१७५ (४), जळगाव मनपा-१७३ (१), नंदूरबार-३८ (१), पुणे- ८९६ (२०), पुणे मनपा-१०४३ (१८), पिंपरी चिंचवड मनपा-५९९ (८), सोलापूर-२९१ (१५), सोलापूर मनपा-६३ (५), सातारा-७५७ (४२), कोल्हापूर-२४९ (५), कोल्हापूर मनपा-६४ (२), सांगली-३८४ (१५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१३९ (५), सिंधुदूर्ग-६७ (४), रत्नागिरी-११६ (४), औरंगाबाद-१२० (०),औरंगाबाद मनपा-२७८ (१), जालना-३५, हिंगोली-३३ (३), परभणी-३९, परभणी मनपा-२७ (१), लातूर-१३७ (४), लातूर मनपा-९४ (२), उस्मानाबाद-१६० (८), बीड-२१३ (४), नांदेड-८० (१), नांदेड मनपा-४९ (२), अकोला-४२ (१), अकोला मनपा-४८, अमरावती-८४, अमरावती मनपा-१२९, यवतमाळ-८१ (५), बुलढाणा-२४६ (१), वाशिम-११०, नागपूर-३५४ (११), नागपूर मनपा-६४६ (१८), वर्धा-१४९ (३), भंडारा-१४६ (७), गोंदिया-९४ (२), चंद्रपूर-१३० (१), चंद्रपूर मनपा-१५४ (३), गडचिरोली-१४३, इतर राज्य-२७ (२).\nCoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Coronavirus in Maharashtracorona virusMumbaiMaharashtraRajesh Topeमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रराजेश टोपे\nमुंबई :CoronaVirus News : मास्क न लावणाऱ्या १८,११८ नागरिकांवर कारवाई, 6 महिन्यांत तब्बल 60 लाखांचा दंड वसूल\nCoronaVirus Marathi News and Live Updates: मास्क लावणे महापालिकेने एप्रिलपासून अनिवार्य केले आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येतो. ...\nराष्ट्रीय :Coronavirus: कोरोना रुग्णांमध्ये आढळले ‘सुपर स्प्रेडर’ लोक; यांनीच ६० टक्के लोकांना केलं संक्रमित\nराष्ट्रीय :School Reopen : १५ ऑक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये सुरू होणार, कडक नियम लागू असणार\nमुंबई :CoronaVirus News : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मुंबईतील ७ लाख घरांपर्यंत पोहोचले पालिकेचे पथक\nCoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना बाधित रुग्णांची संख्���ा १ सप्टेंबरपासून झपाट्याने वाढत गेल्यामुळे राज्यस्तरावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...\nमुंबई :एका महिन्यांत कोरोना रुग्णांचे ८१० कोटींचे मेडिक्लेम\nMediclaim of Corona : मेडिक्लेमच्या संख्येत विक्रमी वाढ ...\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू; २३ नवे पॉझिटिव्ह, १७४ कोरोनामुक्त\nCoranaVirus in Akola दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४१ वर गेला आहे. ...\nमहाराष्ट्र :Satara Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल. ...\nमहाराष्ट्र :मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत; विरोधकांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले…\nआज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पुरामुळे ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. ...\nमहाराष्ट्र :मुख्यमंत्री चिपळूणला चौथ्या दिवशी का पोहोचले राणेंनी सांगिलं 'फॅक्स'कारण' ...अन् मातोश्रीचा दरवाजा उघडला\n\"मातोश्रीचा दरवाजा तेव्हा उघडला. बंद होता. हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असतात तसे ते अ‍ॅडमिट होते. आज सकाळी डिस्चार्ज केला. ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले.\" ...\nमहाराष्ट्र :राज्यावरील संकटं मुख्यमंत्र्यांचा पायगूण; पाय बघायला पाहिजे...; नारायण राणेंचा हल्लाबोल\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...\nमहाराष्ट्र :Maharashtra Rain: फक्त लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना मदतीचे आश्वासन\nCm Uddhav Thackeray visit flood affected are: ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. ...\nमहाराष्ट्र :Baramati: ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही...’;अजितदादांचा चढला पारा\nAjit Pawar Baramati visit:अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. ...\nमनोरंज��व्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nSatara Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी\nजळगावात उपमहापौरांच्या घरावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद\n राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच भाजप अध्यक्षांनी केली तारीफ\nIND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला\nRaj Kundra Case: पोलिसांच्या रेडदरम्यान रडली होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रासोबतही झाला होता वाद\nJ. P. Nadda : गोव्यात भाजपाचा चेहरा प्रमोद सावंतच - जे. पी नड्डा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/itihasatli-mumbai/?vpage=5", "date_download": "2021-07-27T12:41:56Z", "digest": "sha1:3DJHDVICPYNTXST43KMITVQV6362BQ5G", "length": 19085, "nlines": 166, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "इतिहासातली मुंबई – एस्प्लनेड हाऊस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] अभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\tदिनविशेष\n[ July 27, 2021 ] प्रमाण परीक्षा\tशैक्षणिक\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] सुप्रसिद्ध अभिनेते मधुकर तोरडमल\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर\tव्यक्तीचित्रे\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \nHomeनोस्टॅल्जियाइतिहासातली मुंबई – एस्प्लनेड हाऊस\nइतिहासातली मुंबई – एस्प्लनेड हाऊस\nApril 22, 2016 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश नोस्टॅल्जिया\n“२९, एस्प्लनेड हाऊस, हजारीमल सोमाणी मार्ग, फोर्ट, मुंबई -१…”\nवरील पत्त्यावरून आपणापैकी अनेकांनी अनेक वेळा प्रवास केला असेल..विशेषत: ���रिमन पाॅईंटला कामाला जाणारे आणि मध्य रेल्वेवर राहाणारे हजारो मुंबईकर या पत्त्यावरून दररोज प्रवास करत असतातच..त्यापैकी क्वचित कोणाचं या राजमहालासारख्या दिसणाऱ्या खानदानी वास्तूकडे लक्षही गेलं असेल परंतू या वास्तूचा मालक कोण याची चवकशी त्यांनी केली असेल का याची मात्र मला शंकाच येते..मालक कोण याबाबतीत कदाचीत कुणाचं कुतूहल चाळवलंही गेलं असेल मात्र आपणं मुंबईकरांच्या ट्रेनच्या टाईम टेबलशी घट्ट जखडलेल्या रोजमर्राच्या आयुष्यात ते शमवणं शक्यही होत नसावं हे ही खरंच..\nअसो. हे घर आहे हिन्दूस्थानच्या उद्योग विश्वाचे पितामह व ‘टाटा उद्योग समुहा’चे संस्थापक जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांचं.. जमशेटजी टाटांनी १८८५ मध्ये हे तीन मजली राजेशाही घार बांधायला सुरूवात करून १८८७ मध्ये या घरात ते राहायला गेले.. म्हणजे आत्ता घराचं १३०वं वर्ष सुरू आहे..तत्कालीन व्हि.टी. स्टेशन या नंतर एक वर्षाने म्हणजे १८८८ मध्ये पूर्ण झालं..गम्मत म्हणजे व्हि.टी. स्टेशन बांधतांना जे दगड स्टेशनच्या बांधकामास योग्य वाटले नाहीत त्या बाजूला काढलेल्या दगडातून जमशेटजींचे आर्किटेक्ट मि. माॅरीस यांनी टाटांची ‘एस्प्लनेड हाऊस’ ही वास्तू उभारली.. जमशेटजी टाटांनी १८८५ मध्ये हे तीन मजली राजेशाही घार बांधायला सुरूवात करून १८८७ मध्ये या घरात ते राहायला गेले.. म्हणजे आत्ता घराचं १३०वं वर्ष सुरू आहे..तत्कालीन व्हि.टी. स्टेशन या नंतर एक वर्षाने म्हणजे १८८८ मध्ये पूर्ण झालं..गम्मत म्हणजे व्हि.टी. स्टेशन बांधतांना जे दगड स्टेशनच्या बांधकामास योग्य वाटले नाहीत त्या बाजूला काढलेल्या दगडातून जमशेटजींचे आर्किटेक्ट मि. माॅरीस यांनी टाटांची ‘एस्प्लनेड हाऊस’ ही वास्तू उभारली.. १९३० सालापर्यंत ही वास्तू टाटांकडे होती व त्यानंतर ती ‘आरडी सेठना स्काॅलरशीप फंड’ व्यवस्थपनाकडे ट्रान्सफर करण्यात आली..\nहायकोर्ट-फ्लोरा फाऊंटनवरून आपण सिएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो की हमरस्त्याला दोन फाटे फुटतात..एक फाटा किंचित उजवीकडे वळून समोर थेट सिएसटी स्टेशनच्या दिशेने जातो तो ‘डॅा. डि.एन. रोड’..तर दुसरा फाटा अगदी आपल्या नाकासमोर जातो तो ‘एम.जी. (महात्मा गांधी) रोड’..या एम.जी.रोडवरून सरळ चालत गेलं की पहिल्याच क्राॅसिंगला उजव्या हाताला ‘अलेक्झांड्रा हायस्कूल’ लागतं..इथूनच एम.जी रोडला किंची�� उजवी टांग मारून समोर जाणारा एक रस्ता दिसतो हा ‘हजारीमल सोमाणी मार्ग..’. हा रस्ता पुढे ‘बाॅम्बे जिमखान्या’वरून सिएसटी स्टेशनच्या दिशेने जातो..या हजारीमल सोमाणी मार्गावर उजव्या हाताच्या अलेक्झांड्रा हायस्कूलला अगदी लागून आपलं ‘२९, एस्प्लनेड हाऊस’ आपली भारदस्त छाप पाहणाऱ्याच्या मनावर सोडत उभं असलेलं आपल्याला अगदी सहज दिसेल..\nया वास्तूचं वैशिष्ट्यवर्णन मी इथं करणार नाही..त्याची अनेकानेक वर्णनं इंटरनेटवर उपलब्ध आहेत ती आपण जरूर वाचावीत..परंतू आपल्यापैकी जर कोणी काम-धंद्यानिमित्ताने या रस्त्यावरून नेहमी किंवा काही वेळ जात-येत असाल, तर इथं किंचित काळ थांबून या पवित्र वास्तूचे दर्शन घेतल्याशिवाय पुढं जाऊ नका अशी विनंती मात्र आग्रहाने करेन..\nखरंतर टाटांचं हे ‘एस्प्लनेड हाऊस’ बघाव ते सायंकाळी दिवेलागणीच्या सुमारास..मला तरी दिव्यांच्या सोनेरी मंद प्रकाशात उजळलेलं ‘एस्प्लनेड हाऊस’चं संप्रकाशात घेतलेलं दर्शन नेहमी एखाद्या पुरातन, पावन, मंदीरासारखं वाटत आलं आहे..\nयाच हजारीमल सोमाणी मार्गावरून सिएसटी स्टेशनच्या दिशेने जाताना पुढे ‘डाॅईश बॅंके’ची युरोपियन शैलीत बांधलेली आणि पांढऱ्या शुभ्र रंगात नटलेली एक इमारत दिसेल..ही इमारत जमशेटजी टांटांचे द्वितीय पुत्र सर रतन टाटा यांचे निवासस्थान..या वास्तूचंही दर्शन अवश्य घ्यावं..या वास्तूची भव्यता अनुभवायची असेल तर ही वास्तू थोडं दूर जाऊन आझाद मैदानातून बघावी..\nआणखी एक, टांटांच्या ‘एस्प्लनेड हाऊस’ समोरील रस्त्यानेच मुंबईतली दुसरी व ‘एका भारतीया’च्या मालकीची देशातील पहिली मोटर कार धावली..साल होतं १९०१ आणि त्या गाडीचे मालक होते, अर्थातच जमशेटजी टाटा..\nमोटरकार संदर्भ – पुस्तक ‘स्थल-काल’, लेखक श्री. अरूण टिकेकर, सन २००४.\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t377 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nअभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\nमर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/06/studying-competition-exams.html", "date_download": "2021-07-27T11:05:45Z", "digest": "sha1:YIDQCZHQNNFY5GQL2PTJOM6WTVAFX55S", "length": 10299, "nlines": 125, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ?", "raw_content": "\nHomeअभ्यास कसा करावास्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना \nस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना \nकोणतीही परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी परीक्षेचे स्वरूप माहिती करूण घेणे आवश्यक आहे. परीक्षेचे स्वरूप कळल्यानंतर परीक्षे बद्दल ची प्रक्रिया आणि अभ्यास कसा करावा याचे अंदाज ठरविणे सोपे होते आणि त्या नंतरच अपल्याला योग्य वाटेल तसे अभ्यासाकरीत योजना तयार करूण ध्येया कडे वाटचाल करावी. बरेचदा परीक्षाला न समझताच अभ्यास करणारे विद्यार्थी गोंधळुण जातात आणि वर्षांन वर्ष अभ्यास करूण ही अपयश येते. म्हणूनच आधी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रक्रिया इत्यादी गोष्टींला समझवुन घ्यावे.\nआजच्या स्पर्धात्मक यु���ात सर्वांनलाच पुढे जायचे आहे. सर्वच जन अपअपल्या पध्दतीने धडपड़ करीत आहेत. त्या मध्ये स्पर्धात्मक परीक्षा म्हटले तर तुमच्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. असे मी का म्हणते आहे कारण स्पर्धात्मक परीक्षा तुमची योग्यता ठरविते आणि तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला योग्य करिअर उपल्बध करूण देण्याची संधी ही देते. परंतु कोण्त्याही विद्यार्थ्याने अपले करिअर बद्दल जागरूक असावे आणि घाई ना करता शांततेने अपले करिअर निवडावे, कोणी तरी सांगीतले आणि सर्वेच करतात म्हणून मी ही करेल असा विचार जर असेल तर कृपया स्पर्धात्मक परीक्षा नका देऊ , अश्याने आपलाच वेळ जायील. पण हो नक्कीच कोणाच्या प्रेरणेने जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेचा विचार केला आहे तर ते चुकीचे नाही. स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्हाला वेळेची जागरूकता ठेवत पुनर्नियोजित वाटचाल करणे हितावत ठरते.\nस्पर्धापरीक्षांद्वारे मिळणार्या संधी आकर्षक असूनही आजही विद्यार्थ्यांचे या क्षेत्राकडे दुरलक्ष आहे. कारण आजही बहुतांश विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्राची माहिती नसते किवां योग्य असावी तसी माहिती नसते. तसेच परीक्षे बद्दल पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात बरेच गैरसमज असतात. बरेच क्षमता असणारे विद्यार्थी अशया गैरसमजांमुळे स्पर्धात्मक परीक्षा ह्या क्षेत्राचा विचारच करीत नाहीत, ते विसरतात की समाजाला गरज आहे सक्षम अधिकार्यांची, तर मित्रांनो समाजावर टिका करण्यापेक्षा स्वता बद्दल घडवा, जे तुमच्या हातात आहे आणि अपल्या संधीचा वापर करा आणि स्वता घडवुन दुसर्यांना घटविण्याचा मानस बाळगा.\nयेथे आपण एमपीएसी म्हणजे काय एमपीएससी द्वारे कोण कोणते पदे भरण्यात येतात एमपीएससी द्वारे कोण कोणते पदे भरण्यात येतात एमपीएसी परीक्षा स्पर्धात्मक असते नेमके काय एमपीएसी परीक्षा स्पर्धात्मक असते नेमके काय एसपीएसी परीक्षेचे स्वरूप वैशिष्टयै एसपीएसी परीक्षेचे स्वरूप वैशिष्टयै त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी काय वाचायचे परीक्षेची तयारी केव्हापासून करायची परीक्षेची तयारी केव्हापासून करायची या परीक्षेसाठी बुध्दीमता क्षमता या परीक्षेसाठी बुध्दीमता क्षमता ग्रामीण भागातील विद्यार्थी यश मिळवु शकतात का ग्रामीण भागातील विद्यार्थी यश मिळवु शकतात का इंग्रजी भाषा आवश्यक आहे इंग्रजी भा���ा आवश्यक आहे वेळ आणि अभ्यासाचे नियोजन कसे कारावे वेळ आणि अभ्यासाचे नियोजन कसे कारावे परीक्षेसाठी कोणते गुण वैशिष्टय लागते परीक्षेसाठी कोणते गुण वैशिष्टय लागते त्यासाठी कोणत्या प्रकाराचे व्यक्तिमत्व आवश्यक आहे \nतर येथे आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएसी) द्वारे आयोजित केल्या जाणार्या स्पर्धात्मक परीक्षा व प्रशासकीय सेवांतील करिअर विषयी माहिती देणार आहोत.\nआजच्या या स्पर्धात्मक जगात अपल्याला फक्त टिकायचेच नाही आहे तर खुप पुढे जाऊन एक निवन समाज घडवायचा आहे, बद्दल आपल्या हातात आहे फक्त हा बद्दल आणायचा ही इच्छा कधीच मरू नका देऊ.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/06/maharashtra-health-science-university.html", "date_download": "2021-07-27T10:44:04Z", "digest": "sha1:QEU22BD3IOKFKONPQBYQ4VVE7DB6USK6", "length": 36771, "nlines": 246, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक", "raw_content": "\nHomeEducational Universitiesमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक\nदेशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला आणि विविध राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात ते धोरण स्वीकारले.या धोरणानुसार देशात पहिले आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1986 साली विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे स्थापित झाले आणि त्यास एन.टी.रामराव यांचे नांव दिले गेले. त्यानंतर 1994 साली कर्नाटक सरकारने राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुरू केले. 1997 साली तामिळनाडू राज्य सरकारने एम.जी.आर. आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुरू केले. आपले हे देषातील चैथे विद्यापीठ असून आतापर्यंत 13 आरोग्य विद्यापीठे देशात स्थापन झाली आहेत.\nमहाराष्ट्र सरकारने नाषिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संश��धन आणि भारतीय पध्दतीचे वैद्यकीय शिक्षण यांचा समतोल विकासासाठी तसेच आरोग्य विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता नियोजनबध्दरित्या वाढण्याच्या दृष्टीने राज्यात हया विद्यापीठाची निर्मिती केली.\nमहाराष्ट्र राज्याचे महनीय राज्यपाल श्री.चेन्नामनेणी विद्यासागर राव हे म.आ.वि.वि.चे कुलपती असून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे हे सह कुलपती आहेत. नाशिकच्या दिंडोरीरोड म्हसरूळ शिवारात 51 एकर क्षे़त्रात म.आ.वि.वि.ची निर्मिती करण्यात आली आहे. या परिसरात मुख्य प्रशासकीय भवन, शिक्षक प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, आतिथीगृह, माननीय कुलगुरूंचे निवासस्थान व अधिकाऱ्‍यांसाठी क्वार्टर्सच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे. उत्तम व तत्पर प्रशासनासाठी विद्यापीठाने प्रशासन, अॅकॅडमिक, वित व परीक्षा विभागाचे संगणकीकरण केले आहे. व्हीडिओ काॅन्फरन्सच्या दृष्टीने विद्यापीठ व मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद प्रादेशिक विभाग जोडण्यात आले आहे. अनेक बैठका या व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे होत असतात.\nअनेक आरोग्य विज्ञान महाविद्यालये जे पूर्वी परंपरागत विद्यापीठाषी संलग्न होते ते म.आ.वि.वि.नाशिकच्या कार्यक्षेत्रात आले आहेत. विद्यापीठ स्थापन करण्याच्या वेळी 193 आरोग्य विज्ञान महाविद्यालये एकूण 11995 विद्याथ्र्यांच्या जागासहित आणि खालील संस्था विद्यापीठाशी संलग्न झाल्या आहेत. गेल्या 15 वर्शात विद्यापीठाने विविध प्रकारे संलग्न महाविद्यालयांच्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात अमुल्य चांगल्या सुधारणा तसेच महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा आणि हाॅस्पिटलच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची सक्तीने उपस्थिती, अभ्यासक्रमात नियमित अद्ययावतीकरण, वेळापत्रकाची निष्चिती, विद्यार्थीनिहाय शिक्षण कार्यक्रम, सर्व विभागाच्या अभ्यासक्रमाचे नियोजन फिरत्या स्वरूपात सक्तीच्या इंटर्नशीप कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची क्षमता सुधारीत करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्यतत्वे आणि शिष्टाचार अंगिकारून सामजिक प्रश्नांची उकल करण्याचे शिक्षण देण्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात सापेक्ष डा���क्टर विद्यार्थ्यांची संवाद कला सुयोग्य व सुधारीत करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचा सहभाग सुकर होणार आहे. विद्यापीठाने ‘डिजिटल’ ग्रंथालय निर्माण केले आहे. त्यामुळे सुमारे 2500 जर्नल्समध्ये महाविद्यालयांचा आणि व्यक्तीशः विद्यार्थ्यांचा सहभागाचा दुवा साधण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. पी.एच.डी.साठी विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभ केला आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एजन्सीशी सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या जागतिकीकरणा संदर्भात थरार संपन्न कल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याद्वारे सामाजिक व्यावसायिकक्षम डाॅक्टर्स निर्मितीचा ध्यास विद्यापीठाने सुरू ठेवला आहे.\nआरोग्य विज्ञान महाविद्यालयांची संलग्नता\nबी.ए.एस.एल.पी., बी.पी.ओ. - 154.\nएकूण मआवि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये: 330 (21 मे 2015 पर्यंत)\nआम्ही म.आ.वि.वि. वचनबध्द आहोत.\nआरोग्य विज्ञानाच्या शिक्षणाबाबत उच्च दर्जाची गुणवत्ता असलेले आंतरराष्ट्रीय केंद्र निर्माण करण्याचा मआवि विद्यापीठाचा प्रयत्न राहील. आरोग्य विज्ञान शिक्षणात नैतिक मुल्यावर आधारीत शिक्षणाचे वातावरण, अष्टपैलु आणि आंतरशिस्तबध्द संशोधन व प्रशिक्षण दिले जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानातून गुणवत्तापूर्ण तसेच कौशल्ययुक्त शिक्षण अंगिकारले जाईल. आरोग्य रक्षणाचा व्यावसायिक ध्यास-दृष्टिकोन असलेल्यांच्या हातून सापेक्ष स्वरूपात समाजाच्या आरोग्याची काळजी करणारी सेवा उत्तम प्रयत्न करील.\nपरिणामकारक प्रषासनातून प्रामाणिक, पारदर्शक, जबाबदारीची पध्दत अवलंब करून प्रगतशील तंत्रज्ञानाद्वारे एक सर्वोत्तम माॅडेल उभारण्याचा आणि सर्वांचेच समाधान देणारा दर्जा निर्माण केला जाईल.\nविद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम\nअव्वल दर्जाचे श्रेष्ठतापूर्ण डिपार्टमेंटस्\nडिपार्टमेंट आॅफ इंटरडिसीप्लीनरी रिसर्च अॅण्ड टेक्नाॅलाॅजी न्ण्क्ण्प्ण्त्ण्ज्ण्, नाशिक.\nडिपार्टमेंट आॅफ इन्फेक्शियस डिसीजेस, मुंबई.\nडिपार्टमेंट आॅफ मायक्रो डेंन्टीस्ट्री, मुंबई.\nइन्स्टिटयूट आॅफ मेडिकल एज्युकेशन टेक्नाॅलाॅजी अॅण्ड टिचर्स ट्रेनिंग (प्डम्ज्ज्ज्),पुणे.\nडिपार्टमेंट आॅफ जेनेटिक्स, इम्युनाॅलाॅजी, बायोकेमिस्ट्री अॅण्�� न्युस्ट्रेशन (ळप्ठछ),पुणे.\nस्कुल आॅफ हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन (डठ\nडिपार्टमेंट आॅफ कम्युनिटी आॅप्थॅलमाॅलाॅजी अॅण्ड पब्लिक हेल्थ (क्च्भ्), औरंगाबाद.\nडिपार्टमेंट आॅफ ट्रायबल हेल्थ, नागपूर.\nडिपार्टमेंट आॅफ आयुष, नाशिक.\nलवकरच सुरू होणारे नवीन डिपार्टमेंटस्\nडिपार्टमेंट आॅफ हेल्थ कम्युनिकेशन,\nडिपार्टमेंट आॅफ डिसॅस्टर मेडिसिन,\nडिपार्टमेंट आॅफ इंटरनॅशनल स्टडीज्\nसंशोधन कार्यासाठी विद्यापीठाकडून योजना राबविल्या जात आहेत. पीएच.डी. ही सन्मान्य पदवी प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. या संशोधनासाठी 41 संशोधन केंद्रे ठरविण्यात आली आहेत. लॅनसेट च्या धर्तीवर एज्युकेशन फाॅर हेल्थ या नावाचे जर्नल सुरु करण्याचे ठरले आहे. संपूर्ण भारतात आगळे वेगळे ठरणारे आंतरविद्याशाखा संशोधन विभाग विद्यापीठात सुरु करण्यात आला आहे. अॅलोपॅथी, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, तत्सम विद्याशाखा यांचा समन्वय साधून संशोधनाला चालना देणारे विभाग येथे आहे.\nमेडिकल टुरिझम क्षेत्रात भारत जगभरात आघाडीवर आहे. अत्यंत कुशल व तज्ज्ञ वैद्यकीय तज्ज्ञांची उपलब्धता, अत्याधुनिक रुग्णालये, अद्ययावत तंत्रज्ञान आदिंनी सुसज्ज असलेले काॅर्पोरेट हाॅस्पिटलमधील उपचार हे युरोप-अमेरिकेपेक्षा खुपच स्वस्त आहेत. यामुळे आज जगभरातून रुग्ण भारतात उपचारासाठी येत आहे. अश्या सर्व बाजूंनी विकसित होणाऱ्‍या हेल्थ केअर इंडस्ट्रीला गरज आहे. ती कुशल मनुष्यबळाची. आरोग्य सेवा देणाऱ्‍या तज्ज्ञांची जशी गरज आहे. तशी या क्षेत्राचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन सांभाळू शकणाऱ्‍या हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेटर्सची देखील मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे. वेगाने वाढणाऱ्‍या इंडस्ट्रीजची गरज लक्षात घेऊन विद्यापीठातर्फे वैद्यकीय व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी एम.बी.ए. (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेेशन) हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला आहे.\nतसेच विविध फेलोशिप व सर्टिफिकेट कोर्स सुरु करण्यात आले आहे. यात वैद्यकीय विद्याशाखेतील सहासष्ट फेलोशिप कोर्सेस आणि चार ट्रेनिंग प्रोग्राम, दंत विद्याशाखेसाठी दोन फेलोशिप कोर्स, आयुर्वेद विद्याशाखेसाठी दोन फेलोशिप कोर्स आणि चार सर्टिफिकेट कोर्स तसेच तत्सम विद्याशाखेसाठी चार फेलोशिप कोर्स आणि तीन सर्टिफिकेट कोर्स असे एकूण चैऱ्या‍हत्���र फेलोशिप आणि चैदा सर्टिफिकेट कोर्स सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट कोर्स इन डिझास्टर मेडिसिन आणि फेलोशिप कोर्स इन एमेर्जन्सी मेडिसिन अॅन्ड ट्राॅमा केअर कोर्सेस लवकरच सुरु होणार आहे. आयुर्वेद संशोधनासाठी आयुष विभागाची स्थापना करण्यात आली आहे. विविध रुग्णांवर उपचार करुन चिकित्सा पध्दतीची प्रमाणताही सिध्द केली जाणार असून विद्यापीठाच्या परिसरात दुर्मिळ वनौषधींचे उद्यानही साकारले जात आहे. लवकरच क्लिनिकल इंजिनियरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.\nकुलगुरु- प्रा. डाॅ. अरुण जामकर\nप्रति कुलगुरु - डाॅ.शेखर राजदेरकर\nकुलसचिव - डाॅ.काषिनाथ गर्कळ\nपरीक्षा नियंत्रक - डाॅ.कालिदास चव्हाण\nवित्त व लेखाधिकारी - श्री.एन.व्ही.कळसकर (प्रभारी).\nजनसंपर्क अधिकारी - डाॅ. स्वप्नील तोरणे\nएध्येय आणि उद्दिष्टे ( Aims and Objectives )\nराज्यात आरोग्य विज्ञान शिक्षणात सर्वंकश वाढ करणे.\nसामाजिक, कौषल्य आणि व्यावसायिक चांगले पदवीधर निर्माण करणे.\nसंशोधन कार्यास प्रोत्साहित करणे.\nशिक्षण व संशोधनासाठी श्रेष्ठदर्जाचे व उत्तरदायी प्रशासन, वैज्ञानिक व्यवस्थापन व विकास संघटीत करणे.\nविद्याथ्र्यांमध्ये विद्यापीठीय आणि तत्संबंधी विषयात गुणवत्तापूर्ण स्पर्धात्मक व कसोटीपूर्ण पात्रता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा करणे.\nज्ञानाची निर्मिती, संवर्धन आणि प्रसार करण्याची जबाबदारी अंगिकारणे.\nआरोग्य विज्ञान व शिक्षणाच्या सोयीसुविधांचे समाज वितरणासाठी प्रयत्न करणे.\nसंशोधन वाढीची कार्यक्षमतापूर्ण कृती (Research promoting Activities)\nशिक्षकांना संशोधन अनुदान (शिष्यवृत्ती).\nशिक्षकांना प्रवास अनुदान (शिष्यवृत्ती).\nराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनांत लेखांच्या प्रसिध्दीसाठी पुरस्कार.\nराष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यशाळेंना अनुदान.\nचिकित्सालयीन संशोधन पध्दती कार्यशाळेंना अनुदान.\nपी.एच.डी. पूर्व प्रवेश परीक्षा घेणे.\nविद्यार्थी कल्याण योजना (Student Welfare Scheme)\nधन्वंतरी विद्याधन योजना - विद्याथ्र्याने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचे व्याजासाठी आर्थिक साहाय्य विद्यापीठ देते.\nसावित्रीबाई फुले योजना-गरजू गरीब विद्यार्थीनीला रू.25,000/- ची षिश्यवृत्ती.\nपुस्तक पेढी योजना-गरजू गरीब विद्याथ्र्यांना पुस्तकांसाठी रू. 30,000/- चा फंड.\nनैतिक मुल्यासाठी विश���ष बोर्ड - समाजाला उपयुक्त ठरेल अषा वैशिष्टयपूर्ण इतर जादा शैक्षणिक कार्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना रू.10,000/- विद्यापीठाकडून वितरीत.\nसुरक्षेसाठी विद्यार्थी संजीवनी सुरक्षा योजना - गरजू विद्याथ्र्यांना वैद्यकीय उपचारासाठी रू.2,000/- ते रू.1,00,000/- दिले जातात.\nविद्याथ्र्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास पालकास रू.1,00,000/- दिले जातात.\nशिका अन् कमवा - विद्यापीठ षिका अन् कमवा योजनेखाली प्रत्येक विद्याथ्र्याला रू.16,000/- चे साहाय्य देते. त्यामुळे त्याला षिक्षण घेतांना कामाचे महत्व कळते आणि त्याचवेळी उत्पन्नामुळे त्यास मदतही मिळते.\nकुटुंब दत्तक योजना- या योजनेनुसार प्रत्येक महाविद्यालय एक गांव दत्तक घेते आणि त्या परिसरात प्राथमिक आरोग्य रक्षा सुविधा पुरवते. तसेच गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करते. प्रत्येक विद्यार्थी 3 ते 4 कुटुंब दत्तक घेतात.\nमानसिक समुपदेषन - ताणतणावाखाली विद्याथ्र्याला अभ्यासात अपयष आल्यास त्याला औदासिन्य आणि नैराश्यपासून परावृत्त करण्यासाठी विद्यापीठाने नवीन कार्यक्रम हाती घेतला असून त्याला मानसिक समुपदेशानाद्वारे ताण-तणाव व शैक्षणिक अपयशापसून परावृत्त केले जाते.\nएन.एस.एस.विभाग - नॅशनल सव्र्हिस स्कीम छैै हा केंद्र व राज्य शासनाचा संयुक्त कार्यक्रम आहे.\nशिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी -\nसातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (Continuing Medical Education) आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक कौशल्य विकास (Continuing Professional Development) या कनिष्ठ मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील शिक्षकांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणाऱ्या बाबी असतात. यामुळे विशिष्ट विषयातले अद्ययावत ज्ञान व माहिती शिक्षकांना प्राप्त होऊ शकते. या मध्यवर्ती संकल्पनांमधूनच शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीची अद्ययावत व देखणी वास्तू आरोग्य विद्यापीठाच्या प्रांगणात उभी राहिली आहे. यामध्ये आरोग्यशास्त्र शाखांच्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रमाचा विकास, शिकवण्याची नवनवीन तंत्रे व पध्दती, मूल्यमापनाच्या पध्दती आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी करावयाचे प्रयत्न या बाबतचे प्रशिक्षण देणे असा या मागील उद्देश आहे. या प्रबोधिनीमध्ये 1000 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, 108 आसन क्षमतेचे बहुद्देशीय सभागृह, 80 आसन क्षमतेचे सभागृह, अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त काॅन्फरन्स, व्हीआयपी बहुद्देशीय रुम, 150 आसन क्षमतेचे अत्याधुन���क विजेवरील उपकरणे असलेले अॅम्पीथिएटर आदी सर्व वातानुकुलित असलेली शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीची वास्तू आहे.\nवैद्यकीयशास्त्र इतिहास संग्रहालय -\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संपूर्ण आशिया खंडात आगळे वेगळे ठरले असे आरोग्य विद्याशाखांचे वस्तुसंग्रहालय(Museum of History of Medicine) विद्यापीठाच्या मुख्यालयातील आवारामध्ये आकाराला आले आहे. आरोग्यशाखांच्या पाचही विद्याशाखांच्या उगमापासूनच्या आजवरचा सर्व प्रवास या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून दर्शविला आहे. वैद्यकशास्त्राच्या विविध शाखांच्या अभ्यासासाठी व भविष्यातील संशोधनाची दिशा ठरविण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास, संदर्भ विशेष उपयुक्त ठरतात. या संग्रहालयामध्ये व्यक्ति चित्रे, कालदर्शिका, अर्धपुतळे साधने, छायाचित्रे, तक्ते, विविध वस्तू, त्रिमितीय देखावे आदींच्या सहाय्याने हा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिकमधील हे आगळे वेगळे वस्तुसंग्रहालय केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील जिज्ञासंूना ज्ञानाचा आगळा वेगळा खजिनाच उघडून देणारे आहे.\n- डाॅ.स्वप्नील सुधाकर तोरणे, जनसंपर्क अधिकारी,\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.\n4, अथर्व रो हाऊस, गोविंद नगर,\nहाॅटेल प्रकाशच्या मागे, नाशिक - 9\nदू. क्र: कार्यालयः 2539175\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/icmr-nari-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T10:57:54Z", "digest": "sha1:HPOCVTIWWGFHUZ2EVFJ4TL5YIKUEUJGO", "length": 5905, "nlines": 120, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "ICMR–NARI अंतर्गत भरती.", "raw_content": "\nICMR–NARI Recruitment 2021: ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था 05 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10,11 आणि 13 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक ��ाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleISRO – भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन अंतर्गत भरती.\nNext articleVNIT- विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती.\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे भरती. (२९ जुलै)\nनैनीताल बँक लि. येथे भरती. (३१ जुलै)\nन्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट येथे भरती. (११ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nकृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथे भरती. (२३ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/maharashtra", "date_download": "2021-07-27T12:50:27Z", "digest": "sha1:D7CW37OBLSI5Y57C4GLCXZ4EVMT234EY", "length": 2163, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Maharashtra!", "raw_content": "\nराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण\nपुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज\nअभियांत्रिकी पदविका अर्ज भरण्यास मुदतवाढ\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियाचे नियोजन\nअतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा\nकोकणसाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कार्यान्वित करा\nओबीसी बांधवांनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा\nराज्यातील सहा जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा\nराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण\nनैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी महाराष्ट्र सैनिकांनी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/atms-does-not-cleaning-every-two-hours-aurangabad-news-276958", "date_download": "2021-07-27T12:20:48Z", "digest": "sha1:O6E3FZQVWGTZUJ5EPT5NFUHD2XZ44I2J", "length": 7306, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दर दोन तासाला होईना एटीएमची स्वच्छता", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसारबँकांनी एटीएम दर दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे निर्देशही देण्यात आले असतानाही कुठल्याच बँका व ठेकेदारांतर्फे एटीएमची स्वच्छता करण्यात येत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.\nदर दोन तासाला होईना एटीएमची स्वच्छता\nऔरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार कर्मचारी मास्क, सॅनिटायझर, हॅंड ग्लोव्हज वापरत आहेत. एका वे���ी केवळ चारच ग्राहकांना बँकेत सोडले जात आहे. सोशल डिस्टन्स पाळला जात आहेत. यासह बँकांनी एटीएम दर दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे निर्देशही देण्यात आले असतानाही कुठल्याच बँका व ठेकेदारांतर्फे एटीएमची स्वच्छता करण्यात येत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.\nएटीएमवर पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात. यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून दर दोन तासाला एटीएमची स्वच्छता करावी, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत; मात्र बँका या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nएटीएमची जबाबदारी काही ठेकेदारांना दिल्यामुळे, त्या ठेकेदारांकडून एटीएमची स्वच्छता करण्यात येत नाही. यामुळे बहुतांशी एटीएम हे अस्वच्छ आहेत यासह या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्याता आहे.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nप्रत्येक एटीएमवर एसी लावण्यात आल्याने विषाणू येथे जास्त काळ टिकून राहू शकतो. यामुळेच रिझर्व्ह बँकेने दर दोन तासाला एटीएम सॅनिटायझरने स्वच्छ करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. मात्र, याकडे बँक आणि एटीएमचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत. एखादा कोरोना विषाणूचा बाधित रुग्ण एटीएमवर गेल्यास त्याचा प्रसार सर्वत्र होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आपण एटीएममध्ये जात असाल तर सावधान राहा. एटीएमवर पैसे काढल्यानंतर त्यांनी सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/goshta-kadambarichi/", "date_download": "2021-07-27T11:38:26Z", "digest": "sha1:FISF2MBO3VNG672GU4XCCKZBMECOONUM", "length": 10854, "nlines": 165, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गोष्ट कादंबरीची ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \n[ July 25, 2021 ] संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया\tकथा\n[ July 25, 2021 ] क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर\tक्रिकेट\n[ July 25, 2021 ] सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती\tकायदा\n[ July 25, 2021 ] फायर ऑनबोर्ड\tदर्यावर्तातून\nAugust 8, 2014 जगदीश अनंत पटवर्धन ललित लेखन, साहित्य\nकादंबरी हे एक न सुटणार कोडं असतं,\nअनेक जीव आपले जीवनपट उलगडून सांगत असतात \nप्रत्येकाच आयुष्य ही स्वत:च्या हाताने लिहिलेली आणि “त्याच्या” बहुतेक कसोट्यांवर उतरणारी सर्वात श्रेष्ठ आणि मस्त कादंबरी असते,\nआणि ज्याच्या त्याच्या कर्माची एक गोष्टरुपी कादंबरी ठरते,\nजी बेस्टसेलर म्हणून कित्येक वर्षे त्याच्या मृत्य नंतर गाजत राहते \nजीवनाचा सारा प्रवास कुठल्याही विरोधा शिवाय पार पडावा असं वाटत असलं,\nतरी अडचणींवर आणि संकटांवर मात केल्याशिवाय नशीब उजळत नसतं \nकादंबरीची सुरुवात, मध्य आणि शेवट हा लेखकाने ठरवायचा नसतो,\nकादंबरीतील पात्रांच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकाळाच्या चढ उतारावर अवलंबून असतो \nम्हणून कडू, गोड आणि रहस्यमय आठवणीने संपायला पाहिजे असा काय कुठे नियम नसतो \n— जगदीश पटवर्धन, दादर (प)\nAbout जगदीश अनंत पटवर्धन\t227 Articles\nएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\nमर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\nआयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल��याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/marathinames/category/articles/", "date_download": "2021-07-27T13:03:18Z", "digest": "sha1:NYEZWLD4H7LTE5SAHVJEAWVGXZJTNEPY", "length": 13064, "nlines": 97, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आडनावांविषयी विविध लेख – Marathi Surnames and Names", "raw_content": "\n[ May 7, 2018 ] मराठी आडनाव कोशाची सुरूवात\tआडनावांविषयी विविध लेख\n[ May 7, 2018 ] स्थलांतरीत कुटुंबांची आडनावं\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] अपत्यपिढी आणि आनुवंशिकता\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] पुरूषसत्ताक समाजाची लक्षणे\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\tआडनावांविषयी विविध लेख\nमराठी आडनाव कोशाची सुरूवात\nमराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची, मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली. […]\nमराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे. […]\nकोणत्याही व्यक्तीत येणारे शारीरिक आणि मानसिक गुणावगुण हे मातापित्यांच्या अनेक पिढ्यांकडून येतात हे आपल्या पूर्वजांच्या बरोबर लक्षात आले होते. हा निष्कर्ष त्यांनी अनुभव आणि निरीक्षणावरून काढला. विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्यपिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोसोम्समुळे येतात. […]\nगेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलाला प्राप्त होते. […]\nआडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\nआपले आडनाव कसेही असले तरी आपण ते जन्मभर मोठ्या अभिमानाने आपल्या नावासमोर लावतो. आपला समाज पुरूषसत��ताक आहे म्हणून मुलाच्या किवा मुलीच्या नावासमोर वडिलांचे किवा पतीचे नांव आणि वडिलांचे किवा पतीचेच आडनाव लावण्याची प्रथा आहे. […]\nआडनाव घडण्याची किंवा आडनावात बदल होण्याची प्रक्रिया\nआडनाव कोणत्या कारणामुळे बदलले जाअील याला काही नियम लावता येणार नाहीत. अॅडमिरल विष्णू भागवत यांचे मूळ नाव विष्णूकुमार शर्मा असे होते. सर्व गुण समान असले तर वरचा नंबर किंवा पदोन्नती, आडनावातील अंग्रजी वर्णाक्षराच्या आधारे देतात. शर्मामधला अेस् बराच खाली आहे. सहाध्यायी तर दास वगैरे आडनावाचे आहेत. म्हणून शर्मा जाअून तेथे बी पासून सुरू होणारा भागवत आला. […]\nकुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी. परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक आणि हास्यास्पद आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालूही राहिली. […]\nअेखादे आडनाव मराठी आहे याची खात्री करून घेण्यासाठी निरनिराळया कसोट्या लावाव्या लागतात. […]\nआनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे\nगोत्र हे देखील कुटुंब आणि व्यक्ती ओळखण्याचे साधन आहे. आणि त्याबद्दल विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे आणि अनुभवावरून मानवाने ज्ञान मिळविले आहे. कदाचित निरीक्षणे आणि अनुभवावरून त्याच्या लक्षात आले असावे की, पितृवंशाकडून जास्त प्रभावी गुणसुत्रे, अपत्यात प्रवाहित होत असावीत. म्हणूनच नर अपत्यांना, पित्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते. […]\nभारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. म्हणजेच […]\nमराठी आडनावांचा अभ्यास हा एक गहन विषय आहे. मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही आडनावातील गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तीं���ी, या गमतीजमतींचा आनंद, खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.\nमराठी आडनावं – माअी\nआडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव\nआडनावांच्या नवलकथा – पेण्ढरकर\nमराठी आडनाव कोशाची सुरूवात\nआडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/author/manoj/page/3/", "date_download": "2021-07-27T10:57:16Z", "digest": "sha1:TPD2GEAQEYVQSTYG4FDCCIF3CWBTGVN2", "length": 4325, "nlines": 89, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Manoj Jadhav", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nसंगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथे मोरांची संख्या शेकडोने घटली\nअर्णब गोस्वामी देशासाठी धोकादायक; मा.आमदार अनिल गोटे याचं वक्तव्य\nस्वतःचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी फडणवीसांची धडपड\nराष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर स्तुत्य उपक्रम का राबत नाही\nप्रशासनाचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; वंचित प्रवक्तेआनंद चंदनशिवे\nसुशांत सिंह, कोरोनाबाबद सरकारची उदासीनता यावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया\nकंगना राणौत ला महाराष्ट्र सरकार संरक्षण का देत नाही\nजेनेलिया देशमुखची करोनावर यशस्वी मात\nपिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण ओव्हर फ्लो\nसंदीपसिंहचा भाजपातील ‘तो’ बॉस कोण \n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं टाळायला…\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’…\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील…\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा…\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत…\nसुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला…\n“नारायण राणेच पांढऱ्या पायाचे म्हणून कोकणावर संकट आलं”;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-corona-update-discharged-442-coronaries-in-the-city-today-record-of-240-new-patients-229504/", "date_download": "2021-07-27T11:10:53Z", "digest": "sha1:EUAMLYHPCJKB62IXSAHWHNAUGT2LX74W", "length": 6937, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri Corona Update : शहरात आज 442 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 240 नवीन रुग्णांची नोंद : Discharged 442 coronaries in the city today; Record of 240 new patients", "raw_content": "\nPimpri Corona Update : शहरात ��ज 442 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 240 नवीन रुग्णांची नोंद\nPimpri Corona Update : शहरात आज 442 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 240 नवीन रुग्णांची नोंद\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 240 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 442 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.\nशहरातील 7 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 12 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 217 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 53 हजार 713 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.\nसध्या 2 हजार 320 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 565 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 755 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.\nतर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 91 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 650 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 573 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 26 हजार 563 जणांनी लस घेतली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCorona Deaths In India : मृतांची आकडेवारी देणारा ‘तो’ लेख काल्पनिक; केंद्र सरकार\nGST Reduction : लसीवर 5 टक्के जीएसटी कायम, कोरोना सबंधित औषधे आणि उपकरणांच्या ‘जीएसटी’त कपात\nDehuroad News : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करा : श्रीजित रमेशन\nNigdi News : आयआयसीएमआर निगडी येथे ऑनलाईन पालक – शिक्षक मेळावा उत्साहात\nRavet News : दीपक भोंडवे यांच्यावतीने रावेतमधील 80 सोसायट्यांमध्ये धूरफवारणी\nMaval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे\nWakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nTalegaon Dabhade News : जनसेवा विकास समितीच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत\nPimpri Vaccination News: ‘कोविशिल्ड’ची लस बुधवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\n तब्बल पाच महिन्यांनंतर पाच हजारांहून कमी रुग्ण\nRaigad Taliye landslide : यामुळे कारणामुळे तळीये ग्रामस्थांनी बचाव मोहिम थांबवण्याची केली विंनती, प्रशासनाने मोहीम…\n दिवसभरात 250 नवे रुग्ण; 222 कोरोनामुक्त\nPimpri Corona Update : शहरात आज 265 नवीन रुग्णांची नोंद, 171 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 258 नवीन रुग्ण; 183 जणांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/08/Ratio-and-proportion.html", "date_download": "2021-07-27T12:06:02Z", "digest": "sha1:N644K6JLYVBKDF3Q4LMXMHUNLAIJZJAX", "length": 5722, "nlines": 164, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "ञिकोणी संख्या", "raw_content": "\nव्याख्या - \" दोन क्रमवार संख्या चा गुणाकार करून गुणाकाराची निम्मी संख्या म्हणजे ञिकोणी संख्या होय \"\nक्रमवार संख्या - 5 , 6\nवरील उदाहरणात 15 ही ञिकोणी संख्या आहे.\nतर 5 व 6 यांना ञिकोणी संख्या चा पाया असे म्हणतात .\nअशाप्रकारे पुढील ञिकोणी संख्या शोधता येतील...\nअशा अनेक संख्या आपण शोधू शकतो.\n6 , 36 , 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत \n(4) ञिकोणी संख्या ✅✅\nनेहमी विचारले जाणारे उदाहरण\nएक ञिकोणी संख्या देतात व त्याच्या पुढील चौथी , पाचवी अशी संख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो \n55 च्या पुढील 5 वी ञिकोणी संख्या कोणती \nदिलेली ञिकोणी संख्या = 55\nया संख्येच्या दुप्पट करा = 55 × 2\nआता 110 हा कोणत्या दोन क्रमवार संख्या चा गुणाकार आहे शोधा....\nम्हणून , 110 नंतर 5 वी ञिकोणी संख्या\nम्हणून , उत्तर - 120\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/superfood/news/", "date_download": "2021-07-27T12:18:59Z", "digest": "sha1:PUIPRUN5VYU2KAEGA64EDIRRPZY5L6IR", "length": 15229, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Superfood- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\nपूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्���ा हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\nसोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत न���ं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\n साडेचार लाख रूपये किंमत; जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या बर्गरची खासियत\nनेदरलँडच्या एका शेफनं एक असं बर्गर तयार केलं आहे ज्याची किंमत पाच हजार पाउंड म्हणजेच 4.50 लाख रूपये इतकी (World's Most Expensive Burger) आहे. या बर्गरमध्ये सोन्याचं पान लावण्याच आलं आहे\nफक्त उपवासालाच नाही रोज खा शिंगाडे; होतील आरोग्याला अनेक फायदे\nफक्त हार्ट, फुफ्फुस नाही लिव्हरही ठेवा सुदृढ; यकृताची ताकद वाढवणारे 5 Superfood\nया सुकामेव्यात आहे कॅन्सरला दूर ठेवण्याचे गुण; आहेत अगणित फायदे\n‘Black Food’चा फायदा माहिती आहे का;आजच खायला सुरूवात करा\n7 Super foods करतील तुमच्या ब्रेस्टचं रक्षण; Breast cancer पासून करतील बचाव\nरोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज खा दही-भात; सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता द\nआरोग्यासाठी फायदेशीर आहे Broccoli, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम\nएका झटक्यात होईल Mood चांगला; हे 11 हेल्दी पदार्थ एकदा खाऊन तर बघा\nघराघरात बनणार एक खास पदार्थ आहे Immunity Booster;ऋजुता दिवेकरच्या टीप्स\nइडली, डोसा, ढोकळा; चविष्ट नाश्त्यासह कोरोनाशी लढण्यासाठी ताकदही वाढवा\nसंजीव कपूर यांना व्हायचं होतं डॉक्टर अन् झाले शेफ; त्या घटनेमुळं बदललं करिअर\nफिश रेसिपी : एकदम टेस्टी आणि हेल्दी, असा बनवा कुरकुरीत मसाला Fish Fry\n Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका\nIndian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यात���न निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-27T13:14:23Z", "digest": "sha1:TKVTGKJX2BRW4OUYIBB4SX7HI7AQXUI5", "length": 11218, "nlines": 90, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "भौगोलीक माहिती | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nरत्नागिरी हे भारतातील पश्चिम किनारपट्टीत वसलेले महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. या भागाचा उत्तर-दक्षिण सुमारे १८० किमी लांबीचा आणि पूर्व-पश्चिम सुमारे ६४ किमी लांबीचा विस्तार आहे. हा जिल्हा १६.३० अंश ते १८.०४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.०२ अंश ते ७३.५३ पुर्व रेखांश या पट्टयामध्ये येते. जिल्हयाचे एकूण भौगालिक क्षेत्र ८३२६ चौ कि.मी. आहे. सह्याद्रीच्या डोंगरांनी या शहराला पूर्वेकडून वेढले आहे. या डोंगरांच्यापलीकडे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे आहेत. शहराच्या उत्तरेला रायगड जिल्हा आहे, तर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे.\nरत्नागिरी साधारणतः 3 भागांत विभागली जाऊ शकते.\nसमुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश – हा प्रदेश साधारणतः समुद्रकिनाऱ्यापासून १० ते १५ किमीपर्यंत विस्तारला आहे आणि हा भाग समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे आणि इथे सुमारे २५०० मि.मी. पाऊस पडतो. या क्षेत्रातील बहुतांश व्यवसाय हे समुद्राशी निगडित आहे. या परिसरात असंख्य किनारे, खाडी, समुद्र किल्ले, बंदरं , गरम पाण्याचे झरे, लेणी, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे, निसर्गरम्य स्थळे आहेत तसेच हे शहर काही महान व्यक्तिंचे जन्मस्थान आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आंतर्देशीय व समुद्री जलमार्ग, समुद्री उद्याने, समुद्रपर्यटन, नौकाविहार, पाणबोटी , मासेमारी यासारख्या जल क्रीडा समाविष्ट आहेत. परंतु रस्त्यांची सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे इथे पोचणेच कठीण आहे.\nडोंगरी प्रदेश – ह���या प्रदेशाचा विस्तार सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील उतारापासून १० ते १५ कि.मी. पर्यंत आहे. हा प्रदेश समुद्रसपाटीपासून थोडा उंचीवर आहे. इथे सुमारे ३५०० मि.मी. पाऊस पडतो. जरी जंगलं जलद गतीने नष्ट होत असली तरी या प्रदेशाचा बहुतांश भाग हा जंगलांनीच आच्छादलेला आहे. पश्चिमेचा वारा वाहणाऱ्या ठिकाणी तापमानात घट आढळते. या परिसरात डोंगरी किल्ले, घाट रस्ते, जंगले, वन्यजीवन इत्यादींचा समावेश आहे. या भागात अनेक ठिकाणी मनोरम्य दृश्ये आहेत. पर्यटकांसाठी याठिकाणी वन्य जीवन निरीक्षण, जंगल सफर, पक्षी अभयारण्य, ट्रेकिंग, हायकिंग, हॉलिडे रिसॉर्ट्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.\nमध्य प्रदेश – हा परिसर समुद्र किनारपट्टी आणि डोंगराळ प्रदेशांच्या मध्ये असून तो समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर आहे. मुंबई-गोवा-महामार्ग आणि कोकण रेल्वेमार्गामुळे इथे जाणे सुलभ झाले आहे. परंतु धार्मिक स्थळे, गरम पाण्याचे झरे इत्यादी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या जागा इथे खूप कमी आहेत.\nरत्नागिरी जिल्हयात वाशिष्टी , जगबुडी , सावित्री , बाव, रत्नागिरी, मुचकुंदी, जैतापूर आदि प्रमुख नद्या असून त्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. नद्यांचे पात्र उथळ असल्यामुळे पावसाळयात त्यांचा प्रवाहाला खूप गती असते. त्यामुळे या नद्यांचा मर्यादित उपयोग होतो.\nजिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच रांगा आहेत. या पर्वत शिखरांची उंची साधारणपणे 400 ते 2000 मीटर आहे. हा खडकाचा उभा भाग व किनारपट्टी यामधला प्रदेश एकमेकांना समांतर अशा असंख्य डोंगर रांगा असल्यामुळे रत्नागिरी जिल्हयात प्रवेश करताना घाट उतरुन प्रवेश करावा लागतो.\nरत्नागिरी जिल्हयाचे एकूण वनक्षेत्र 7001.67 हेक्टर आहे. या वनामध्ये साग, निलगिरी, खैर, काजू, आंबा, काजू, फणस, आईन, धामण, शिवन, साग, खैर, जांभूळ, चिंच, शिवरी यासारखी झाडे आढळतात. जिल्हयाचे क्षेत्रफळ एकूण 8208 चौ.कि.मी असून त्यापैकी राखीव वनक्षेत्र 48.91 % आहे. संरक्षीत वनक्षेत्र 0.03 % तसेच वर्गीकृत वनक्षेत्र 23. 88 आहे.\nलागवडीखाली आलेले क्षेत्र – 2 लाख 75 हजार हेक्टर. प्रमुख पिके : आंबा, नारळ, फणस, सुपारी, भात, नाचणी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक��ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/how-to-start-free-website-in-marathi/", "date_download": "2021-07-27T10:53:53Z", "digest": "sha1:Z7AYCOAEPISBMMBW6UCK2QIK762TBXZE", "length": 11718, "nlines": 101, "source_domain": "www.marathimol.com", "title": "गुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची? How To Start Free Website In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nगुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची\nHow To Start Free Website In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण इथे गुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची याबाबत माहिती पाहणार आहोत. वेबसाईट किंवा ब्लॉग बनविणे काही फार कठीण काम नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला थोडी माहिती हवी आहेत. तुम्हाला काही अनुभव नसेल तरी मी तुम्हाला शिकविणार गुगलवर विनामुल्य ब्लॉग कसा तयार करायचा. केवळ 5 मिनिटामध्ये तुम्ही आपला स्वतःचा ब्लॉग तयार करून आपला व्यवसाय ऑनलाईन करू शकता.\nगुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची\nगुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची\nवेबसाईट किंवा ब्लॉग बनविण्यासाठी कशाची आवश्यकता आहेत\nविनामूल्य ब्लॉग कसा बनवायचा \nब्लॉग बनविण्यासाठी गुगल विनामुल्य सर्विस प्रदान करतात. तुम्हाला जर विनामुल्य ब्लॉग बनवायचा असेल तर या ब्लॉगवर सर्व माहिती मिळून जाणार. आता आपण पाहूया वेबसाईट आणि ब्लॉग यामध्ये काय अंतर आहेत \nवेबसाईट म्हणजे एकाच विषयावर माहिती लिहिणे होय. जसे फेसबुक, instagram, Twitter हि एक सोशल मिडिया वेबसाईट आहेत , तसेच काही आपल्या देशातील सरकारी वेबसाईट आहेत. जसे, आपले सरकार हि एक सरकारी वेबसाईट आहेत.\nब्लॉग म्हणजे अनेक विषयवार माहिती लिहिणे होय. तसेच ब्लॉग हे छोटे छोटे असतात. ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतीही कंपनी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही ब्लॉगद्वारे जगासमोर आणू शकता.\nब्लॉग बनविण्याचे खूप फायदे आहेत , तर ते कोणते फायदे आहेत ते आपण इथे पाहूयात .\nआपला व्यवसाय ऑनलाईन करण्यासाठी\nआपले अनुभव जगासमोर आणण्यासाठी\nइंटरनेटवरून ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी\nअजून खूप काही कारणे असू शकतात\nवेबसाईट किंवा ब्लॉग बनवून तुम्ही आपले अनुभव जगासमोर आणू शकता आणि आपले नाव कमावू शकता.\nब्लॉगिंगविषयी मुलभूत गोष्टी कोणत्या आहेत \nवेबसाईट किंवा ब्लॉग बनविण्यासाठी कशाची आवश्यकता आहेत\nब्लॉग बनविण्यासाठी तुम्हाला ए��� जीमेल खाते असणे आवश्यक आहेत. जर तुमच्याकडे संगणक किंवा laptop नसेल तरी तुम्ही मोबाईल चा वापर करून आपला ब्लॉग बनवू शकता. मी तुम्हाला Quora वर आधीच सांगितले होते कि मी सुद्धा ब्लॉगिंगची सुरुवात मोबाईलनेच केली होती.\nब्लॉग बनविण्यासाठी फार काही CSS , HTML कोडींगची आवश्यकता नसते.\nविनामूल्य ब्लॉग कसा बनवायचा \nगुगलवर ब्लॉग बनविण्यासाठी तुम्हाला एकही रुपयाची आवश्यकता लागणार नाही. तर आता आपण पाहूया ब्लॉगवर विनामुल्य ब्लॉग कसा बनवायचा.\nSTEP 1 :- सर्वप्रथम तुम्ही गुगल मध्ये blogger.com सर्च करा. त्यानंतर blogger.com वर क्लिक करा.\nSTEP 2 :- आता आपल्यासमोर एक page ओपन होणार इथे तुम्हाला Create Your Blog वर क्लिक करावे लागणार.\nSTEP 3 :- आता तुम्ही तुमच्या जीमेल खात्याने आपले खाते लॉगीन करून घ्या.\nSTEP 4 :- आता अजून एक page इथे खुलणार असून इथे तुम्हाला आपल्या ब्लॉगचे नाव लिहायचे आहेत आणि ते नाव लिहिल्यानंतर NEXT वर क्लिक करा.\nSTEP 5 :- आता इथे तुम्हाला आपल्या ब्लॉग चे डोमेन तयार करायचे असते . इथे तुमच्या ब्लॉगचा url तयार करायचा आहेत. जो url उपलब्ध आहेत, तोच निवडायचा असतो. जसे मी marathiimol.blogspot.com असा निवडलेला आहेत. त्यानंतर NEXT वर क्लिक करा.\nSTEP 6 :- आता इथे तुम्हाला आपल्या ब्लॉगचे जे नाव दाखवायचे आहेत ते इथे लिहावे आणि FINISH वर क्लिक करावे.\nआता इथे आपला ब्लॉग अवघ्या 5 मिनिटामध्ये तयार झालेला आहेत. मित्रांनो आपण आज गुगलवर विनामूल्य ब्लॉग कसा बनवायचा याची माहिती इथे पहिली आहेत. याबाबत तुम्हाला काही माहिती म्हणजे प्रश्न विचारायचा असेल तर नक्की विचारू शकता, धन्यवाद \nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\n ब्लॉगसाठी फेविकॉन का महत्त्वाचे आहेत\nब्लॉगिंग विषयी मुलभूत गोष्टी प्रत्येक ब्लॉगर्सना माहिती असणे आवश्यक आहेत \n5 thoughts on “गुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची\nखूप छान मार्गदर्शन. धन्यवाद.\nलवकरच ब्लॉग राईटर होईन\nनाही होत आहे सर\nGoogle वर बनवलेल्या फ्री वेबसाईट AdSense ॲप्रोव करते का\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/buldana/news/page-2/", "date_download": "2021-07-27T11:45:57Z", "digest": "sha1:GMD7AUVBWVSQW3RWW76VJNHQV2LWBHAD", "length": 15379, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Buldana- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\n प्रेम प्रकरणातून नर्सची तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nअवघ्या अर्ध्या तासात राज्यपालांनी आटोपला चिपळूण दौरा, मुंबईला रवाना\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nकतरिनाची बहिणही आहे फारच ग्लॅमरस; नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\n 7 वर्षीय मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार, गंभीर जखमी\nहल्ल्यात सदर मुलगा गंभीर झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n एका पॉझिटिव्हमुळे 27 जणांना जडला संसर्ग\nपत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली 3 मजली इमारत, थरारक VIDEO कॅमेरात कैद\nनगरपरिषद कार्यालयात वाढदिवस साजरा करणे भोवलं, नगरसेवकाला दणका\nनशा शराब में होता तो नाचती बोतल उपकेंद्रात रंगलेल्या ओली पार्टीचा VIDEO व्हायरल\n शेतकऱ्यांची लेक बनली तहसीलदार, जावई सीमेवर करतोय देश सेवा\nशेतातील गंजीला अचानक लागली आग, वृद्ध दाम्पत्याचा अक्षरश: झाला कोळसा\nमहाराष्ट्र Jun 13, 2020\n शेतातील धुऱ्याचा वाद पेटला, 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या\nप्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच केली पतीची हत्या, 20 दिवसांनी असं फुटलं बिंग\nगावकऱ्यांची बिबट्यासोबत थरा���क झुंज, पाहा LIVE VIDEO\nसख्या भावांचा 8 दिवसांनी होता लग्नसोहळा, मात्र आई-वडिलांसह कुटुंबावर काळाचा घाला\n परप्रांतीय मजुरांना पोलिसानं पट्ट्यानं मार मार मारलं\nपाठलाग करणाऱ्या पोलिसाला अंगावर टिप्पर घालून चिरडलं, महाराष्ट्र हादरला\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\n प्रेम प्रकरणातून नर्सची तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/hgcdo-goa-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T13:08:26Z", "digest": "sha1:SPQ4D3KRWPVAKDQIZALNK5R5KXF672HB", "length": 5930, "nlines": 110, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(आज शेवटची तारीख) होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, गोवा अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (आज शेवटची तारीख) होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, गोवा अंतर्गत भरती.\n(आज शेवटची तारीख) होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, गोवा अंतर्गत भरती.\nHGCDO Goa Recruitment 2021: होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, गोवा अंतर्गत 296 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\n20 ते 50 वर्षे\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31 मार्च 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(अधिकृत वेबसाईट) – 01\n(अधिकृत वेबसाईट) – 02\nPrevious articleऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे अंतर्गत भरती.\nNext articleNorthEast Frontier Railway: उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\n(आज शेवटची तारीख) सांगली-मिराज आणि कुपवाड महानगरपालिका येथे भरती.\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nबँक ऑफ बडोदा येथे भरती. (१३ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. येथे भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/free-camp-for-post-covid-patients/07061145", "date_download": "2021-07-27T12:25:19Z", "digest": "sha1:36BEIMILFELRDXNP5SXVK64JS6IVLCDG", "length": 6149, "nlines": 34, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पोस्ट कोवीड़ रुग्णाकरिता निशुल्क शिबीर - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » पोस्ट कोवीड़ रुग्णाकरिता निशुल्क शिबीर\nपोस्ट कोवीड़ रुग्णाकरिता निशुल्क शिबीर\nलाँयन्स क्लब सानेर चा उपक्रम\nसावनेरः संपूर्ण जगात कोवीड़ 19 ने हहाकार माचवला असुन प्रत्येक परीवारास याची झड लागली आहे. अनेकांना कोरोना विषाणूची लागन झाली असुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला.आज कोरोना जरी नियंत्रणात दिसत आहे परंतू तो केव्हा पलटवार करेल सांगता येत नाही.\nकोरोना पासुन बचावाकरिता सावधानी व उपाययोजना ही आवश्यक आहे.\nकोरोनाकात के पहिल्या व दुसर्सा चरणात जे कोरोना संक्रमित झाले,उपचार केला व बरे ही झाले अश्या रुग्णांना मधुमेह,स्वास लागने,फुफ्फुसात दुखने,,कमजोरी,शरीरात व छातीत दुखने सह अनेक समस्याना पुढे जावे लागत विशेषतः रुग्णांत एक सामन्य धारणा आहेकी त्यांना कोरोना झाला व आता ते स्वस्थ आहेत व ते आपल्या आरोग्याप्रती लापरवाह होत आहे वेळोवेळी आपले नियमित तपासणी टाळत आहेत हे अतीशय धोकादायक आहे.\n*याकरीता लाँयन्स क्लब आँफ सावनेर द्वारे अश्याच पुर्व कोरोना संक्रमित रुग्णांच्या पुर्ण शारीरिक चाचणी करिता दि.9 जुलई 2021 ला आयएमए हाँल नागपुर रोड सावनेर येथे सकाळी 10 ते 2-00 असे “पुर्व कोरोना पीडित” रुग्णांना निशुल्क तपासणी शिबीरचे आयोजन केले आहे.\nया शिबिरात मधुमेह,फुफ्फुसांचे विकार (PFT,s),इसीजी तसेच आवश्यकता भासल्यास एक्सरे सुविधा ही निशुल्क उपलब्ध करण्यात येणार असुन. शहरचे तज्ञ चिकित्सक डाँ.परेश झोपे,डॉ.शिवम पुण्यानी,डॉ.अमित बाहेती,डॉ.छत्रपती मानापुरे इत्यादी शिबीरार्थी रुग्णांची तपासणी करुण योग्य सल्ला देतील*\nलाँयंन्स क्लब सावनेर व्दारे आयोजित सदर निशुल्क तपासणी शिबीराच्या यशस्वीते करिता लाँयन्स क्लब सावनेर चे अध्यक्ष अँड्.अभिषेक मुलमुले,सचिव प्रा.विलास डोईफोडे,कोषाध्यक्ष अँड् मनोज खंगारे,पुर्व अध्यक्ष वत्सल बांगरे,सदस्य पियुष जिंजुवाडीया परिश्रम घेत आहे.\nसदर आयोजनाचा लाभ क्षेत्रतील सर्व पुर्व कोरोना ग्रसित नागरीकांनी घ्यावा अशी विनंती पत्र परिषदेतून सचिव विलास डोईफोडे,डॉ.अमित बाहेती व शिवम पुण्यानी यांनी केली असुन शिबीरात येते वेळी आपले ओळखपत्र व कोरोना दरम्यान केलेल्या उपचाराची माहीती सोबत आनन्याची विनंती केली आहे*\nपरिवहन मंत्री के परिश्रमों पर… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2021-07-27T11:55:49Z", "digest": "sha1:BTTCHTZFK4LSK4YWLFGC7PQOXCWQWWVT", "length": 7840, "nlines": 50, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘तू तिथे असावे’ संगीत अनावरण सोहळा संपन्न", "raw_content": "\n‘तू तिथे असावे’ संगीत अनावरण सोहळा संपन्न\nसंघर्ष माणसाला त्याच्या स्वप्नांपर्यंत, ध्येयापर्यंत नेऊ शकतो....संघर्ष करणारी माणसंच नेहमी यशस्वी होतात. या आशयाचा संदेश देणाऱ्या 'तू तिथे असावे' या आगामी प्रेरणादायी मराठी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँण्च सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणी प्रेक्षकांना नक्कीच रोमांचित करणारी आहेत.\nगणेश पाटील 'तू तिथे असावे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, संदेश बुरबुरे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. भूषण प्रधान, पल्लवी पाटील, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, अरूण नलावडे, मोहन जोशी, जयवंत वाडकर, श्रीकांत वट्टमवार,अभिलाषा पाटील, विशाखा घुबे, मास्टर तेजस पाटील या कलाकारांच्या भूमिका 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत.\nवेगवेगळ्या पठड्यातील सहा गाणी 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत. दिनेश अर्जुना हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत तर गीतकार मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊ���, पार्वस जाधव, दौर सैफ हे आहेत. या गीतांना आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, नेहा राजपाल, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील यांचा सुमधूर आवाज लाभला आहे.\nचित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. ध्वनी अनुप देव यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन जीत सींग यांनी केले आहे. वेशभुषा कैलाश ब्राम्हणकर तर रंगभूषा अभय मोहिते यांची आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी विक्रांत स्टुडिओनी सांभाळली आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.\n'जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'तू तिथे असावे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/category/maharashtra/ratnagiri/", "date_download": "2021-07-27T12:16:54Z", "digest": "sha1:HLFNLRZ6P2U4PMTOFGJSWYXOCGBRGX4I", "length": 9796, "nlines": 150, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रत्नागिरीथोडक्यातThodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\nअकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी\nटीम थोडक्यात जुलै 27, 2021\n‘बदनामीला घाबरू नकोस…’; चिपळूणमधील त्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना…\nटीम थोडक्यात जुलै 26, 2021\nभास्कर जाधवांना एवढा माज कसला, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप\nटीम थोडक्यात जुलै 25, 2021\nचिपळूणमध्ये मदत मागणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांनी हात उगारला, पाहा व्हिडीओ\nटीम थोडक्यात जुलै 25, 2021\n पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू\nटीम थोडक्यात जुलै 23, 2021\nकोकणात पावसाचा रुद्रावतार, चिपळूण शहर पाण्यात…\nटीम थोडक्यात जुलै 22, 2021\n रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ‘इतकी’ मुलं कोरोनाच्या विळख्यात\nटीम थोडक्यात जुलै 4, 2021\n महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर…\nटीम थोडक्यात जून 29, 2021\nकोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती\nटीम थोडक्यात जून 25, 2021\n“विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करावी”\nटीम थोडक्यात जून 25, 2021\nउद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या\nटीम थोडक्यात जून 17, 2021\n ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू\nटीम थोडक्यात जून 12, 2021\n“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव…\nटीम थोडक्यात जून 8, 2021\nएकीकडे महाराष्ट्र लॉकडाऊनमधून बाहेर पडत असताना ‘हा’ जिल्हा मात्र 7 दिवस कडकडीत बंद\nटीम थोडक्यात मे 31, 2021\nरत्नागिरीत आढळला पांढरा कावळा, पाहा व्हिडीओ\nटीम थोडक्यात मे 26, 2021\n“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”\nटीम थोडक्यात मे 21, 2021\nतौक्ते चक्रीवादळाने घेतला वेग; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, विजपुरवठाही खंडीत\nटीम थोडक्यात मे 17, 2021\nकोरोना पॉझिटिव्ह नवरा अन् गुडघ्याला बाशिंग; कोरोनाबाधित असतानाही नवरदेव चढला बोहल्यावर, अन्…\nटीम थोडक्यात मे 6, 2021\nमास्क लाव सांगणं आलं अंगाशी, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार\nटीम थोडक्यात मे 6, 2021\nमास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ\nटीम थोडक्यात मार्च 17, 2021\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nपुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर\nआर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार; निर्मला सितारामन म्हणतात…\nराज कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आलं समोर\nराज्यात पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी\nमहापुरामुळे चिंताग्रस्त असलेल्या शरद पवार यांची तातडीची पत्रकार परिषद\n‘लवकरच तो दिवस उगवेल’;संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/what-will-the-corona-look-like-in-a-month-nitin-gadkaris-big-warning-to-the-people/", "date_download": "2021-07-27T11:13:42Z", "digest": "sha1:E2HVHPS4XL47ZOLU6D5VIRSVU732GH47", "length": 10891, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "महिन्याभरात कोरोना काय रुप घेईल?; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\nमहिन्याभरात कोरोना काय रुप घेईल; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा\nमहिन्याभरात कोरोना काय रुप घेईल; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा\nBy टीम थोडक्यात On एप्रिल 15, 2021 9:28 pm\nनागपूर | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या राष्ट्रीय कॅन्सर केंद्रामध्ये 100 खाटा असलेल्या कोविड रुग्णालयाचे नुकतेच उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कोरोनाबद्दल वक्तव्य करून जनतेला मोठा इशारा दिला आहे. यादरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nकेंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कोरोना येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणखी किती प्रमाणात वाढणार याची काही शाश्वती नाही. तसेच हा आणखी किती गंभीर बनत जाणार आणि कधीपर्यंत चालणार याचंही काही सांगता येत नाही. सध्या घरातील एकाला तरी कोरोनाची लागण होत आहे, असं यावेळी म्हटलं आहे.\nआज कोरोना सेंटरचं उद्घाटन करत असताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कोरोनाबद्दल केलेल्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ही परिस्थिती आणखी किती दिवस राहणार हे कोणालाच माहीत नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.\n“आपण सर्वांनी सर्वात चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, पण सर्वात खराब परिस्थिती जर आली तर त्यासाठी तयारही राहिलं पाहिजे.” असं वक्तव्य या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जनतेला उद्देशुन केलं आहे तसेच येत्या पंधरा दिवसात कोरोनाची परिस्थिती आणखी किती गंभीर बनत जाते, हे सांगणं अवघड असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं आहे.\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर का���लं,…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n“सरकारने शालूच्या फोटोंवरील कमेंट्सवर लाॅकडाऊन लावावा”\nमहाराष्ट्रातील निर्बंध आणखी कडक होणार; सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही\nदगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू मंदिरातून येताना दोन मुलींसोबत झालं मन हेलावून टाकणारं कृत्य\nमुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचारामुळे संतापलेल्या बापाने थेट आरोपीचं घर गाठलं अन्…\nमंदिरातील मूर्त्या तोडणाऱ्याला पोलिसांनी पकडलं, त्याने सांगितलेलं कारण ऐकुन पोलिसही चक्रावले\n“सरकारने शालूच्या फोटोंवरील कमेंट्सवर लाॅकडाऊन लावावा”\nमुलीवर बलात्कार… बापानं असा घेतला बदला की काळजाचा थरकाप उडेल\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/rjd-leader-tejashwi-yadav-meets-sharad-pawar-394783.html", "date_download": "2021-07-27T11:52:43Z", "digest": "sha1:FNHPDG3RULEOAI6BN7Y2HPAFCCXIY3I6", "length": 20298, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसाहेबांच्या अनुभवाच्या पेटाऱ्यातून ज्ञानमोती वेचले, पवारांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव हरखले\nशरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यात तेजस्वी यादव यांनी भेट घेतली (Tejashwi Yadav Sharad Pawar)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nतेजस्वी यादव दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला\nनवी दिल्ली : बिहारच्या राजकारणातील युवा चेहरा आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. विविध राजकीय विषयांवर गप्पा झाल्याची माहिती तेजस्वी यादव यांनी ट्विटरवरुन दिली. राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत आहेत. पवारांच्या दिल्ली दौऱ्यात तेजस्वी यादव यांनी भेट घेतल्याचे दिसत आहे. (RJD Leader Tejashwi Yadav meets Sharad Pawar)\n“भारतीय राजकारणातील वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. विविध राजकीय विषय आणि मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कनवाळू नेते, प्रेम आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेल्या शरद पवार यांनी आपल्या अनुभवाच्या पेटाऱ्यातून ज्ञानमोती वेचले” अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर पवारांसोबतच्या भेटीचा अनुभव कथित केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे तेजस्वींनी आभार व्यक्त केले आहेत.\nतेजस्वी यादवांचं पवारांकडून कौतुक\nतेजस्वी यादव यांना मोकळीक मिळण्यासाठी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवली नाही, असं शरद पवार यांनी निकालानंतर म्हटलं होतं. निवडणूक दोन घटकांमध्ये झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीशकुमार यांच्याकडे यंत्रणा होती. बदलाला हळूहळू वाट दिसत आहे. तेजस्वी यादव लढले ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील, अशा शब्दात शरद पवार यांनी स्तुतिसुमनं उधळली होती.\nतेजस्वी यादव कोण आहेत\nबिहारचे राजकारण कोळून प्यायलेल्या नितीशकुमार यांच्याशी कडवी झुंज दिल्याने राजद नेते तेजस्वी यादव राष्ट्रीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे चिरंजीव आहेत.\nफक्त इयत्ता आठवीपर्यंत शिकलेले तेजस्वी यादव हे मूळचे क्रिकेटपटू आ���ेत. झारखंडमधून ते रणजी करंडकासाठी खेळले आहेत. शिवाय आयपीएलमध्ये ते दिल्ली डेअरडेविल्सकडून ते खेळले आहेत.\nक्रिकेटच्या पीचवरही तेजस्वी चमक\nक्रिकेटमध्ये आलेले अपयश आणि लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात जावं लागल्याने तेजस्वी यांना बिहारच्या राजकारणाच्या पिचवर उतरावं लागलं. त्यांचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. 2010मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला. त्यानंतर 2013 मध्ये लालूप्रसाद यांना अटक झाल्यामुळे तेजस्वींकडे पक्षाची धुरा गेली. राजकारणात आल्यानंतरही केवळ वयाची पंचविशी गाठलेली नसल्याने त्यांना 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती.\nमात्र, 2015 मध्ये राघोपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. राजदच्या पाठिंब्याने बनलेल्या नितीशकुमार सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते. मात्र, एका घोटाळ्यात तेजस्वी यांचं नाव आल्यानंतर नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपची साथ धरल्याने त्यांचं उपमुख्यमंत्रिपद अल्पजीवी ठरलं.\nसध्या लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. त्यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी सर्वाधिक 251 प्रचारसभा घेऊन प्रचाराचं रान उठवलं होतं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तेजस्वी यादव बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचे सर्वात तरुण उमेदवार ठरले होते. मात्र तरुण मुख्यमंत्री हा मान मिळवण्याचं त्यांचं स्वप्न तूर्तास होल्डवर गेलंय.\nतडफदार भाषणानंतर अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, पी. चिदंबरम, सुप्रिया सुळेही उपस्थित\nगुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nदिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये धुराचे साम्राज्य, गव्हर्नर सूटमध्ये आग\nव्हिडीओ 1 day ago\nBell Bottom Release: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\nVideo: राजीव सातवांचं काय वय होतं ह्या जगातून जाण्याचं आरजेडीच्या खासदारांचं देशभर चर्चेत असलेलं भाषण ऐकलंत\nप्रत्येकवेळी शरद पवारच धक्का देतील असं नाही, त्यांनाही धक्का बसू शकतो : संजय आवटे\n‘सहकार खातं दबावासाठी असेल तर हा महाराष्ट्र, इथं दबाव टाकून सत्ताबदल होत नाही’, पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा\nराष्ट्रीय 1 week ago\nWeather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nMaharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान\nमहापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी\nअन्य जिल्हे22 mins ago\nRaj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे\nभाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही\nअन्य जिल्हे28 mins ago\nट्विटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nVideo | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा\nHealth Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या\nमराठी न्यूज़ Top 9\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\nमहापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी\nअन्य जिल्हे22 mins ago\nWeather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nभाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही\nअन्य जिल्हे28 mins ago\nदरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू\nHealth Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या\nVideo | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा\nMaharashtra News LIVE Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, अजित पवार-वडेट्टीवार यांच्यात बैठक सुरु\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/psi-daughter-law-not-committed-suicide-murder-aurangabad-news-382356", "date_download": "2021-07-27T11:06:26Z", "digest": "sha1:33Z5JPJ2JVAAVNV4GIA7TEQJAWPB5BUZ", "length": 9430, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सहायक फौजदाराच्या सुनेची आत्महत्या नव्हे हत्याच! शवविच्छेदन अहवालानंतर चौघांवर वाढविण्यात आले कलम", "raw_content": "\nबीड बायपास रस्त्यावरील अबरार कॉलनीत राहणाऱ्या सहायक फौजदाराच्या सुनेचा (कुलसूम) तीन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान तिचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला होता.\nसहायक फौजदाराच्या सुनेची आत्महत्या नव्हे हत्याच शवविच्छेदन अहवालानंतर चौघांवर वाढविण्यात आले कलम\nऔरंगाबाद : बीड बायपास रस्त्यावरील अबरार कॉलनीत राहणाऱ्या सहायक फौजदाराच्या सुनेचा (कुलसूम) तीन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान तिचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला होता. सातारा पोलिसांनी घटनेच्या दोन दिवसांनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता, मात्र, कुलसूमने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याने तिचा सासरा सहायक फौजदार समिउद्दीन चिरागोदिन सिद्दीकी, पती अनिसोद्दीन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दिर दानिश सिद्दीकी (सर्व रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर)यांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nBharatBandh : औरंगाबाद शहरातील अर्धेअधिक व्यापारी आस्थापना राहणार बंद\nबीबी कुलसूम अनीसोद्दीन सिद्दीक्की (२७, रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर) या महिलेचा ५ अक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. ती सहा महिन्यांची गर्भवती होती, तिच्या माहेरच्या नतेवाईकांनी मृतदेह पाहिला असता तिच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. म्हणून माहेरकडील मंडळीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता, शिवाय या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. सासरा हा पोलीस दलात सहायक फौजदार असल्याने पोलीस आमची तक्रार घेत नाही, जोपर्यंत या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका माहेरच्या मंडळीनी घेतली होती मात्र, पोलिसांनी समजूत काढून मृतदेह सुपूर्द केला होता, त्यानंतर ८ ऑक्टोबरला या गुन्ह्यात विवाहितेच्या वडीलांची तक्रार घेऊन या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.दरम्यान, प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिपाली निकम या सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.\nशवविच्छेदन अहवालानुसार बीबी कुलसूम हिच्या गळ्यावर कठीण वस्तूचा दाब दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर सातारा पोलिसांनी या प्रकरणात ३०२ चे कलम वाढविले आहे. या गुन्ह्यात मयत महिलेचा पती अनिसोद्दीन सिद्दीकी हा अटकेत असून सासरा समिउद्दीन चिरागोदिन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दिर दानिश सिद्दीकी (सर्व रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर) हे फरार आहेत. प्रकरणात सासू आशा सिद्दीकीला अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून उच्च न्यायालय खंडपीठात अर्ज सादर करण्यात आला होता, यावर सोमवारी(ता.७) सुनावणी झाली असता खंडपीठाने जामिन अर्ज फेटाळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sonam-kapoor-husband", "date_download": "2021-07-27T12:11:38Z", "digest": "sha1:O4LIZ4VYUGJCSE2TZ5VYGCDKU7GH4QXM", "length": 4003, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPHOTOS: अनिल कपूर यांना पाहून सोनम भावुक, एअरपोर्टवरच लागली रडायला\n... म्हणून लंडनमध्ये घरातील सर्व कामं सोनमलाचं करावी लागतायत\n'बरं झालं बॉलिवूडमधल्या कोणाशी लग्न नाही केलं' सोनम कपूरचं अजब विधान\nसोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'\nसोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले 'माझी बेडशीटही अशीच आहे'\nअनिल कपूर यांनी सोनमला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, बालपणीचे फोटो शेअर करत म्हणाले...\n'तो बॉयफ्रेंड होण्यास लायक नाही' सोनमचं रणबीरबाबत मोठं विधान, रिलेशनशिपपूर्वी मुली मुलांमध्ये शोधतात 'हे' गुण\n“माझे वडिल खोटारडे आहेत” सोनम कपूरने वडिलांबद्दल केला मोठा खुलासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrailer.com/aadhaar-card-reprint/", "date_download": "2021-07-27T12:19:12Z", "digest": "sha1:L5QLBP4PANOKUC5E72NX7AOS5NCSQXBT", "length": 18030, "nlines": 149, "source_domain": "marathitrailer.com", "title": "How to Aadhaar Card Reprint? | Marathi Trailer", "raw_content": "\nआपलं आधार हरवलंय किंवा फाटलंय. आता काय करायचं काळजी करू नका आता UIDAI या सर्व बाबींचा विचार करून, Aadhaar Card Reprint ची सुविधा चालू केली आहे. तीही फक्त ५० रुपये ऐवढी माफक फी घेऊन. आता डिजिटलचा जमाना आहे, प्रत्येक गोष्ट आता आपल्याला बटणाच्या एक क्लिकवर हवी असती. तीच गरज लक्षात घेऊन आधारने “Retrieve Lost or Forgotten EID/UID” अर्थात हरवलेले अथवा गहाळ झालेले आधार क्रमांक अथवा नोंदणी क्रमांक शोधून आधार रिप्रिंटची सुविधा चालू केली आहे.\nआपलं आधार कार्ड हरवलंय, फाटलंय, खराब झालंय आणि आपल्याला ते पुन्हा हवंय..\n काळजी करू नका आता UIDAI या सर्व बाबींचा विचार करून, Aadhaar Card Reprint ची सुविधा चालू केली आहे. तीही फक्त ५० रुपये ऐवढी माफक फी घेऊन. तसेच हरवलेल्या किंवा फाटलेल्या आधार कार्डचा क्रमांक देखील लक्षात नसेल तरी तो आपण “Retrieve Lost or Forgotten EID/UID” या सुविधेत पुन्हा मिळवू शकतो.\nआधार कार्डमध्ये मोबाईल रजिस्टर असताना Aadhaar Card रिप्रिंट कशी करावी.\nआधार कार्डमध्ये मोबाईल रजिस्टर नसताना Aadhaar Card रिप्रिंट कशी करावी.\nआज बहुतांशी सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड वापरणं अनिवार्य झालं आहे. त्यामुळे आधार नसेल तर आपली सगळीच कामं अडकू शकतात. शिवाय आधार कार्ड सेंटरची संख्याही कमी झालेली आहे. जेणेकरून जेथून आपल्याला काही सहकार्य मिळणं सोप्पं होतं. आता ते शक्य नसल्याने आपण गरजेपोटी गल्लीबोळातील सायबर- कॅफे, झेरोक्स सेंटर किंवा एखाद्या कॉम्पुटर सेंटरमध्ये जाऊन त्यांच्याकडून आपलं आधार क्रमांक शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर ठीक नाहीतर ते आपल्याला आधाराचा टोळफ्री नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधायला सांगतात.\nया सगळ्यांच्या मध्ये आधार वापरकर्त्याला भयंकर मनस्ताप होत असतो. यातून त्याचा पैसाही जातो आणि वेळही शिवाय हाताला काही लागेल याची शक्यताही नसते. याच गोष्टीचा अंदाज आल्याने आता आधारनेच “Retrieve Lost or Forgotten EID/UID” व “Aadhaar Card Reprint” या लोकोपयोगी सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला कुठेही जावं लागणारा नाही. ही सेवा सुरु केल्याने सर्वानांच हायसं झालं आहे.\nआपल्या आधारमध्ये आपला मोबाईल आणि ईमेल दोन्ही रजिस्टर आहेत असे समजू. https://uidai.gov.in/ या मुख्य साईट जाऊन, My Aadhaar > Retrieve Lost or Forgotten EID/UID क्लिक करा… खालील विंडो ओपन होतो.\nयामध्ये आपल्या काय हवंय EID की UID. (EID म्हणजे नोंदणी स्लीप आणि UID म्हणजे आधार क्रमांक) त्यातून एक सिलेक्ट करा. शक्यतो आपण फक्त UID चीच मागणी करावी.\nआता आपले इंग्रजीमध्ये पूर्ण नाव टाका. (लक्षात घ्या आपल्या आधार वर नाव चुकीचे जर असेल तर सर्च करताना देखील चुकीचे स्पेलिंग टाकावे लागते)\nरजिस्टर मोबाईल नंबर अथवा ईमेल आयडी (यामध्ये कोणतंही एकच टाकावे, जे Option द्याल तेथेच OTP जनरेट होतो.)\nबाजूला निळ्या अक्षरांमध्ये आलेला कॅप्चा (CATPCHA) जसा असेल तसाच लिहा.\nSend OTP या बटन ला क्लिक केल्यावर आपल्या रजिस्टर मोबाईल किंवा ईमेलवर एक OTP येतो (हा ६ किंवा ८ अक्षरी असू शकतो)\nSend OTP च्या खाली अजून एक पर्याय दिसू लागतो. Enter OTP (येथे OTP लिहा) आणि शेवटी Login या बटनला क्लिक करा.\nRetrieve Lost or Forgotten EID/UID – Your UID sent to your Register mobile no. (अर्थात तुमचा हरवलेला आधार क्रमांक तुमच्या रजिस्टर मोबाईलवर पाठवला आहे.\nआता पाहूयात Aadhaar card reprint कसे करावे\nआपल्या आधारमध्ये आपला मोबाईल रजिस्टर असो वा नसो आपण आधार रिप्रिंट करण्याची ऑर्डर देऊ शकतो. त्यासाठी https://uidai.gov.in/ या मुख्य साईट जाऊन, My Aadhaar > Order आधार Reprint क्लिक करा… खालील विंडो ओघाडतो.\nआधार रिप्रिंट करा : कोविड -१ 9 सर्व देशभर या साथीचा रोगगामुळे, पोस्ट विभागाच्या स्पीड पोस्टद्वारे आधार पत्र (आधार कार्ड) यायला उशीर होऊ शकतो.\nटीपः ऑर्डर आधार रीप्रिंट करणे ही सशुल्क (paid) सेवा आहे.\nजर तुम्हाला आपले आधार पुन्हा छापण्याची गरज भासत असेल तर तुम्ही रू. 50 नाममात्र फी भरून आधार रिप्रिंट करू शकता. (जीएसटी व स्पीड पोस्ट शुल्कासह)\nआधारचे रिप्रिंट ऑर्डर करण्यासाठी आपण आपला आधार क्रमांक (युआयडी)/ व्हर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर (व्हीआयडी) किंवा ईआयडी वापरू शकता.\nया प्रकारची एक नोट विंडो ओपन होतो आणि त्यानंतर खालील विंडो उघडतो.\nआधार रिप्रिंटची ऑर्डर देण्यासाठी पुढील स्टेप्स वापराव्या लागतील.\nयामध्ये सर्व प्रथम आपल्याला आधार कशाच्या आधाराने रिप्रिंट करायचे आहे तो पर्याय निवडावा. Aadhaar Number, Virtual ID, EID. (शक्यतो आपण Aadhaar Number)\nत्यानंतर आपला १२ अंकी आधार क्रमांक लिहावा.\nबाजूचा कॅप्चा (CAPTCHA) लिहा.\nMy mobile no. is not Register (हा पर्याय फक्त तेंव्हाच निवडावा जेंव्हा आधार मध्ये आपला कुठलाही मोबाईल रजिस्टर केलेला नाही किंवा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर हरवला आहे वा आठवत नाही)\nआपला मोबाईल क्रमांक लिहावा\nSend OTP या बटन ला क्लिक केल्यावर आपल्या नुकत्याच टाकलेल्या मोबाईल वर एक OTP येतो (हा ६ किंवा ८ अक्षरी असू शकतो)\nSend OTP च्या खाली अजून एक पर्याय दिसू लागतो. Enter OTP (येथे OTP लिहा)\nत्यानंतर Terms & Condition (नियम आणि अटी) हा एक पर्याय दिसतो. याला क्लिक केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.\nमहत्वपूर्ण हा नवीन एक विंडो उघडतो ज्यात आधारकर्त्याची समंती आवश्यक लागते. ( मी माझ्या संमतीने आधार रिप्रिंटची ऑर्डर देत आहे. त्यासाठी मी ५० रुपये भरणार आहे. हे नवीन रिप्रिंट झालेलं आधार माझ्या रजिस्टर पत्त्यावर येईल हे देखील मला माहित आहे)\nशेवटी SUBMIT हे बटन दिसू लागते.\nत्यानंतर आपल्या ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावे लागते.\nपेमेंट झाल्यानंतर शेवटी, आपल्याला एक Acknowledgement Slip दिसू लागते तिला डाऊनलोड करून ठेवायची.\nयदाकदाचित जर रिप्रिंट केलेले आधार लवकर आले नाही तर त्याच्याच सहाय्याने आपल्याला आधारचे स्टेटस चेक करता येत.\nअशा प्रकारे हरवलेले/गहाळ झालेले/फाटलेले आधार आपण शोधून त्याला रिप्रिंट करू शकतो.\nPm Kisan Credit Card apply करण्याच्या दोन पद्धती आहेत Online आणि Offline. या दोन्ही पद्धतीने शेतक-यांना या योजनेसाठी फॉर्म भरता येतो. आता...\nPVC Aadhaar Card : पोस्टाने आलेलं आधार कार्ड असो. इंटरनेटवरून काढलेलं ई-आधार .अथवा मोबाईलवरून डाऊनलोड केलं गेलेले एम-आधार. या प्रत्येकाला टिकावूपणाची एक...\n“Kisan Credit Card” : आत्मनिर्भर भारत अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याची योजना भर सरकारने फेब्रुवारी २०२० चालू केली. देशाच्या शेतक-यांचे उत्पन्न वाढवायचे...\nIFFCO कडून नॅनो UREA लाँच\nUREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार... एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...\nSocial Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….\nSocial Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो...\nSalary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…\nSalary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी...\nBmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…\nBmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी...\nबलात्काऱ्याला होणार मृत्यदंडाची शिक्षा, सरकारने आणलेला शक्ती कायदा नक्की आहे कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/hinjawadi-crime-news-pmrda-files-case-against-three-for-unauthorized-construction-231296/", "date_download": "2021-07-27T11:09:50Z", "digest": "sha1:2QWFQ5S72JNWJXQT7BT45TOICI3ACYH5", "length": 7438, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर 'पीएमआरडीए'कडून गुन्हा दाखल : PMRDA files case against three for unauthorized construction", "raw_content": "\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज – शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सूस येथील दोन महिलांसह तिघांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनामदेव ऊर्फ नंदू बांधल आणि दोन महिला (रा. सूस, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विवेक प्रभाकर डुब्बेवार (वय 36, रा. नांदेड सिटी, पुणे) यांनी बुधवारी (दि. 23) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 20 मे ते 31 मे 2021 या कालावधीत सूस येथे घडली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निमुर्लन विभागात कामाला आहेत. आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले. याबाबत डुब्बेवार यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तीनही आरोपींना नोटीस देऊन अधिकृत परवानगी घेतली असता कागदपत्रे सादर करण्यास सांगितले.\nतसेच सदरचे बांधकाम अनधिकृत असल्यास 24 तासांत स्वखर्चाने पाडून टाकण्याचे आदेश दिले. मात्र आरोपींनी नोटीशीला उत्तर न देता अनधिकृत बांधकाम पाडलेही नाही.\nयामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966चे कलम 52, 53, 54, 55, 56 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nDehuroad News : चिंचोलीत महिलांच्या हस्ते वृक्षारोप, सफाई कामगारांना शिधा वाटप\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nPimpri News: शहरात गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा नाही; शुक्रवारी विस्कळीत\nPimpri Vaccination News: ‘कोविशिल्ड’ची लस बुधवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nPune News : कोविड -19 रुग्णांमध्ये हिपॅटायटीसची लक्षणे\nKhed Corona Update : खेड मधील रुग्ण संखेत मोठी घट; 24 रुग्ण; 1 मृत्यू; 37 डिस्चार्ज\n तब्बल पाच महिन्यांनंतर पाच हजारांहून कमी रुग्ण\nChikhali Crime News : सदनिकांचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह 24 जणांवर गुन्हा दाखल\nBhosari News: मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा स्तुत्य उपक्रम – विलास लांडे\nDehuroad News : मामुर्डीमध्ये पाऊण लाखाची घरफोडी\nWakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nWakad Crime News : वाहने चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक; सात दुचाकी, मोबाईल जप्त\nHinjawadi Crime News : जमिनीच्या व्यवहारात मुंबईच्या व्यक्तीची साडेसतरा लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpmate.blogspot.com/2009/12/", "date_download": "2021-07-27T12:48:26Z", "digest": "sha1:KDJOU57CA4RDLH7ZMGLD5I3QRPB3G4O2", "length": 45515, "nlines": 179, "source_domain": "mpmate.blogspot.com", "title": "Tarang: December 2009", "raw_content": "\nइंटरनेट मुळे आज सगळे जग जवळ आले आहे. ब्लॉगच्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त करून देणार्‍यांना मनापासून धन्यवाद. देवनागरी टाईपिंगची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या सगळ्यांचे मनापासून आभार कारण त्यामागे भरपूर कष्ट आहेत. जे काही तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले ते इथे मांडत आहे. काही गोष्टी वाचल्या की खूप आवडतात. काही जागा पाहिल्या, त्याबद्दल इतरांना सांगितले की तॊ आनंद अजून वाढ्तो. आशा आहे तुम्हालापण यातून आनंद मिळेल.\n२००९ संपत आले आणि २०१० ची आपण सगळेच वाट बघतोय. खरे पाहिले तर कालगणने चा एक कालखंड संपून पुढचा सुरू होतो एवढेच. लोकांना मात्र खूप उत्साह असतो. लहान मोठे सगळेच त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात.\nएक वर्षाचा काल हा बर्‍याच गोष्टींचे मापन करतो. मग तो सिनेमाचा ऑस्कर/ फिल्म फेअर चा सोहळा असो, मुलांचे शॆक्षणिक वर्ष असो, विश्व सुंदरी स्पर्धा असो अथवा अगदी टॅक्स भरणे असो आपण पुन्हा नवीन उत्साहाने या सगळ्यात भाग घेतो. ना खूप मोठा ना अगदी छोटा असा हा कालखंड सगळ्या गोष्टींचे मापन करायला वापरला जातो. अमेरिकेत आल्यावर ’टाइम झोनशी ’ पहिल्यांदा संबंध आला. पुण्यातले लोक आमच्या सकाळी(३१ डिसे) नवीन वर्षाच्या पार्ट्या करत असतात. सुरूवातीला खूप विचित्र वाटायचे. अजूनही इकडे दिवस तिकडे रात्र हे पटकन पटत नाही विशेषतः अशा वेळी. पहिल्यांदा लोकांना ही गोष्ट लक्षात आली तेव्हा किती विचित्र वाटले असेल ना आणि ज्याने सांगितले असेल त्यावर लोकांना विश्वास ठेवायला खूप दिवस लागले असतील. आजकाल टी व्ही वाले शक्य ��िथली न्यू इयर सेलिब्रेशन्स दाखवायला सुरूवात करतात. हवाई व त्यापुढ्ची आयलंडस सगळ्यात शेवटी न्यू इयर साजरे करतात.\nयावर्षी म्हणे न्यू इयर इव्ह ला ब्ल्यू मून दिसणार आहे म्हणजे चंद्र निळा नाही दिसणार (आजकाल अवतार मुळे लोकांना निळे बघायची सवय लागली आहे) एका महिन्यात २ दा पॊर्णिमा आली की त्याला ब्लू मून म्हणतात म्हणे( याहू उअवाच किंवा गूगल उवाच) असो. आपण आपले चांदणे व त्यात चमकणारा बर्फ एंजॉय करावा. न्यूयॉर्क ला या वर्षी १२ वाजता जो बॉल ड्रॉप होणार तो म्हणे ग्रीन असणार. हा पण ग्रीन म्हणजे हिरवा नाही तर एनर्जी एफिशिअंट. ब्लू म्हणजे निळा नाही ग्रीन म्हणजे हिरवा नाही. २०१० मध्ये रंगांचे काही खरे दिसत नाही. आपण मात्र न्यू इयर चे फायर वर्क्स व त्यातल्या रंगांचा आनंद घ्यावा हे खरे.\nमंडळी आपणा सर्वांना नवीन वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो.\nअमेरिकेत येउन बघता बघता १० वर्षे झाली. त्या निमित्ताने केलेले हे शुभेच्छापत्र......\nया आधीची शुभेच्छापत्रे इथे बघता येतील.\nतुमचे स्केल काय हो\nआमच्या घरी गाण्याचे बरेच हॊशी कार्यक्रम बसवले जातात. कधी मराठी मंडळासाठी, कधी म्युझि्‍क ग्रुप साठी तर कधी नुसतेच जमून गाणी म्हणतात. बर्‍याच वेळेला नवीन कुणी जॉईन होते. गाणे म्हणण्याचा आग्रह होतो आणि मग हो नाही करत गाण्याला सुरूवात होते. त्या आधी कुणीतरी विचारते, \"तुमचे स्केल काय\" बहुतेक वेळेला \"माहित नाही\" हेच उत्तर येते. नाहीतर तुम्हीच सांगा असे उत्तर येते. सुरूवातीला मलाही हे स्केल प्रकरण कळत नसे.\nआपण नेहेमी रेडिऒवर किंवा रेकॉर्ड वर जी गाणी ऎकतो ती खूप हाय स्केल वर असतात. साधारण गायकाला त्या पट्टीत गाता येत नाही. म्हणून आपली पट्टी किंवा स्केल शोधणे महत्वाचे आहे. पेटी वर आपण नेहेमी काळ्या पांढ्र्‍या पट्ट्या बघतो. त्या मद्र, मध्य व तार अशा ३ सप्तकात विभागलेल्या असतात. स्केल शोधताना तुम्ही ज्या काळ्या किंवा पांढर्‍या पट्टीच्या वरचे व खालचे सूर सहज म्हणू शकता ती तुमची पट्टी. ती सूर ट्राय करून शोधावी लागते. त्यामुळॆ काळी १, काळी ४, पांढरी ६ अशा स्केल्स असू शकतात. थोडक्यात काळी १ हा तुमचा ’सा’ धरून पुढ्चे सूर वाजवावे लागतात. आपल्या संगीतात हार्मोनिअमची ही खसियत आहे की कुठलीही की ही ’सा’ म्हणून वापरता येते आणि त्यानुसार रेफरन्स बदलत जातात.\nआता साथ करणार्‍याने प्रॅक्टीस एका स्केल वर केली आणि गाणार्‍याने अचानक स्केल बदलले तर त्याची गडबड होते. कारण आपले डोळॆ ठराविक रेफरन्स ने सेट झालेले असतात. हे सारेगामा वाले किती गाणी किती वेगवेगळ्या स्केलवर वाजवतात, कमाल आहे.\nअर्थात असे प्रश्न निर्माण झाले की त्याच्यावर उपाय ही काढतात. स्केल चेंजर म्हणून एक हार्मोनिअमचा प्रकार मिळतो त्यात कीज स्लाईड करण्याची सोय असते. की बोर्ड वर ट्रान्सपोज नावाचे बटण वापरून हे करता येते. त्यामुळे इंटर्नली चेंज होतो व वाजवणार्‍याला सोपे जाते. गाणे म्हणणार्‍याला पण स्लो स्पीड वर गाणे म्हणायचे झाले(प्रॅक्टीस साठी) तर विंडोज मिडिया प्लेअर वर तशी सोय असते. जरज निर्माण झाली की तशी तशी सॉफ्ट्वेअर्स लिहिली जातात.\nहे सगळे कळायला आमच्या घरी होणार्‍या प्रॅक्टीसचा मला असा खूपच फायदा झाला हे नक्की.\nअवतार-एक ३ डी फिल्म\nलोकांना आकर्षित करायचे तर काहीतरी वेगळे हटके करण्याची या सिनेमावाल्यांची चढाऒढ लागलेली असते. कधी गोष्टीत नाविन्य, कधी नट नटी खास , कधी गाणी छान तर कधी लोकेशनच्या नावावर गर्दी खेचली जाते. फॅंटसी असलेले चित्रपट पण नेहेमी चांगले चालतात. मला नेहेमी वाटते जे सध्या शक्य नाही ते कल्पनेने उभे करण्यात माणसाला खूप मजा येते. बरे कुठेही कशीही भरारी मारा - एकदा फॅंटसी म्हणल्यावर लॉजिक वगॆरे दूर असते. सध्या असाच एक सिनेमा आला आहे आणि मंडळीनी त्याला, त्याच्या स्पेशल इफेक्ट्स ला पसंती दिली आहे. अवतार बद्द्ल तुम्ही नेट वर, पेपरात सगळीकडे वाचले असेलच. मला स्वतःला असे सिनेमे बघायला आवडत नाही पण त्यामागचे तंत्र मत्र नक्कीच आवडते.\nकाल माझ्या लेकिने हा सिनेमा पाहिला आणि तिला आवडला. स्पेशल इफेक्ट्स छान आहेत. निळा रंग खूप वापरला आहे (मला सावरिया आठवला). दुसर्‍या प्लॅनेट वर वस्ती, वेगळी माणसे आणि जाता जाता एखादा संदेश. बोलता बोलता ती म्हणाली, \"आम्हाला गॉगल्स दिले होते\". म्हणजे हा ३ डी वाला सिनेमा आहे तर मला हे माहित नव्हते. मी आतापर्यंत २-३ वेळा असे छोटे सिनेमे किंवा डिस्ने मधल्या फिल्म्स बघितल्या आहेत. असे सिनेमे आपल्याला त्याचा एक भाग बनवून घे्तात. आपण ३ डी गोष्टी समोर पडद्यावर बघतो आणि नकळत त्याचा घटक बनतो. आणि हो गॉगल्स काढून पाहिले तर एकदम ब्लर पिक्चर दिसते. गॉगल घालून बघा असे सांगितले की माझ्यासारखे लोक नक्कीच काढून एकदा तरी बघणार. नको म��हटले कि ती गोष्ट का करावीशी वाटते माहित नाही. बरे वयानुसार ही गोष्ट काही कमी होत नाही बरका..\nथोडीशी याबद्दल माहिती वाचली आणि अरे, इतके दिवस हे आपल्या लक्षात कसे आले नाही असे वाटले. आपले दोन्ही डोळॆ एकच गोष्ट वेगवेगळ्या ऍगल वरून, अंतरावरून बघतात. आपला मेंदू यातील अंतर ऍंगल यांचा अभ्यास करून आपल्याला व्यवस्थित ३ डायमेनशनल चित्र दाखवतो. आता या प्रकारच्या सिनेमात २ वेगवेगळे प्रोजेक्टर्स एकच चित्र थोड्या वेगळ्या ऍगलने दाखवतात. त्यामुळे नुसत्या डोळ्याने पाहिले तर ब्लर दिसते. गॉगल असे बनवलेले असतात की दोन्ही डोळॆ वेगवेगळ्या प्रतिमा बघत्तात आणि प्रत्येक डोळा एकच प्रतिमा कॅप्चर करू शकतो. म्हणजे मेंदूला नेहेमीप्रमाणे दोन प्रतिमा वेगवेगळ्या अंतरावरून मिळतात व त्याचे नेहेमीप्रमाणे काम चालते. आपल्याला ३ डायमेन्शनचा अनुभव येतो.\nआता म्हणे पुढे जाउन अशी थिएटर्स बनवणार आहेत की ज्यात गॉगल्स घालावे लागणार नाहीत. थोड्याच दिवसात आपण घरबसल्या असे सिनेमे बघू शकू कारण सायंटिस्ट ऑलरेडी यावर काम करत आहेत.\nगरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात...आजकालच्या नवीन नवीन गोष्टी पाहिल्या की मला वाटते हॊस ही शोधाची जननी आहे असा त्यात बदल करावा लागेल.कधी कधी वाटते माणसाला आहे त्यापेक्षा पुढचे मिळवण्याची हॊस नसती तर हे काही घडले नसते. आपण कदाचित अजून ब्लॅक ऍड व्हाइट पिक्चर्स बघत असतो.\nगेल्या रोड ट्रीप मध्ये मॆत्रिणिकडे राहिलो होतो तिने एक पत्त्याचा डाव शिकवला. मजा आली खेळायला. आता ख्रिसमस व विंटर हॉलिडेज आहेत. सगळे जमले की खेळता येईल असा हा खेळ आहे. सुरूवातीला वाचून वाटेल की, अरे यात काहीच स्किल नाही पण खेळून पहा मजा येईल.\nखेळाडू ४ हून जास्त असतील तर २ डाव घ्या. जोकर काढून टाका.\n१. प्रत्येकी १० पाने वाटा.\n२. हुकुम इस्पिक ठरवा.\n३. ज्याने वाटले असेल त्याच्या पुढच्या माणसाने सांगायचे की तो किती हात करणार. (१० पेक्षा कमी)\n४. त्यानंतर प्रत्येकाने किती हात करणार ते सांगायचे. शेवटच्या माणसाने आतापर्यंतच्या हातांची बेरीज करून स्वतःचे हात सांगायचे. त्याला एकच बंधन आहे की त्याचे हात मिळून संख्या १० पेक्षा कमी अथवा जास्त झाली पाहिजे.\n५. त्यानंतर नेहेमी प्रमाणे खेळून प्रत्येकाने आपण सांगितले तेवढेच हात करायचे (हे फार अवघड आहे)\n६. ज्यांनी सांगितले तेवढेच हात केले त्या���ना + मार्क व ज्यांचे कमी जास्त होतील त्याना - मार्क.\nउदाहरणार्थ: ६ खेळाडू --- पाने प्रत्येकी १० -- हुकुम इस्पिक\n१ ला खेळाडू - ३\n२ रा खेळाडू - २-\n३ रा खेळाडू - २-\n४ था खेळाडू - १\n५ वा खेळाडू - १\nआता ६ वा खेळाडू १ सोडून कितीही हात सांगू शकेल ( ३+२+२+१+१+ १ सोडून काहीही) म्हणजे टोटल संख्या १० पेक्षा कमी अथवा जास्ती होते आणि कोणीतरी हरतेच.\nवाटून उरलेली पाने दाखवू नयेत. दोन डाव असतील तर २ एक्क्यापॆकी १ला मोठा समजावा.\nपुढ्च्या डावात ११ पाने प्रत्येकी वाटावी. हुकुम बदाम ठेवावा व हात बोलावेत\nनंतर १२ पाने - चॊकट (हातांची बेरीज १२ पेक्षा कमी वा जास्त)\n१३ पाने - किलवर(हातांची बेरीज १३ पेक्षा कमी वा जास्त)\nव १४ पाने - नोट्रम्स असे खॆळावे.(हातांची बेरीज १४ पेक्षा कमी वा जास्त)\nमार्क लिहून शेवटी ज्याला जास्त + मिळतील तो जिंकला.\nअमेरिकेत आल्यावर बर्‍याच ठिकाणी हिंडून आलो. नेहेमीची ठिकाणे - नायगारा(भारतीयांचा पहिला चॉईस) - लास व्हेगास आणि ग्रॅंड कॅनिअन - फ़्लोरिडा - कॅलिफोर्निया - कोलोरॅडो -हवाई - अलास्का - काही नॅशनल पार्कस वगॆरे. आमचा नेहेमीचा पॅटर्न म्हणजे विमान प्रवास व तिथे गेल्यावर गाडी घेउन एक आठवडा फिरणे व आजूबाजूची ठिकाणे बघणे.. आमची फ़ॅमिली तिघांचीच असल्याने हा फॉर्म्युला सोईचा वाटतो. यातील २-३ ठिकाणी ड्राईव्ह करूनही गेलो होतो.\n२ आठवड्यापूर्वी मी व माझ्या मुलीने रोड ट्रीपचा अनुभव घेतला. २००० मॆल व ८ स्टेट्स असे आम्ही दोघीच फिरून आलो. इलिनॉय-इंडियाना-केंटुकी-टेनसी-नॉर्थ कॅरोलिना-व्हर्जिनिया-वेस्ट व्हर्जिनिया-ओहायो व परत असा आम्ही रोड प्लॅन केला. वाटेत मॆत्रिणी, नातेवाईक यांना भेटलो. १-२ ठिकाणी हॉटेल मध्ये राहिलो. यापूर्वी स्मोकी माउंटन ला जाताना टेनेसी पर्यंत याच रस्त्याने गेलो होतो. पुढचा भाग आमच्यासाठी नवीन होता. पहिले प्लॉनिंग गुगल मॅप्स वरून झाले. साधारण दर ५-६ तासांनी आम्ही ब्रेक घेत होतो. हॉटेल बुकिंग केली. थोडेफार खाद्यपदार्थ बरोबर घेतले. थंडी असल्याने सामान भरपूर होते. पण गाडी असल्याने काही प्रश्न नव्हता.\nअमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला नाही म्हणून मी नेहेमी ऒरडत असते. पण गाडी घेउन फिरायचे असेल तर हाय वेज , हॉटेल्स, पेट्रोल पंप्स आणि रस्त्यांची कंडिशन फार छान केलेली आहे. गुगल मॅप्स चे सॉफ्ट्वेअर भन्नाट आहे. हवेने साथ दिली तर या रस्त्यावरून प्रव���स म्हणजे सुख आहे. घाट पण अतिशय छान आहेत.\nआम्ही पहिल्या दिवशी इंडियानातून प्रवास करून केंटकी त शिरल्या शिरल्या लुइव्हिल इथे राहिलो. बुकिंग करताना या गावाबद्दल फारशी माहिती नव्हती. एकंदर गाव खूप बिझी व अपस्केल दिसत होते. आमच्या हॉटेल मध्ये छान माहिती पूर्ण पुस्तक ठेवले होते. लुइव्हिल हे गाव ऒहायो नदीच्या काठावर वसले आहे. पूर्वी नदीला इथे रॅपिडस असल्याने शिप्स ना पुढे जाता येत नसे. सामान उतरवून ते पुढे नेउन परत शिप्स मध्ये ठेवावे लागत असे. त्यामुळे इथे गाव वसवायची गरज पडली. हे गाव अमेरिकेच्या सदर्न व नॉर्थ पार्ट च्या बरोबर मध्यावर आहे. फ्रान्सच्या लुई द १६ च्या नावावरून हे नाव दिले आहे कारण इथल्या आर्मीला त्याची मदत होती. या गावात व आजूबाजूला आम्हाला खूप घोडे व कुरणे दिसली. इथली केंटकी डर्बी (रेस) फेमस आहे. चर्चिल डाउन्स मधील रेसेस खूप गर्दी खेचतात. त्यामुळे इथे भरपूर घोडे बघायला मिळाले. पावसाळी वातावरणात हिरवी कुरणे व त्यावर घोडे छान दिसत होते. इथल्या डाउनटाउन मध्ये खूप म्युझिअम्स व आर्ट गॅलरीज आहेत. महंमद अलीच्या बद्द्ल इथे एक म्युझिअम आहे. बेसबॉल बद्दल एक म्युझिअम आहे व अनेक आर्ट गॅलरीज. २-३ दिवस काढून इथे यायला पाहिजे. वायनरीज खूप दिसल्या. बरबन व्हिस्की इथे मोठ्या प्रमाणावर बनते. त्याच्या पण टूर्स होत्या. इथल्या एका काउंटी वरून हे नाव पडले आहे. आपल्याकडे या नावाची बिस्कीटस बनतात.() एकंदर हे गाव खूप लाइव्हली वाटले. आम्हाला वाटेत खूप ट्रक्स लागले. अवजड गोष्टी व फ़ेड एक्स चे भरपूर ट्रक्स दिसले. या गावाजवळ यु पी एस चे इंटरनॅशनल सेंटर आहे त्यामुळे भरपूर फेड एक्स ची वाहतूक दिसली. मी रस्त्यात खूप ट्रक्स बघून सारखा विचार करत होते की इथून एवढे काय घेउन जातात) एकंदर हे गाव खूप लाइव्हली वाटले. आम्हाला वाटेत खूप ट्रक्स लागले. अवजड गोष्टी व फ़ेड एक्स चे भरपूर ट्रक्स दिसले. या गावाजवळ यु पी एस चे इंटरनॅशनल सेंटर आहे त्यामुळे भरपूर फेड एक्स ची वाहतूक दिसली. मी रस्त्यात खूप ट्रक्स बघून सारखा विचार करत होते की इथून एवढे काय घेउन जातात तीन हाय वेज (इटर स्टेट)जवळ असल्याने व शिपिंग सेंटर असल्याने कार्गोची खूप वहातूक इथून होते.\nअधून मधून आमच्या काही मॆत्रिणि फोन वर आमची खबर घेत होत्या. दोघीच जाताय, प्रदेश नवीन, गाडी लहान व पाउस असल्याने त्याना काळजी वाट��� होती. आता अमेरिकेत खूप लोक असे हिंडतात मॆलोन मॆल, पण मला वाटते आमचा हा मायलेकींचा पहिलाच मोठा प्रवास(रोड ट्रीप) असल्याने काळजी वाटणे साहजिक होते. त्यातल्या त्यात नवर्‍याला कमी काळजी वाटत होती ही जमेची(\nनंतर आम्ही नॉक्सव्हिल येथे एका मॆत्रिणिकडे राहिलो. वाटेत खूप डोंगर भेटले आम्ही मिडवेस्ट मधून गेल्याने आम्हाल त्याचे कॊतुक आमच्याकडे नावाला डोंगर दिसत नाही. हे डोंगर फार उंच नाहीत त्यामुळे जवळचे वाटतात. अधून मधून ट्नेल्स पण काढलेली आहेत. आत्ता झाडी विशेष नव्हती तरी रस्ता फारच सिनिक होता फॉल कलर्स च्या वेळी इथून परत जायला पाहिजे. घाटात ट्रक्सचा स्पीड वाढला तर कंट्रोल करता यावे म्हणून साईडला चढ करून ठेवले होते. त्यावर गेले की स्पीड कमी होतो व ट्रक कंट्रोल करता येतो. महाबळेश्वर ला जसे खूप डोंगर दिसतात एकामागोमाग तसे इथे दिसतात. फरक एवढाच कि ते आपल्या बर्‍याच जवळ असतात. माझी मॆत्रिण बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे खूप गप्पा झाल्या. पत्ते खेळलो. घरचे जेवण मिळाले. तिच्या लेकीने आमची छान व्यवस्था ठेवली होती. दुसर्‍या दिवशी पुढे निघालो.\nयापुढचा टप्पा जरा लांबचा होता. वाटेत दरड कोसळल्याने रस्ता बदलावा लागला. आम्ही जवळ डायरेक्शन्स ठेवल्या होत्या व आवश्यक तिथेच जी पी एस लावत होतो. काही ठिकाणी वाटेत पाट्या लावलेल्या होत्या, अमूक अमूक रस्ता घ्या त्याप्रमाणे गेलो. वेळ थोडा जास्त लागला पण पोचलो बरोबर. आम्ही सगळा प्रवास दिवसा केला त्यामुळे प्रदेश नीट बघता आला आणि एक दोन ठिकाणी रस्ता शोधायची वेळ आली तेव्हा दिवस असल्याचा फायदा झाला. बर्लिग्ट्न ला पोचलो. तिथे २-३ दिवस काकांकडे राहिलो. रिटायरमेंट होम मधली रहाणी कशी असते याचा थोडा अनुभव आला. खूप छान व्यवस्था ठेवली आहे. बर्लिंग्टन हे रेल्वे मुळे महत्व प्राप्त झालेले गाव आहे. पूर्वी इथे कॅरोलिना रेल्वेज ला जी दुरूस्ती लागे त्यासाठी सोय केली होती. नंतर रेल्वे ने हे गाव इतर बर्‍याच गावांना जोडले गेले. गोल्ड्न टो सॉक्स इथे बनतात (नुकतेच घेतले असल्याने लक्षात आले.) इतरही फॅक्टरी आउट्लेट्स होती. हेन्स चे आउट्लेट होते. थोडेफार शॉपिंग झाले. माझ्या लेकीच्या २-३ मॆत्रिणि जवळच्याच युनिव्हर्सिटीत होत्या. ती त्यांना भेटून आली. जरा आईपासून सुटका.\nपरत येताना वेस्ट व्हर्जिनिआत चार्ल्सटन इथे राहिलो. हे गाव छ���न आहे डोंगराच्या कुशीत वसलेले पण कोल माइन्स असल्याने सगळीकडे बराच धूर दिसत होता. हा रस्ता पण घाटाचा, बाजूला नदी होती. डोंगरात बर्फ होते त्यामुळे अजून छान दिसत होते. काही झाडावर बर्फाचे गोळे पडून ते कापसाच्या झाडासारखे वाटत होते. एव्हरग्रीन्स वर बर्फ पडून ती झाडॆ खूप मस्त दिसत होती. आमच्या भागात झाडांचे एकदम खराटे होतात थंडीत त्यामुळे हे वेगळे लॅंडस्केप बघायला छान वाटत होते. सगळ्या रस्त्याला ख्रिसमस डेकोरेशन केले आहे असे वाटत होते. माझ्या लेकीलाही सिन सिनरी, डोंगर एंजॉय करताना पाहून छान वाटत होते. ४-५ तास ड्राईव्ह करूनही ती फ्रेश आणि नेचर वर खूष होती. खरोखर अधून मधून अशा रोड ट्रीप्स केल्या पाहिजेत.\nया गावात शिरताना आमचा जी पी एस जरा वेडा झाला. सेटींग आपोआप नो टोल रॊड वर गेले आणि आम्ही छोट्या रस्त्याने बराच प्रवास केला. थोड्याच वेळात आमच्या लक्षात गडबड आली व परत सेट केले. असे गफले अधून मधून होत होते पण आम्ही दोघी त्याने फार डिस्टर्ब झालो नाही. एक दोनदा मला जरा काळजी वाटली पण लेक निवांत होती. आजकालची तरूण पिढी बर्‍याच शांत डोक्याने, बॅलन्स्ड गाडी चालवते असे म्हणायला हरकत नाही. डायरेक्शन सेन्स चांगला असला की प्रवासात खूप कॉन्फ़िडन्स येतो हे नक्की. काही वेळा २ हायवेज बरोबर जात असले की गुगल चे एक्झिट नंबर चुकायचे पण आम्ही घरातून निघताना मॅप बघितलेला असायचा त्याचा फायदा व्हायचा. वाटेत १-२ ठिकाणी गॅस स्टेशन वर रस्ता बरोबर आहे याची खात्री करून घेतली. तिथल्या मुली एकदम हेल्पिंग नेचरच्या होत्या. ऍक्सेंट मात्र सदर्न च्या जवळ जाणारा. आपल्याकडे द्र ४० मॆलावर भाषा बदलते म्हणतात तसे इथे २-३ स्टेट नंतर ऍक्सेंट जरा बदलतो, रेस्टॉरंटस बदलतात. आम्हाला चिक फिले, क्रॅकर बॅरल रेस्टॉरंटच्या च्या खूप पाट्या लागल्या. रस्त्याने जाताना आम्ही गाड्यांच्या नंबर प्लेट्स बघत होतो. त्या स्टेट ची महत्वाची गोष्ट नंबर प्लेट वर टाकलेली असते. अर्थात ह्या पाट्या काही वर्षांनी बदलतात.. बघायला मजा आली.अगदी कॅल्लिफोर्निया, फ्लोरिडा पासूनच्या गाड्या बघितल्या. आम्ही हिंडलो त्या स्टेटस च्या नं प्लेटस चे नमुने....\nशेवट्च ट्प्पा होता सिनसिनाटी येथे. तिथे जाताना इंटर स्टेट ऎवजी हाय वे घेतला. त्यामुळे गर्दी कमी होती आणि चक्क स्पीड लिमिट चांगली होती. त्यामुळे वेळेवर पोचल��. तिथे भावाकडे मुक्काम परत गप्पा थोडे शॉपिंग करून सकाळी परत घरी यायला निघालो. शेवट्च्या दिवशी हवा अतिशयखराब होती. स्नो एव्हढा नव्हता पण विंडी खूप होते. गाडी खूप हलत होती. अधून मधून व्हाइट आउट होत होते. वेळ आली तर मधे थांबायचे असे आम्ही ठरवले होते पण तशी वेळ आली नाही.आम्ही व्यवस्थित परतलो.\n२००० मॆल जाउन आलो असे काही वाटत नव्हते. ८ स्टेटचे वेलकम बॊर्ड्स बहितले. खूप नद्या क्रॉस केल्या. एकंदर आमची रोड ट्रीप स्मरणीय झाली. थोडे थ्रिल, थोडी मजा, गावाचे ऎतिहासिक महत्व, लोकांच्या गाठी भेटी आणि निसर्गाच्या सानिध्यात अशी ही ट्रीप झाली. वाटेत भरपूर पाउस लागला, स्नो झाला, विंडी हवामान होते दरडी कोसळल्या होत्या , भरपूर घाट होते पण त्याने आमचा प्रवास कुठे थांबला नाही. फार सुंदर प्रवासाची व्यवस्था करून ठेवली आहे या लोकांनी.\nया पूर्वीच्या पोस्ट मध्ये (डिजीटल युग) ’टेड’ ची एक लिंक दिली होती. नंतर वेळ झाल्यावर ती साईट परत व्हिजिट केली आणि एक खजिनाच सापडला.\nआजकाल पूर्वीसारखे भाषण ऎकण्याचे प्रसंग फारसे येत नाही. आपण पुस्तके खूप वाचतो, टि व्ही बघतो पण भाषण ऎकण्याची मजा वेगळीच. टेड च्या मंचावर तुम्ही टेक्निकल, एंटरटेनमेंट व डिझाईन या तिन्ही एरियातील विचार लोकांकडून ऎकू शकता. वेगळ्या देशातील, वेगवेगळ्या विषयावरचे विचार घरबसल्या तुम्ही ऎकू शकता. ग्लोबलायझेशनमुळे माणसे आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात, साहजिकच वेगवेगळ्या कल्चर चा क्लॅश होतो. इतर कल्चर्स समजून घेतल्याशिवाय आपण भारताबाहेर राहिलो तर प्रॉब्लेम्स येउ शकतात. यातील भाषणे अतिशय मुद्देसूद विचारपूर्वक मांडलेली वाटली. सर्व वयोगटातील माणसे यात बोलतात. तुम्हीपण ऎकून बघा. प्रत्येकाच्या आवडीचे त्यात नक्कीच काहीतरी मिळेल.\nशशी थरूर, पट्नाईक यांची लिक जरूर पहा.\nतुमचे स्केल काय हो\nअवतार-एक ३ डी फिल्म\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १ (1)\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग २ (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/big-decision-of-delhi-government-a-fine-of-rs-2000-will-be-levied-for-those-who-do-not-wear-masks/", "date_download": "2021-07-27T11:22:14Z", "digest": "sha1:OZUR2YBZWXZOJFXRWFASDFNFRQZ7ZOS2", "length": 3554, "nlines": 75, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "दिल्ली सरकार चा मोठा निर्णय; मास्क न घालणाऱ्यांसाठी आकारला जाईल २००० रुपये दंड - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS दिल्ली सर���ार चा मोठा निर्णय; मास्क न घालणाऱ्यांसाठी आकारला जाईल २००० रुपये...\nदिल्ली सरकार चा मोठा निर्णय; मास्क न घालणाऱ्यांसाठी आकारला जाईल २००० रुपये दंड\nदिल्लीत कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय\nमास्क न घालण्याऱ्यांसाठी आतापर्यत 500 रुपये फाईन होता\nमात्र आता तो 500 वरून 2000 करण्यात आला\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपालांची भेट घेऊन हा निर्णय घेतला\nPrevious articleटायगर श्रॉफ चे ‘लयभारी’ स्टंट, शेअर केला व्हिडिओ; फॅन्स करताय स्तुती…\nNext articleअमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना म्हटलं नॉटी\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/the-start-of-the-final-round-of-voting-pm-modi-calls-for-voting/", "date_download": "2021-07-27T11:45:50Z", "digest": "sha1:XAEW4YQKOKWJPI7C6DO2D3XYZ4U4FAXV", "length": 3567, "nlines": 75, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Bihar Election: अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरवात; पीएम मोदींनी मतदान करण्याचे केले आवाहन - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST Bihar Election: अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरवात; पीएम मोदींनी मतदान करण्याचे केले आवाहन\nBihar Election: अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरवात; पीएम मोदींनी मतदान करण्याचे केले आवाहन\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरू\nतिसर्‍या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे\nचार विधानसभा मतदार संघात सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत होत आहे\nया टप्प्यात एकूण 1204 उमेदवार रिंगणात आहेत\nत्यात 110 महिलांचा समावेश आहे\nपंतप्रधान मोदींनी मतदान करण्याचे आवाहन केले\nPrevious articleरितेश जेव्हा ‘देव आंनद’ बनतो…\nNext articleकाबुलमध्ये भीषण स्फोट; 3 जण ठार\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम म��दींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/video-lockdown-will-tighten-sp-magar-nanded-news-280963", "date_download": "2021-07-27T12:53:35Z", "digest": "sha1:D2ZVX3RH7EOK7746QNUCB6T5EYCOM7JQ", "length": 9249, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video- लॉकडाउनचे नियम पाळा अन्यथा...- एसपी मगर", "raw_content": "\nबुधवार (ता. १५) पासून कसुन चौकशी केल्या जाईल. स्थानिक नेत्यांनीही अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली शहरात रिकामटेकडे फिरणाऱ्यांची शिफारस करु नये. येणाऱ्या काळात लॉकडाउन कडक केल्या जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे.\nVideo- लॉकडाउनचे नियम पाळा अन्यथा...- एसपी मगर\nनांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास मदत केली. आता फक्त काही दिवस लॉकडाउनचा त्रास सहन करा, घरातून बाहेर पडू नका, ही लढाई आपण ७० ते ८० टक्के जिंकलो आहोत. त्यासाठी अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांची व संबंधीताची बुधवार (ता. १५) पासून कसुन चौकशी केल्या जाईल. स्थानिक नेत्यांनीही अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली शहरात रिकामटेकडे फिरणाऱ्यांची शिफारस करु नये. येणाऱ्या काळात लॉकडाउन कडक केल्या जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे.\nकोरोना या वैश्‍विक महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नांदेडकरांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिलेले सहकार्य अभिनंदनीय आहे. मात्र या आजाराचे पाय महाराष्‍ट्रात अधिकच बळकट होत असल्याने १४ एप्रिलपर्यंत लावण्यात आलेले लॉकडाउन परत तीन मेपर्यंत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना आपल्या घरातच थांबायचे आहे. आपली एक चुक आपणास खूप महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने त्याचा फटका नांदेड जिल्ह्याला बसु नये म्हणून तेलंगना सिमा बंद करण्यात आल्या आहेत.\nहेही वाचा - शिवसेनेचे दत्ता पा. कोकाटेंकडून १०० क्विंटल तांदूळ वाटप\nपोलिस कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही\nनांदेड शहरातही अत्याव��्‍यक सेवेच्या नावाखाली रिकामटेकड्यांचा संचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे लॉकडाउन हे अधिक कडक करण्यात येत आहे. नांदेडकरांनी फक्त काही दिवस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करत श्री. मगर म्हणाले की, अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली आपल्या वाहनांवर स्टीकर लावून किंवा गळ्यात आयकार्ड वापरुन कामाशिवाय घराबाहेर पडत असल्याचे चौकशीत उघड झाले आहेत. तसेच त्यांची वाहने सोडण्यासाठी काही स्थानिक नेतेमंडळी पोलिसांवर दबाव आणत आहेत. मात्र पोलिस कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसुन येणाऱ्या काळात लॉकडाउन कडक केले जाणार आहे.\nयेथे क्लिक करा - लाॅकडाऊनमधील टाळा सायबर गुन्हे\nअफवा पसरविणाऱ्यांवर सायबरचे आहे लक्ष\nतसेच व्हाटसअपच्या माध्यमातून अफवा पसरवणे, काही समाजाच्या भावना दुखावने तसेच महिलांबद्दल अपशब्द वापरणे अशा घटना घडत आहेत. त्यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवून असून अशा प्रकरणात जिल्ह्यात सहा गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात दक्षता समिती स्थापन केली असून गावात नविन आलेल्या व्यक्तीबद्दल ही समिती निर्णय घेणार आहे. आपल्या घरी नवीन पाहूण्याला सध्या तरी बोलावू नका किंवा जावू नका असे आवाहन श्री. मगर यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/08/Glands-and-juice.html", "date_download": "2021-07-27T11:51:16Z", "digest": "sha1:ZUUF6APEPNJAZL22GYGMBOXH5OCUUIJY", "length": 12815, "nlines": 131, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "ग्रंथि व पाचकरस Gland and pancaker", "raw_content": "\nHomeशिक्षक भरती 2018ग्रंथि व पाचकरस Gland and pancaker\nविशेष आहार अन्न घटक प्रथिने , कर्बोदके , मेद , जीवनसत्त्वे , खनिज ग्लायकोकॉलेट आणि पाणी आहे. सर्व पदार्थ हे घटक बनलेले आहेत. आणखी, कमी घटक आहे. आपले शरीर त्याच साहित्य बनलेले आहे. शरीर 2/3 पाणी आहे. प्रथिन शरीरात मुख्य ऑब्जेक्ट आहे, पाय फॉरमॅट केले आहेत. साखर शरीरात राहते जसे\nकर्बोदकांमधे, स्नायू कधीही आवश्यक आहे. शरीरात चरबी जास्त प्रमाणात गोळा केला जातो. जीवनसत्त्वे आणि क्रिया संपादित करण्यासाठी शरीर आवश्यक खनिजे योग्य आहेत. शरीर आहार या सर्व गोष्टी प्राप्त होतात. होय, रासायनिक साहित्य म्हणून आहार जुळणारे अवयव असते. त्यामुळे शरीरात आहार साहित्य त्यांच्या सूक्ष्म घटक त्यांच्या पुन्हा संश्लेषण बांधकाम त्या घटक योग्य पाचक juices आणि साहित्य विघटित. अवयव प��शी काम आहे. घटक उपयुक्त नाहीत, त्यांना सोडून कल. अशा पदार्थ शरीर विष्ठा , मूत्र , घाम आणि श्वास काढली आहे.\nआहारातील गुप्त साहित्य पचन उद्देश सोपे घटक विभागली जाईल. तोंड करून या लाला रस Jtrs पोट, लहान आतडे Agnyasyrs (स्वादुपिंडाच्या रस) आणि पित्त (पित्त), आणि Kshundatr Aantrrs (आंत्र ग्रंथीतून स्त्रावलेला पाचक रस entericus) मध्ये, संपादित आहे. या कार्ये थोडक्यात येथे वर्णन केले आहे:\nअन्न खाणे तोंडात दात सूक्ष्म कण विभागली व लाला जे Taylin (एक मंड, हा लाळेत असतो व तो पिष्टमय पदार्थाचे पचन करतो) सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य आढळले आहे घेऊ आहे. जिभेखाली Adohnwiy Kpolgrnthi आणि ग्रंथी मुखातून बाहेर रस तयार केले जातात. या ग्रंथी पाचक मुलूख वर्णन अंतर्गत उल्लेख केले गेले आहे. या ग्रंथी, विशेषत: tubules करून अन्न खाणे, तेव्हा लाला तोंड रस राहते करते. त्याच्या क्रिया अल्कधर्मी आहे. Taylin नंतर प्रथम एक विद्राव्य पिष्टमय पदार्थ स्टार्च (एक विद्राव्य पिष्टमय पदार्थ) ठरतो आणि सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य, विशेषत: कर्बोदकांमधे, रासायनिक क्रिया ग्लुकोजच्या मध्ये रूपांतर. समान बदल सोपे काठी गदा आहे. लाला तसेच नैसर्गिक वार मध्ये ओले गवत आहार आणि गिळून टाकले जाऊ शकते aliphatic प्राथमिक क्रिया, आणि सडपातळ गवत पोट गाठली पाहिजे.\nगिळणे तोंड आणि जीभ स्नायू आत क्रिया (गिळण्याची क्रिया) घशाची पोकळी च्या स्नायू आहेत. येणारा घशाची बंद उलटली जे सभ्यता जीभ टाळू जीभ स्नायू आणि Jihwaprisht गवत ठेवून दडपणे प्रती वाढ, तेथे नाही. लगेच घशाची आणि अन्ननलिका Gantidkkn (अघिस्वरद्वार) अन्ननलिका (अन्ननलिका) वर नाखूष स्नायू जेथे आपल्या संकोच भिंतीवर आणि विस्तार करून परिपत्रक आणि रेखांशाचा थ्रेड entrocinesia तिच्या वार शेवटी गाठली आहे आली, जातो आहेत. Jtrdwar पोट आणि अन्ननलिका प्रवेश करतो.\nपोटात पचन करून Jtrrs आहे. कला उत्पादन पोटात श्लेष्मल ग्रंथी रस. अन्न पोटात पोहोचते तेव्हा, रस सुमारे जठरासंबंधी ग्रंथी तो ओतले जात आहे अशा वेगाने वाहते सुरू होते. रस जठररसातील मुख्य पाचक द्रव (जठररसातील मुख्य पाचक द्रव) आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड दोन मुख्य घटक Anjaam म्हटले जाते. जठररसातील मुख्य पाचक द्रव प्रथिने एक विशेष कृती, हायड्रोक्लोरिक आम्ल मदत करते. ही क्रिया प्रथिने प्रथम फ्लॉवर आणि नंतर निविदा शोधण्यासाठी. गवत या आतील भाग उशीरा Glta आहे. सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य लाला Tailin च्या कारवाईची वेळ ते अल्कली लाला acidic जाठररस सर्व तटस्थ नाही होईपर्यंत आहे.\nMetaprotin प्रथिने आधी जाठररस क्रिया यांनी केले आहे. मग तो Protiojhejhe (protioses) करते. peptones (peptone) मध्ये मोडलेले आहेत Protiojhejh. तो खूप बदलत नाही.\nजठरासंबंधी juices आणि enzymes दोन क्षेत्रातील Aemailejh (एमायलेस) आणि Laypejh आहेत (lypase) म्हणतात. Aemaylejh Karbohaidret Laypejh Galata आणि चरबी. splitter आणि दूध सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य रेनिन (रेनिन) देखील येते. प्रकाश देखील सूक्ष्म जंतूचा नाश शक्ती आहे.\nजाठररस च्या विमोचन Tntrikamondl अंतर्गत प्रामुख्याने आहे. शरीरविज्ञानशास्त्र, रशियन विद्वान Pavlof (नोव्हहोरोडे) या संदर्भात प्रयोग ठळक नोंद. तो sniffing आणि रस विमोचन डोळे माध्यमातून त्यांना पाहून नाक पासून आहार सुगंध पदार्थ गाठली आहे असा सिद्ध झाले आहे. अन्न पदार्थ वास होईल ते पाहत अनुप्रयोग भूक वाढते वाटत सुरू. अर्ज जीभ लगेच hankers. भूक अदृश्य आहार चांगला आहे किंवा मनोरंजक काही फरक पडत नाही तर. अन्न पचन एक चांगला मार्ग नाही. की रस कमी विमोचन आहे. जाठररस क्रिया विशेषत: प्रथिन आहे. मांस, कोंबडी, मासे, दूध व दुधाचे पदार्थ इ आगमन वर जाठररस secretes आहेत. मीठ, बर्फ किंवा रेव, इ-सर्व, अन्न करणे जरुरी आहे नाही.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/05/Freedom-of-World-War-Second-in-india.html", "date_download": "2021-07-27T11:15:20Z", "digest": "sha1:62FJXGETFQ7LS7CNTH6YFEIFXNYG46EC", "length": 24244, "nlines": 201, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "भारतातील दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ कशी झाली?", "raw_content": "\nHomeभारताचा इतिहासभारतातील दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ कशी झाली\nभारतातील दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ कशी झाली\nदुसऱ्या महायुध्दाची ऑगस्ट १९४० मध्ये केलेली घोषणा\nभारतातील दुसर्‍या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने ८ ऑगस्ट १९४० रोजी घोषण केली.\nभारताला वसाहतीचे स्वराज्य देणे,\nकार्यकारी मंडळात हिंदी सभासदांची वाढ करणे\nराज्यघटनेसाठी घट���ा परिषद स्थापन करणे\nअल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे.\nकॉग्रसने १९४० च्या मुंबई अधिवेशानात ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला. कारण, त्यामध्ये भेदनीतीचा उपयोग आणि स्वातंत्र्याची मागणी नाकारली होती.\n● गांधीजींनी ऑक्टो १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरु करुन युध्दविरोधी प्रचार केला पाहिजे सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.\n● दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. डिसेंबर १९४१ पर्यत २२ हजार सत्याग्रहींनी कारावास स्वीकारला.\nक्रिप्स् योजना २ मार्च १९४२\n१९३९ ला दुसरे महायूध्द सुरु झाले. प्रारंभीच्या काळात जर्मनी जपान सैन्याने विजय प्राप्त केले होते. चीनचे चॅग काई शेक यांनी भारतीयांना इंग्रज लवकरच स्वातंत्र्य देतील, त्यासाठी आपण प्रयत्न करू असा सल्ला दिला होता. युध्दात भारताचे सहकार्य मिळविण्यासाठी रुझवेल्टचे प्रयत्न आणि राष्ट्रीय सभेची आक्रमक भूमिका यामुळे भारतीयांशी चर्चा करण्यासाठी चर्चिलने क्रिप्स मिशन पाठविले. सर स्टॅफर्ड, क्रिप्स र्लॉड ऑफ ब्रिव्हर्व, र्लॉड ऑफ प्रिव्हीपर्स इ. १९४२ रोजी भारतात आले. त्यांनी जी योजना तयार केली तिला क्रिप्स योजना म्हणतात. तरतुदी खालिल प्रमाणे आहेत.\nवसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा असलेले संघराज्य.\nयुध्दसमाप्तींनतर राज्यघटना बनविण्यासाठी घटना समिती स्थापन केली जाईल.\nकॉग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा या सर्वानी ही योजना फेटाळली, बुडत्या बॅकेवरील पुढच्या तारखेचा धनादेश असे गांधीजींनी वर्णन केले.\n१९४२ ची चळवळ करण्याचे कारण कोणते होते\nक्रिप्स मिशन परत गेल्यानंतर भारतात इंग्रजांच्या विरोधी नाराजी पसरली. ८ ऑगस्ट १९४२ च्या चळवळीला प्रारंभ झाला.चलेजाव चळवळ कारणे पुढीलप्रमाणे\nक्रिप्स योजनेने कोणाचेही समाधान झाले नाही.\nभारतीय व मंत्रिमंडळाशी चर्चा न करता भारत युध्दात सहभागी असल्याची घोषणा ग.ज. ने केली.\nभारतीय स्वातंत्र्य व राज्यघटना या संदर्भात युध्द समाप्तीनंतर निर्णय घेण्यात येईल.\nइंग्रजांविरूध्द सुभाषचंद्र बोस यांनी चळवळ सुरु केली. जपानच्या आक्रमणाची भीती वाटत असल्याने चलेजाव चळवळ सुरु केली.\n८ ऑगस्ट १९४२ चा ठराव\nवर्धा येथे कॉग्रेस वर्किगं कमिटिने चलेजाव ठराव १४ जूलै १९४२ ला मंजूर केला. त्याच आधारे मुबईच्य गवालिया टंक मैदानावर कॉग्रेस अधिवेशनात ८ ऑगस��ट १९४२ रोजी ठराव मंजूर केला. त्यातील तरतुदी\nब्रिटिश राजवट असणे भारताला अपमानास्पद आहे.\nभारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश व संयुक्त राष्ट्राची परिषद होणार आहे.\nस्वतंत्र भारत आपली सर्व शक्ती खर्च करुन हुकूमशाहीविरुध्द लढा देईल.\n१९४२ च्या चळवळीचे स्वरूप\nचळवळीची घोषणा करताच प्रमुख नेत्यांना कैद झाली. त्यामुळे समाजवादी गटांनी भूमिगत राहून आंदोलन सुरु केले. संप मोर्चे हरताळ, निदर्शन, सरकारी, मालमतेचे नुकसार तसेच प्रतिसरकार स्थापन करणे इ. मार्गाने चळवळ सूरू होती. अनेक शहरांमधील कामगारांनी कारखाने बंद केले. सरकारने आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार, केला. त्यामध्ये नंदुबारचा विद्यार्थी शिरीषकुमार आणि त्याचे चार मित्र ठार झाले. १० हजारांहून अधिक लोक ठार झाले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्यूत;राव पटवर्धन, अरूणा असफअली इ. नेत्यांनी महत्वाची कामगिरी केली.\nसी. आर. फॉम्र्युला ३० जून १९४४\nहिंदु मुसलमान यांच्यातील मतभेद मिटल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असे व्हॉइसरॉय र्लॉड वेव्हेल यांनी सांगितले, तेव्हा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी गांधीजींच्या संमतीने बॅ. जिनासमोर योजना मांडली. तिलाच सी. आर. फॉम्र्युला किंवा राजगोपालाचारी योजना म्हणतात. त्यातील तरतुदी ,\nहिंदुस्थानची घटना निर्माण होईपर्यंत हिंदु मुसलमान यांनी हंगामी सरकार स्थापन करावे.\nयुध्द संपल्यानंतर मुस्लीम बहुसंख्य असलेल्या प्रांताच्या सीमा ठरविण्यासाठी कमिशन नेमावे\nभारतातून फुटून निघण्याच्या प्रश्नावर सार्वमत घ्यावे. ही योजना गांधीजींना मान्य होती. परंतु बॅ. जिनांनी नाकारली.\nवेव्हेल योजना ९ जून १९४५\nयुरोपमध्ये युध्दाची समाप्ती झाली. तरीपण जपानच्या आक्रमणाची भीती होती. भारताच्या स्वातंत्र्यसंदर्भात मित्र राष्ट्रांचा चर्चिल यांच्यावर दबाब येत होता. आगामी निवडणुकीत मजूर पक्ष सत्तेवर आला. तर आपली राजवट बदनाम करतील. यामुळे भारतीयांसाठी योजना जाहिर केली. त्यातील तरतुदी\nहिंदी लोकांनी नवी राज्यघटना करावी.\nजपान बरोबरच्या युध्दात भारतीयांनी सहकार्य करावे.\nहिंदी गृहलोकांकडे परराष्ट्रीय खाते असेल सिमला संमेलन २५ जून ते १४ जूलै १९४५ वेव्हेल योजना व जागा वाटप याची चर्चा करण्यासाठी सिमला येथे संमेलन आयोजित केले.\nवेगवेगळया पक्षांचे २२ प्रतिनिधी हजर ���ोते.\nकार्यकारी मंडळाच्या रचनेबाबत मतभेद झाल्याने संमेलन बरखास्त केले.\nवेव्हेलची सप्टेंबर घोषणा इ.स. १९४५\nइंग्लंडमध्ये जुलै १९४५ ला मजूर पक्ष सत्तेवर आला. पंतप्रधान अ‍ॅटलीने घोषणा केली की, भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्यात येईल. त्यानुसार वेव्हेल यांनी घोषणा केली की,\nसर्व पक्षांची घटना समिती स्थापन करण्यात येईल.\n१९४५ च्या हिवाळयात केंदि्रय व प्रांतिय कायदेमंडळाच्या निवडणूका घेण्यात येतील.\nघटना समितीच्या कामकाजासाठी संस्थानिकांशी चर्चा करण्यात येईल.\nभारतीय लष्कराच्या तिन्ही दलात इंग्रजांबदल विरोध होता. जानेवारी १९४६ मध्ये कराचीच्या विमानदलाने संप पुकारला त्याचा प्रसार लाहोर, मुंबई, दिल्ली येथे झाला. फेब्रुवारी १९४६ मध्ये मुंबईच्या नाविक दलाने उठाव केला. अंबालाच्या विमानदलाने संप केला जबलपूरच्या लष्करात संप झाला. सर्व लष्करी दलात उठाव झाला.\nहे पण वाचा :\n✍ पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत\n✍ मेगा भरती 2019 ची तयारी कशी करावी\n✍ पोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परिक्षा द्यावी लागेल. नवीन Gr काय आहे, नक्की वाचा...\n✍ भारतालील पहिले सामान्य ज्ञान थोडक्यात माहिती\nकॅबिनेट मिशन त्रमंत्री योजना ६ में १९४६\nपंतप्रधान अ‍ॅटलीने जाहिर केले की, भारताला स्वातंत्र्य दिले जाईल. यासाठी सर पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर अलेक्झांडर या तीन कॅबिनेट मंत्र्यांचे मिशन नियूक्त केले. ते २० मार्च १९४६ कराची येथे आले. देशातील ४७२ नेत्यांशी चर्चा करुन १६ मे १९४६ योजना जाहीर केली. तरतुदी :\nभारताला लवकर स्वातंत्र्य दिले जाईल. काँग्रेस लीग यांच्यात एकमत होत नाही, तोपर्यत पुढील योजना सादर करण्यात येत आहे.\nब्रिटिश प्रांत व संस्थाचे यांचे संघराज्य तयार करावे,\nलोकायुक्त संसद त्याचा कारभार करेल.\nसंघराज्याची व गटराज्याची घटना बनवून दर १० वर्षाने गरजेनुसार बदल करावे\nप्रशासनाच्या कामासाठी तीन विभाग\nमद्रास, मुंबई, संयुक्त प्रांत बिहार, मध्ये प्रांत, ओरिसा यांचे एकूण प्रतिनिधी १८७\nपंजाब, सरहद्द,प्रांत, सिंधचे प्रतिनिधी ३५,\nबंगाल, आसामचे ७० प्रतिनिधी असावेत . या योजनेत पाकिस्तानचे चित्र दिसत असल्याने लीगने मान्य केली तर कॉंग्रेसने नाकारली.\nहंगामी सरकारचे नियोज कसे केले\nघटना समितीसाठी निवडणूक घेण्यात आली. २९२ पैकी २१२ ज��गा कॉंग्रेसला मिळाल्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीत भरले घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसार याची निवड करण्यात आली. हंगामी सरकारची स्थापना २ सप्टेंबर १९४६ रोजी केली. तो दिवस लीगने शोकदिन म्हणून पाळला १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून लीेगने पाळला.\nर्लॉड माऊंटबॅटन योजना जून १९४७\nप्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी २० फेब्रुवारी १९४७ राजी जाहीर केले की जून १९४८ पूर्वी इंग्रज आपली सत्ता सोडेल. र्लॉड माऊंटबॅटन याने काँग्रेस लीगच्या नेत्यांशी चर्चा करून आपली योजना जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे.\nहिंदुस्थानची फाळणी करुन मुसलमानांसाठी स्वतंत्र घटना समिती स्थापन करावी.\nबंगाल, आसाम, पंजाबाचे, विभाजन केले.\nआसामच्या सिल्हेट जिल्हयात सर्वमत घ्यावे,\nइंग्रज सरकार १५ ऑगस्ट १९४७ राजी हिंदुस्थान सोडून जातील या योजनेला काँग्रेस व लीगनेही मान्यता दिली.\nस्वातंत्र्याचा कायदा आणि हिंदुस्थानची फाळणी\nर्लॉड बॅटन योजनेच्या आधारे ब्रिटिश पार्लमेंटने १६ जूलैला कायदा मंजूर केली. तो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता. त्यातील तरतुदी :\n१५ ऑगस्ट १९४७ रोजी हिदुस्थानची फाळणी करुन भारत पाकिस्तान दोन देश निर्माण करणे\nस्वत:च्या देशाचे कायदे करण्याचा अधिकार त्यांच्या कायदेमंडळाला असेल.\n१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज सरकारचे सर्व अधिकार रद्द होतील.\nनवीन राज्यघटना तयार होईपर्यत सध्या असलेली घटना समिती दोन्ही देशांसाठी कायदे करील.\nसंस्थानांनी कोठे सामील व्हायचे त्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.\nपूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, संधि, वायव्य, सरहद्द प्रांत, बलुचिस्थान आसामचा सिल्हेट जिल्हा यांचा समावेश पाकिस्तानमध्ये करण्यात येईल. उरलेला प्रदेश भारतात असेल.\nभारतीय स्वातंत्र्याचा कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान वेगळा झाला. त्याच रात्री १२ वाजता भारतीय पारतंत्र्य नष्ट झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. हिंदुस्थानची फाळणी होऊन दोन राष्ट्र निर्माण झाली.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\n��रळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/brazilian-man", "date_download": "2021-07-27T12:03:28Z", "digest": "sha1:5IY7UTAKK6Y2AWTFTTGXZT4HG67ZCNQF", "length": 11913, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVideo : कोरोनाची लस घेताच बेशुद्ध, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nब्राझीलमद्ये राहणारे मागुइला जूनियर (Maguila Júnior) यांना इंजेक्शन टोचून घ्यायला खूप भिती वाटते. त्यात कोरोनाची लस घेताच त्यांच्याबरोबर जे झालं ते पाहाच. ...\nMaharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान\nRaj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nNagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली\nMumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nChiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला\nPHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्री बंद पडली\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी2 hours ago\nTokyo Olympics 2021: तीन दिवसांत दोन धक्कादायक निकाल, जगातील पहिल्या, दुसऱ्या क्रमाकांचे खेळाडू स्पर्धेबाहेर\nअभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री\nHealth Tips | अल्कोहोलबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच, वाचा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPriya Bapat : मराठमोळ्या प्रिया बापटचं सुंदर फोटोशूट, ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2′ बाबत म्हणाली…\nफोटो गॅलरी9 hours ago\nMouni Roy : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर\nफोटो गॅलरी10 hours ago\nगृहकर्ज घेणाऱ्यांनो ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी11 hours ago\nRose Water : सुंदर त्वचा हवीय मग, घरच्या घरी बनवा गुलाब पाणी…\nलाईफस्टाईल फोटो11 hours ago\nचिकन वेस्टपासून तयार होणार बायोडिझेल\nफोटो गॅलरी12 hours ago\nVIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत ��दल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nकेळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे20 mins ago\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nक्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन\n”पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/meteorological-departments-yellow-alert-to-mumbai-and-orange-alert-to-navi-mumbai-thane/videoshow/84615224.cms", "date_download": "2021-07-27T11:47:02Z", "digest": "sha1:P4OKW6PKR5ZDFPAYURIN6GELVXINX4JB", "length": 3787, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहवामान विभागाचा मुंबईला यलो अलर्ट तर नवी मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट\nमुंबईच्या मरीन ड्राईव्ह भागात पाऊस आणि समुद्राच्या भरतीचा मुंबईकरांनी आनंद लुटला. मात्र त्याचवेळी जोरदार पावसानं मुंबईच्या काही भागात पाणी तुंबल्याचंही पाहायला मिळालं\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nदेशात गेल्या 24 तासात करोनाचे 42 हजार नवे रूग्ण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/thousands-of-rs-discount-on-maruti-suzuki-alto-know-details-mhkb-555129.html", "date_download": "2021-07-27T12:37:20Z", "digest": "sha1:36L35XSUENTMW3K3CSBMRH3PS3EF4R4S", "length": 16984, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नवी कार घ्यायची आहे? Maruti Alto वर हजारोंची सूट; जाणून घ्या ऑफर | Auto-and-tech - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nBSNL ची जबरदस्त ऑफर; दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा आणि बरचं काही\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू\n'डोला रे डोला रे..' नोराचा लुक पाहून होईल ऐश्वर्या-माधुरीची आठवण; PHOTO Viral\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\nIND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE\nIND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\nसोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्���ींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nनवी कार घ्यायची आहे Maruti Alto वर हजारोंची सूट; जाणून घ्या ऑफर\nगाड्यांच्या इन्शोरन्सबाबत कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, अपघात झाल्यास नुकसान भरपाईबाबत मोठा निर्णय\nना कॅश ना कार्ड, आता केवळ FASTag नेच भरता येणार पेट्रोल, वाचा काय आहे प्रोसेस\n Ola-Uber ड्रायव्हर्सने राईड कॅन्सल केली तर अशी करा तक्रार\n2.17 लाखाची Royal Enfield Classic 350 केवळ 82 हजारांत खरेदी करा, पाहा डिटेल्स\nOla Electric Scooter ची बुकींग सुरू, केवळ 500 रुपयांत मिळतील हे फायदे\nनवी कार घ्यायची आहे Maruti Alto वर हजारोंची सूट; जाणून घ्या ऑफर\nMaruti Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कमी बजेटमुळे अनेकांची या कारला पसंती असते.\nनवी दिल्ली, 24 मे: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki), आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुती अल्टोवर कारवर जबरदस्त डिस्काउंट जारी केला आहे. मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, या कार खरेदीवर 35 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मारुती या कारची विक्रीची Arena प्लॅटफॉर्मवरुन करू शकते. त्याशिवाय मारुती आपल्या लग्जरी कार्सची विक्री Nexa प्लॅटफॉर्मवरुन करते.\nकंपनीने या कारमध्ये 796 cc क्षमतेच्या 3 सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 48PS पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गि��रबॉक्ससह येतं. याचं पेट्रोल मॉडेल 22 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देतं, तर सीएनजी वेरिएंट 31.59 किलोमीटर प्रति किलोग्रामपर्यंत मायलेज देतं.\n(वाचा - जगातली सगळ्यात वेगवान इलेक्ट्रिक कार, Tesla Model S Plaid लवकरच लॉन्च)\nकंपनी या सर्वाधिक लोकप्रिय कारचं नेक्स्ट जनरेशनही मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे. परंतु याबाबत कंपनीकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट शेअर करण्यात आलेलं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेलची नेक्स्ट जनरेशन कार, कंपनी यावर्षाअखेरीस लाँच करू शकते.\n(वाचा - Tyres साठीचा नवा नियम, ऑक्टोबरपासून होणार लागू; तुम्हाला काय आणि कसा होणार फायदा)\nMaruti Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कमी बजेटमुळे अनेकांची या कारला पसंती असते. या कारची किंमत 2.99 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होऊन 4.48 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत आहे.\nदररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती\n100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात 1 लाख रुपये\nBSNL ची जबरदस्त ऑफर; दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा आणि बरचं काही\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-finance-committee-should-discuss-mayor-230323/", "date_download": "2021-07-27T12:12:08Z", "digest": "sha1:W2OXJ4HTWX6LR6M3C5APRIBYCY4LE4P3", "length": 10069, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : वित्त समिती संदर्भात चर्चा करावी : महापौर Pune News: Finance Committee should discuss: Mayor", "raw_content": "\nPune News : वित्त समिती संदर्भात चर्चा करावी : महापौर\nPune News : वित्त समिती संदर्भात चर्चा करावी : महापौर\nएमपीसी न्यूज – विव���ध राजकीय पक्षाचे गटनेते, पदाधिकारी यांच्या सोबत वित्त समिती संदर्भात चर्चा करावी, अशी स्पष्ट सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.\nशासनाच्या आदेशानुसार आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. पृथ्वीराज सुतार म्हणाले, वित्त समिती नेमली, पण अनेक कामे प्रलंबित आहेत. कोणत्याही परिस्थितीत चालू कामे खोळंबू नये, ठराविक कामे सुरू आहेत, आशा एकाधिकारशाहीला शिवसेनेचा विरोध आहे.\nआबा बागुल म्हणाले, महापालिकेच्या तिजोरीत अडीच हजार कोटी रुपये आहेत. निवडणूक पार्श्वभूमीवर प्रत्येकाला काम करायचे आहे. जनतेमधून निवडून यायचे आहे. मिळकत करामध्ये चांगली वाढ झाली आहे. दीड वर्षे झाले सभा झाली नाही. चांगल्या विकासासाठी प्रशासनावर दबाव हवा.\nदीपाली धुमाळ म्हणाल्या, गफूरभाई पठाण यांचा चांगला विषय आहे, वित्त समिती कशाला नेमली 30 टक्के बजेटला कशाची मान्यता घायची, ही समिती रद्द करा, शहरात नालेसफाई झाली नाही. पावसाळा अगदी तोंडावर आहे.\nसभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, गफूरभाई पठाण यांच्या विषयावर कोणालाही विरोध नाही. त्या कामासाठी काय उपयोग आहे, त्याचा विचार करू. बजेट हा विषय सर्वांचा आवडीचा विषय आहे, शासनाने कामे करू नये, असे म्हटले होते, मनपा पैसे निर्माण करीत असेल तर काहीही हरकत नाही. मागील वर्षी सारखी स्थिती यावर्षी कळू द्या. कोरोनाची पहिली लाट जाऊन दुसरी लाट आली. पीएमपीएमएल आर्थिक तूट आहे, काय अडचण आहे, मागील वर्षी कोरोना लाटेत सुद्धा 4 हजार 600 कोटी महसूल जमा झाला. याचा आम्हा सर्वांना अभिमान पाहिजे. वित्त समिती काय स्टेट्स आहे, ठरविणार की नाही, 30 टक्के बजेट देताना सभासदांना विचारात घेतले पाहिजे.\nगटनेता, स्थायी समिती सदस्य, पदाधिकारी या सर्वांना समान न्याय मिळावा, असे शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले.\nआयुक्त म्हणाले, बजेट करताना धोरण ठरवितो, कोरोना पहिली, दुसरी लाट आली, तिसरी लाट कशी असणार ते सांगता येत नाही. 4 हजार 67 कोटी जेवढा बॅलन्स तेवढा खर्च झाला. 8 हजार 360 कोटी खर्च होईल. जीबी ने 7 वा वेतन आयोग मंजूर केला, 500 कोटी भार बसला. Pmpml ला ही 7 वा वेतन आयोग लागू होऊन 150 कोटी रुपये वाढले. 1200 कोटी वाढ झाली. 5 हजार 500 -600 कोटी पर्यंत जाऊ, 1300 कोटी पर्यंत जाणार आहे. तर, मनपा दिवाळखोरीत काढली गेली हे 4 वर्षे आम्ही हेच सांगतोय, असे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले. राष्��्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही महापालिकेच्या कारभारावर टीका केली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nWakad crime News : सराईत गुन्हेगार सुमित माने टोळीवर मोक्काची कारवाई\nPimpri Corona Update : शहरात आज 253 जणांना डिस्चार्ज, 172 नवीन रुग्णांची नोंद\nMumbai News : अटल युवा मोर्चा कार्यालयात सदस्यता मोहिमेचे आयोजन\nChakan Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक; आठ किलो गांजा जप्त\nDehuroad News : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करा : श्रीजित रमेशन\nPimpri News: जुने जिजामाता रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित\nMaval News : तालुक्यातील ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळण्याची मागणी\nWorld Heritage Site : तेराव्या शतकातील रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nBhosari News: मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा स्तुत्य उपक्रम – विलास लांडे\nRaigad Taliye landslide : यामुळे कारणामुळे तळीये ग्रामस्थांनी बचाव मोहिम थांबवण्याची केली विंनती, प्रशासनाने मोहीम…\nPune News : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्टला\nPune News : पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी पुण्यातील 22 ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना\nPune News : येत्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2021-07-27T11:11:56Z", "digest": "sha1:5ISQDE6DVOMA5OLDORJQRHQTBXLKNPUV", "length": 3500, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ११ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ११ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ९ ��� (← दुवे | संपादन)\nइ.स.चे १० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १० ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. ११ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-seven-hundred-and-fifty-checks-24-positive-treatment-680-patients-383849", "date_download": "2021-07-27T10:49:40Z", "digest": "sha1:BM2S6LZRUHNX4G6OIE2YNXKDNI66RIPQ", "length": 8032, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साडेसातशे तपासण्या, २४ पॉझिटिव्ह; ६८० रुग्णांवर उपचार", "raw_content": "\nसार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अति संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच दिवसात तब्बल ७४४ चाचण्या घेण्यात आल्यात. त्यात २४ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कायम असल्याने सध्या जिल्ह्यातील ६८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nसाडेसातशे तपासण्या, २४ पॉझिटिव्ह; ६८० रुग्णांवर उपचार\nअकोला : सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अति संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच दिवसात तब्बल ७४४ चाचण्या घेण्यात आल्यात. त्यात २४ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कायम असल्याने सध्या जिल्ह्यातील ६८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nगुरुवारी दिवसभरात २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यात डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मलकापूर, मोठी उमरी, र्कीती नगर, वाडेगाव, मूर्तिजापूर, जय हिंद चौक, मुझफरनगर, न्यू खेतान नगर, तेल्हारा, मुकुंदनगर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.\n मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना टेम्पोनं चिरडलं, तिघांचा जागेवरच मृत्यू\nआज सायंकाळी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात पाच महिला व सहा पुरुषाचा समावेश आहे. त्यात गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित बोरगाव मंजू, जठारपेठ, माळीपूरा, मलकापूर, शास्त्री नगर, राम नगर, व पातूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काल (दि.9) रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.\nगुरुवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय म��ाविद्यालय येथून १३, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, अशा एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nविधानसभेच्या सर्व जागांवर वारकरी उमेदवार\nॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली\nकोरोना संसर्ग झालेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ६८० रुग्ण उपाचार घेत असून, त्यात दररोज भर पडत आहे. जपर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ९७७० आहे. त्यातील ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८७८९ आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/discovery/", "date_download": "2021-07-27T11:19:16Z", "digest": "sha1:DQLYZCTVJJXWGBE36BVXSGCRTCI2AQJU", "length": 2920, "nlines": 51, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Discovery Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nघरच्या घरी कोरोना चाचणीसाठी ‘कोव्हिसेल्फ’ संच बाजारात उपलब्ध\nपुणे : मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने विकसित केलेल्या ‘कोव्हिसेल्फ’ या चाचणी संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता मिळाली आहे. घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी हे संच उपयुक्त ठरणार आहे. हा चाचणी संच संपूर्ण भारतीय…\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं…\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’…\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील…\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा…\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत…\nसुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://tv9marathilive.mrid.info/thane-mah-p-lik/b6CzhdhnrYd6uMw.html", "date_download": "2021-07-27T13:04:51Z", "digest": "sha1:ZAC4DUDUADESMLFC7IXUEOK5YAV6PPOX", "length": 6041, "nlines": 147, "source_domain": "tv9marathilive.mrid.info", "title": "Thane | महापालिका मुख्यालयात झाडं पडली, परिसरातील गाड्या अडकल्या", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nचित्रपट, क्लिप - विनामूल्य पहा, ऑनलाइन सामायिक करा\nThane | महापालिका मुख्यालयात झाडं पडली, परिसरातील गाड्या अडकल्या\nमला ते आवडले 0\nअरे झाडं पडण्याच्या घटना पाहण्यास मिळाल्या रे बैला किती अशुद्ध मराठी हे\nअरे बापरे गाड्यांचे खूप नुकसान झाले आहे ते बघून खूप वाईट वाटते\nAditi Tatkare | पावसामुळे मदतकार्यात अडचणी, NDRF ची टीम दाखल - पालकमंत्री आदिती तटकरे - TV9\nवेळा पाहिला 63 ह\nThane Rain | ठाणे, घोडबंदरमध्ये वाहतूक कोंडी, मुसळधार पावसाने रस्त्यांवर पाणी साचलं - TV9\nवेळा पाहिला 4.1 ह\nवेळा पाहिला 546 ह\nवेळा पाहिला 1.3 लाख\nवेळा पाहिला 1.9 लाख\nवेळा पाहिला 2.8 लाख\nवेळा पाहिला 8 ह\nवेळा पाहिला 10 लाख\nवेळा पाहिला 116 लाख\nवेळा पाहिला 4.4 लाख\nवेळा पाहिला 634 लाख\nवेळा पाहिला 10 लाख\nवेळा पाहिला 21 लाख\nवेळा पाहिला 214 लाख\nवेळा पाहिला 1.3 लाख\nवेळा पाहिला 546 ह\nवेळा पाहिला 1.3 लाख\nवेळा पाहिला 1.9 लाख\nवेळा पाहिला 2.8 लाख\nवेळा पाहिला 333 ह\nवेळा पाहिला 1.6 लाख\nवेळा पाहिला 566 ह\nवेळा पाहिला 8 लाख\nवेळा पाहिला 946 ह\nवेळा पाहिला 2.3 लाख\nवेळा पाहिला 504 ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/11/04/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-27T12:58:58Z", "digest": "sha1:ZC2COEVH4QNL5FTA2LKG6YPCFS2SWLRW", "length": 7045, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "प्रौढांमधील मधुमेहाच्या तीन उपप्रकारांचा शोध - Majha Paper", "raw_content": "\nप्रौढांमधील मधुमेहाच्या तीन उपप्रकारांचा शोध\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / मधुमेह, संशोधन / November 4, 2015 November 4, 2015\nन्यूयार्क : शास्त्रज्ञांनी प्रौढांमध्ये आढळणा-या किंवा वैद्यकीय परिभाषेत टाईप २ म्हणून ओळखल्या जाणा-या मधुमेहाचे तीन उपप्रकार शोधून काढले असून त्यांच्या आधारावर अधिक परिणामकारक आणि नेमके उपचार करता येतील, असा आशावाद शास्त्रज्ञांच्या या गटाचे प्रमुख जोएल डडली यांनी व्यक्त केला आहे.\nया विषयावर माऊंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सायन्स ट्रान्स्लेशनल मेडिसीन नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या शास्त्रज्ञांनी टाईप २ मधुमेहाच्या ११,००० रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यात अन्य माहितीबरोबरच रुग्णांच्या जनुकीय रचनेबाबतही माहिती होती. अभ्यासात असे दिसून आले की, मधुमेहाचा परिणाम या रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारे होत होता. पहिल्या प्रकारात रुग्णांना मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम झाल��� होता. दुस-या प्रकारात चेतासंस्थेचे विकार आणि विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी झाल्या होत्या. तर तिस-या प्रकारात रुग्णांना एचआयव्हीची बाधा अधिक प्रमाणात झाली होती. या तिन्ही प्रकारच्या रुग्णांमधील जनुकीय रचनाही विशिष्ट प्रकारची होती. त्यानुसार आता टाइप-२ मधुमेहाचे तीन उपप्रकार पाडण्यात आले आहेत. या संशोधनाचा वापर करून मधुमेहावर अधिक अचूक व परिणामकारच उपाय करता येतील.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/piyush-goyal-on-permission-rejected-to-maharashtra-tableau-in-republic-day-parade-160896.html", "date_download": "2021-07-27T12:05:37Z", "digest": "sha1:ANGNGM2YM63DQOSIUPSAMSWTCKTE7HK2", "length": 17466, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमहाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट, त्यांनाच संधी : पियुष गोयल\nहरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियुष गोयल म्हणाले.\nसंदेश शिर्के, टीव्ही9 मराठी, मुंबई\nमुंबई : महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यामागे कोणताही उद्देश नाही, ही प्रक्रिया नियमानुसार झाली, असा दावा रेल्वे आणि\nकेंद्रीय वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal on Maharashtra Tableau) यांनी केला आहे. ‘भारताला सीएएची गरज का’ या विषयावर मुंबईत आयोजित जाहीर कार्यक्रमात गोयल बोलत होते.\nचित्ररथाला नाकारणं हे नियमाच्या अनुषंगाने झालेलं आहे. हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियु�� गोयल म्हणाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांना परवानगी नाकारल्यामुळे भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांशी आकसातून दुजाभाव केल्याचा आरोप झाला होता. त्यावर भाजपशासित हरियाणाचा दाखला गोयलांनी दिला.\nयंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल क्रमांक पटकावत होता.\nविरोधक नागरी सुधारणा कायद्याबाबत अज्ञानी आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारे तरुणांना भडकवण्याचं काम विरोधकांनी केलं आहे. हिंसा घडवून आणली जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन ‘सीएए’साठी काम करायला हवं, असं आवाहन पियुष गोयल यांनी केलं. देशाच्या विभाजनाला काँग्रेस कारणीभूत असल्याचा घणाघातही गोयल यांनी केला.\nकाही राज्यात अनैतिक आघाडी तयार झाली आहे. काही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत होते, ते आता हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प बसले आहेत, अशा शब्दात पियुष गोयल यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतःच्या फायद्यासाठी सीएए विरोधात चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nप्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली\nराज्यात मिश्र सरकार बसलं आहे. परंतु यामुळे महाराष्ट्राचं भविष्यात काय होईल, देव जाणे, अशी चिंताही पियुष गोयल यांनी व्यक्त केली. काँग्रेसला वाईट दिवस आले आहेत. केवळ 44 आमदार राज्यात निवडून आले. काँग्रेस दिशाहीन राजकीय पक्ष आहे, अशी टीका गोयल यांनी केली.\nमुस्लिमांना चिंता करण्याचे कारण नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी सर्वांच्या फायद्याची आहे. या नोंदणीची घोषणा मनमोहन सिंह यांनी केली होती. सीएए, एनआरसी आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला जाणीवपूर्वक एकत्र केलं जात आहे, असंही पियुष गोयल म्हणाले. Piyush Goyal on Maharashtra Tableau\n“चित्ररथ नाकारणं महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान, यातून केंद्र सरकारचा कोतेपणा दिसला”\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nVIDEO : Sangli Accident | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात\nVIDEO : Ajit Pawar यांच्या Kolhapur दौऱ्यानंतर स्थानिकांमध्ये वाद\n 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित\nVIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ\nकेळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे22 mins ago\nक्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन\n”पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान”\nमराठी न्यूज़ Top 9\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nभाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही\nअन्य जिल्हे57 mins ago\nMaharashtra News LIVE Update | सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/maval-news-letter-of-the-villagers-to-the-divisional-commissioner-for-the-appointment-of-police-patil-of-kusgaon-235250/", "date_download": "2021-07-27T12:42:11Z", "digest": "sha1:37ULM7DFKSOVMCEGFIVLZGAFPPIB5ZR7", "length": 9853, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Maval News : कुसगावच्या पोलीस पाटील नेमणुकीसाठी ग्रामस्थांचे विभागीय आयुक्तांना निवेदन ; Letter of the villagers to the Divisional Commissioner for the appointment of Police Patil of Kusgaon", "raw_content": "\nMaval News : कुसगावच्या पोलीस पाटील नेमणुकीसाठी ग्रामस्थांचे विभागीय आयुक्तांना निवेदन\nMaval News : कुसगावच्या पोलीस पाटील नेमणुकीसाठी ग्रामस्थांचे विभागीय आयुक्तांना निवेदन\nएमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव या गावचे पोलीस पाटील पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी बेकायदेशीर ठरवल्याने निवड यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला पोलीस पाटील पदावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी कुसगाव ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली.\nयाबाबत ग्रामस्थांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे. सन 2017 साली घेण्यात आलेल्या पोलीस पाटीलपदाच्या परीक्षेत कुसगाव या गावासाठी आलेल्या निवड यादीत श्री. सोनार यांची प्रथम स्थानी निवड झाली. मात्र त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी ही नियुक्ती रद्द केली.\nत्यानंतर कुसगावचे पोलीस पाटील पद रिक्त आहे. नियमानुसार पोलीस पाटील पदावरील पहिल्या उमेदवाराची निवड रद्द झाल्यास त्यानंतरच्या क्रमांकाच्या उमेदवाराला नियुक्ती देणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात असे झाले नाही. प्रशासनाने या प्रकरणात कमालीची दिरंगाई केली. निवड यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले किसन महादू गुंड यांची निवड करण्यासाठी ग्रामस्थांचा देखील होकार असून गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अन्य पदाधिकारी आणि नागरिक यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.\nमहिनाभरात किसन महादू गुंड यांची कुसगावचे पोलीस पाटील म्हणून नेमणूक करावी; अन्यथा ग्रामस्थ माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे न���वेदनात म्हटले आहे.\nकुसगावच्या पोलीस पाटील पदावर नेमणूक करण्याच्या मागणीसाठी प्रदीप नाईक यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देखील साकडे घातले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने हा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचे नाईक यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMumbai News : ‘पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबवा’\nChikhali News : नवदुर्गा सखी मंचाचे सेवाकार्य ; आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट व महिलांना छत्री वाटप करणार\n जेईई ॲडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार\nDehuroad News : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करा : श्रीजित रमेशन\nDehugaon News : देहू येथे शिवसेनेच्या शिबिरात 65 पिशव्या रक्तसंकलन\nPune News : पुणे महापालिकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात \nThergaon News: गढूळ पाणीपुरवठा होऊ देऊ नका- महापौर ढोरे\nPune News : कोविड -19 रुग्णांमध्ये हिपॅटायटीसची लक्षणे\nTalegaon Dabhade News : जनसेवा विकास समितीच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत\nDehugaon News : युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती विषयी जनजागृती आवश्यक: धनराज पिल्ले\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 165 नवीन रुग्ण; 174 जणांना डिस्चार्ज\nMaval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे\nMaval News : पावसात नुकसान झालेल्या तुंग येथील निराधार महिलेला बजरंग दलाकडून शिधा वाटप\nMaval News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झुंबरबाई सुराणा यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/06/24/amazon-bans-three-chinese-brands/", "date_download": "2021-07-27T11:52:09Z", "digest": "sha1:3BAFIKGQKPXEJ6ZQNQFAPMAL77GVUQWQ", "length": 12092, "nlines": 164, "source_domain": "krushirang.com", "title": "अमेझॉनचा चीनला 'दे धक्का..'! तीन चिनी ब्रँड्सच्या वस्तू विकण्यास मनाई, पहा चीननं असं काय केलंय..? | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\nअमेझॉनचा चीनला ‘दे धक्का..’ तीन चिनी ब्रँड्सच्या वस्तू विकण्यास मनाई, पहा चीननं असं काय केलंय..\nअमेझॉनचा चीनला ‘दे धक्का..’ तीन चिनी ब्रँड्सच्या वस्तू विकण्यास मनाई, पहा चीननं असं काय केलंय..\nअर्थ आणि व्यवसायआंतरराष्ट्रीयउद्योग गाथा\nनवी दिल्ली – कोरोनासाठी चीनच जबाबदार असल्याचे समोर आल्यापासून चीनवर अनेक देश नाराज झाले आहेत. परिणामी जागतिक व्यापारातही चीनला पीछेहाट सहन करावी लागते आहे. अमेरिकेने अनेक चिनी वस्तूंवर बंदी आणली आहे. त्यात आता ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉनने तीन चायनिज ब्रँडवर बंदी घातली आहे, म्हणजे या तीन चायनिज ब्रँड्सची विक्री आता अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटेफॉर्मवर करता येणार नाही.\nRAV पॉवर बँक्स, (RAVPower power banks), टावट्रोनिक्स इअरफोन (Taotronics earphones) आणि VAVA कॅमेरा (VAVA cameras) यांचा त्यात समावेश आहे.\nचायनिज ब्रँडबाबत चांगला ‘रिव्हू’ देणाऱ्या ग्राहकांना चिनी व्यापारी ‘गिफ्ट कार्ड’ देत. चीनमधील ई-कॉमर्स कंपन्यांसाठी ही सर्वसामान्य बाब असली, तरी ‘अ‍ॅमेझॉन’ च्या पॉलिसीनुसार ‘रिव्हू’ पद्धतीवर प्रभाव पाडण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते.\nअ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन ‘सनव्हॅली’ कंपनी इलेक्टॉनिक्स वस्तू विकते. त्यात लहान मुलांवर लक्ष ठेवणारे कॅमेरे, पॉवर बँक्सचा समावेश आहे. ‘सनव्हॅली’ कंपनीच्या एकतृतीयांश वस्तूंची विक्री अ‍ॅमेझॉनवरुन केली जात होती. अमेझॉनच्या निर्णयामुळे या कंपनीला मोठा फटका बसणार आहे.\nसकारात्मक ‘रिव्हिव्हू’साठी गिफ्ट कार्ड देणे किंवा मित्राला चांगले रिव्हिव्हू देण्यास सांगणे, हे अमेझॉनच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने तीन ब्रँड्सवर बंदी आणली आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nराज्यांना ‘अशा’ पद्धतीने मिळतेय कोरोना प्रतिबंधक लस; केंद्र सरकारने सांगितले लस वितरणाचे ‘गणित’\nभारीच आहे की…भारतीय गहू आणि तांदळाची विदेशांना पडलीय भुरळ; पहा, किती देशांना होतेय निर्यात\nफळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा…\nवाचा खरीप नियोजनामधील महत्वाची माहिती; योग्य वेळी ‘अशी’ करा खरीप पिकांची आंतरमशागत..\nम्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही सविनय कायदेभंग..\nतरीही १ लाख ९ हजार सैन्यसंख्या रिक्त.. पहा भरतीबाबत काय माहिती दिलीय सरकारने संसदेत\nहो, अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलाय…पण ‘तो’ निर्णय घेणार नाही..\n सोन्यासह चांदीलाही झळाळी, डाॅलरच्या तुलनेत रुपयाही…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\nकांदा मार्केट अपडेट : अर्रे.. मार्केटचे भाव कोसळले की.. पहा…\nशासनाचा कर्मचाऱ्यांना झटका; पहा काय आचारसंहिता लागू झालीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/e-paper", "date_download": "2021-07-27T11:36:03Z", "digest": "sha1:SLKKBUIRWGOBHKLB3RDM7FHXBW4C7ZMU", "length": 9166, "nlines": 132, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "E-paper – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (24,996)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/6817", "date_download": "2021-07-27T11:30:22Z", "digest": "sha1:BI4RB3HDTQBLUS3PBYGDIXC3G6PWDPJ5", "length": 17597, "nlines": 195, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 59 जणांना सुट्टी 48 जण नव्याने पॉझेटिव्ह ; एकाचा मृत्यु – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेष�� वृत्तपत्र\nपॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 59 जणांना सुट्टी 48 जण नव्याने पॉझेटिव्ह ; एकाचा मृत्यु\nपॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 59 जणांना सुट्टी 48 जण नव्याने पॉझेटिव्ह ; एकाचा मृत्यु\nपॉलिटिक्स स्पेशल 10 months ago\nपॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 59 जणांना सुट्टी\n48 जण नव्याने पॉझेटिव्ह ; एकाचा मृत्यु\nयवतमाळ, दि. 13 :\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 59 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 48 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.\nमृत झालेल्यामध्ये यवतमाळ शहरातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 536 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9148 झाली आहे. मंगळवारी 59 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8233 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 290 मृत्युची नोंद आहे.\nजिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 81720 नमुने पाठविले असून यापैकी 80778 प्राप्त तर 942 अप्राप्त आहेत. तसेच 71630 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.\nPrevious: जिल्ह्यात 37 जणांची कोरोना वर मात , 11 जण नव्याने पॉझेटिव्ह , एकाचा मृत्यु\nNext: ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 38 जणांना सुट्टी 27 जण नव्याने पॉझेटिव्ह ; एकाचा मृत्यु\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरात��न 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (24,992)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2015/06/samandh-marathi-bhaykatha.html", "date_download": "2021-07-27T11:03:29Z", "digest": "sha1:3ZTTOFHTZEK2LRYHMNS7F5O2VP3BKIB2", "length": 82091, "nlines": 1469, "source_domain": "www.marathimati.com", "title": "समंध - मराठी भयकथा", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nसमंध - मराठी भयकथा\n0 0 संपादक २८ जून, २०१५ संपादन\nसमंध, मराठी भयकथा - [Samandh, Marathi Bhaykatha] समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला.\nसमंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला...\nकन्याकुमारीचे भाडे संपुन कधी एकदा शहनाजला भेटतो असे सचिनला झाले होते. सचिनची मारुती ओमनी त्याने भाड्याने लावली होती आज १५ दिवसानंतर तो त्याच्या लाडक्या शहनाजला भेटणार होता. होय, सचिन हिंदू होता तर शहनाज मुस्लिम तरीही त्यांच्यामधे प्रेम फुलले होते. शहनाज सचिनच्या मित्राची, सलिमची बहिण होती. सचिन आणि सलिमचे एकमेकांकडे नेहमी जाणे येणे होते. सतत होणाऱ्या भेटीमुळे हळूहळू सचिन आणि शहनाज एकमेकांकडे आकृष्ट झाले. सुदैवाने सलीमचा आणि त्याच्या घरच्यांचा या नात्याला विरोध नव्हता पण सचिनच्या घरून मात्र याला प्रचंड विरोध होता. आपली बहिण आपल्या मित्राची पत्नी होणार याचा सलिमला आनंदच होता कारण सचिन एक चांगला मेहनती आणि सुस्वभावी मुलगा होता आणि तो त्याच्या घरचा सदस्य असल्यासारखाच वागायचा त्यामुळे मोहल्ल्यातही तो सगळ्यांना आवडायचा.\nसचिन परत आल्यावर तडक शहनाजला भेटायला गेला. शहनाजच्या घराबाहेर जमलेली गर्दी पाहुन त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सचिनला आलेले पाहुन सलीम घराबाहेर आला आणि त्याला मिठी मारून रडु लागला, त्याने सचिन आणि गोंधळला. सलिमचा आवेग ओसरल्यावर सचिनने त्याला विचारले की, ‘काय झालंय’, तेव्हा सलिमने त्याला बाजूच्या घरी नेले तिथे शहनाज उदास बसली होती. सचिनला पाहताच तिला भरून आले पण सलीम समोर असल्याने तिने स्वत:ला सावरले.\n[next] त्याचे झाले असे की, सलिमची पत्नी सलमा आणि शहनाज एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न झाल्यावर परत येत असताना सलीमच्या पत्नीला खुप जोरात लघुशंका लागली. असह्य झाल्याने एका आडोशाला तिने उरकुन घेतले आणि तिथेच घात झाला. एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली. त्या आवाजाने सलीम जागा झाला आणि तिला काय झाले ते पाहायला त्याने लाइट लावला तर तिला पाहुन त्याची बोबडीच वळली. सलमाचे डोळे पूर्ण फिरले होते, आतील बुब्बूळ गायब होऊन फक्त पांढरे डोळे दिसत होते. हे एवढ्यावरच थांबले नाही तर तिचे हात पाय उलटे फिरले होते आणि ती भिंतीवर उलटी चढत जाउन छताला चिकटली आणि दात दाखवत भयाकारी आवाजात हसत होती.\nहा सगळा गोंधळ ऐकून सलिमचे आई - वडील काय झाले ते पाहायला आले आणि समोरचे दृश्य पाहुन दारातच थिजल्यासारखे झाले. त्यांच्या पाठोपाठ शहनाज पण तिथे आली आणि आपल्या वहिनीची अवस्था पाहुन मोठ्याने किंचाळली. शहनाजला आलेले पाहताच सलमाने आपली मान विचित्र पद्धतीने फिरवली जणू काही तिच्या मानेत मणकेच नव्हते आणि फार भयंकर आवाजात विक्राळ हास्य करत पुरुषी आवाजात म्हणाली की, ‘अब तुम्हारी बारी में तुम्हे भी नहीं छोड़ूंगा सलमा के साथ तुम्हे भी ले जाऊँगा’\n[next] हा सगळा गोंधळ ऐकून आजुबाजूचे शेजारी गोळा झाले. सलमाची अवस्था पाहुन सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. काहीजणांनी धीर करून सलमाला बेड वर दोरीने बांधून टाकले पण ती कोणालाच आवरत नव्हती, तेव्हा शेजारच्या डॉक्टर सय्यदनी तिला झोपेचे स्ट्रॉंग डोस असलेले इंजेक्शन दिले तेव्हा कुठे ती कंट्रोल मध्ये आली. सुरक्षेसाठी शहनाजला शेजारच्या घरात नेऊन ठेवले होते. हे सगळे ऐकून सचिन एकदम सुन्नच झाला. आता पुढे काय असा विचार करत असतानाच बाहेर गलका ऐकू आला म्हणून ते तिघे बाहेर आले. इकडे इंजेक्शनचा परिणाम ओसरल्यावर सलमा शुद्धिवर आली आणि त्या समंधाने तिच्या शरीराचा परत ताबा घेतला. सलमा पुन्हा आवरेनाशी झाली आणि शहनाज कुठाय असे विचारू लागली. शहनाज तिच्या बुवाकडे म्हणजे आत्याकडे गेली आहे असे सांगताच तो समंध सलमाच्या तोंडून आपल्या पुरुषी आवाजात खदखदा हसत म्हणाला, ‘तुम झूठ बोल रहे हो, वो सचिन के साथ बाजुके घर में है मैं उस सचिनको भी नहीं छोड़ूंगा मैं उस सचिनको भी नहीं छोड़ूंगा शहनाज सिर्फ मेरी है’ शहनाज सिर्फ मेरी है’ हे ऐकल्यावर तिथे आलेल्या हाकिम चाचानी भूत उतरवणाऱ्या इमामाला लवकरात लवकर घेऊन यायला सांगितले.\nतासाभरात तो इमाम तेथे आपले साहित्य घेऊन आला. काही मजबूत तरुणांना आणि सलिमला आपल्या बरोबर घेऊन तो सलमाच्या खोलीत गेला त्याला पहाताच सलमा अत्यंत क्रोधित झाली आणि त्याला तिथून निघुन जायला सांगू लागली पण त्या इमामाने तिचे न ऐकता दरवाजा लावून घेतला व सर्व दारे खिड़क्या लावून घेऊन त्या तरुणांना सलमाला धरून ठेवायला सांगितले. सलीमला आपल्या बेगमची अवस्था पाहवत नव्हती पण त्या इमामावर विश्वास ठेवून तो जे सांगेल तसे वागत होता. आता त्या इम��माच्या मंत्रानी आपला प्रभाव दाखवण्यास सुरवात केली, सलमा प्रचंड तडफडु लागली. आपल्या जवळील राख तिच्या कपाळावर लावताच त्या समंधाने सलमाचे शरीर सोडले व आपल्या मूळ रुपात त्या इमामा समोर आला. तो साधारण ६ - ६.५ फुट उंच होता पण त्याला चेहरा असा नव्हताच, डोक्यापासून पायपर्यंत लांबच लांब केसच केस होते. पुढच्याच क्षणाला तो त्या इमामावर झेपावला आणि त्या दोघात तुंबळ युद्धच् सुरु झाले. तो इमाम खुप रक्तबंबाळ झाला होता आणि सगळे डोळे वासुन ती लढाई बघत होते पण शेवटी इमामाने आपल्या शक्तिने त्या समंधावर विजय मिळवला आणि मंत्रानी त्याला सोबत आणलेल्या बाटलीत भरले.\n[next] तो समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला पण त्या इमामाने वेळीच बाटलीचे झाकण लावून त्याला बाटलीत बंद करून टाकले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या वेळाने सलमा शुद्धिवर आली. ते पाहाताच सलिमने तिला घट्ट मिठीत घेतले आणि सलमाने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. त्या रूम मधुन बाहेर आल्यावर त्याने ती बाटली सर्वांना दाखवली. त्या बाटलीमध्ये त्या समंधाला पाहुन लोक खुप घाबरले पण आता तो समंध काही करु शकणार नाही हे जाणून ते उत्सुकतेने त्याला पाहायला गर्दी करू लागले काही अघटित घडू नये यासाठी ती बाटली त्या इमामाने समुद्रावर नेऊन खोल खड्डा खणुन पुरुन टाकली.\nपुढे सचिन आणि शहनाजचे लग्न झाले. सचिनने आपले घर सोडले आणि त्या दोघांनी एक घर भाड्याने घेऊन आपला छोटासा संसार थाटला. पुढे शहनाजला एक गोड मुलगी पण झाली. परत कधी त्या समंधाचा तिला किंवा सलमाला त्रास झाला नाही.\nसभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.\nअभिव्यक्ती अक्षरमंच केदार कुबडे मराठी भयकथा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे.\nअशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल.\nमराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, अस्वीकरण आणि वापरण्याच्या अटी.\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\nगुरू ऋण - मराठी कविता\nसाध्याश्या वेषात उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य नाही बर विसरलो आम्ही शाळेला संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌ जग राहाटीत आ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४\nपिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच...\nदर्जेदार मराठी पुस्तकांची यादी\nहमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी शेवटचा बदल १ जून २०२१ पुस्तकाचे नाव लेखक महानायक विश्...\nदिनांक २३ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दिवस YEAR: T...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nगुरू ऋण - मराठी कविता\nसाध्याश्या वेषात उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य नाही बर विसरलो आम्ही शाळेला संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌ जग राहाटीत आ...\nदर्जेदार मराठी पुस्तकांची यादी\nहमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी शेवटचा बदल १ जून २०२१ पुस्तकाचे नाव लेखक महानायक विश्...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - (Raiga...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,9,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,838,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,610,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,20,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभ���र,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,4,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,261,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,32,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,56,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,2,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,204,पालकत्व,1,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,4,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,70,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,7,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,87,मराठी कविता,471,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,16,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,24,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,10,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,387,मसाले,12,महाराष्ट्र,270,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,3,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,1,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,40,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,13,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,8,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,18,संपादकीय व्यंगचित्रे,12,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,87,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: समंध - मराठी भयकथा\nसमंध - मराठी भयकथा\nसमंध, मराठी भयकथा - [Samandh, Marathi Bhaykatha] समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/rehekuri-sanctuary-information-in-marathi/", "date_download": "2021-07-27T11:27:30Z", "digest": "sha1:WLQFUOD7YOHFN5ZWOH55C5NRSJM7YE5D", "length": 16904, "nlines": 83, "source_domain": "www.marathimol.com", "title": "रेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nRehekuri Sanctuary Information In Marathi महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यात वसलेले हे रेहेकुरी अभयारण्य आहे. विशेषता काळवीटांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. आज आपण याच अभयारण्याची माहिती बघणार आहोत. चला तर मग बघुया, काय आहे रेहेकुरी अभयारण्य.\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्यातील वनस्पती :-\nरेहेकुरी अभयारण्यातील प्राणीजीवन :-\nरेहेकुरी अभयारण्यातील काळवीट :-\nरेहेकुरी अभयारण्यातील पर्यटन :-\nरेहेकुरी अभयारण्यास कसे जावे :-\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nरेहेकुरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक��यात येते. सर्व अभयारण्या पैकी आकारमानाने अतिशय लहान म्हणजे २.५ चौरस किलो मीटर असून हे अभयारण्य खास काळवीट हरणांच्या संरक्षणेसाठी घोषित केले आहे. रेहेकुरी अभयारण्यास ब्लॅक बक अभयारण्य या नावाने ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी काळवीट हा प्राणी नामशेष होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु रेहेकुरी या अभयारण्यामुळे या प्राण्याला जिवंतपणा आला. काळवीट हा प्राणी भारतीय संस्कृतीचे महत्वाचे प्रतीक मानला जातो.\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती\nसिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये आणि मध्य भारतातील प्राचीन दगडी चित्रात काळवीट प्राण्याचे अस्तित्व आढळून आले. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने २०१५ साली वन्यजीव सर्वेक्षण झाले त्यात रेहेकुरी अभयारण्यात काळविटांची संख्या ४५० ते ५०० असल्याचे आढळले. काळविटांची संख्या वाढल्याने व रेहेकुरी अभयारण्याचा आकार अतिशय लहान असल्याने येथे पर्यटकांना काळवीट पाहायला मिळतात. व दरवर्षी येथील काळवीटांकडून आजू बाजूच्या परिसरातील शेतांमधील अन्नाची नासधूस करण्याचे प्रकार घडण्याच्या बातम्या ऐकायला मिळतात.\nमाझी शाळा मराठी निबंध\nरेहेकुरी अभयारण्यातील वनस्पती :-\nरेहेकुरी अभयारण्यातील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात मोडतो. येथे काळवीट हा प्राणी असल्याने या अभयारण्याचा बहुतांशी भाग हा गवताळ कुरणे आणि बाभळीच्या वनांनी व्यापलेला आहे. तसेच येथे हिरव, खैर, बाभूळ, तरवट, बोर, कडूलिंब ही मोठी झाडे आढळतात तर मारवेल, पवन्या, फुली, शेड्या, डोंगरी या गवती वनस्पती रेहेकुरी अभयारण्यात आढळतात.\nरेहेकुरी अभयारण्यातील प्राणीजीवन :-\nरेहेकुरी हे अभयारण्य विशेषता काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे लांडगा, कोल्हा, चिंकारा, तरस, साळींदर, मुंगूस, खोकड हे वन्य प्राणी आढळतात. तर नाग, साप, धामण, अजगर, सरडे, घोरपड हे सरपटणारे प्राणी या अभयारण्यात बघायला मिळतात. रेहेकुरी या अभयारण्यात प्राणीजीवना सोबत पक्षी जीवन सुद्धा आढळते त्यात मोर, तितर, माळढोक, लावा, सातभाई, घार, सुतार पक्षी, चंडोल, कापशी, आणि भारद्वाज हे पक्षी आढळतात.\nमी शिक्षक झालो तर मराठी निबंध\nरेहेकुरी अभयारण्यातील काळवीट :-\nमहाराष्ट्रातील रेहेकुरी अभयारण्यातील काळवीट हा हरणाचा प्रकार आहे. काळविटाच्या नागमोडी आणि सुंदर शिंघांसाठी इतर हरणा पेक्षा हा एकदम वेगळा दिसतो. नर काळवीट आपल्या शिंगाच्या साह्याने मादी काळवीटला आकर्षित करून घेतो. तसेच काळवीट या प्राण्याला कृष्णमृग असेही म्हणतात. अतिशय चपळ असणारा हा प्राणी शरीराने सडपातळ असतो. काळवीट या प्राण्याचे खाद्य मुख्यता कोवळे गवत असते.\nकाळवीट हा प्राणी साधरणा कळपाने राहतो. एक कळपात १० ते ३० काळवीटांचा समावेश होतो. गवताळ व खुरटी झुडपे असलेल्या भागात प्रामुख्याने काळविटाचे अस्तित्व आढळते म्हणून रेहेकुरी अभयारण्यात पवना, कुंदा, या प्रकारच्या गवताची जोपासना केली जाते.\nमाझे आवडते शिक्षक वर मराठी निबंध\nकाळविटाची श्रवण क्षमता अतिशय उत्तम असते. कोणत्याही गोष्टीचा वास याला लगेच समजतो. एखाद्या हिंसक प्राण्याचा धोका वाटल्यास काळवीट ५ ते ६ मीटर अंतर पार करत उड्या मारतो. साधारणा हा प्राणी तासी ६० किलो मीटर वेगाने धावू शकतो. रेहेकुरी अभयारण्या मध्ये येणाऱ्या पर्यटकांना निलगिरी, बाभूळ, खैर अशा वनस्पतींमध्ये या प्राण्याचे दर्शन घडतेच.\nफेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान काळवीट मादीवर येऊन त्यांच्या समागमाचा हंगाम सुरू होतो. या काळामध्ये नर काळवीट भांडखोर होतात. त्यांच्या चालण्यामध्ये एक प्रकारचा ताठपणा व डौलदारपणा आढळतो.\nकाळविटाच्या डोळ्याजवळील उभ्या रेघेसारखी ग्रंथी पूर्णपणे उघडली जाते. एक प्रकारे आव्हानात्मक आवाज करतात. मादी एक वेळेस दोन पिलांना जन्म देते. व मादीच पिलांचे संगोपन सुद्धा करते. पूर्ण वाढ झालेला नर काळवीट जमिनीपासून साधारणता पावणे तीन फूट भरतो. व त्याचे वजन ४० किलो ग्रॅम भरते. शिंगे १० ते १५ इंच असतात. काळविटांचे आयुष्य हे साधारण १२ ते १५ वर्षे येवढे असते.\nरेहेकुरी अभयारण्यातील पर्यटन :-\nकाळविटांना बघायचे स्वप्न कोणाचे असेल ते या रेहेकुरी अभयारण्यामध्ये नक्कीच येतात. या अभयारण्यातील उत्तम व्यवस्थे मुळे निसर्ग प्रेमी या ठिकाणी आनंद घेण्यासाठी हे ठिकाण अतिशय सोयीस्कर झाले आहे. रेहेकुरी अभयारण्यात फेरफटका मारताना आपल्याला विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. तसेच मोर, लांडोर, माळढोक, बुलबुल, मैना अश्या कितीतरी पक्ष्यांचे दर्शन घडते.\nरेहेकुरी येथे निरीक्षण कुट्या असून विश्रांतीसाठी दोन कक्ष आणि होस्टेलमध्ये पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. रेहेकुरी अभयारण्याप���सून ४० किलो मीटरच्या अंतरावर सिद्धटेक हे अष्टविनायक यात्रेतील प्रमुख गणपती मंदिर आहे. व २५ किलो मीटरच्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे रेहेकुरी हे अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षित आणि महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे.\nरेहेकुरी अभयारण्यास कसे जावे :-\nरेहेकुरी हे अभयारण्य भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी हा उन्हाळा आहे, रेहेकुरी हे अभयारण्य वर्षभर खुले असते. या अभयारण्यात जाण्यासाठी दौंड हून ६० किलो मीटरच्या अंतरावर कर्जत हे गाव आहे. दौंड किंवा अहमदनगर पासून कर्जत येथे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या बसेस आहेत. कर्जत या गावापासून ४ ते ५ किलो मीटरच्या अंतरावर हे रेहेकुरी अभयारण्य आहे.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/amit-shah-holds-a-review-meeting-with-officials-of-ndma-ndrf-imd-indian-coast-guard-on-preparedness-to-deal-with-impending-cyclone-brewing-in-arabian-sea-154920/", "date_download": "2021-07-27T11:38:47Z", "digest": "sha1:ZR7OB66OHEMRWZE5NE5RXC3UD5E3T77J", "length": 10827, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Cyclone Nisarga Update: चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आढावा बैठक - MPCNEWS", "raw_content": "\nCyclone Nisarga Update: चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आढावा बैठक\nCyclone Nisarga Update: चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आढावा बैठक\nएमपीसी न्यूज – अरबी समुद्रात धडकणाऱ्या चक्रीवादळाला तोंड देण्याच्या सज्जतेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय हवामा���शास्त्र विभाग,आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. चक्रीवादळ महाराष्ट्र, गुजरात आणि दमण आणि दीवच्या काही भागात धडकणार आहे.\nतत्पूर्वी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने अशी माहिती दिली होती की, आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्र व लक्षद्वीप क्षेत्रावर कमी दाबाचे क्षेत्र केंद्रित झाले असून पुढील १२ तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या चोवीस तासांत पूर्व मध्य अरबी समुद्रावर त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल.\nनंतर शाह यांनी गुजरात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनुक्रमे विजय रुपाणी आणि उद्धव ठाकरे आणि दादरा नगर हवेली आणि दमण – दीवचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. आणि या चक्रीवादळाच्या दृष्टीने परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी केंद्रातर्फे सर्व प्रकारची मदत देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले.\nदरम्यान, एनडीआरएफने गुजरातमध्ये यापूर्वी 13 तुकडया तैनात केले आहेत तर 2 तुकडया राखीव ठेवल्या असून, तसेच महाराष्ट्रात 16 तुकडया तैनात केले आहेत तर 7 तुकडया राखीव ठेवल्या आहेत, तर प्रत्येकी 1 तुकडी केंद्रशासित संघ दमण व दीव आणि दादरा व नगर हवेलीसाठी तैनात करण्यात आला आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात सखल भागातील लोकांना तेथून हलवण्यासाठी एनडीआरएफ राज्य सरकारांना मदत करत आहे.\nगुजरात व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nशाह यांनी गुजरात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनुक्रमे विजय रुपाणी आणि उद्धव ठाकरे आणि दादरा नगर हवेली आणि दमण – दीवचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. आणि या चक्रीवादळाच्या दृष्टीने परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी केंद्रातर्फे सर्व प्रकारची मदत देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले.\nदरम्यान, एनडीआरएफने गुजरातमध्ये यापूर्वी 13 तुकडया तैनात केले आहेत तर 2 तुकडया राखीव ठेवल्या असून, तसेच महाराष्ट्रात 16 तुकडया तैनात केले आहेत तर 7 तुकडया राखीव ठेवल्या आहेत, तर प्रत्येकी 1 तुकडी केंद्रशासित संघ दमण व दीव आणि दादरा व नगर हवेलीसाठी तैनात करण्यात आला आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात सखल भागातील लोकांना तेथून हलवण्यासाठी एनडीआरएफ राज्य सरकारांना मदत करत आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPCMC GB Meeting: महापालिका कामगार विमा पॉलिसीतून भाजपचा सात कोटींचा ‘डाका’- योगेश बहल\nCentral Cabinet Meeting: शेतीमालाला दीडपट किमान आधारभूत किंमत, एमएसएमई व्याख्येत बदल, फेरीवाल्यांना कर्ज\nMaval Corona Update : दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज तर 55 नवे रुग्ण\nIND Vs SL T20 : भारताची 20/20 सामन्यात विजयी सलामी\nSwara Blossom : ‘स्वरा ब्लॉसम’मध्ये 49 लाखांचा 2BHK 45 लाखांत, 15 ऑगस्ट पर्यंतच ऑफर\nPimpri Crime News : घरात घुसून मारहाण करत साहित्याची तोडफोड; चार जणांवर गुन्हा दाखल\nHinjawadi Crime News : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला\nWakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nXI Admission CET : अकरावी प्रवेशाच्या सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी 3 पासून पुन्हा अर्ज करता येणार\nNigdi News :’ IICMR’मध्ये ‘एन्टरप्रिनरशिप : जर्नी ऑफ लर्निंग’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान\nIndia Corona Update : भारतात 4 लाख 11 हजार 189 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण\nChinchwad News: पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ; श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिराचा काही भाग पाण्यात\nPune News : महापालिकेच्या विषय समित्यांच्या बैठकांवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी\n यंदा देशात सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tech/google-maps-updated-with-new-icon-new-layout-and-new-transit-information-on-its-15th-birthday-45120", "date_download": "2021-07-27T12:24:01Z", "digest": "sha1:6RLXE2G43GB5U4UWYFUYWXP6GKFFJ3M3", "length": 11057, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Google maps updated with new icon new layout and new transit information on its 15th birthday | गुगल मॅप्सचे नवे फिचर, मॅप्सवर दिसणार हॉटेल, मेट्रोतील गर्दी", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nगुगल मॅप्सचे नवे फिचर, मॅप्सवर दिसणार हॉटेल, मेट्रोतील गर्दी\nगुगल मॅप्सचे नवे फिचर, मॅप्सवर दिसणार हॉटेल, मेट्रोतील गर्दी\nगुगल मॅप्सनं आपल्या युजर्ससाठी खास फीचर आणलं आहे. हे फिचर तु्म्हाला काय माहिती देईल\nBy मुंबई लाइव्ह टीम तंत्रज्ञान\nगुगल मॅप्सनं आपल्या युजर्ससाठी खास फीचर आणलं आहे. याशिवाय मॅप आयकॉन देखील बदलण्यात आलं आहे. मॅपमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. मॅपमध्ये सोईस्कर असे काही पर्याय देण्यात आले आहेत. गुगलनं नेमके काय बदल गेले आहेत हे जाणू��� घ्या.\nमॅपमध्ये 'हे' नवे बदल\nमॅपचा आयकॉन बदलण्यात आला आहे. मॅपच्या तळाशी आता पाच टॅब दिले गेले आहेत. एक्सप्लोर, प्रवास, सेव्ह, कॉन्ट्रोब्यूट आणि अपडेट हे ५ पर्याय दिले आहेत. याआधी एक्सप्लोर, प्रवास आणि फॉर यू असे तीन पर्याय होते. याशिवाय गुगल युजर्सला त्यांच्या सोईनुसार सार्वजनिक वाहतुकिविषयी अधिक माहिती देणार आहे.\nहॉटेल, मेट्रो दाखवणार मॅप्सद्वारे\nरस्त्यांनी जाताना येणाऱ्या हॉटेलबद्दल देखील माहिती मिळेल. एवढेच नाहीतर गुगल मॅप्स त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी शाकाहारी, मांसाहारी, जैन, वेगन अथवा कॉन्टिनेंटल इत्यादीमध्ये काय पर्याय आहे याची देखील माहिती देईल. फक्त एवढंच नाही तर गुगल मॅप्स तुम्हाला तुम्ही निवडलेल्या हॉटेलमध्ये गर्दी आहे की नाही याची देखील माहिती देईल. फक्त एवढंच नाही तर गुगल मॅप्स तुम्हाला तुम्ही निवडलेल्या हॉटेलमध्ये गर्दी आहे की नाही तुम्हाला बसण्यास जागा मिळेल का तुम्हाला बसण्यास जागा मिळेल का याची देखील माहिती देईल.\nफक्त हॉटेलसंदर्भातच नाही तर मेट्रो, बस आणि लोकल ट्रेनमध्ये सीट मिळेल की नाही याची माहिती देखील युजर्स गुगल मॅप्सद्वारे घेऊ शकता. गुगल मॅप्सनं मागील वर्षी बस, मेट्रो, लोकल रेल्वमध्ये गर्दी दर्शवणारं फीचर सुरू केले होतं. हे फीचर यशस्वी ठरलं होतं. आता महिलांसाठी कोच आहे की नाही याची माहिती देखील युजर्स गुगल मॅप्सद्वारे घेऊ शकता. गुगल मॅप्सनं मागील वर्षी बस, मेट्रो, लोकल रेल्वमध्ये गर्दी दर्शवणारं फीचर सुरू केले होतं. हे फीचर यशस्वी ठरलं होतं. आता महिलांसाठी कोच आहे की नाही बस-डब्ब्यात गार्ड आहे की नाही बस-डब्ब्यात गार्ड आहे की नाही मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहे की नाही मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहे की नाही याची देखील माहिती मिळेल.\nलाईव्ह व्ह्यूचे फीचर देखील युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. ज्या देशांमध्ये स्ट्रीट व्ह्यूचा पर्याय दिला आहे ते युजर्स याचा वापर करू शकता. सध्या भारतात हे फीचर उपलब्ध नाही. पण बाहेरील काही देशांमध्ये हा पर्याय देण्यात आला आहे.\nगुगलला होणार १५ वर्ष\nगुगल मॅप्स सध्या २२० देशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये युजर्ससाठी सेव्हड, कॉन्ट्रिब्यूट, अपडेट्स, रिव्ह्यू, कंटेट असे अनेक फीचर्स आहेत. ८ फेब्रुवारीला गुगल मॅप्सला १५ वर्ष पुर्ण होणार आहेत. या निमित्तानं गुरुवारी गुगल मॅप्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेन फिट्जपॅट्रिक म्हणाले की, जगभरात गुगल मॅप्सद्वारे युजर्स दररोज सरासरी १०० कोटी किमीचा प्रवास करतात.\nगुगलचं 'हे' अ‍ॅप टिकटॉकला देणार टक्कर\nट्विटरवरील ट्रोलर गँगला रोखणारं 'हे' खास फिचर\nचिमुकल्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'अनोख्या' शुभेच्छा\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nखूशखबर, म्हाडाची दसऱ्याला ९ हजार घरांची सोडत निघणार\nखाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धेचं आयोजन\n'ट्रू कॉलर' अॅपचा वापर धोकादायक\nफेसबुक स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत जाणून व्हाल थक्क\nआता इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करता येणार ट्विट, ट्विटरचे नवे फिचर\n१ जूनपासून Google Photos साठी मोजावे लागणार पैसे\nफेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/indian-batsman-shreyas-iyer-broken-two-bats-during-training-shared-photo-on-instagram/articleshow/84642678.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-07-27T10:40:53Z", "digest": "sha1:TYYDTO4444JG77ATA3CLDRZN47MXBN6C", "length": 12270, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइतका सराव केला की दोन बॅट्सही तुटल्या; श्रेयस अय्यरचा फोटो होतोय व्हायरल\nदुखापतीनंतर श्रेयस अय्यर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आतूर झाला आहे. श्रेयसने एवढा भन्नाट सराव केला आहे की, सराव करत असताना त्याच्या दोन बॅट्सही तुटल्या आहे. श्रेयसने आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.\nइतका सराव केला की दोन बॅट्सही तुटल्या; श्रेयस अय्यरचा फोटो होतोय व्हायरल\nपुणे : श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेल्या युवा भारतीय संघात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नावाचा समावेश नव्हता. 2021च्या सुरवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेवेळी श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे त्याला आयपीएल (IPL 2021) मधूनही बाहेर पडावं लागलं होतं. अय्यर सध्या दुखापतीतून सावरला असून त्याने सराव करण्यास सुरवात केली आहे.\nजवळपास 4 महिन्यांनंतर अय्यरने बॅट हातात घेतली आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून त्याने सरावास सुरवात केली आहे. सरावादरम्यानचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये दोन बॅट तुटल्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं आहे की, एकाच दिवसात दोन्ही बॅट तुटल्या आहेत.\nटीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी श्रेयस अय्यर सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्यासाठी त्याने फलंदाजीचाही सराव करण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान, दिल्ली कॅपिटलचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरेही त्याच्यासोबत आहेत. आमरेंसोबतचा एक फोटो अय्यरने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. श्रीलंका आणि इंग्लंडचा दौरा झाल्यानंतर भारतीय खेळाडू थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. त्यानंतर होणाऱ्या टी-20 विश्वचषकावरही सर्वांची नजर असणार आहे.\nश्रेयस अय्यरही पूर्णपणे तंदुरुस्त होऊन युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल 2021च्या उर्वरीत हंगामात खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने प्लेऑफ आणि अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली आहे. आयपीएल 2021 पूर्वी झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी रिषभ पंतला कर्णधार करण्यात आले आणि त्यानेही संघाचे चांगले नेतृत्व केले. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2021च्या पहिल्या 8 सामन्यापैकी 6 सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीवेळी अय्यरने संघाच्या नेतृत्त्वासंबंधी वक्तव्य केले होते आणि संघ व्यवस्थापक या विषयावर निर्णय घेतील, असेही त्याने म्हटले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफ���सबुक पेज\nरिषभ पंतबाबत BCCI नं दिली मोठी अपडेट, नेमकी कोणती गोष्ट समोर आली पाहा... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकोल्हापूर सांगलीत महापुरातून वरात; हा व्हिडिओ बघाच\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल: २६ ते २७ जुलै\nLive Tokyo Olympics 2020: आनंदाची बातमी, महिला बॉक्सर लव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत\nन्यूज पराभवानंतर देशाची माफी मागितली, पंतप्रधान म्हणाले...\nन्यूज मीराबाईची 'चांदी'; रेल्वे मंत्रालयाकडून बक्षीसांचा वर्षाव\nपुणे पुणेः दोन्ही डोसनंतर ४५० जणांना करोनाची लागण; पण 'हा' दिलासा कायम\nविदेश वृत्त लडाख: पॅन्गाँग त्सो सरोवराजवळ चिनी सैन्याचा तळ; उपग्रह छायाचित्रातून खुलासा\n महापूर ओसरला पण हे नवं संकट समोर, वनविभागाने केलं अलर्ट\nबुलडाणा फोटोतले हे रडणारे डोळे तुमचा थरकाप उडवले, काळजाचं पाणी करणारी घटना\nटिप्स-ट्रिक्स एका क्लिकवर डाउनलोड करा मित्रांचे WhatsApp स्टेट्स, स्क्रीनशॉटची देखील गरज नाही\nकार-बाइक दणकट SUV पासून पॉप्युलर सेडानपर्यंत, ऑगस्टमध्ये लाँच होणार 'या' जबरदस्त कार\nमोबाइल लेटेस्ट Oppo Reno 6 5G लाईव्ह सेलमध्ये फ्रीमध्ये जिंकण्याची संधी, पाहा डिटेल्स\nहेल्थ थंड की गरम, कोणतं दूध शरीरासाठी आहे अधिक फायदेशीर\nकरिअर न्यूज 'या' मुलाखतीत नापास झाल्याने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न राहिले अपूर्ण, जाणून घ्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/405/", "date_download": "2021-07-27T13:02:05Z", "digest": "sha1:PGJDN7MEGTUW6O7MWDTUFLXQT7VG2TQU", "length": 10244, "nlines": 101, "source_domain": "rayatnama.com", "title": "शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपये | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपये\nशिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपये\nशिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत पाच रुपये एवढा करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. नागरिकांच्या हिताची जोपासना व विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.\nकोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा केंद्रांची सुविधा देण्यासह गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळीचे दरही कमी करण्यात आले. जानेवारी 2020 पासून 10 रुप��े एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोना साथीमुळे मार्चपासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली. गरजू व गरीब नागरिकांसाठी शिवभोजन थाळी ही आधार ठरली आहे. सुरुवातीला जिल्हा मुख्यालयी सुरू झालेल्या या योजनेचा नंतर विस्तार करण्यात आला. आता ती तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.\nअमरावती जिल्ह्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 22 केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्यात साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.\nशिवभोजन थाळीकरिता शासनाने निश्चित केलेली किंमत शहरी भागात 50 रुपये प्रति थाळी आहे, तर ग्रामीण भागात ती 35 रुपये इतकी आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यापासून दर कमी करण्यात आले. आता प्रत्येक ग्राहकाकडून थाळीपोटी केवळ 5 रुपये आकारले जातात. त्याव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्रचालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम 45 तर ग्रामीण भागात 30 रुपये इतकी आहे.\nNext articleमहाराष्ट्रात ५ हजार ९०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, ९१ मृत्यू\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्य���वर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/essay-on-republic-day-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:18:27Z", "digest": "sha1:RSN7GWBULVMT3EKXQF4XKIQA2Q34GF3L", "length": 9873, "nlines": 88, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Best Essay On Republic Day In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nEssay On Republic Day In Marathi प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन (26 जानेवारी) हा भारतासाठी एक विशेष दिवस आहे, ज्या दिवशी भारताचा संविधान (26 जानेवारी, 1950) भारताच्या शासकीय दस्तावेज म्हणून जेव्हा भारतीय संविधान लागू झाला त्या दिवसाचे स्मरणोत्सव साजरे करण्यासाठी संपूर्ण भारतभर एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.\nप्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi\nभारतात, 26 जानेवारी प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी भारतीय संविधान लागू झाले. भारतीय राष्ट्रीय उत्सव म्हणून हा उत्सव राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला जातो. गांधी जयंती आणि स्वातंत्र्य दिन हे भारतातील इतर दोन राष्ट्रीय सुट्टीचे दिवस आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संसदेत भारतीय संविधान सुदृढ केल्यानंतर आमचे देश संपूर्ण लोकशाही प्रजासत्ताक बनले.\nप्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध\nप्रजासत्ताक दिन वर मराठी भाषण\nया दिवशी एक महान भारतीय सैन्य परेड आयोजित करण्यात येते जे सामान्यतः विजय चौक पासून सुरू होते आणि इंडिया गेटवर संपते. भारतीय सशस्त्र दल (आर्मी, नेव्ही आणि वायुसेना) राजपथवर परेड करताना भारताच्या राष्ट्रपतींना सलाम करतात. या परेडमध्ये भ���रतीय सशस्त्र बलाढ्य शक्तींचा समावेश आहे ज्यायोगे देशाच्या प्रगत शस्त्रे आणि युद्धांचे प्रदर्शन केले जाते.\nत्यानंतर प्रत्येक राज्याचे नृत्य किंवा झांकी त्यांच्या संस्कृती आणि परंपरा प्रदर्शित करतात. विद्यार्थी परेड, फ्लॅग हॉस्टिंग, भाषण स्पर्धा , नाटके आणि इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसारख्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करतात.\nप्रजासत्ताक दिवस हा भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे जो आपल्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाविषयी आपल्यास आठवण करून देतो की त्यांनी स्वत: च्या आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल विचार केला नाही आणि देशासाठी आनंदीपणे त्यांचे जीवन बलिदान केले. आपल्याला मिळालेली लोकशाही प्रत्येकास मानली पाहिजे. प्रत्येकाने देशाच्या विकासासाठी त्यांचे योगदान दिले पाहिजे आणि शांती, प्रेम आणि सौम्यता पसरविली पाहिजे.\nEssay On Republic Day In Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचे मत आम्हाला जरूर कळवा, धन्यवाद.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/2017/10/01/lifeboat-and-psycho/", "date_download": "2021-07-27T12:04:31Z", "digest": "sha1:S6UATAOKDDYVZ6MW45CE3SGV7DHUU5XU", "length": 16592, "nlines": 90, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "Lifeboat and Psycho – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\n ही दोन्ही आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांची नावे आहेत, हे ��ुमच्या लक्षात आलेच असेल. मी इतक्यातच हा Psycho चित्रपट पाहिल्यांदच पहिला. आणि त्यानंतर काही दिवसातच मी पुण्यात झालेल्या चित्रपट रसास्वाद शिबिरात जाऊन आलो होतो, आणि माझे brain-washing झाले होते मी खरे तर आल्फ्रेड हिचकॉकचे हे दोनच सिनेमे पहिले आहेत. आल्फ्रेड हिचकॉक हा आपल्याला माहितीच आहे की रहस्य/भय चित्रपट बनवण्यात माहीर होता. त्यातही काहीतरी मानसशास्त्रीय दृष्टीने असतेच असते. हा ब्लॉग म्हणजे काही त्या दोन चित्रपटांची तुलना करणारा नाही, कारण दोघांची जातकुळी वेगळीच आहे. पण दोन्ही बद्दलचे माझे अनुभव कथन आहे.\nLifeboat हा सिनेमा मी खूप पूर्वी अमेरिकेत असताना पहिला होता. १९९५ चे साल. त्यावेळेस अजूनही विडियो कॅसेट आणून लोकं आणून घरी सिनेमे पाहत. त्यावेळेस विडियो कॅसेट भाड्याने देणाऱ्या Blockbuster सारख्या कंपन्या होत्या, आणि जोरात होत्या. शनिवारी, रविवारी असे मित्रांचे कोणाच्या तरी घरी अड्डे जमत, आणि असे सिनेमे पाहण्याचे कार्यक्रम, इतर गोष्टीबरोबर होत असत. त्या १९९५ मधील विकेंडला आम्ही तेच केले. Blockbuster मधून आम्ही Lifeboat हा आणि अजून एक The Last Detail नावाचा सिनेमा त्या रात्री आणला. सुरुवात Lifeboat पाहून केली. तर हा सिनेमा १९४४ मध्ये आलेला, अर्थातच श्वेतधवल चित्रपट. हा पहिल्यानंतर मला तरी असा हा सिनेमा एका नाटकासारखा वाटला होता. कथा काय तर समुद्रात जहाज बुडाल्यामुळे जहाजातील खलाशी/प्रवासी एका आपत्कालीन जीवरक्षक बोटीत जाऊन आपला जीव वाचवतात, पण जेव्हा विविध प्रकारची, विविध स्वभावाची माणसे एका छोट्याश्या बोटीत काही काळ एकत्र व्यतीत करतात, तेव्हा काय काय होते, ह्याचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. विपरीत परिस्थितीत माणसे एकमेकांशी कसे वागतात, यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण पाहायला मिळते. त्यातच परत दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी. वाचलेल्या माणसांमध्ये एक जर्मन देखील असतो, बाकीचे ब्रिटीश आणि अमेरिकन नागरिक असतात. हा काही हिचकॉकचा टिपिकल भयपट नाही, पण रहस्यपट नक्कीच आहे. तसे हे नाटक म्हणून देखील चालले असते, कारण यात बोटीत अडकलेल्या माणसांमधील संवाद, चर्चा, संशय, भय, ताणतणाव, पदोपदी मृत्यूचे भय या सर्वांचे काही काळात झालेले दर्शन आहे. चित्रपटात संगीत असे नाहीच, फक्त समुद्रातील लाटांचा, वाऱ्याचा आवाज, त्यामुळे एक वेगळा परिणाम होतो.\nजेव्हा इंटरनेट, युट्युब वगैरे गोष्टी आल्यापासून, Blockbuster ही कंपनी नामशेष झाली आहे असे वाटले होते मला. पण अजूनही काही स्टोर्स आहेत असे समजले.\nत्यांची एक स्लोगन असे, Be kind, rewind ती अजूनही मला आठवते. म्हणजे काय तर, सिनेमा पाहून झाल्यानंतर, विडियो कॅसेट परत rewind करून ग्राहकांनी परत द्यावी आणि सौजन्य दाखवावे, म्हणजे नंतर ती घेण्याऱ्या ग्राहकाला ती करावी लागू नये. काहीही असो, पण Blockbuster मुळे तयार एका जीवन पद्धतीचा लय झाला. Blockbusterच्या स्टोर मध्ये, शुकवारी संध्याकाळी जाऊन आपल्याला हव्या त्या विडियो कॅसेट्स घरी घेऊन येऊन पाहणे ही वेगळी मजा होती. आणि सोमवारी ऑफिसला जाता जाता Blockbusterच्या स्टोर मध्ये विडियो कॅसेट्स परत करण्यासाठी असलेल्या खिडकीत विडियो कॅसेट्स परत देणे, यात वेगळी मजा होती.\nआता Psycho या चित्रपटाबद्दल. हा १९६० मधील चित्रपट, भयपट तर आहेच, रहस्य आहे, आणि मनोविकार झालेल्या व्यक्तीचे चित्रण आहे. अमेरिकेतील हमरस्त्यावरील मोटेल(motel) मध्ये एका स्त्रीचा खून होतो. त्यावर हा सिनेमा आहे. का होतो, कोण करतो ह्याचा उलगडा म्हणजे हा सिनेमा आहे. भयपटाचे सारे घटक यात आहे, काही सूचक प्रतिमा वापरल्या आहेत. खून करणाऱ्या व्यक्तीच्या दुभंग व्यक्तिमत्वाचे(schizophrenia) चित्रण येते. हा मनोविकार का त्या व्यक्तीला झाला असावा, याची चर्चा करणारे काही संवाद आहेत. सिनेमाच्या पहिल्या भागात, ती स्त्री पैसे चोरी करून दुसऱ्या गावी मोटारीतून जाते, आणि शेवटी एका मोटेलमध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी येते. ती स्त्री काही सराईत चोर नाही. त्यामुळे तिचा मोटेलपर्यंतचा प्रवास आल्फ्रेड हिचकॉक ती कश्या भेदरलेल्या मनःस्थितीमध्ये करते हे दाखवतो. पोलीस दिसले की तिची कशी भंबेरी उडते, हे दाखवतो. त्यामुळे त्या स्त्रीची एक प्रकारची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. त्याचा फायदा पुढे त्या स्त्रीचा खून झाल्यावार प्रेक्षकांच्या शंकेला वाव राहतो.\nमी वर उल्लेख केलेल्या चित्रपट रसास्वाद शिबिराच्या अंतर्गत चित्रपट संकलन कसे होते याबद्दल एक सत्र होते. त्यात Psycho चा उल्लेख झाला. स्त्रीचा खून हा मोटेलमधील बाथरूममध्ये होतो असे दाखवले आहे. त्या २-३ मिनिटांच्या दृश्यासाठी आल्फ्रेड हिचकॉकने म्हणे ९० वेगवेगळे शॉट्स घेतले होते, आणि एडिटिंगच्या वेळेस त्याला हवे ते जोडून अंगावर काटा आणणारा दृश्यपरिणाम त्याने साधला. भयपट म्हणजे ध्वनी आलाच, आण�� तोही येथे अतिशय छान वापरला गेला आहे. यात ज्या पद्धतीने मनोविकाराचे स्पष्टीकरण आले आहे, आणि एकूणच जे चित्र प्रेक्षकांसमोर येते, हे कितपत बरोबर आहे, यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत. मी मध्ये ह्या ब्लॉगवरच सिनेमा मधील मनोविकारांचे चित्रण यावरील एक मराठी लेख मी इंग्रजीत भाषांतरीत केला होता\nआल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांचा, त्याचा चित्रपट रचनेच्या, कथन शैलीचा बराच अभ्यास झाला आहे. त्याच्या एका पुस्तकाचा उल्लेख शिबिरात झाला. त्याचे नाव Hitchcock on Hitchcock. आल्फ्रेड हिचकॉकचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर ते पाहिले पाहिजे.\nखुशवंत सिंग आणि निसर्ग\nअशोक राणे: एक चित्रपटमय माणूस\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#२\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#१\nमाझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2021/03/sathiya-part-5-marathi-katha.html", "date_download": "2021-07-27T12:24:05Z", "digest": "sha1:62VAYENG5UQD2LH6K3UHUNSUNM3GK4WW", "length": 86231, "nlines": 1485, "source_domain": "www.marathimati.com", "title": "साथिया भाग ५ (एकांत) - मराठी कथा", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nसाथिया भाग ५ (एकांत) - मराठी कथा\n0 0 संपादक २६ मार्च, २०२१ संपादन\nसाथिया भाग ५,मराठी कथा - [Sathitya Part 5,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.\nसहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा\nवैदेही - जानेवारी २०२०\n१ जानेवारीची पहाट; कडक थंडी पडली होती सर्वत्र धुकं होतं. दोन स्वेटर घालावे लागत होते. वैदेहीने सवयीने चहा केला आणि स्वयंपाक घराबाहेरच्या बागेत येऊन गरम कडकडीत चहाचा पहिला घोट घेतला. बागेतली तिची ही आवडती जागा होती. सकाळचा निवांत चहा, मग बाहेर एखादं मैल फेरफटका. मग घरातली आवराआवर आणि नंतर शाळा. हेच रुटीन आता सेट झालं होतं. संध्याकाळी घरी आलं की वाचन, काम, दुसऱ्या दिवशीच्या सेशनच्या नोट्स काढणे. पुन्हा एकदा थोडासा स्वयंपाक, वाचन मग झोप. टिव्हीसुध्दा ती बघत नसे. सिरियल्स तीला आवडायच्या नाहीत आणि ब्रेकींग न्युजच्या नावाखाली जे चोथा चरवण दाखवत त्याच�� तिला कंटाळा येई. त्या पेक्षा शांतता बरी वाटे. एकांताची सवय झाली होती.\n तिला आठवलं... दर ३१ डीसेंबरला रात्रीच ती आणि अबोली केक बनवायच्या. रात्री अनिरुद्ध लॅपटॉपवर मस्त मुव्ही लावत असे. पॉपकॉर्न, पावभाजी कींवा बिर्याणी वैगरेचा बेत करे. रात्री बरोबर बारा वाजता विश्वजीत केक कापत असे. त्या रात्री तो त्यांच्याकडेच राही. एक तारखेला सकाळी वैदेहीकडून औक्षण झाल्यावर तो कोल्हापूरला दादासाहेबांच्या पाया पडायला जाई.\nसात वर्षे झाली या एकांतवासात पण प्रत्येक ३१ डीसेंबरला तिला विश्वजीतची आठवण येई तसं म्हटलं तर मनाने ती कधी त्याच्यापासून दूर गेलीच नव्हती. ज्या मुलाबरोबर आयुष्यातली महत्त्वाची, आनंदाची, संघर्षाची, सफलतेची दहा वर्षे घालवली त्याला विसरणार तरी कसं कोल्हापूरची घटना घडली नसती तर आजही ती आणि विश्वजीत एकत्र काम करत राहीले असते, असं तीला कायम वाटे. एका घटनेने त्यांच्या दोघांच्या जगाची उलथापालथ करुन टाकली होती. त्या घटनेचा अर्थ, तीच्या वागण्याचा अर्थ लावण्यातच तिचे कीतीतरी दिवस गेले होते.\nत्या पावसाळी, वादळी रात्री ती स्वतःला विसरुन गेली होती. अनिरुद्धच्या जाण्याने अवेळी आलेली विरक्ती आणि प्रौढत्व त्या पावसातच ओघळून गेलं होतं. विश्वजीतच्या स्पर्शाने तिचं तारुण्य काही क्षणांपुरतं परत आलं होतं. आपण एक आई आहोत, एक बायको आहोत, विश्वजीतची सल्लागार आहोत... कशाचाही संदर्भ उरला नव्हता. ती एक स्त्री होती, प्रेमाला, स्पर्शाला आणि सुखाला आसुसलेली... तिच्या मनाला आणि शरीराला फक्त एवढंच समजलं होतं आणि त्या रात्री ती तनामनाने या अत्युच्च सुखात, उत्कट भावनेत नाहुन निघाली होती.\nपहाटे विश्वजीतची घट्ट मिठी सोडवताना तिला भान आलं आणि वास्तवाची जाणीव तिच्या अंगावर आदळली हे आपण काय करुन बसलो... ह्या विचारां बरोबरच, तिला आपण अनिरुद्धच्या आठवणींशी प्रतारणा केल्यासारखं वाटलं. अनिरुद्धशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाबरोबर मी हे सुख कसं अनूभवू शकते हे आपण काय करुन बसलो... ह्या विचारां बरोबरच, तिला आपण अनिरुद्धच्या आठवणींशी प्रतारणा केल्यासारखं वाटलं. अनिरुद्धशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाबरोबर मी हे सुख कसं अनूभवू शकते तीला स्वतःची शरम वाटली. विश्वजीत काय म्हणेल आता तीला स्वतःची शरम वाटली. विश्वजीत काय म्हणेल आता ज्या मुलाला मी संस्कारांचे, नै���िकतेचे धडे दिले त्याच्या बरोबर शय्यासोबत ज्या मुलाला मी संस्कारांचे, नैतिकतेचे धडे दिले त्याच्या बरोबर शय्यासोबत आयुष्यभर मी त्याच्या नजरेला नजर तरी देऊ शकेन का आयुष्यभर मी त्याच्या नजरेला नजर तरी देऊ शकेन का एका विवाहीत पुरुषाबरोबर शरीरसंबंध एका विवाहीत पुरुषाबरोबर शरीरसंबंध ते सुद्धा विद्यार्थ्याबरोबर वैदेहीला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. बाबा तिला कायम सांगतं असत. शिक्षकांचं चारीत्र आणि वागणं हे स्फटीकासारखं पारदर्शी आणि धुतल्या तांदुळासारखं असलंच पाहिजे. मुलं आपल्या शिक्षकाचा आदर्श ठेवतात. त्यांचं आचरण चांगलं व्हावं असं वाटत असेल तर शिक्षकांचं आचरणं शुध्द हवंच तूझी अक्षम्य चूक झालीए वैदेही... तिचं अंतर्मन तिला म्हणालं.\nपश्चाताप करत ती तडकाफडकी पुण्याला परत गेली. मनातल्या मनात तिने हा निश्चय केला की पुन्हा कुठल्याही प्रकारची जवळीक येता कामा नये आणि विश्वजीतची मोकळ्या मनाने माफी मागायची. पंधरा दिवस ती न बोलता शांत राहिली होती.\nपण झालं ते तिच्या अपेक्षेपेक्षा भलतच विश्वजीत तिच्यात गुंतून पडला होता. त्या एका रात्रीच्या क्षणांवर प्रेम करत बसला होता. त्याची भावना, उत्कटता तिला समजत नव्हती असं नाही पण त्या भावनेचा स्विकार तिला शक्य नव्हता. विश्वजीत हट्टी आहे हे ती जाणून होती. त्याला जे हवं असतं ते तो मिळवतो, हे ती गेल्या दहा वर्षांत शिकली होती. परंतू त्याला जे हवं होतं त्यातून केवळ विनाश होता. त्याच्या संसाराची धुळधाण, तिच्या चारीत्र्यावर शिंतोडे, त्याच्या राजकीय कारकीर्दीवर गालबोट, त्याच्या इमेजवर कायमचा कलंक... विश्वजीत तिच्यात गुंतून पडला होता. त्या एका रात्रीच्या क्षणांवर प्रेम करत बसला होता. त्याची भावना, उत्कटता तिला समजत नव्हती असं नाही पण त्या भावनेचा स्विकार तिला शक्य नव्हता. विश्वजीत हट्टी आहे हे ती जाणून होती. त्याला जे हवं असतं ते तो मिळवतो, हे ती गेल्या दहा वर्षांत शिकली होती. परंतू त्याला जे हवं होतं त्यातून केवळ विनाश होता. त्याच्या संसाराची धुळधाण, तिच्या चारीत्र्यावर शिंतोडे, त्याच्या राजकीय कारकीर्दीवर गालबोट, त्याच्या इमेजवर कायमचा कलंक... एक शिक्षक, एक सल्लागार एक सहकारी एक मैत्रिण म्हणून तीला हे कधिच मान्य नव्हतं.\nविश्वजीतच्या डोक्यातून काहीही करुन हे विचार काढावेच लागतील... हेच त��ला स्पष्ट समजलं होतं. पण विश्वजीत समजून घ्यायलाच तयार नव्हता. शेवटी असह्य होऊन तीचा हात उगारला गेला. त्या रात्रभर वैदेही रडत होती. आपल्या एका चुकेने आपण विश्वजीतचं आयुष्य डीस्टर्ब केलं हि भावना त्रास द्यायला लागली.\nकाय करावं सुचेना तिला. निवडणूका तोंडावर आलेल्या. अशा वेळी रजा घेऊन घरी तरी कसं बसणार पण ही तीची दुविधा दुसऱ्या दिवशीच संपली.\nसकाळी देवयानीला अचानक दरवाजात पाहुन ती सटपटली.\nदेवयानी गप्पा मारायला आली नव्हती हे तीला एका क्षणात समजलं होतं.\n” देवयानीचा निर्वाणीचा सुर होता. “तुमच्या दोघांचं काय नातं मला माहीत नाही. कोल्हापूरला तुमच्या दोघांमधे काय झालं ते मला कळलं नाही आणि माहिती करुन घ्यायची ईच्छा पण नाही. मला एवढच माहिती आहे की त्या दिवशीपासून विश्वजीत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही आणि त्याने मला स्पर्श सुध्दा केलेला नाही. आत्ताच मला माझ्या डॉक्टरकडून रीपोर्ट मिळालाय, I am pregnant दोन महिने होऊन गेलेत. मी अजून घरी कोणाला सांगितलं नाहीए. तुला जर वाटत असेल की माझा आणि विश्वजीतचा संसार नीट व्हावा तर तू आमच्या दोघांमधून बाजूला हो दोन महिने होऊन गेलेत. मी अजून घरी कोणाला सांगितलं नाहीए. तुला जर वाटत असेल की माझा आणि विश्वजीतचा संसार नीट व्हावा तर तू आमच्या दोघांमधून बाजूला हो जो पर्यंत तु त्याच्या समोर आहेस तो मला बघणार पण नाही जो पर्यंत तु त्याच्या समोर आहेस तो मला बघणार पण नाही\nधरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल असं झालं होतं वैदेहीला.\nआज पहिल्यांदाच कोणीतरी तिला ईतकं अपमानास्पद वागवलं होतं. एका वाक्यात तिच्या चारीत्र्याची लक्तरं टांगली होती.\nआता ईथे रहाणं अशक्य होतं. अमेरीकेला जाण्याशिवाय, दृष्टीआड जाण्याशिवाय तीला काय पर्याय राहीला होता\nविश्वजीत तीला असा सोडणार नाही ह्याची पूर्ण कल्पना होती तीला. ईलेक्शन नंतर तो फोन करणारंच ही पूरेपूर खात्री होती. प्रकाशला, असा फोन आला तर काय उत्तर द्यायचं हे तीने पढवून ठेवलं होतं. तिच्या अपेक्षेप्रमाणेच घडलं होतं. तिच्या लग्नाची बातमी ऐकल्यावर विश्वजीतने संबंध तोडले होते.\nकाही महिने अमेरिकेत काढल्यावर तिने भारताची वाट धरली. पण तीला परत पुण्याला जायचं नव्हतं.समाजकारण, राजकारणाशी संबंध नको होता. आधी बंगळूरला तीन वर्षे राहून ती आता पाचगणीला तिच्या मैत्रिणीच्याच एका इंटरनॅशनल ब��र्डींग स्कुलमधे, दहावी अकरावीच्या मुलांना History and Literature शिकवत होती. शाळेजवळ एक छोटसं बैठ घर घेऊन तिकडेच राहणं तीने पसंत केलं होतं. तीचं रुटीन, तिचे विद्यार्थी, ती शांतता हा एकांत, हेच तीला आता सवयीचं झालं होतं.\n वैदेही भानावर आली. तीच्या मुख्याध्यापिकेचा फोन होता. “वैदेही, पुढच्या दोन महिन्यात स्टेट लेव्हल, एल्युकेशन काँपिटीशन आणि वक्तृत्व स्पर्धा आहेत. सात ते चवदा वयोगटातील आपली काही सिलेक्टिव्ह मुलं पाठवतोय आपण. तु प्लीज त्यांच्या बरोबर Voice modulation आणि public speaking घेशील का\nहोकार देऊन, पटकन आवरुन वैदेही कल्चर हॉलकडे निघाली. हे तीचं आवडतं काम होतं. मुलं आलेली होती. प्रत्येक जणं आपापली भाषणं म्हणून दाखवत होते, वैदेही नोटीफीकेशन्स लिहीत होती.\nसगळ्यांची भाषणं झाल्यावरच तिला पब्लिक speaking workshop सुरू करायचा होता. भाषणं झाली. सर्वांना जवळ बोलवून वैदेहीने प्रत्येकाची ओळख करुन घ्यायला सुरवात केली. दुसरी मधल्या एका चुणचुणीत मुलीने तीच्या गोड आणि सूस्पष्ट आवाजात न लाजता तिची ओळख करुन दिली..\n My name is वैदेही विश्वजीतराजे भोसले.\n सभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कथा या विभागात लेखन.\nअभिव्यक्ती अक्षरमंच मराठी कथा स्वाती नामजोशी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे.\nअशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल.\nमराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, अस्वीकरण आणि वापरण्याच्या अटी.\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\nगुरू ऋण - मराठी कविता\nसाध्याश्या वेषात उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य नाही बर विसरलो आम्ही शाळेला संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌ जग राहाटीत आ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४\nपिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त���यांना कळते या मित्रांच...\nदर्जेदार मराठी पुस्तकांची यादी\nहमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी शेवटचा बदल १ जून २०२१ पुस्तकाचे नाव लेखक महानायक विश्...\nदिनांक २३ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दिवस YEAR: T...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nगुरू ऋण - मराठी कविता\nसाध्याश्या वेषात उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य नाही बर विसरलो आम्ही शाळेला संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌ जग राहाटीत आ...\nदर्जेदार मराठी पुस्तकांची यादी\nहमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी शेवटचा बदल १ जून २०२१ पुस्तकाचे नाव लेखक महानायक विश्...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - (Raiga...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,9,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,838,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,610,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,20,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,4,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कव���ता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,261,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,32,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,56,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,2,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,204,पालकत्व,1,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,4,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,70,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,7,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,87,मराठी कविता,471,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,16,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,24,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,10,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,387,मसाले,12,महाराष्ट्र,270,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,3,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहु�� अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,1,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,40,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,13,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,8,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,18,संपादकीय व्यंगचित्रे,12,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,87,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: साथिया भाग ५ (एकांत) - मराठी कथा\nसाथिया भाग ५ (एकांत) - मराठी कथा\nसाथिया भाग ५,मराठी कथा - [Sathitya Part 5,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस��ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ncp-chief-sharad-pawar-slams-bjp-leader-devendra-fadnavis-over-re-election-45549", "date_download": "2021-07-27T12:48:27Z", "digest": "sha1:QZCMYLIEDDMXWBYXIZVGMTQEZC72KKQL", "length": 10931, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Ncp chief sharad pawar slams bjp leader devendra fadnavis over re election | फक्त राज्यातच का? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n संपूर्ण देशात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार\n संपूर्ण देशात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार\nनुसत्या राज्यातच कशाला, तर संपूर्ण देशातच मध्यावधी निवडणुका घ्या, असं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी दिलं.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nहिंमत असेल, तर पुन्हा निवडणुका घ्या आणि बहुमत मिळवून दाखवा, असं खुलं आव्हान विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis) यांनी नुकतंच महाविकास आघाडी (maha vikas aghadi)ला दिलं होतं. त्यावर नुसत्या राज्यातच कशाला, तर संपूर्ण देशातच मध्यावधी निवडणुका घ्या, असं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी दिलं.\nहेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: शरद पवार समांतर तपासावर ठाम\nएल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव (bhima koregaon violence, elgar parishad case) प्रकरणाच्या तपासावरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची भाजपला गरज नाही. तर ते स्वत:च पडेल. त्या���ुळं राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, त्याची तयारी भाजपकडून (bjp) केली जात आहे, असं भाजपकडून म्हटलं जात आहे. त्यावर तुमचं मत काय असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी पवारांना विचारला.\nत्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, अशा गोष्टी मी गांभीर्याने घेत नाहीत. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेस (congress) अशा तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. सगळ्याच विषयांवर सगळ्यांची मतं जुळतील असं नाही. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा कारभार उत्तम रितीने सुरू आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करायची हे विरोधकांचं कामच आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या भल्यासाठी जे शक्य आहे, ते काम करत आहे, असं ते म्हणाले.\nमध्यावधी निवडणुका राज्याच्या होत नाहीत, तर संपूर्ण देशाच्या होतात. लोकसभेची मध्यवधी निवडणूक घ्यायची असेल तर ते त्यांच्याच हातात आहे. भाजपाने (bjp) केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेऊन पुन्हा निवडणूक घ्यावी,” असा खोचक सल्ला देखील पवारांनी दिला.\nहेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: तपास राज्याकडेच राहणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान भाजपला दिलं होतं. त्याला प्रतिउत्तर देताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी भाजप महाअधिवेशनात केलेल्या भाषणातून हिंमत असेल तर पुन्हा एकदा निवडणुका घ्या आणि जनमत मिळवून दाखवा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. त्याला उत्तर देताना पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.\nसमुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार\nचिमुकल्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'अनोख्या' शुभेच्छा\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nपूरग्रस्त भागातील दौरे टाळा, शरद पवारांचा राजकीय नेत्यांना सल्ला\nराज ठाकरेंनी चंद्रकांतदादांना पाठवली 'या' मुलाखतीची लिंक\nपूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मद��, राज्य सरकारचा निर्णय\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/cri/", "date_download": "2021-07-27T12:26:37Z", "digest": "sha1:YC4D5QTUNBG3ONRBKIZOUPT4V2VSKMZV", "length": 3503, "nlines": 39, "source_domain": "jaihindbks.com", "title": "Legal provisions & Case Laws Related to Criminal Prosecution of Public Servant – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/shilpa-shetty-husband-raj-kundra-speak-up-about-accusations-by-his-ex-wife-on-actress/articleshow/83483617.cms", "date_download": "2021-07-27T11:59:07Z", "digest": "sha1:Z7ZQEGWFS66TB44IGIPJYPNIOEMRIHDM", "length": 15705, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिल्पावर आरोप करण्यासाठी एक्स वाइफला मिळाले होते पैसे...राज कुंद्राचा मोठा गौप्यस्फोट\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. कारण तिचा पती राज कुंद्रानं त्याच्या पहिल्या पत्नीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. जेव्हा शिल्पा आणि राजचं लग्न झालं त्यावेळी राजच्या पहिल्या पत्नीनं शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले होते.\nशिल्पावर आरोप करण्यासाठी एक्स वाइफला मिळाले होते पैसे...राज कुंद्राचा मोठा गौप्यस्फोट\nवैवाहिक आयुष्यातील वादांमुळे शिल्पा शेट्टीचा नवरा आहे चर्चेत\nराज कुंद्राच्या एक्स वाइफनं शिल्पा शेट्टीवर केले होते गंभीर आरोप\nएक्स वाइफबद्दल राज कुंद्राने केलेत धक्कादायक खुलासे\nमुंबई: मागच्या काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची एक्स वाइफ कविताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होता. ज्यात कवितानं शिल्पा शेट्टीवर तिचा संसार मोडल्याचा धक्कादायक आरोप केला होता. याशिवाय तिनं शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले होते. पण आता शिल्पाचा पती राज कुंद्रानं घटस्फोटाच्या १२ वर्षांनतर एक्स वाइफ कविताबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याशिवाय त्यानं कविताला घटस्फोट देण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.\nएका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्रा म्हणाला, 'माझी पत्नी शिल्पाच्या वाढदिवसानंतर काही दिवसांनी हा ११ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हे फारच दुःखद आहे. हे एक अर्धसत्य आहे आणि त्यामुळे आमची सर्वांचीच प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी १२ वर्ष काहीच न बोलता शांत राहिलो पण आता हे अतीच होत आहे. मला हा व्हिडीओ पाहिल्यावर खूप राग आला होता. शिल्पानं याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं पण मी आता बोलण्याचा निर्णय घेतला आहे. मी आता बोलत आहे कारण लोकांना सत्य काय आहे हे कळायला हवं.'\nआपली पहिली पत्नी कवितावर आरोप करताना राज म्हणाला, 'कविताचा जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ती मुलाखत देण्यासाठी कविताला पैसे देण्यात आले होते. आमचा घटस्फोट होत असताना मी तिच्याकडे बँक स्टेटमेंट मागितले होते. त्यात या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख होता की, एका न्यूजपेपरनं अशाप्रकरच्या या मुलाखतीसाठी तिला पैसे दिले होते. ती एका सेलिब्रेटीवर स्वतःचा संसार मोडल्याचा आरोप करत आहे. जेव्हा ती स्वतःच याचं कारण होती. जेव्हा कविता लंडनमध्ये होती तेव्हा तिचं माझ्याच बहिणीच्या नवऱ्यासोबत अफेअर सुरू होतं.'\nराज पुढे म्हणाला, 'तिनं माझ्याच बहिणीच्या नवऱ्याशी जवळीक साधली होती. जेव्हा मी ��िझनेस ट्रीपसाठी बाहेर जात असे तेव्हा ती त्याच्यासोबत वेळ घ्यालवत असे. माझ्या कुटुंबीयांसोबत माझ्या ड्रायव्हरलाही हे माहीत झालं होतं. त्यानं मला काही वेळा सांगण्याचा प्रयत्नही केला पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मी ती प्रत्येक गोष्ट केली जी दोन कुटुंबासाठी गरजेची होती. माझ्यासाठी माझा आणि माझ्या पत्नीचा परिवार सारखाच होता. आजही माझं ही तत्वं मी पाळतो.'\nराजनं सांगितलं, 'जेव्हा मी माझ्या काही कॉमन मित्रांच्या मदतीनं शिल्पाला भेटलो होतो. तेव्हा माझ्या एक्स वाइफला ही गोष्ट ऑनलाइन बातम्यांच्या माध्यमातून समजली. त्यानंतर तिनं माझ्यावर घटस्फोटासाठी दबाव आणायला सुरुवात केली. तिनं शिल्पावर आरोप करत हजारोंच्या किंमतीत युकेतील एका टॅब्लॉइडला ही स्टोरी विकली. घटस्फोटाच्या अर्जातील अटींनुसार मला कोट्यवधीची रक्कम तिला द्यावी लागली. त्यासोबतच तिनं मला माझ्या मुलीपासून दूर केलं.'\nराज कुंद्रा आणि कविताचं २००३मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही वर्षांनी राजनं शिल्पा शेट्टीशी लग्न केलं. आता या दोघांना विहान आणि समीशा अशी दोन मुलं आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'सुशांतने मला मिठी मारली पण सोबत काम नाही केलं, 'द फॅमिली मॅन' च्या जेकेने व्यक्त केली खंत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nLive Tokyo Olympics 2020: आनंदाची बातमी, महिला बॉक्सर लव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल: २६ ते २७ जुलै\nसिनेमॅजिक Bigg Boss : हे पाच सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात जाण्यास तयार\nमुंबई कंगना राणावतच्या अडचणी वाढणार; खोटे विधान केल्याचा आरोप\nमुंबई मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; संजय राऊत यांच्या ट्वीटची जोरदार चर्चा\nकोल्हापूर पूर ओसरला पण व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पणी, सांगलीत दीड हजार कोटींचे नुकसान\nसिनेन्यूज आसाम-मिझोराम सीमेवर पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी; बहिण उर्मिलानं दिली प्रकृतीची माहिती\nमुंबई मुख्यमंत्र्यांचा अभिमान वाटतो; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याकडून कौतुक\nदेश APJ Abdul Kalam Death Anniversary : जगाला मानवतेचा संदेश देणारा 'मिसाईल मॅन'\nकार-बाइक मुंबईत मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या वाहनांच्या मालकांना दिलासा, Hyundai ने केली मोठी घोषणा\nटिप्स-ट्रिक्स SBI ATM Card हरवल्यास 'असं' करा ब्लॉक किंवा डिअॅक्टिवेट, पाहा सोपी ट्रिक्स\nमोबाइल डिस्काउंट आणि ऑफर्सचा पाऊस, १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट\nफॅशन लाल रंगाच्या बांगड्या-मंगळसूत्र घालून शॉपिंगसाठी निघाली दिशा, राहुलचा लुकही होता स्टायलिश\nदिनविशेष अंगारकी संकष्टी चतुर्थी जुलै २०२१ : जाणून घ्या कथा व तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-general-meeting-of-pune-municipal-corporation-for-the-month-of-june-will-be-held-in-person-229924/", "date_download": "2021-07-27T10:53:22Z", "digest": "sha1:RIRRF4EK3IQ5CYVGSQYTLQ26LIRI6US7", "length": 11389, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : पुणे महानगरपालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा होणार प्रत्यक्ष उपस्थितीत ; general meeting of Pune Municipal Corporation for the month of June will be held in person", "raw_content": "\nPune News : पुणे महानगरपालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा होणार प्रत्यक्ष उपस्थितीत\nPune News : पुणे महानगरपालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा होणार प्रत्यक्ष उपस्थितीत\nएमपीसीन्यूज : पुणे महानगरपालिकेची जून महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा (जीबी) ऑफलाईन पद्धतीने (प्रत्यक्ष उपस्थित ) होणार आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये तसेच नवीन इमारतीमध्ये असलेल्या सभागृहात यापुढील काळात या सभा घेतल्या जाणार आहेत. दोन्ही सभागृहात 50 टक्के उपस्थितीच्या नियमाचे पालन करत सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्या सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याबाबत राज्य सरकारने निर्बंध घातले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात होती. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या सभांमध्ये अनेक तांत्रिक अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे अनेक सभासदांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.\nपालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपसह विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षाच्या सभासदांचा यात समावेश होता. ऑनलाइन सभा घेता��ा अनेकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटी गायब होत असल्याने अडचणी येत होत्या. इच्छा असून देखील सभासदांना आपले मत, भूमिका मांडताना अडथळे येत होते. पालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी सभासदांकडून केली जात होती.\nशहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध उठविण्यास सुरूवात केल्यानंतर प्रत्येक महिन्यात घेतली जाणारी सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली होती. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देखील देण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभा घेण्याबाबत अशी परवानगी द्यावी, अशा सूचना केल्या होत्या.\nत्यानुसार गेल्या आठवड्यात पालिकेला ही परवानगी देण्यात आली आहे. सभागृहात एकूण सभासदांच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये ही सभा घेण्यास तसेच करोनाबाबतच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून सर्वसाधारण सभा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार पक्ष नेत्यांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करून यापुढील काळात ऑफलाईन पद्धतीने सभा घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले.\nश्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आणि नवीन इमारतीमध्ये असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह या दोन्ही सभागृहात 50 टक्के प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वसाधारण सभा होणार आहेत.\nसभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वसाधारण सभा घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार आवश्यक त्या नियमांचे पालन करून या सभा घेतल्या जाणार आहेत. याचे पत्र नगरसचिव कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहे. – गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nTalegaon Dabhade News: विद्युत विभागातील कामगारांना नगरपरिषदेने त्वरित पगार द्यावा : मिलिंद अच्युत\nSangvi Crime News : नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली मृतदेह सापडलेल्या महिलेची ‘आत्महत्या’\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 165 नवीन रुग्ण; 174 जणांना डिस्चार्ज\nHinjawadi Crime News : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला\nBaramati News : जबरी मारहाणीच्या खटल्यातून सागर खलाटे व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता\nDehugaon News : देहू येथे शिवसेनेच्या शिबिरात 65 पिशव्या रक्तसंकलन\nChakan Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक; आठ किलो गांजा जप्त\nBhosari News : भोसरीतील बाप-लेकीने ‘माउंट एल्ब्रुस’वर फडकवली भगवी पताका \nFlood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात\nMaval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे\nIndia Corona Update : भारतात 4 लाख 11 हजार 189 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण\nPune News : पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी पुण्यातील 22 ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना\nPune News : येत्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन\nPune News : कोविड -19 रुग्णांमध्ये हिपॅटायटीसची लक्षणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/csk-vs-kxip-kl-rahuls-biggest-record-in-ipl/", "date_download": "2021-07-27T11:38:32Z", "digest": "sha1:AG63BMKGY4G7ZFPNKNTQK2S3VKWOEUGL", "length": 3192, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "CSK Vs KXIP: केएल राहुलचा IPL मध्ये सर्वात मोठा विक्रम - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS CSK Vs KXIP: केएल राहुलचा IPL मध्ये सर्वात मोठा विक्रम\nCSK Vs KXIP: केएल राहुलचा IPL मध्ये सर्वात मोठा विक्रम\nकेएल राहुलने आयपीएलमध्ये जडला विक्रम\nआयपीएल मोसमात पंजाबकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज\nकेएल राहुल केवळ २९ धावा काढून बाद झाला\nराहुलने आतापर्यंत 670 हून अधिक धावा केल्या आहेत\nकेएल राहुलने 2018 च्या मोसमात 659 धावा केल्या\nPrevious article‘हे’ काम नक्की करा ;नाहीतर मिळणार नाही एलपीजी सिलेंडर \nNext articleCSK vs KXIP: किंग्स lX पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2021-07-27T13:02:26Z", "digest": "sha1:OJULRGLYN4DFP6D2OWVKZSGABJ4V4BCH", "length": 4393, "nlines": 77, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "जिल्ह्याविषयी | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nरत्नागिरी हि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तसेच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी. तसेच ब्रिटीश सरकारने रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर सारख्या महापुरुषामुळे रत्नागिरी जिल्हा पावन झाला आहे. रत्नागिरी हे भारतातील पश्चिम किनारपट्टीत वसलेले महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात असंख्य किनारे, खाडी, समुद्र किल्ले, बंदरं , गरम पाण्याचे झरे, लेणी, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे, निसर्गरम्य स्थळे आहेत.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2019/02/blog-post_11.html", "date_download": "2021-07-27T12:53:53Z", "digest": "sha1:HRTOYLICQHBTCCZJ2EJUN62KFZQCV4SG", "length": 15443, "nlines": 49, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांचा अण्णु गोगट्या ...", "raw_content": "\nHomeलेखपत्रकारांचा अण्णु गोगट्या ...\nपत्रकारांचा अण्णु गोगट्या ...\nपु.ल.देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीत एक पेन्शनरपात्र आहे. दातांची बत्तीशी उडाली असं सरळ सांगण्या ऐवजी ही वल्ली भाईंना 'दातांचा अण्णु गोगट्या झाला'म्हणून सांगते.कडव्या कोकणस्थांचा वाकडेपणा.सरळ काही बोलायचं नाही, आणि तिढ्या शिवाय काही करायचं नाही. वरल्या पाडातला अण्णु गोगट्या आडाचं पाणी शेंदायला गेला आन पोहऱ्या ऐवजी स्वतःच आडात पडला.तेव्हापासून कोणतीही गोष्ट पडली की त्याचा अण्णु गोगट्या झाला, हा वाक्प्रचारच होऊन बसला.थोडक्यात दातांचा अण्णु गोगट्या झाला म्हणजे दंताजीचे ठाणे उठले.हा संदर्भ इथे यासाठी दिला की आमचे कोकणस्थ आडनावाचे नागपुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकारांसाठी नुकतीच 'बाळशास्त्री जांभेकर निव्रुत्ती वेतन' योजना जाहीर केली आहे.त्याचा जीआर देखील काढला आहे.नेहमी प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी याही योजनेत अटी,शर्ती आणि निकषांची अडथळ्याची शर्यत लावली आहे.त्यात एवढा कडेकोट बंदोबस्त आहे की मुंगीही आत शिरु नये.म्हणजे दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांचा अण्णु गोगट्या केला आहे.पंगत आहे,निमंत्रण आहे,भोजनही तयार आहे,पण पत्रावळीच नाहीत. वाढप्यांनी वाढायचे तरी कशावर त्यातून जे कुणी चालाखीने स्वतःचे थाळे घेऊन येतील त्यांच्याही थाळ्यात चार शिते पडण्याची शाश्वती नाही. तो पीएफ पेन्शनचा लाभार्थी नसावा,त्याला उपजिविकेचे अन्य काही साधन नसावे,तीस वर्षाचा अनुभव, अधिस्विक्रुती धारक असण्याची अट,शिवाय तो ईन्कम टँक्स भरणारा नसावा,वगैरे वगैरे. जीआर सगळ्या पत्रकारांनी वाचला असावा.त्यात कोण कोण बसतील ते जरा आपणच तपासून पहा.पुन्हा हे सरकार महिनाभरात 'म्होरच्या मुक्कामाला' निघणार. म्हणजे पत्रकारांच्या ढोपराला जो गुळ लावलाय तो तोंडात पडणार नाहीच.निर्णय आणि योजनांच्या पक्वांनांचा नुसताच घमघमाट सोडायचा आणि आचमनाला निकषांचे फुलपात्र ठेवायचे.शेतकरी असोत,धनगर असोत,मराठे असोत,मित्रपक्ष असोत सर्वांच्या बाबतीत हेच धोरण.प्रत्येक निर्णय ऐतिहासिक आणि पारदर्शक.पत्रकार\nपेन्शन योजनेचा निर्णय देखील असाच ऐतिहासिक आणि पारदर्शक आहे.धक्कादायक म्हणजे ईतक्या संकुचित 'कडी'तून एखादा ' लवचिक' पत्रकार पार पडून पेन्शन पात्र ठरलाच तर त्याच्या म्रत्यू नंतर पेन्शन बंद होणार. ही विचित्र अट कोणत्या सद्हेतूने आहे हे काही कळले नाही. लोकशाहीच्या चौथ्या स्तभांत आता न्रसिंहा ऐवजी वाळव्या राहातात.त्यामुळेच कदाचित मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठी पेन्शन योजना घोषित करतांना पत्रकारांचा अण्णु गोगट्या केलाय.निवडणूका तोंडावर आहेत.लवकरच पत्रकारांचा भादवा सुरु होईल.त्या नादात पत्रकारांना आपले शेपूट कापल्याचे भान राहाणार नाही. आम्हाला खात्री आहे,कोणीही पत्रकार सरकारच्या या 'अटखोर' अडेलतट्टूपणा विरूद्ध खुलेपणाने जाहीर निषेधाचा आवाज उठवणार नाही.कुणी दबका आवाज काढण्याचा प्रयत्न केलाच तर वर्तमान पत्रांचे मालक त्याचा अण्णु गोगट्या करतील.जे स्वतःवरच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिम्मत ठेवत नाहीत त��यांचा अण्णु गोगट्या व्हायला आडाचीही गरज नसते,आचमनासाठी ठेवलेल्या फुलपात्रातही त्यांच्या नाकातोंडात पाणी शिरु शकते.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/22.html", "date_download": "2021-07-27T10:56:49Z", "digest": "sha1:VBCFNTYPT4B5B7XTLWUHCLUF2Q4ZFOQD", "length": 15546, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती; अनेक रुग्ण दगावले", "raw_content": "\nHomeनाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती; अनेक रुग्ण दगावले\nनाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती; अनेक रुग्ण दगावले\nनाशिक येथील महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णांचे जीव टांगणीला आहे. या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 के एल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला. ऑक्सिजनच्या टँकची दुरुस्ती करण्यात आली आहे.या रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्���े गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला आहे.महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.\nया घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.\nएकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू त्यांचे अश्रू कसे पुसू त्यांचे अश्रू कसे पुसू अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करतो.\nनाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यां���ी केला आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत सर्व कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आली असल्याची माहिती ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरत असताना वॉल बंद करण्यात आला होता तो बंदच राहिला. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. हा मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शासनाचा हा दुर्लक्षपणा असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर शासन कारवाई करेल अशी अपेक्षा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.\nनाशिक मध्ये दुर्घटना झाली त्याला आधी राज्य सरकारला दोष द्यायचा होता, नंतर दरेकरला प्रश्न विचारणाऱ्या अँकरने सांगितलं की हॉस्पिटल मनपाच्या अख्यारीत येतं आणि मनपा मध्ये सत्ता भाजपची आहे, त्यानंतर पक्षाचं राजकारण न करता यंत्रणेला दोष द्या, आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा बोलू लागला. ग्राउंडवरून रिपोर्टिंग करणाऱ्याने आठवण केली, नाशिक मध्ये भाजपचे तीन आमदार आहे, महापौर भाजपचा आहे, ६६ नगरसेवक ही भाजपचे आहेत, ते अजून घटना स्थळी पोहचले नाहीत, इतर पक्षांचे गटनेते पोहचले, तर त्याने रिपोर्टिंग करणाऱ्यावर डाफरत पुन्हा राजकारण करू नका, राज्या शासनाची जबाबदारी आहे, पालकमंत्री कुठे झोपलेत ऑक्सिजन पुरवठा कुठे कमी पडतोय, कुठे व्हेंटिलेटर कमी पडतायत याची व्यवस्था करण्याची. कदाचीत कालची उतरली नसेल, म्हणून ह्याला कोणीतरी तोंडावर सोडा मारून सांगितल पाहिजे की, देशभर वेगवेगळ्या राज्यातून ऑक्सिजन पुरवठा कमी पडतोय म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने केंद्राला समजावून सांगून झालंय, पण केंद्रीय मंत्री पियुष गोयल बोललाय की हॉस्पिटलने ऑक्सिजन योग्य वापर केला पाहिजे. थोडक्यात देशभर योग्य ऑक्सिजन पुरवठा न होण्याला कारण फक्त केंद्रसरकार आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर यो���नेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/movie-review-dhurala-launch-ankush-choudhary-and-sai-tamhakar-161240.html", "date_download": "2021-07-27T12:29:41Z", "digest": "sha1:UFCQAIEO2UN2HNXD3HCCKY7MUV3V5QVQ", "length": 25928, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nवर्ष 2019 हे गाजवलं ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेल्या राजकीय 'धुराळ्या'नं. दिवाळीनंतर महाराष्ट्रात महिनाभर रंगलेला सत्तेच्या सारीपाटाचा खेळ सगळ्यांनी (Movie Review Dhurala) अनुभवला.\nकपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nवर्ष 2019 हे गाजवलं ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेल्या राजकीय ‘धुराळ्या’नं. दिवाळीनंतर महाराष्ट्रात महिनाभर रंगलेला सत्तेच्या सारीपाटाचा खेळ सगळ्यांनी (Movie Review Dhurala) अनुभवला. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘धुरळा’ उडाला आहे. पण हा ‘धुरळा’ राजकीय नाही तर फिल्मी आहे. हा फिल्मी ‘धुरळा’ उडवणारे शिलेदार अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अलका कुबल-आठल्ये, अभिनेता सिध्दार्थ जाधव, अमेय वाघ आणि प्रसाद ओक. राजकारणात कोणी कोणाचं नसते. रक्ताची नातीही बऱ्याचदा सत्तेच्या मोहापायी एकमेकांविरोधात बंड उभारतात. महाराष्ट्रानंही विधानसभा निवडणुकीत हा अनुभव जवळून घेतला. हेच सगळं दिग्दर्शक समीर विद्वंसनं ‘धुरळा’ सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खुर्चीच्य�� हव्यासापोटी नाती विसरुन हा शह-काटशहाचा खेळ किती खालच्या थराला जाऊ शकतो याची प्रचिती हा सिनेमा बघताना येते. बऱ्याच वर्षांनी मराठीत उत्तम राजकीय चित्रपट (Movie Review Dhurala) आला आहे.\nसिनेमाची कथा आहे आंबेगावातील उभे कुटुंबाची. उभे कुटुंबातील मोठा मुलगा नवनाथ उभे उर्फ दादा (अंकुश चौधरी) आपल्या वडिल निवृती उभेंच्या निधनानंतर सरपंचपदाचा प्रमुख दावेदार असतो. आपणच सरपंच होणार याची दादाला पूर्ण खात्री असते. पण त्या गावचा आमदार (उदय सबनीस) असे काही फासे टाकतो की दादाची सावत्रआई ज्योती उभे उर्फ अक्का (अलका कुबल-आठल्ये) ना सरपंच पदाची उमेदवारी मिळते. दुसरीकडे हरीष गाढवे (प्रसाद ओक)लाही सरपंच बनायचं असते. त्यामुळे उभे कुटुंबाला मात देण्यासाठी साम-दाम-दंड भेदनुसार काहीही करायची त्याची तयारी असते. बरं गाढवे हा तर बाहेरचा शत्रू, पण उभे कुटुंबात घरातलेच भेदी बरेच असतात. कोणाला सरपंच व्हायचंय तर कोणाला किंगमेकर. कोणी वजीर बनतो तर कोणी ‘मामा’. अशातच आमदार साहेब अजून एक फास आवळतात. त्यामुळे दादाला धक्का बसतो. आता सत्तेच्या या बुध्दीबळात दादाची बायको हर्षदा (सई ताम्हणकर), हनुमंतराव उर्फ शिमेंट शेट (सिध्दार्थ जाधव), त्याची बायको मोनिका (सोनाली कुलकर्णी) आणि भावज्या (अमेय वाघ) सगळेच आपल्या चाली खेळतात. त्यामुळे सरपंच पदासाठीचा हा सामना तिरंगी बनून अक्का, हर्षदा आणि मोनिका यांच्यात थेट लढत रंगते आणि मग सुरु होतो शह-काटशहाचा खेळ. आता हा खेळ कोण जिंकतो असं काय घडतं की अक्का, हर्षदा, मोनिका एकमेकांसमोर उभ्या राहतात असं काय घडतं की अक्का, हर्षदा, मोनिका एकमेकांसमोर उभ्या राहतात आमदारांची कोणती खेळी दादावर भारी पडते आमदारांची कोणती खेळी दादावर भारी पडते सत्तेच्या सारीपाटात कोणाचं पारडं जड असतं सत्तेच्या सारीपाटात कोणाचं पारडं जड असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘धुरळा’ बघावा लागेल.\nएकाच घरातील तीन महिला निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांसमोर आल्यानंतर उडणारा ‘धुरळा’ खरचं खुर्चीला खिळवून ठेवतो. चित्रपटाचा पूर्वार्धात पात्रांची ओळख, निवडणुकीची पार्श्वभूमी, प्रत्येत पात्राचा स्वत:चा काय स्वार्थ असतो, महत्त्वाकांक्षा काय असते हे दाखवलंय. त्यामुळे कुठेतरी सिनेमाची गती मंदावल्यासारखी वाटते. उत्तरार्धात मात्र सिनेमा ग्रीप पकडतो. राजकारणातील शह-काटशहाचा खेळ रंगायला सुरुवात होते. पण या सगळ्यात मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की सिनेमाची लांबी तब्बल 2 तास 50 मिनिटं आहे. सिनेमातील काही अनावश्य प्रसंग टाळून जर सिनेमाची लांबी थोडी कमी केली असती तर हा सिनेमा अजून क्रिस्पी झाला असता. राजकारणाच्या आखाड्यात आपण कितीही तीस मार खान असलो तरी कौटुंबिक आयुष्यात हा ‘म’ मिसळला तर काय आघात होऊ शकतो. यावरही दिग्दर्शक समीर विद्वंस आणि लेखक क्षितीज पटवर्धन या जोडीनं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात असूनही प्रत्येक पात्रावर समीरनं डिटेल अभ्यास केला आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र सिनेमात आपली स्वतंत्र ओळख जपतं, हेच समीरचं यश म्हणावं. समीर-क्षितिज ही जोडी एकत्र आली म्हणजे मोठ्या पडद्यावर जोरदार फटकेबाजी करते. यावेळी तर या जोडीकडे आघाडीची टीम आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावरील ही फटकेबाजी नेत्रदीपक झाली आहे. सगळ्यांनी अगदी पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू फक्त सीमा रेषेबाहेरच भिरकावला आहे. आता थोडं लांबी जास्त असल्यामुळे काही प्रसंगाना ड्रिंक्स ब्रेक झाल्यासारखं वाटतं, पण पुन्हा एकदा गाडी परत रुळावर येते आणि आपण फ्रेश होतो. छोट्या छोट्या गोष्टींचा समीर-क्षितिज जोडीनं बारकाईनं अभ्यास केलाय. बरेच प्रसंग बघतांना हे जाणवतं. सिनेमाचा शेवट डोळ्यात अंजन घालणारा आहे.\nसिनेमात सगळ्याच कलाकारांनी दमदार कामं केली आहेत. बेरक्या पण तितकाच हळवा दादा अंकुशनं उत्तम वठवला आहे. गावासाठी काही तरी करायचंच ही त्याची तळमळ बऱ्याच प्रसंगात दिसते. हर्षदाच्या भूमिकेत सई ताम्हणकर लाजवाब. प्रत्येक प्रसंगात नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, समजूतदार, वेळ पडल्यास तितकीच खमकी हर्षदा लक्षात राहते. ‘हिरकणी’ आणि ‘विक्की वेलिंगकर’नंतर सोनाली कुलकर्णीनं याही सिनेमात फुल फॉर्मात बॅटिंग केली आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा बासनात गुंडाळून शिमेंट शेटशी लग्न केलेली मोनिका, संधी मिळताच ती हेरुन राजकारणाच्या आखाड्यात उतरलेली मोनिका तिनं उत्तम वठवली आहे. हनुमंत राव अर्थात शिमेंट शेटच्या भूमिकेत सिध्दार्थ जाधव कमाल. खरंतर या सिनेमात हेच पात्र जास्त हसवतं, आणि शेवटी हेच पात्र डोळ्यात पाणी आणतं. साधाभोळा शिमेंट शेट सिध्दूनं सफाईदारपण�� रंगवला आहे. भावज्याच्या भूमिकेत अमेय वाघनं जान आणली आहे. बऱ्याच प्रसंगात तर तो फक्त डोळ्यांनी बोलतो. ज्योती उभे उर्फ अक्काच्या भूमिकेत अलका ताईंनी आपली चौकोट मोडण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छा नसतांनाही राजकारणाच्या आखाड्यात उतरावं लागणाऱ्या अक्का ते आता काहीही झालं तरी आपणचं जिंकायचं हा चंक बांधलेल्या अक्का त्यांनी उत्तम साकारल्या आहेत. प्रसाद ओकनेही बेरक्या, धूर्त हरीष गाढवेच्या भूमिकेत कमाल केली आहे. सिनेमात या सगळ्याच कलाकारांची जुगलबंदी बघण्यासारखी आहे.\nआकाश अग्रवालची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. आंबेगाव त्यानं कॅमेऱ्यात उत्तम कैद केलंय. एव्ही प्रफुलचंद्रचं संगीत भन्नाट आहे. ‘नाद करायचा नाही’ आणि ‘धुरळा’ ही गाणी आधीच हिट झालीत. एकूणच काय तर कलाकारांचा दमदार अभिनय आणि राजकीय चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी ‘धुरळा’ ट्रीट आहे. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय साडे तीन स्टार्स.\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nJai Bhim : वाढदिवसाच्या निमित्तानं दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं चाहत्यांना दिली खास भेट, शेअर केला ‘जयभीम’चा फर्स्ट लूक\nBirthday Special : सलमान आणि यूलिया वंतूरची अशी झाली पहिली भेट, आता लग्नाच्या चर्चेला उधाण\nफोटो गॅलरी 3 days ago\nMouni Roy : मौनी रॉयचा हा देसी अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ, फोटो पाहाच\nफोटो गॅलरी 4 days ago\nRani Chatterjee : भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी लग्नबंधनात, ब्रायडल लूकमध्ये फोटो शेअर\nफोटो गॅलरी 5 days ago\nइगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण, अभिनेत्री हीना पांचाळला अखेर जामीन मंजूर\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु\nअन्य जिल्हे18 mins ago\n 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित\nVIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nकेळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे46 mins ago\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nमराठी न्यूज़ Top 9\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु\nअन्य जिल्हे18 mins ago\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\n 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nMaharashtra News LIVE Update | दादर-भुज सयाजी नगरी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, अर्धा तासापासून ट्रेन उभी\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-the-age-difference-between-bollywood-step-mother-and-step-child-5433495-PHO.html", "date_download": "2021-07-27T13:17:39Z", "digest": "sha1:GMCU5ZZWYC2I3F7UFFJWTNGJNWNYJJIL", "length": 4216, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Find Out The Age Difference Between Bollywood Step Mother And Step Child | सावत्र आईपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे सैफची मुलगी, जाणून घ्या सावत्र आई-मुलांमधील Age Gap - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसावत्र आईपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे सैफची मुलगी, जाणून घ्या सावत्र आई-मुलांमधील Age Gap\nमुंबईः अभिनेत्री करीना कपूर खानने गेल्याच महिन्यात आपाल वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टीत बी टाऊनचे अनेक सेलेब्स पोहोचले होते. मात्र आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरली सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खान. सारा तिची सावत्र आई करीनाला बर्थडे विश करायला पोहोचल�� होती. सारा आणि करीना यांच्यात खूप चांगले बाँडिंग आहे. दोघीही सोबत बराच वेळ एकत्र घालवत असतात. सैफ आणि करीनाच्या लग्नातसुद्धा सारा हजर होती.\nअमृता आणि सैफची थोरली मुलगी असलेल्या साराचा जन्म 1993 मध्ये झाला. 2004 मध्ये सैफ-अमृता कायदेशीररित्या विभक्त झाले. 2012 मध्ये सैफने करीनासोबत दुसरे लग्न केले. 23 वर्षीय सारा तिची सावत्र आई करीनापेक्षा वयाने फक्त 13 वर्षांनी लहान आहे.\nसेलेब्स आणि त्यांच्या सावत्र मुलांच्या वयातील अंतर जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-weight-gain-tips-new-in-marathi-5403647-PHO.html", "date_download": "2021-07-27T13:06:26Z", "digest": "sha1:65EOFY45TQXQFVWYEXMOSH3KWAHF2MRM", "length": 3282, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Tips For Gain Weight | या 18 टिप्सने वाढेल वजन, दूर होईल अशक्तपणा राहाल तंदरुस्त - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 18 टिप्सने वाढेल वजन, दूर होईल अशक्तपणा राहाल तंदरुस्त\nदिवसभर सतत काम केल्याने, हार्मोनल चेंजेस किंवा एखाद्या आजारामुळे दुबळेपणा किंवा कमजोरी होऊ लागते. गरजेपेक्षा जास्त वजन कमी झाल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते. परंतु आपल्या घरातच काही अशा गोष्टी उपस्थित असतात ज्याचा उपयोग करून तुम्ही या समस्येपासून दूर राहू शकता. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. मधुसूदन देशपांडे सांगत आहेत 18 अशा टिप्स, ज्याचा अवलंब करून वजन वाढवले जाऊ शकते.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वजन वाढवण्याच्या काही खास घरगुती टिप्स....\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrailer.com/drip-irrigation-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-27T10:40:28Z", "digest": "sha1:SXC3MYLN5XQ2ODGA5WOOERFT5FERXFZB", "length": 15845, "nlines": 168, "source_domain": "marathitrailer.com", "title": "drip irrigation : ठिबक सिंचन योजना | Marathi Trailer", "raw_content": "\ndrip irrigation : ठिबक सिंचन योजना\nDrip Irrigation : शेती हा भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. पिकांचे उत्पादन पूर्णपणे सिंचन आणि खतांच्या प्रकारावर अवलंबून असते. शेतक-यांच्या पिकांना सिंचनासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतातील बर्‍याच भागात पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. शिवाय भारतातील बहुतेक शेतकरी हे आपल्या पिकांच्या वाढीसाठी पावसावर अवलंबून राहतात. पण पावसा असमानातेमुळे पिके नष्ट होण्याचा धोका नेहमीच असतो. यालाच पर्याय म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने ठिबक सिंचन ही योजना सुरु केली आहे. या ठिबक सिंचन योजनेमुळे कमी पाण्यातही पिकांना पुरेसे पाणी मिळत असल्याने पिकांची वाढ जोमाने होते.\nआधुनिक शेती पध्दती निर्माण करून शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने “ठिबक सिंचन योजना” ही योजना पुन्हा चालू केली आहे. ही योजना ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ च्या अंतर्गत येते. ही योजना सूक्ष्म सिंचन योजना म्हणूनही देखील ओळखली जाते. ज्यामध्ये 80% रक्कम केंद्र सरकार पुरस्कृत करेल आणि 40% राज्य सरकार पुरस्कृत करेल.\nमहाडीबीटी अंतर्गत “ठिबक सिंचन” योजनेचा अर्ज कसा करावा\nठिबक सिंचन योजनेचे उद्दीष्ट\nया योजनेचे उद्दीष्ट म्हणजे प्रत्येक शेतक-याच्या शेतातील पाण्याची उपलब्धतेनुसार पाण्याची कार्यक्षमता वाढवणे. तसेच पाण्याच्या प्रत्येक थेंबामधून जास्तीत जास्त पीक उत्पन्न मिळविणे हे आहे. राज्यात पाण्याचे क्षेत्र टक्केवारी 5% पेक्षा जास्त आहे. सिंचनाच्या ठिकाणी पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नसल्याची देखील समस्या मोठ्या प्रमाणात आहे.\ndrip irrigation advantages : ठिबक सिंचन अनुदानाचे फायदे\nमायक्रो इरिगेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचन तंत्र सुधारणे.\nही योजना कमी पाण्याचा वापर करून कार्यक्षमता वाढवेल.\nया योजनेमुळे शेतक-यांचा नफा वाढेल आणि त्यांच्या पिकांना देखील चांगला दर मिळेल.\nठिबक सिंचन पद्धतीने विजेच्या बिलत कपात होईल.\nया योजनेत बहुतांशी सर्व पिके समाविष्ट केली आहेत. ही पिके ऊस, कापूस, केळी, द्राक्षे, डाळिंब, कडधान्ये, शेंग, हळद आणि सर्व भाज्या आणि फुले यासारखे नगदी देखील.\nसूक्ष्म सिंचनासाठी शेतक-यांना अनुदान दिले जाईल.\ndrip irrigation kit : या योजनेंतर्गत सिंचनाचे प्रकारठिबक सिंचन: हे मुख्यतः 5 प्रकारचे असते\nतुषार सिंचनाचे 4 प्रकार\nअनुदानाचे वितरण ; दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी\nछोट्या आणि मध्यम जमीनधारकांसाठी 60% अनुदान यापैकी 36% केंद्र सरकार आणि २४% राज्य सरकार पुरविते.\nसर्वसाधारण जमीनधारकांसाठी 45 अनुदानापैकी २७% केंद्र सरकार आणि १८% राज्य सरकार पुरविते.\nअनुदानाचे वितरण ; दुष्काळग्रस्त भागाच्या व्यतिरिक्त\nछोट्या आणि मध्यम जमीनधारकांसाठी ४५% अनुदानापैकी २७% केंद्र सरकार आणि १८% राज्य सरकार पुरविते.\nसर्वसाधारण जमीनधारकांसाठी 35% अनुदानापैकी 21% केंद्र सरकार आणि 14% राज्य सरकार पुरविते.\nमहाराष्ट्रात ठिबक सिंचन अनुदान पात्रता:\nशेतकर्‍याकडे शेताजवळ जलस्रोत किंवा वेगळी व्यवस्था असावी. जसे विहीर, बोर किंवा शेततळे.\nशेतकर्‍याकडे स्वत:चे वीज कनेक्शन असले पाहिजे.\nशेतकर्‍याचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असावे.\nया योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे\nशेतकरी जमीनीचा मालक असावा 7/12 उतारा अनिवार्य आहे.\nशेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असला पाहिजे.\nशेतकर्‍याकडे त्याचे ओळखपत्र आणि मतदार ओळखपत्र असावे.\nपाण्याची सोय नसल्यास, तसा स्वयं-घोषित अर्ज भरून द्यावा लागेल.\nआधार कार्डशी हे बँकेशी लिंक असावे.\nमहाठिबक सिंचन योजना अनुदान अर्ज\nआता या पोर्टलमध्ये योग्य आधार कार्ड नंबरसह स्वत:ची नोंदणी करा.\nनोंदणीनंतर एक लाभार्थी आयडी प्रणालीद्वारे तयार केला जातो\nभविष्यातील वापरासाठी लाभार्थी क्रमांक जतन केला जावा.\nप्रत्येक अर्जदारास स्वतंत्र लाभार्थी क्रमांक मिळेल.\nयोजनेतील लाभार्थी या लाभार्थी क्रमांकाचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा.\nएकदा का लॉगीन आयडी बनवला की त्यात जाऊन अर्ज भरता येतो.\ndrip irrigation : ठिबक सिंचन योजनेमुळे आपल्याकडील उपलब्ध पाण्याची बचत होते. शिवाय कमी साठप्यामध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊन लागवड जास्त होते. जास्त लागवड म्हणजे जास्त उत्पन्न आणि जास्त उत्पन्न म्हणजेच जास्त फायदा.\nIFFCO कडून नॅनो UREA लाँच\nUREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार... एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...\n१) शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) म्हणजे काय Farmer Producer Company : काही शेतक-यांनी एकत्रित येऊन अनेक शेतक-यांच्या हितासाठी चालू...\nकापुराचे झाड आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे... Camphor tree : काय कापराचे झाड, कसं शक्य आहे Camphor tree : काय कापराचे झाड, कसं शक्य आहे कापूर तर तुळशीपासून बनवतात...\nIFFCO कडून नॅनो UREA लाँच\nUREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार... एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...\nSocial Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….\nSocial Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो...\nSalary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…\nSalary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी...\nBmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…\nBmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी...\nबलात्काऱ्याला होणार मृत्यदंडाची शिक्षा, सरकारने आणलेला शक्ती कायदा नक्की आहे कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/featured-pcmc-corona-pcmc-corona-active-cases-pcmc-corona-active-patients-pcmc-corona-cases-pcmc-corona-count-pcmc-corona-critical-patients-pcmc-corona-death-pcmc-corona-latest-news-pcmc-coro-228542/", "date_download": "2021-07-27T11:28:37Z", "digest": "sha1:C6XSWHCNEXWNYRS3VVC4HGHX4FQ42I5J", "length": 6987, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri Corona Update : रविवारी शहरात 270 नवीन रुग्ण; 273 जणांना डिस्चार्ज Pimpri Corona Update: 270 new patients in the city on Sunday; Discharged 273 people", "raw_content": "\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 270 नवीन रुग्ण; 273 जणांना डिस्चार्ज\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 270 नवीन रुग्ण; 273 जणांना डिस्चार्ज\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. आज (रविवारी, दि. 6) दिवसभरात 270 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 273 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nशहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 52 हजार 237 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 45 हजार 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nरविवारी 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 12 रुग्ण शहरातील तर 7 रुग्ण शहराच्या बाहेरील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 163 रुग्णा���चा मृत्यू झाला आहे.\nशहरात 2 हजार 992 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील एक हजार 45 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एक हजार 947 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.\nपिंपरी चिंचवड शहरात रविवारी लसीकरण झाले नाही. आजवर शहरातील 5 लाख 8 हजार 580 जणांनी लस घेतली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nBehind The Image: बिहाईंड द इमेज भाग 3 – तोंडावर लाल माती मारून घेणारा पैलवान\nWakad Crime News: सराईत गुन्हेगारावर खुनी हल्ला\nXI Admission CET : अकरावी प्रवेशाच्या सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी 3 पासून पुन्हा अर्ज करता येणार\nPune Crime News : कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई; 35 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त\nBhosari News: मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा स्तुत्य उपक्रम – विलास लांडे\nChakan Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक; आठ किलो गांजा जप्त\nPune Crime News : अल्पवयीन मैत्रीणीवर बलात्कार करून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाठवले, अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल\nPune Crime News : पाच लाखाच्या बदल्यात 25 लाख वसूल; तरीही 85 लाखाची मागणी, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल\nBaramati News : अज्ञात कारणावरून 33 वर्षीय इसमाचा खून\nHinjawadi Crime News : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला\nRaigad Taliye landslide : यामुळे कारणामुळे तळीये ग्रामस्थांनी बचाव मोहिम थांबवण्याची केली विंनती, प्रशासनाने मोहीम…\nFlood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात\nPimpri News : धरण परिसरातील पावसाचा जोर ओसरला; 24 तासात 2.58 टक्के धरणात पाणीसाठा\n तब्बल पाच महिन्यांनंतर पाच हजारांहून कमी रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/cdac-pune-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T11:50:51Z", "digest": "sha1:AXKLSHIZDEKA65XDIM3GIRNAWPEZYDHL", "length": 5846, "nlines": 115, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "CDAC Pune- प्रगत संगणन विकास केंद्र पुणे अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates CDAC Pune- प्रगत संगणन विकास केंद्र पुणे अंतर्गत भरती.\nCDAC Pune- प्रगत संगणन विकास केंद्र पुणे अंतर्गत भरती.\nCDAC Pune Recruitment 2021: प्रगत संगणन विकास केंद्र पुणे अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleगृह मंत्रालय अंर्तगत 39 पदांसाठी भरती.\nNext articleपूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nआयकर विभाग मुंबई येथे भरती. (२५ ऑगस्ट)\nराष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/fact-about-hinduism-in-marathi/", "date_download": "2021-07-27T11:50:06Z", "digest": "sha1:RGD6ZGPNTDSM5KVAR4XJFTDKBWBFNIHO", "length": 10243, "nlines": 64, "source_domain": "www.marathimol.com", "title": "हिंदू धर्माबद्दल अद्भुत तथ्य Fact about Hinduism In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nहिंदू धर्माबद्दल अद्भुत तथ्य Fact about Hinduism In Marathi\nFact about Hinduism In Marathi हिंदू धर्म, ज्याबद्दल संपूर्णपणे कोणालाही माहिती नाही कारण हा धर्म कधीपासून सुरू झाला याबद्दल ठाम माहिती नाही. ज्या धर्मामध्ये अनेक चालीरिती, परंपरा आहेत, त्यामध्ये अनेक वाईट गोष्टी सुद्धा आहेत, परंतु त्या आश्चर्यकारक आहे. ज्या धर्मात सर्वोच्च देवी, देवता आहेत आणि सर्व श्रेष्ठ गोष्टीस महत्त्व दिले जाते आणि सर्वांचा आदर केला जातो.\nहिंदू धर्माबद्दल अद्भुत तथ्य Fact about Hinduism In Marathi\n१ ) जगभरात लग्नाची संकल्पना हिंदू धर्मापासून सुरू झाली आहे. हिंदू धर्माच्या माध्यमातून लोकांनी लग्न करणे शिकले आहे आणि लग्न म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व देखील जाणून घेतले आहे. पहिला धर्म ज्याने लग्नाची संकल्पना दिली आणि जगाने ती स्वीकारली.\n२ ) हिंदूंमध्ये १०८ पवित्र संख्या आहेत आणि आम्हाला त्याबद्दल माहिती आहे पण कारण बरेच वेगळे आहे. वास्तविक, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत किंवा सूर्याचा व्यास किंवा पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आणि चंद्राच्या व्यासाचे प्रमाण सुमारे १०८ आहे आणि म्हणूनच ही संख्या पवित्र मानली जाते. त��म्ही पाहिले असेल की हिंदू धर्मात पवित्र मालामध्ये नेहमीच १०८ मणी असतात.\nमाझी शाळा मराठी निबंध\n३ ) हिंदू धर्माची अशी वीस मंदिरे आहेत जी जवळपास एक हजार वर्षे जुनी आहेत आणि आजही काही विशेष वस्तू किंवा इतर काही दैवी वस्तू दिसतात ज्यामुळे त्यांचे महत्त्व आहे. अशी बरीच मंदिरे आहेत जिथे आजपर्यंत घडलेल्या घटनांविषयी कोणालाही माहिती मिळाली नाही.\n४ ) हिंदू हा एकच धर्म आहे जिथे प्राणी देखील पवित्र आणि एखाद्या गोष्टीचे लक्षण मानले जातात. इथले प्रत्येक प्राणी देवाशी जोडलेले आहे. प्रत्येक प्राण्याला महत्त्व दिले जाते. जगात असा कोणताही धर्म नाही जिथे जनावरांची पूजा केली जाते, हिंदू धर्मामध्ये तर गाई-बैलांची पूजा केली जाते.\n५ ) आज, हिंदू धर्माची प्रत्येक प्रथा आणि पुराणात लिहिलेल्या गोष्टी विज्ञान मानण्यासाठी तयार आहेत. वैज्ञानिकांना हिंदू धर्माच्या पुराणांमधून अनेक धोकादायक औषधे मिळाली आहेत. याखेरीज असे अनेक मुद्दे हिंदू धर्माच्या पुस्तकांसाठी विचारात घेतले जातात.\nमाझे आवडते शिक्षक वर मराठी निबंध\n६ ) हिंदू धर्म हा एकच धर्म आहे जिथे शारीरिक संबंधाची संकल्पना सर्वप्रथम आणली गेली आणि मनुष्याच्या मूलभूत स्वरूपाचे असल्याचे सांगितले. या कारणास्तव, जगातील कार्यक्षेत्रातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या पुस्तकांपैकी एक लैंगिक संबंध आहे.\n७ ) जगात असा हिंदू धर्म आहे जो तुम्हाला कोणत्याही सूत्रामध्ये बांधत नाही. म्हणजेच हा धर्म आपल्याला स्वातंत्र्य देखील देतो, जो प्रत्येक मानवाचा मूलभूत हक्क आहे.\n८ ) हिंदू धर्म हा एकच धर्म आहे जिथे शक्ती देवीचे प्रतीक मानले जाते. इतर कोणत्याही धर्मामध्ये अशी व्याख्या आपल्याला आढळणार नाही जिथे एखाद्या स्त्रीला देवी किंवा सामर्थ्याचे रूप म्हणून वर्णन केले गेले आहे, परंतु हिंदु धर्मात असे घडते आणि स्त्रियांना योग्य आदर दिला जातो.\n९ ) हिंदू हा एकच धर्म आहे जिथे मृत्यूनंतरही भटकंतीची संकल्पना दिली गेली आणि यापूर्वी कोणत्याही धर्माने असे म्हटले नाही. हिंदू धर्मात केलेले शेवटचे संस्कार आणि त्यानंतरच्या कृती देखील याची पुष्टी करतात.\n१० ) हा एक असा धर्म आहे जिथे एकंदर तेवीस कोटी देवी देवता असूनही देव एकच आहे हे तत्व समजते. म्हणजेच विविधतेतील ऐक्याचे सार हिंदू धर्माने दिले आहे.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमहाशिवरात्री वर मराठी निबंध\nशिवाजी महाराज वर निबंध\nहोळी वर मराठी निबंध\nदिवाळी वर मराठी निबंध\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/crpf-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T12:10:21Z", "digest": "sha1:BGKBRZPIAVVD77FOJTOVX6UFKVKLUIHU", "length": 6419, "nlines": 122, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत भरती.\nकेंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत भरती.\nCRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 08 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 आणि 14 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nInterview Address (मुलाखातिचे ठिकान) : (पदांनुसार आहे.) मुळ जाहिरात बघावी.\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा) – 01\n(येथे PDF जाहिरात बघा) – 02\nPrevious articleजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे अंतर्गत भरती.\nNext articleजिल्हा रुग्णालय भंडारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nकोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड येथे भरती. (२७ व २९ जुलै)\nभारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती. (१९ ऑगस्ट)\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nकृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथे भरती. (२३ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/pcs-bank-pimpri-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T10:40:38Z", "digest": "sha1:GIN5MU5V3SUYWWA7GVBORUA7QL3TZJU2", "length": 6105, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी भरती.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी भरती.\nPCS Bank Pimpri Recruitment 2021: पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nकिमान B.Com (JAIIB, CAIIB) असल्यास प्राधान्य.\nअनुभव: (व्यवस्थापक किंवा सहा.व्यवस्थापक पदाचा किमान 5 वर्षे अनुभव.)\nवयोमर्यादा : 35 वर्षे\nऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nपिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी शामा आर्केड स.नं. 111 मेन रोड, काळेवाडी, पिंपरी, पुणे – 411017\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा):\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 एप्रिल 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत ७७ पदांसाठी भरती.\nNext articleCRPF – केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत भरती.\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nआयकर विभाग मुंबई येथे भरती. (२५ ऑगस्ट)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nमुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nभारतीय बॅंकिंग आणि वित्त संस्था मुंबई येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nकृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथे भरती. (२३ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/minister-state-aditi-tatkare-press-conference-dapoli-ratnagir-326436", "date_download": "2021-07-27T10:46:29Z", "digest": "sha1:XJ3WCV33OYAGUJGKJEIKW7OKO5IAXGLU", "length": 8592, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यमंत्री तटकरे ; रत्नागिरी व गुहागर तालुक्यात शासन राबवणार पायलट प्रोजेक्‍ट कोणता वाचा....", "raw_content": "\nदापोली, मंड��गडसाठी चांगला निर्णय होईल....\nराज्यमंत्री तटकरे ; रत्नागिरी व गुहागर तालुक्यात शासन राबवणार पायलट प्रोजेक्‍ट कोणता वाचा....\nदाभोळ (रत्नागिरी) : निसर्ग चक्रीवादळात पर्यटन उद्योगाचेही प्रचंड नुकसान झाले असून त्यासाठी नव्याने पर्यटन धोरण ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली.पंचायत समिती दापोलीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, माजी आमदार संजय कदम, अजय बिरवटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nरविवारी ( २६) त्या दापोली तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी आढावा बैठक घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. शासनाने निसर्ग चक्रीवादळात हानी झालेल्याना वाढीव आर्थिक मदत देऊ केली आहे. येथील बागांना दिली जाणाऱ्या मदतीत आता सुपारी व कोकम या फळझाडांचाही समावेश केल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणात पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे वादळाने बाधित असलेल्या दापोली-मंडणगड तालुक्‍याबाबतही चांगला निर्णय घेतील, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.\nहेही वाचा- ...तर बळजबरीने जमिने घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू कुणी दिलाय इशारा\nपर्यटन महामंडळाच्या मालकी असलेल्या जागा लीजवर देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल व पर्यटन उद्योग पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे उभा राहण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील. यासाठी येथील पर्यटन उद्योजकांजवळही आपण संवाद साधला आहे. त्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले आहे.\nयेथील उद्योजकांना पुन्हा उभे राहता यावे, यासाठी प्रयत्न केले जातील. दापोली येथील तालुका क्रीडा संकुलाची एक इमारत वापराविना जुनी झाली आहे, तेथे क्रीडा साहित्य पडून आहे, हे प्रश्नही आढावा बैठकीत समोर आले. या सगळ्याचा अहवाल आठ दिवसात मागविला असून याबाबत शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली.\n वाहनचालक त्रस्त, आंदोलनाचा इशारा -\nजिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे कोकणात व या जिल्ह्यात-तालुक्‍यात आहेत. त्यासाठी पायलट प्रोजेक्‍ट शासन राबवणार असून या माध्यमातून येथ���ल मुरुड, कर्दे आदी महत्त्वाच्या ठिकाणी शॅक्‍ससारखा प्रोजेक्‍ट पुढील टप्प्यात राबविण्यात येईल. या प्रोजेक्‍टमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी व गुहागर तालुका घेतला आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/how-to-become-a-stock-broker-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:17:19Z", "digest": "sha1:2J5SCQNI5POQ4LJUEKNBFSFC7UUSS5QE", "length": 13639, "nlines": 97, "source_domain": "www.marathimol.com", "title": "स्टॉक ब्रोकर कसे बनायचे? How to Become A Stock Broker In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nस्टॉक ब्रोकर कसे बनायचे\nHow to Become A Stock Broker In Marathi मित्रांनो आजच्या लेखात आपण स्टॉक ब्रोकर कसे व्हायचे ते पाहूया. या लेखाद्वारे आपण स्टॉक ब्रोकर म्हणजे काय आणि स्टॉक ब्रोकर बनण्यासाठी कोणत्या पात्रतेची आवश्यकता असते ते सुद्धा इथे पाहूया. तसेच, स्टॉकब्रोकर होण्याची प्रक्रिया काय आहे आणि जेव्हा एखादा व्यक्ती स्टॉकब्रोकर बनतो, तेव्हा त्याला किती रुपयांपर्यंत पगार असतो. याशिवाय स्टॉकब्रोकर म्हणून काम करणारा उमेदवार, मग या पदावर असताना त्याला कोणती कार्ये करावी लागतील.\nस्टॉक ब्रोकर कसे बनायचे\nस्टॉक ब्रोकर कसे बनायचे\nस्टॉक ब्रोकर म्हणजे काय ( What Is Stock Broker )\nस्टॉक ब्रोकर कसे बनायचे\nस्टॉक ब्रोकरसाठी लागणारी पात्रता :-\nस्टॉक ब्रोकरसाठी लागणारी वयोमर्यादा :-\nस्टॉक ब्रोकरच्या कामाचे वर्णन :-\nस्टॉक ब्रोकरची कारकीर्द :-\nस्टॉक ब्रोकरचे वेतन :-\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nवाणिज्य विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी स्टॉक ब्रोकर बनून एक उत्तम करिअर बनवू शकतात कारण आज आपल्या देशात शेअर्स मार्केट उद्योग खूप वाढला आहे, ज्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात जायचे असल्यास, आज आमचा संपूर्ण लेख वाचा आणि स्टॉक ब्रोकर होण्याच्या पूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घ्या.\nसिव्हील इंजिनीअर कसे बनायचे \nस्टॉक ब्रोकर म्हणजे काय ( What Is Stock Broker )\nस्टॉक ब्रोकर हा आर्थिक बाजारपेठेचा तज्ज्ञ असतो जो अशा लोकांना मार्गदर्शन करतो ज्यांना स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. प्रत्येकजण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीबद्दल जागरूक नसतो, ज्यामुळे त्यांचे बरेच पैसे कमी होतात. तर अशा परिस्थितीत एखाद्या व्यावसायिकाचे मत घेतले तर ते फायदेशीर ठरते. म्हणूनच स्टॉक ब्रोकर त्यांच्या ग्राहकांचे पैसे कुठे गुंतवणूक करायचे याचा सल्ला देत असतो, जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळू शकेल आणि तोटा होण्याची शक्यता राहणार नाही.\nड्रग इन्स्पेक्टर कसे बनायचे\nस्टॉक ब्रोकर कसे बनायचे\nज्यांना स्टॉक ब्रोकर व्हायचे आहे, त्यांच्यासाठी प्रथम वाणिज्य विषयासह बारावी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे, त्यानंतर त्यांनी वाणिज्य, अर्थशास्त्र, वित्त किंवा व्यवसाय व्यवस्थापनात पदवी घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जर उमेदवाराला हवे असेल तर एखाद्या चांगल्या संस्थेकडून स्टॉक मार्केटशी संबंधित कोणताही कोर्स करूनही तो स्टॉक ब्रोकर म्हणून काम करू शकतो.\nस्टॉक ब्रोकरसाठी लागणारी पात्रता :-\nकोणत्याही उमेदवारास स्टॉकब्रोकर बनण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहेः\nउमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम केले असावेत.\nकिंवा अन्यथा उमेदवाराने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली पाहिजे.\nकिंवा उमेदवाराने एमबीए केले असावे.\nशेअर बाजाराचे चांगले ज्ञान असावे.\nइंग्रजी भाषेसह संगणकाचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.\nस्टॉक ब्रोकरसाठी लागणारी वयोमर्यादा :-\nज्या उमेदवारांना स्टॉकब्रोकर व्हायचे आहे, त्यांना २०-२१ वर्षे वयापर्यंत या क्षेत्रात जाण्याची गरज आहे. या उद्योगात जाण्यासाठी उमेदवाराला वयोमर्यादा नसली तरीसुद्धा पदवीनंतरच त्याने या क्षेत्रात करिअर केले पाहिजे.\nस्टॉक ब्रोकरच्या कामाचे वर्णन :-\nस्टॉक ब्रोकर हा एक्सचेंज आणि गुंतवणूकदार यांच्यातील दुव्यासारखा आहे.\nशेअर बाजारातील ग्राहकांच्या सर्व व्यवहारांवर देखरेख ठेवण्याचे कार्य करते.\nशेअर बाजारास ग्राहकास योग्य मत देते.\nज्या ठिकाणी त्यांना अधिक नफा मिळेल अशा ठिकाणी त्याच्या ग्राहकांसाठी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतो.\nशेअर बाजाराचे चढ-उतार समजून घेतो आणि त्यानुसार खरेदी करून व्यापार करतो.\nग्राहकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे.\nस्टॉक ब्रोकरची कारकीर्द :-\nस्टॉक ब्रोकर झाल्यावर, त्याच्यासमोर अनेक करियर पर्याय आहेत जसे की स्टॉक ब्रोकिंग फर्म, म्युच्युअल फंड रिसर्च सेंटर, इन्व्हेस्टमेंट बँका, पेन्शन फंड, इन्व्हेस्टमेंट बँकर, फायनान्शियल एडव्हायझर इ. क्षेत्रात तो उमेदवार स्वतःचे भविष्य घडवू शकतो.\nस्टॉक ब्रोकरचे वेतन :-\nजेव्हा एखादी व्यक्ती स्टॉक ब्रोकर बनते, त्यानंतर त्या नोकरीच्या अगदी सुरूवातीस त्याला दरमहा ३०,००० ते ४०,००० पगार मिळू शकतो. परंतु जर उमेदवाराकडे क्षमता असेल तर त्या आधारावर तो दरमहा लाखो रुपये सुद्धा कमवू शकतो कारण स्टॉक मार्केटमध्ये जर एखादा उमेदवार योग्य रणनीती घेऊन काम करत असेल तर त्याला सहजपणे बरेच पैसे मिळू शकतात.\nतसे, शेअर बाजारात करियर बनवणे अवघड काम नाही कारण जर उमेदवाराला शेअर बाजाराच्या चढ-उतारांची जाणीव असेल तर तो या उद्योगात बराच काळ टिकू शकतो.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\nआयकर निरीक्षक कसे बनायचे \nआयपीएस अधिकारी कसे बनायचे\nआयएएस अधिकारी कसे बनायचे\nआहार तज्ज्ञ कसे बनायचे\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-27T12:41:14Z", "digest": "sha1:XEKQTUQIW2G7ICMKRV2ZBKE5PIEJT5T6", "length": 8997, "nlines": 162, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गदग-बेटागेरी – कर्नाटकातील मंदिरांचे शहर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeओळख भारताचीगदग-बेटागेरी – कर्नाटकातील मंदिरांचे शहर\nगदग-बेटागेरी – कर्नाटकातील मंदिरांचे शहर\nकर्नाटक राज्यातील गदग आणि बेटागेरी या दोन शहरांची मिळून एकच महापालिका बनविण्यात आली आहे. याच शहरात गदग जिल्ह्याचे मुख्यालयही आहे.\nगुती-वास्को महामार्गावर असणारे हे दुहेरी शहर हुबळीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे गदग हे महत्वाचे जंक्शन असून हुबळी-होस्पेटगुंटुकल लाईनवर ते आहे.\nगदग-बेटागेरी या शहरांत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील त्रिकुटेश्वर महामंदिरात शिव,ब्रम्हा आणि सूर्य यांची स्वतंत्र मंदिरे असून, चालुक्यकालीन शिल्पकलेचे सैादर्य येथे पाहायला मिळते. येथील प्राणिसंग्रहालयही खूपच प्रसिध्द असून ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.\nअभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\nआजच्या दिवशी १९७३ साली अभिमान चित्रपट प्रदर्शीत झाला याला आज ४८ वर्षे झाली.\nहिंदी चित्रपट सृष्टीतील ...\nमला अजूनही आठवतंय, माझ्या आठवणीनुसार त्याकाळी अकरावी ssc ची परीक्षा होती आणि 12 वी इंटरची ...\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nजकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य ...\nतेव्हा ग्रेगरी पेकच्या घोड्यावरती सोनं भरलेल्या पिशव्या असतात व ओमर शरीफच्या पिशव्यांत असतात फक्त दगडं. ...\nहा विजय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले चौथे ...\nअनंत जोग - मराठी , हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेला खलनायक. आतापर्यंत अनंत जोग यांनी अनेक मराठी ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/770", "date_download": "2021-07-27T13:03:43Z", "digest": "sha1:44BZXUBIOZWWRB54ZAHOJGQUBULAZFGE", "length": 10001, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "डॉक्टरसुद्धा हैराण आहेत, पांढरे झालेल्या केसांना कॉफी अशा प्रकारे लावल्यामुळे जिवनात कधीही पांढरे केस येणार नाहीत… - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / डॉक्टरसुद्धा हैराण आहेत, पांढरे झालेल्या केसांना कॉफी अशा प्रकारे लावल्यामुळे जिवनात कधीही पांढरे केस येणार नाहीत…\nडॉक्टरसुद्धा हैराण आहेत, पांढरे झालेल्या केसांना कॉफी अशा प्रकारे लावल्यामुळे जिवनात कधीही पांढरे केस येणार नाहीत…\nमित्रांनो, आजची माहिती तुमच्या खूपच उपयोगी पडणार आहे. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ऐका व तुम्हाला आवडली तर जरूर लाइक आणि शेअर करायला वि��रू नका. मित्रांनो, ही माहिती खूपच खास आहे अशा लोकांसाठी जे आपल्या पांढर्‍या केसांमुळे त्रासलेले आहेत. ह्या उपायाची खास गोष्ट अशी आहे की याला तुम्हाला तुमच्या केसांवर लावून १ तास ठेवायचे नाही, तसेच तुम्हाला काही बनवायचे नाहीये फक्त जेव्हा तुम्ही केस धुता ते धूतल्यानंतर तुमच्या केसांवर लावायचे आहे व स्वछ पाण्याने केस धुवून घ्यायचे आहेत.\nअंघोळी पूर्वी पांढऱ्या केसांना कॉफी अशा प्रकारे लावा केस नैसर्गिक काळे बनवा. मित्रांनो केस पिकणे नैसर्गिक क्रिया असते. मात्र चुकीच्या आहारामुळे हली वेळे आधीच तरुण वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पण आज या उपायाने केस पांढरे होणे पूर्णपने थाबनार आहे. शिवाय पांढरे झालेले केस पुन्हा हळू हळू काळे होतील.\nचला तर मग पाहुयात पांढरे केस नैसर्गिकपने काळे बनवणारा उपाय..\nकेस काळे करणाऱ्या या उपयासाठी आपल्याला लागणार आहेत चार वस्तू .\nत्यातील पहिली वस्तू म्हणजे कलुंजे किराणा दुकानात ही वस्तू सहजपणे उपलब्ध होते. केसांच्या पोषणासाठी आवश्यक सर्व घटक या कलुजे मध्ये अढलतात. या उपायांसाठी अपल्याला कलुंजेची बारीक पावडर लागणार आहे. ही पावडर एक चमचा एक वाटीत घ्यायची आहे.\nयानंतरचा दुसरा घटक घ्यायचा आहे कॉफी पावडर या पावडर मधील घटक केसांना काळे बनवण्यास मदत करतात म्हणून आपल्याला कॉफी पावडर घायची आहे. या उपायांसाठी एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे. आणि एक चमचा कॉफी पावडर त्या वाटीत टाकायचे आहे.\nया नंतर आपल्याला लागणार आहे एरंडीचे तेल हे तेल केसांच्या सर्व समस्या वर अत्यंत गुणकारी आहे. हे तेल दोन ते तीन चमचे घ्यायचे आहे आणि ते या मिश्रणात मिक्स करायचे आहे. यानंतर शेवटाची वस्तू म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सुल या उपायांसाठी आपल्याला लागणार आहेत दोन कॅप्सुल ह्या कॅपसुल कट करून त्या मिश्रणात मिक्स करायचे आहे. या नंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. त्या नंतर हे मिश्रण अंघोळी पूर्वी आपल्या केसांना लावायचे आहे. त्या नंतर चांगल्या शाम्पू ने केस छान धुवून घ्यायचे आहे. याच्या दिवसाअडच्या वापराने तुमचे केस पांढरे होणार नाहीत. आणि याच्या नियमित वापराने पांढरे झालेले केस देखील मुळा पासून काळे होतात.\nतर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा व मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.\nPrevious फक्त 5 मिनिटांत घरातील मच्छर, माश्या,छुमंतर होतील पुन्हा घरात दिसणारच नाहीत. सर्व कीटकांपासून सुटका.\nNext मासं आणि बदाम पेक्षा शंभर पटीने शक्तिशाली असा हा पदार्थ,एकदा करून पहा, कधीच कोणताच त्रास होणार नाही.\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/priyanka-chopras-hotel-look-at-the-food-treasure-in-sona-426234.html", "date_download": "2021-07-27T11:27:39Z", "digest": "sha1:OR5WQNZWC22KOV3S37XJX47DA4VVPI4Q", "length": 15430, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto: प्रियंका चोप्राच्या हॉटेलातील लज्जतदार ‘खादाडी’; पाहा, ‘सोना’मधील ‘खाना’खजाना\nप्रियंका चोप्राचं सोना रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये सुरू झालं आहे. (Priyanka Chopra's hotel; Look at the 'food' treasure in 'Sona')\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nप्रियंका चोप्राचं सोना रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये सुरू झालं आहे. प्रियंकानं रेस्टॉरंट सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या गेलेल्या मजेदार भारतीय मेनूचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. या मेनूमध्ये भारतातील विविध कोपऱ्यातून प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ आहेत.\nप्रियंकानं तिच्या रेस्टॉरंटचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये डोसा, पकोडा, नान, चटणी इत्यादींचा समावेश आहे. रेस्टॉरंटमध्ये असलेल्या फोटोमधूनही तिनं भारतीय टच देण्याचा प्रयत्न केला आहे.\nप्रियंकानं पोस्टमध्ये लिहिलं - 'उत्तम भारतीय भोजन खाण्याची तळमळ आता या प्रेमाच्या रुपात बदलली आ���े आणि मी येथे तुमचं सर्वांचं स्वागत करण्याची आणि न्यूयॉर्कच्या मध्यभागीच भारत जाणण्याची वाट बघतेय'.\nरेस्टॉरंटचे शेफ हरी नायक यांनीही व्होगला दिलेल्या मुलाखतीत सोना नावाच्या व्यक्तीचा खुलासा केला होता. त्यानं म्हटलं होतं की सोना हे नाव ठेवणे ही प्रियंका चोप्रा यांचे पती निक जोनासची कल्पना होती. आम्हाला एक भारतीय नाव हवं होतं जे शोधणे खूप सोपे आहे, जे Google वर शोधणे सोपे आहे.\nकोरोना असूनही प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी दिसते आहे. मेनूमध्ये दही-कचोरी, कुल्चा, कोफ्ता कोरमा, भेळ, फिश करी, बटर चिकन यासह अनेक पदार्थांचा समावेश आहे.\nसामान्य लोकांसाठी रेस्टॉरंट उघडण्यापूर्वी, रेस्टॉरंटमध्ये खास पाहुण्यांनी भारतीय डिशचा आनंद घेतला होता. हॉलिवूड मालिका स्टॅन्जर थिंग्ज अभिनेता मायकल पार्क त्यांच्या फॅमिलीसह प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. प्रियंकाच्या रेस्टॉरंटला भेट दिल्यानंतर त्यांनी 'सोना इज फायर' असं म्हटलं होतं.\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nआधी पतीने हॉटेलात विष पिऊन जीव दिला, दहाव्या दिवशी उच्चशिक्षित मायलेकीचीही आत्महत्या\nVideo | हॉटेलमध्ये बसू न दिल्याचा मनात राग, मित्रांना बोलवून सिनेस्टाईल राडा, व्हिडीओ व्हायरल\nपर्यटकांना रुम भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा निर्णय\nअन्य जिल्हे 4 weeks ago\nमुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण\nPHOTO | राज्यात निर्बंध, लॉकडाऊनच्या भीतीने अनेक मजूर परतीच्या वाटेवर\nभाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही\nअन्य जिल्हे8 seconds ago\nट्विटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nVideo | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा\nHealth Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या\nपीककर्ज न देणाऱ्या बँकांना सरकार कोणतेही सहकार्य करणार नाही; राजेश टोपेंचा इशारा\nअन्य जिल्हे10 mins ago\nदरड आ���ि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू\nNagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\nPHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्री बंद पडली\nमराठी न्यूज़ Top 9\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\n‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं’, फडणवीसांचा टोमणा\nदरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी2 hours ago\nअब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा\nHealth Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या\nVideo | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा\nMaharashtra News LIVE Update | जालन्यात झिरपी फाट्याजवळ स्कॉर्पिओ शेतात पलटली, पाच तरुण जखमी\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-man-posing-as-woman-cheats-15-ladies-in-maharashtra-5830295-PHO.html", "date_download": "2021-07-27T13:03:04Z", "digest": "sha1:LK572K4KOSIZUEQR2A5KQU2UTEQ7GY3G", "length": 5486, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "man posing as woman cheats 15 ladies in Maharashtra | फेसबुकवर महिलेच्या नावाने अकाउंट उघडून त्या 15 जणींसोबत त्याने केले असे काही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफेसबुकवर महिलेच्या नावाने अकाउंट उघडून त्या 15 जणींसोबत त्याने केले असे काही\nमुंबई- फेसबुकवर मैत्री करुन महिलांना फसविणाऱ्या 32 वर्षीय भिकन नामदेव पालांडे याला मालमत्ता कक्षाने सोमवारी बेड्या ठोकल्या. त्याने मुंबईसह,ठाणे, पुणे नागरपुरमधील शेकडो महिलांना फसविल्याचा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक तपासात 15 महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहेत.\nकर्मकांडाच्या नावाने केली फसवणुक\nफेसबुक���र तरुणीच्या नावे खाते तयार करून, आर्थिक संकट, भरभराट किंवा कामात यश मिळावे यासाठी कर्मकांड करण्याच्या बहाण्याने त्याने महिलांची फसवणूक केली आहे. मानखुर्दचा रहिवासी असलेला भिकन हा बारावी शिकलेला आहे. त्याने तयार केलेली सर्व खाती ही महिलांच्या नावे आहेत.\nत्याआधारे तो मुंबई, पुणे किंवा नागपूर शहरातल्या महिलांना मैत्रीचे आवाहन करीत असे. मुंबईतल्या एका तरुणीसोबत त्याची अशीच ओळख झाली. या वेळी त्याने नंदिनी कामत या नावाने तयार केलेल्या बनावट खात्याचा वापर केला. काही दिवस संवाद साधल्यानंतर अचानक नंदिनी म्हणजे आरोपी भिकनने जर घरात काही अडचण असेल तर सांग, माझा भाऊ पूजा-पाठ, तंत्रमंत्राने अडचण दूर करतो. त्याने अनेकांच्या अडचणी चुटकीसरशी दूर केल्या आहेत, अशी थाप मारली. त्यावर तरुणीने घरात आर्थिक अडचण आहे, असे सांगितले.\nही अडचण दूर करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याकडून 60 हजार रुपये उकळले. मात्र त्यानंतर त्याने संपर्क तोडल्याने तरुणीला संशय आला. तिने याबाबत भोईवाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हा गुन्हा मानखुर्द पोलिसांकडे वर्ग केला. मालमत्ता कक्षाकडे हा तपास येताच त्यांनी शिताफीने भिकनला बेड्या ठोकल्या. त्याने आतापर्यंत 15 मुलींची लाखोंची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-news-about-st-bus-movement-5725027-NOR.html", "date_download": "2021-07-27T11:14:43Z", "digest": "sha1:AGGPHSBACBKTC65A7TRGOGVEMXFSKKAE", "length": 9938, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about ST BUS movement | एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; दिवाकर रावते यांनी अखेर टेकले हात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; दिवाकर रावते यांनी अखेर टेकले हात\nमुंबई- पाच एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यात बुधवारी पहाटेपर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तिसऱ्या दिवशीही एसटी संपाचा तिढा सुटू शकला नाही. एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेक���े कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीच यावर निर्णय घेतील. दरम्यान संपकऱ्यांनी शुक्रवारी जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nराज्य सरकाराचा पगारवाढीचा प्रस्ताव ४ ते ७ हजारांचा आहे, तर आमची मागणी ७ ते ९ हजार इतकी आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार एसटी महामंडळावर वार्षिक ११०० कोटींचा अतिरिक्त बोजा येणार आहे, कामगारांच्या मागणीनुसार २००० कोटींचा बोजा येईल. बुधवारी पहाटे दोनपर्यंत परिवहन भवनात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र त्यात तोडगा निघाला नाही, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत ताटे यांनी दिली.\nकर्मचारी संघटनांबरोबरची चर्चा फिसकटल्यानंतर दिवाकर रावते यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच संपाबाबत सविस्तर चर्चा केली. संपामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. सातारा, उस्मानाबाद आगारात दिवाकर रावते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी दहन केले. तर कोल्हापुरात रावतेंविरोधांत जोरदार घोषणाबाजी केली.\nकुठे मुंडण तर कुठे जागरण गोंधळ घालून निषेध\nअहमदनगरमध्ये जिल्हा प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी खासगी बसेस तैनात केल्या होत्या. नागपूर जिल्ह्यात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या स्टार बसेसवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बीड डेपोत कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळ घालून निषेध व्यक्त केला. पालघर डेपोत मंत्री दिवाकर रावेत यांच्यावर गाणे रचून संपकऱ्यांनी ते गाऊन संताप व्यक्त केला. कल्याण येथेली एसटी विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तेथील वीज आणि पाणी गुरुवारी तोडले. रत्नागिरी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. सिंधुदुर्ग डेपोत कर्मचाऱ्यांनी भजन म्हणत निषेध आंदाेलन केले. संभाजी ब्रिगेड संघटनेने एसटी कर्मचारी संपाला पाठिंबा दिला आहे. पंढरपूर डेपोतील संपकरी कर्मचाऱ्यांचे सामान प्रशासनाने आज बाहेर फेकले.\nसातारा जिल्ह्यातील भोर डेपातून शिवसेनेशी संलग्न असलेल्या कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी काही एसटी बसेस आज रस्त्यावर आणल्या. मात्र त्यांच्यावर दगडफेक होवू नये म्हणून त्या गाड्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी डेपोत एस���ी कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन सरकारचा निषेध केला. अनेक आगारात लांबच्या जिल्ह्यातील चालक-वाहक अडकून पडले आहेत, त्यांना संघटनेच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.\n५८ हजार फेऱ्या रद्द, ६५ लाख प्रवाशांचा खोळंबा\nसंप चिघळण्यास परिवहनमंत्री रावते जबाबदार आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. संपामुळे एसटीच्या प्रतिदिन ५८ हजार फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे ६५ लाख प्रवाशांचा खोळंबा होत असून महामंडळाला दैनंदिन ३० कोटींचा फटका बसत आहे. गुरुवारी चर्चेचे कोणतेही निमंत्रण कर्मचारी संघटनांना आले नाही, अशी माहिती संपातील सहभागी संघटनांच्या नेत्यांनी दिली. एकंदर दिवाळी संपेपर्यंत संपावर तोडगा निघेल, अशी तूर्त तरी शक्यता दिसत नाही.\n- कल्याण एसटी विश्रामगृहातील पाणी, वीजपुरवठा तोडला.\n- साताऱ्यात कामगार सेनेने काही बस रस्त्यावर अाणल्याने सोय.\n- नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी खासगी बसवर झाली दगडफेक.\n- पंढरपूर आगारात संपकऱ्यांची सामग्री बाहेर फेकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/anil-kapoor-turns-63-here-are-his-fitness-secrets-126369620.html", "date_download": "2021-07-27T10:43:05Z", "digest": "sha1:LCV2BZK2TXVNIAGA3U7NYV5DWXDLX6XB", "length": 5207, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anil Kapoor Turns 63, Here Are His Fitness Secrets | वयाच्या 63 व्या वर्षी अगदी फिट आहेत अनिल कपूर, लेटनाइट पार्ट्यापासून राहतात दूर, टाळतात साखर खाणे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवयाच्या 63 व्या वर्षी अगदी फिट आहेत अनिल कपूर, लेटनाइट पार्ट्यापासून राहतात दूर, टाळतात साखर खाणे\nबॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 24 डिसेंबर 1956 रोजी मुंबईच्या चेंबूर येथे जन्मलेले अनिल या वयात स्वत: ला अगदी फिट ठेवले असून त्यात त्यांच्या डेली रुटीनचा मोठा वाटा आहे, एका मुलाखतीत त्यांची मुलगी सोनमने सांगितले होते की, पापा अनिल कपूर रात्री 11 वाजता झोपी जातात आणि म्हणूनच ते रात्री उशिरा होणा-या बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसत नाहीत.\nशिस्तबद्ध आहार देखील तंदुरुस्तीचे रहस्य आहे\nसोनमच्या म्हणण्यानुसार, अनिल कपूर झोपेसमवेत शिस्तबद्ध आहार घेतात. ते साखर आणि जंक फूड टाळतात. अनिल कपूर यांचा असा विश्वास आहे की, आ���ोग्यामधील बहुतेक समस्या साखरेमुळे होतात आणि तुम्ही ते जितके कमी खाल तुमचे स्वास्थ्य चांगले होईल.\nदिवसातून 5 ते 6 वेळा जेवण करतात अनिल\nअनिल कपूर वयानुसार होणा-या सामान्य आजारांपासून दूर असल्याने स्वत: ला भाग्यवान मानतात. अनिल कपूरच्या डाएटबद्दल बोलायचे म्हणजे ते दिवसातून 5 ते 6 वेळा थोडे-थोडे खातात. यात भाज्या, डाळी, ओट्स, फिश, ब्रोकोली, चिकन आणि प्रथिन शेकचा समावेश आहे.\n2 ते 3 तास करतात वर्कआउट\nअनिल कपूर दररोज 2 ते 3 तास वर्कआउट करतात. ते त्यांच्या नियमांनुसार आणि शरीराच्या अवयवांच्या आवश्यकतेनुसार व्यायाम बदलतात. दररोज 10 ते 20 मिनिटे कार्डिओ केल्यानंतर ते फ्री वेट, पुश-अप, क्रंच, चेअर स्क्वॅट्स सारखे वर्कआउट करतात. त्यांच्या वर्कआउटमध्ये सायकलिंग देखील समाविष्ट आहे. ते एकतर सकाळी सायकल चालवतात किंवा जॉगिंग करतात. त्यांनी योगालाही आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/fund", "date_download": "2021-07-27T12:24:15Z", "digest": "sha1:VBS5HZUNPK7AJJJPVSRJLNDMUJNU3TGM", "length": 2327, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "fund", "raw_content": "\nशहरविकासासाठी जास्ती जास्त निधी मिळवून देऊ - आदिक\nक्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी : नगराध्यक्ष मोरे\nबंधारे, तलावांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 5 कोटी 37 लाखांचा निधी\nसंगमनेर : 23 गावांमधील तरुणांच्या व्यायाम साहित्यासाठी 2 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर\nकरोनाचा जिल्हा परिषदेच्या बजेटला सलग दुसर्‍यावर्षी फटका\nपुलाच्या कामासाठी चार कोटी 79 लाख निधी\nशिक्षकांंच्या सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी 660.46 कोटी रूपये\nकरोना लढ्यासाठी नगर जिल्ह्याला 10 कोटी 81 लाखांचा निधी\nजिल्ह्यासाठी 14 कोटींचा आमदार निधी उपलब्ध\nऑक्सिजन प्रकल्पासाठी खा. डॉ. सुभाष भामरे यांचा 1 कोटीचा निधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/06/anupam-khair-iifa-wining.html", "date_download": "2021-07-27T12:41:20Z", "digest": "sha1:EDXTLV4IBPTKRHYZD2IDOROXIEUSJI3R", "length": 9462, "nlines": 126, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "IIFA जीवनगौरव पुरस्कार 2018", "raw_content": "\nHomeपुरस्कारIIFA जीवनगौरव पुरस्कार 2018\nIIFA जीवनगौरव पुरस्कार 2018\n19 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीतर्फे आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार्या अनुभवी अभिनेता अनुपम खेर यांना आपल्या चित्रपटात श्रोत्यांचे अंत्यदर्शन दिले जाईल. 63 वर्षांच्या अ���िनेत्रीला 500 पेक्षा अधिक भारतीय आणि परदेशी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी हा सन्मान देण्यात येईल. अनुपम खेर 34 वर्षांपासून सिनेमा क्षेत्रात आहेत. या काळात त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांमध्ये काम केले आहे.\nआयफा सारख्या मोठ्या सन्मानाने मला सन्मान मिळाला, तेव्हा अनुपम खेरने आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, \"सिनेमातील माझ्या यशाचा स्वीकार केल्याबद्दल मी आयफाचे आभार मानतो. मला हा पुरस्कार चित्रपट उद्योगाकडून घेण्याची संधी मिळाली आहे याचा मला आनंद आहे. \" मी तुम्हाला सांगतो की अनुपम खेर यांनी बॉलिवूडमधील अनेक महान चित्रपट केले आहेत.\nअनुपम खेर बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. अनेक नवीन आणि जुन्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचे जादू पाहिले आहे. बर्याच वर्षांनंतर अनुपम खेर पुन्हा चर्चेत आहेत, परंतु यावेळी त्यांच्या चर्चेचे आणखी एक कारण आहे. होय, यावर्षी आयफा अॅवॉर्डला अभिनेता अनुपूप खेर यांनी 2018 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. बॅन्कांमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळी अनुपम खेर यांना हा पुरस्कार दिला जाईल, असे सांगा. अनुपम खेर यांच्या एकापेक्षा अधिक भाषांमधील एकापेक्षा अधिक चित्रपट आणि 500 ​​हून अधिक चित्रपट आहेत, आणि यावेळी ती 63 वर्षांची आहे.\nअभिनेता अनुपम खेर गेल्या 34 वर्षांपासून या उद्योगात काम करत आहेत आणि आपल्या अभिनयासह लोकांच्या हृदयावर काम करत आहेत. अनुपम खेर यांनी आयआयएफएचे आभार मानले आहेत. या उद्योगाशी कित्येक वर्षांपासून संबंध आहे आणि या सन्मानाबद्दल धन्यवाद. अनुपम खेर म्हणतात की या वयात मला आजीवन अवतार पुरस्कार दिला जात आहे आणि मी या चित्रपट उद्योगाची सेवा अधिक आणि लोक मनोरंजनासाठी करू इच्छित आहे. 24 जून रोजी अभिनेताला हा सन्मान देण्यात येईल आणि हे 1 9वीं आयआयएफएचे असेल. या वेळी अनुपम खेर आपल्या आगामी चित्रपटात व्यस्त आहेत, जे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर बांधले जात आहे.\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील चित्रपटाचे नाव दुर्घटनाग्रस्त पंतप्रधान असून त्यांचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. सांगा कि चित्रपट अभिनेता अनुपम खेर खेळणार आहे आणि तो या देखावा मध्ये मनमोहन सिंग सारखे दिसते. मी तुम्हाला सांगतो, की बर्याच काळापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे, आता या चित्रपटाचे पहिले रूप पुढे आले आहे. चित्रपटाची कथा पत्रकार संजय बारु यांच्या पुस्तकातून दिली आहे, ज्याचे नाव दुर्घटनेचे पंतप्रधान होते. अक्षय खन्नादेखील चित्रपटात दिसले आहेत आणि त्यांची भूमिका चांगली आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/atul-bhatkhalkar-talk-on-sharad-pawar-latest-marathi-news-2/", "date_download": "2021-07-27T10:49:20Z", "digest": "sha1:OG4FLOFZOTQWV6TEXJU5ONNGB6CVNWR2", "length": 10529, "nlines": 123, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "‘किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी?’; अतुल भातखळकरांची पवारांवर टीका", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\n‘किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’; अतुल भातखळकरांची पवारांवर टीका\n‘किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’; अतुल भातखळकरांची पवारांवर टीका\nBy टीम थोडक्यात On फेब्रुवारी 7, 2021 3:32 pm\nमुंबई | दिल्लीतील चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भारतरत्न शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्त्याव्याने त्याच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सचिनला सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.\nसचिन तेंडुलकरने क्रिकेट सोडून दुसऱ्या विषयावर बोलू नये पण पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल पण बोलणार. किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी, असं अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.\nकृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं “राष्ट्रवादी” काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नसल्याचं भातखळकर म्हणाले.\nदरम्यान, सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे, असं शरद पवार म्हणाले होते.\nसचिन तेंडुलकरने क्रिकेट सोडून दुसऱ्या विषया���र बोलू नये पण पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल पण बोलणार. किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात…\n“कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे”\nकधीकाळी कोहलीसाठी केलेल्या त्या ट्विटमुळं अमिताभ बच्चन यांच्यावर ओढवली नामुष्की\n…म्हणून माझ्यासोबत हे सारं घडतंय; स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक\n“मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं”\nउत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भिती\n“कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे”\n“सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांची पोरगी करत नाही”\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का…\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nपुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/team-india-beat-the-opponent-33-times-in-22-months-most-of-the-nap-was-done-125878210.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-27T12:04:44Z", "digest": "sha1:3WN7S6RO7JVI6LIYKIHJCTJL3ETACTGC", "length": 5012, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Team India beat the opponent 33 times in 22 months; Most of the nap was done | टीम इंडियाने २२ महिन्यांत ३३ वेळा उडवला प्रतिस्पर्धी टीमचा धुव्वा; झाली सर्वाधिकची नाेंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीम इंडियाने २२ महिन्यांत ३३ वेळा उडवला प्रतिस्पर्धी टीमचा धुव्वा; झाली सर्वाधिकची नाेंद\nराेखण्याच्या प्रयत्नात राेहित पडला\nपुणे - यजमान भारतीय संघाने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवताना प्रतिस्पर्धी टीमचा धुव्वा उडवण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दुसऱ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावात खुर्दा उडवला. अश्विनच्या शानदार गाेलंदाजीमुळे दमछाक झालेल्या आफ्रिकेला आपला पहिला डाव अवघ्या २७५ धावांवर गुंडाळावा लागला. आफ्रिका संघाकडून केशव महाराजने (७२) करिअरमधील सर्वाेत्तम खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला २०० धावांचा आकडा पार करता आला. त्याचे कसाेटीतील पहिले अर्धशतक ठरले. भारताने २२ महिन्यात सर्वाधिक ३३ वेळा प्रतिस्पर्धी टीमला आॅलआऊट करण्याचा पराक्रम गाजवला आहे. ही भारतीय संघाच्या नावे विक्रमाची नाेंद झाली. भारतीय संघाने १ जानेवारी २०१८ पासून आजतागत ही कामगिरी करून दाखवली आहे. भारताकडून आता अश्विनने आता चार बळी घेतले. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेटचे अर्धशतक साजरे केले. असे करणारा ताे चाैथा भारतीय गाेलंदाजी ठरला आहे.\nअभिनेत्री सुरवीन चावला म्हणाली - 'एकदा नव्हे तर मी पाच वेळा झाले आहे कास्टिंग काउचची शिकार'\nचिन्मयानंदवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक, खंडणी मागितल्याचे आरोप\nपेनड्राइव्हमधून चिन्मयानंद यांचा खरा चेहरा येईल समोर : पीडितेचा दावा\nमोहंमद शमीला न्यायालयाकडून दिलासा, अटकेवर स्थगिती; पत्नीने लावले घरगुती हिंसाचाराचे आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2021-07-27T13:11:18Z", "digest": "sha1:J6ITQDIX7H2TUS7OMFHHUHUHHVPUDTGN", "length": 4752, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉल रायफेल - विकिपीडिया", "raw_content": "\n(पॉल राफेल या पानावरून पुनर्निर्देशित)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ (उप विजेता संघ)\n१ टेलर (क) • २ बेव्हन • ३ फ्लेमिंग • ४ हीली (य) • ५ लॉ • ६ ली • ७ मॅकडरमॉट • ८ मॅकग्रा • ९ पाँटिंग • १० रायफेल • ११ स्लेटर • १२ वॉर्न • १३ मार्क वॉ • १४ स्टीव वॉ\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.instamojo.com/netbhet/hooponopono/", "date_download": "2021-07-27T10:40:43Z", "digest": "sha1:SSLJ72DQTMUQYGQ2GC4HM2R4UIYRPRAT", "length": 3996, "nlines": 31, "source_domain": "www.instamojo.com", "title": "Ho'oponopono (हो'पोनोपोनो)", "raw_content": "\nHo'oponopono (हो'पोनोपोनो) एक अशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे जी आपल्या स्वतःमध्ये संयम, मनःशांती आणि आपल्या \"स्व\" ची खरी ओळख करून देण्यासाठी मदत करते.\nखरंतर ही एक प्राचीन विद्या आहे ज्यामध्ये \"क्षमाशीलता\" ही एक कला शिकविण्यात आलेली आहे. आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये आधीच्या कटु अनुभवांचा आणि आठवणींचा जो साठा झालेला असतो त्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा हा मार्ग आहे.\nलॉ ऑफ अट्रॅक्शन (law of Attraction) म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत याचा भाग असलेली ही कला मराठीत शिकविण्यासाठी आम्ही नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स तर्फे तीन दिवसांची एक लाईव्ह कार्यशाळा घेऊन आलो आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील एक्सपर्ट, आणि अनेकांच्या जीवनाला Ho'oponopono या टेक्निक ने कलाटणी देणाऱ्या वृंदा आचार्य या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.\nतीन दिवसांच्या या लाईव्ह कोर्समध्ये आपण खालील गोष्टी शिकणार आहोत-\nMemories ( आठवणी) म्हणजे नेमके काय\nआपल्याला जखडून ठेवणाऱ्या त्रासदायक आठवणींपासून मुक्तता कशी मिळवावी\nभावनिक ओझे जे आपण सतत वागवत असतो ते दूर कसे सारावे\nHo'oponopono च्या अनेक प्रॅक्टिकल टेक्निक्स\nआपल्याला मिळालेल्या सर्व गोष्टी आणि नातेसंबंधांप्रति कृतज्ञता\nमनावरचा ताण घालवून, अमर्यादित आनंदाकडे वाटचाल\nआपल्या भावनांचा इलाज आपणच करण्याचे तंत्र\nतीन दिवसांची ही कार्यशाळा मराठी भाषेमधून आणि ऑनलाइन असणार आहे.\nकार्यशाळेची वेळ - 17 May ते 20 May 2021 संध्याकाळी 8:15 PM\nऑनलाईन क्लासेस zoom meeting च्या माध्यमातून होतील\nअधिक माहितीसाठी Whatsapp 9082205254\nनेट-भेट ई लर्निंग सोल्युशन्स\nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/06/Indian-Union-Marathi.html", "date_download": "2021-07-27T11:14:25Z", "digest": "sha1:QN37ZJMAQOBWBUJEZNQTREK5722UVQXS", "length": 33880, "nlines": 233, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "भारतीय संघराज्य मराठी", "raw_content": "\nभारतीय संघराज्य निर्मिती :\nसंघराज्य म्हणजे अधिकार वाटपाची व्यवस्था असून त्यात एक सर्वसाधारण शासन केंद्रशासन व संघराज्य शासन आणि सर्वसाधारण शासनाचे घटक पातळ्या निर्माण केल्या जातात. संघराज्य निर्मितीच्या मुख्यतः दोन प्रक्रिया दिसून येतात एक केंद्रोकर्षी व केंद्रोत्सारी आहेत.\nकेंद्राकर्षी - यात स्वतंत्र प्रदेश येऊन संघशासन निर्माण करतात. उदा - अमेरिकन संघराज्य पूर्वसूचीच्या १३ स्वतंत्र वसाहतींनी एकत्र येऊन निर्माण झाले.\nकेंद्रोत्सारी - यात एक अखंड भूप्रदेश विविध कारणामुळे घटक शासनाची निर्मिती करतो. उदा भारत\nसंघराज्याची निर्मिती एकत्मिकरणाद्वारे किंवा विघटनद्वारे अशा दोन प्रकारे होते. १७८७ मध्ये अमेरिकन संघराज्याची निर्मिती एकत्मिकरण प्रक्रियेद्वारे तर १८६७ साली कॅनडा ची निर्मिती विघटन प्रक्रियेद्वारे झाली. कॅनडात १० प्रांत आहेत.\nब्रिटन, फ्रांस, जपान, चीन, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्पेन इत्यांदी देशात एकात्मक स्वरूपाचे सरकार आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया ब्राजिल, अर्जेन्टिना इत्यादी ठिकाणी संघराज्य व्यवस्था अस्तित्वात आहे.\nदेशाचा मोठा आकार व देशातील सामाजिक सांस्कृतिक विविधता या दोन कारणामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये देशासाठी संघराज्यात्मक शासनपध्दतीची (Federal System of Government) तरतूद करण्यात आली.\nघटनेमध्ये कोठेही 'संघराज्य' (Federation) या शब्दाचा उल्लेख नाही. कलम (१) मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' (Union of States) असे करण्यात आले आहे.\nभारताची संघराज्य व्यवस्था हि 'अमेरिकन मॉडेल' वर आधारित नसून ती 'कॅनडाच्या मॉडेल' वर आधारित आहे.\nशासनाच्या दोन घटनात्मक पातळ्या अधिकार वाटप, लिखित संविधान, स्वतंत्र न्यायमंडळ, द्विगृही कायदेमंडळ हि संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत.\nएस.आर. बोम्माई खटल्यात (१९९४) सर्वोच्च न्यायालयाने घटना संघात्मक असल्याचे स्पष्ट सांगितले, तसेच संघराज्यवाद (Federalism) हे घटनेचे 'मुलभूत वैशिष्ट्य' असल्याचे सांगितले.\nडॉ. आंबेडकरांनी घटना परिषदेत चर्चा करताना \"भारतीय संविधान द्विदल शासन निर्माण करते, त्यामुळे ते संघराज्यात्मक आहे\" असे मत मांडले.\nभारतीय घटनेतील संघराज्यीय वैशिष्ट्ये :\nदुहेरी शासनपध्दती : दोन्ही स्तरावरील सरकारे आपापल्या कार्यक्षेत्रात सार्वभौम अधिकारांचा वापर करतात.\nलिखित राज्यघटना : भारताची राज्यघटना लिखित व सर्वात दीर्घ आहे.\nअधिकारांची विभागणी : केंद्र व राज्य यांच्या अधिकारांची विभागणी सातव्या परिशिष्टात दिल्याप्रमाणे आहे. मूळ घटनेतील केंद्रसुचित ९७ विषय, राज्यसूचित ६६ विषय व समवर्ती सुचीत ४७ विषय होते. सध्या घटनेतील केंद्र्सुचीत १०० विषय, राज्यसुचीत ६१ विषय व समवर्ती सुचीत ५२ विषय आहेत. याबाबत शेषाधिकार केंद्राला आहेत.\nघटनेची सर्वोच्च्ता (Supremacy Of the Constitution) : घटना हि देशाचा सर्वोच्च कायदा आहे.\nताठर घटना (Rigid Constitution) : घटनेतील संघराज्यीय वैशिष्ट्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विशेष बहुमताबरोबरच किमान निम्म्या राज्यांच्या समर्थनाची तरतूद करण्यात आली आहे.\nस्वतंत्र न्यायव्यवस्था : घटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. त्याची दोन उद्दिष्टे आहेत. अ] न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार वापरून घटनेच्या सर्वोच्चतेचे संरक्षण करणे. ब] केंद्र व राज्यातील तसेच वेगवेगळ्या राज्यादरम्यानच्या विवादांचे निवारण करणे.\nद्विगृही संसद : घटनेने द्विगृही संसदेची तरतूद केली आहे. राज्यसभा जरी कमी अधिकारसंपन्न सभागृह असले तरी त्याची जबाबदारी केंद्राचा अनावश्यक हस्तक्षेप टाळून घटकराज्यांचे हितसंबंध जपण्यासाठी संघराज्यीय संतुलन राखणे हे आहे.\nभारतीय घटनेतील एकात्मक वैशिष्ट्ये :\nप्रभावी केंद्र : अधिकारांची विभागणी केंद्रास अधिक अनुकूल आहे. जसे कि केंद्रसुचीत अधिक महत्वाच���या विषयांचा समावेश आहे. समवर्ती सूचीतील विषयांबाबत केंद्रास वर्चस्वाचे अधिकार आहेत.\nघटकराज्ये अभंजक नाही मात्र देश अभंजक आहे. संसद स्वताहून राज्यांचे क्षेत्र, सीमा व नावात बदल करू शकते पण राज्यांना मात्र स्वतः तसे करण्याचा अधिकार नाही.\nएकच राज्यघटना : भारतात जम्मू आणि काश्मीर वगळता इतर राज्यांना स्वतःची वेगळी अशी राज्यघटना नाही.\nघटनेची लवचिकता : घटनादुरुस्तीची प्रक्रिया इतर संघराज्यांच्या तुलनेत कमी ताठर आहे.\nघटकराज्यांच्या प्रतीनिधीत्वामध्ये असमानता : राज्यसभेमध्ये घटकराज्यांना लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यामुळे सदस्यत्व १ पासून ३१ पर्यंत आहे.\nआणीबाणीसंबंधी तरतुदी : घटनेत तीन प्रकारांच्या आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय, राज्यीय व वित्तीय . आणीबाणीदरम्यान सर्व सत्ता केंद्राच्या हातात एकवटते. (कलम ३५२, ३५६, ३६०)\nएक नागरिकत्व : दुहेरी शासनपध्दती असतानाही भारताने कॅनडाप्रमाणे एक नागरिकत्वाच्या पध्दतीचा अवलंब केला. देशात केवळ एकच भारतीय नागरिकत्व असून राज्याचे वेगळे नागरिकत्व प्राप्त होत नाही.\nएकात्मिक न्यायव्यवस्था : भारतीय घटनेने एकात्मिक न्यायव्यवस्थेची स्थापना केली आहे. ज्यामध्ये वरच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालय व खालच्या स्तरावर राज्य उच्च न्यायालये आहेत.\nअखिल भारतीय सेवा : भारतात केंद्र व राज्यांच्या स्वतःच्या लोकसेवा आहेत. मात्र त्याव्यतिरिक्त अखिल भारतीय सेवा आहेत. (IAS, IPS, IFS)\nएकात्मिक लेखा परीक्षण व्यवस्था : भारताचा महालेखापरीक्षक (CAG) केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांचेही लेखा परीक्षण करतो. त्याची नियुक्ती व पदमुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते. त्यासाठी राज्यांचा सल्ला घेण्याची गरज नसते.\nराज्यसूचीवरील संसदेचा प्राधिकार : राज्य सूचीतील विषयांवरही राज्यांचे पूर्ण नियंत्रण नाही. संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. जर राज्यसभेने राष्ट्रहितासाठी त्या आशयाचा ठराव पारित केला तर.\nराज्यपालाची नेमणूक : राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो. मात्र त्याची नेमणूक राष्ट्रपती आपल्या सही व शिक्क्याने करतो. म्हणजे त्याच्या नियुक्ती व बडतर्फीबाबत सर्वाधिकार केंद्राला आहेत.\nएकात्मिक निवडणूक यंत्रणा : निवडणूक आयोग केंद्रीय कायदेमंडळाबरोबरच राज्य विधीमंडळाच्याही निवडणुका घडवून आणतो. मात्र निवडणूक आयोगाची निर्मिती राष्ट्र्पतीमार्फत केली जाते. त्यामध्ये राज्य शासनाची भूमिका नसते.\nराज्य विधेयकांवरील नकाराधिकार : राज्य विधीमंडळाने पारित केलेली काही प्रकारची विधेयके राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याचे अधिकार राज्यपालास देण्यात आले आहेत.\nआणीबाणीविषयक तरतुदी [ कलम ३५२, कलम ३५६, कलम ३६० ]\nराज्यपाल हे पद घटक राज्यांना घटनात्मक प्रमुख असलेला राज्यपाल केंद्रामार्फत नियुक्त केला जातो. आणि त्याची राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. म्हणजे त्याची नियुक्ती बडतर्फी संदर्भात केंद्रालाच सर्वाधिकार देण्यात आले.\nकेंद्र - राज्य संबंध :\nभारतीय राज्यघटनेच्या कलम २४६ नुसार केंद्र आणि राज्यामध्ये तीन प्रकार अधिकारांचे वाटप पुरविण्यात आले आहे.\nया दृष्टीने घटनेच्या ७ व्या परिशिष्टात ३ प्रकारच्या विषय सूचीची तरतूद केली आहे.\nकेंद्रसूची - मूळ संविधानात केंद्र सूचित ९७ विषय होते आता १०० विषय झाले आहेत.\nराज्यसूची - मुळात ६६ विषय होते, आता ६१ विषय आहेत.\nसमवर्ती सूची - मुळात ४७ विषय होते, आता ५२ विषय आहेत.\nकलम २४९ - राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्यास राज्यसभा २/३ बहुमताने ठराव पास करून राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा संमत करण्याचा अधिकार संसदेला आहे.\nकलम २५० - दोन किंवा अधिक राज्यांनी ठराव पास करून संसदेला विनंती केल्यास राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेत प्राप्त.\nकलम २५३ - आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक्यता निर्माण झाल्यास राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेत प्राप्त.\nकलम २०० - राज्य विधिमंडळाने पारित केलेले विधेयक राज्यपालाच्या राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवता येते.\nकलम २०१ - राज्यपालाने राखीव ठेवलेल्या राज्य विधेयकासंबंधी राष्ट्रपतींना असलेला अधिकार नमूद केलेला आहे.\nकलम ३५६ - घटकराज्यास राष्ट्रपती राजवट लागू\nकलम २५६ - घटकराज्याची आपला कार्यकारी सत्तेचा वापर करताना केंद्रीय कायद्याशी सुसंगती राखली पाहिजे.\nकलम २५७ [१] - घटक राज्यांनी आपली कार्यकारी सत्ता उपयोजनात आणताना त्यामुळे केंद्राच्या कार्यकारी सत्तेत अडथळा निर्माण होणार नाही याची हमी दिली पाहिजे.\nकलम २५७ [२] - राष्ट्रीयदृष्टया महत्व���च्या दळणवळण मार्गाची निर्मिती व देखभाल यासाठी केंद्रशासन घटकराज्यास निर्देश देते.\nकलम २५८ [१] - केंद्रशासन राज्याच्या परवानगीने आपली काही कार्यकारी कामे राज्याकडे सोपवू शकते.\nकलम २५८ [२] - राज्याच्या परवानगी शिवाय देखील केंद्र आपली काही कार्यकारी कामे राज्याकडे सोपवू शकते.\nकलम २६३ - राज्यामधील तंट्याची चौकशी करणे, सल्ला पुरविणे यासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद नियुक्त करण्याचा अधिकार आहे.\nकलम ३३९ - ST च्या कल्याणाशी संबंधित योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रशासन घटकराज्यांना देऊ शकते.\nकलम ३५० [अ] - प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर मातृभाषेतून शिक्षण देता यावे याकरिता घटकराज्यानी सुविधा उपलब्द करून द्याव्यात असे निर्देश केंद्रशासन देते.\nकलम २६२ - आंतरराज्यीय पाणी वाटप तंटा मिटवण्यासाठी संसदेला कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.\nकलम ३५५ - प्रत्येक घटक राज्याचे घटनेतील तरतुदींचा अनुसरून राज्यकारभाराची हमी द्यावी यासाठी केंद्र घटक राज्यांना सूचना देऊ शकते.\nकलम ३१५ - अखिल भारतीय सेवा त्यावर केंद्राचेच नियंत्रण असते.\nकलम ३५२ - राष्ट्रीय आणीबाणी\nकलम ३६० - आर्थिक आणीबाणी\nकलम ३६५ - राज्यास केंद्राने दिलेल्या सूचना पाळण्यात अपयशी ठरले केंद्र राज्यात घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली आहे असा निष्कर्ष काढून राष्ट्रपती राजवट लागू करतात.\nकलम २१७ व २२२ - राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक व बदली करण्याचा अधिकार\nकलम १५६ - राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो.\nकलम ३०१ - संसदेला आंतरराज्य व्यापारावर निर्बंध लादण्याचा अधिकार आहे.\nनियोजन व वित्तीय आयोग [ रचना ] :\nभारताच्या नियोजन प्रक्रियेत १९५० साली केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयातून नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली.\nपंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष, ५ कॅबिनेट मंत्री, कॅबिनेट सचिव\nदेशातील उत्पादन साधनांचे मूल्यमापन करणे.\nसंसाधनांना कार्यक्षम व पर्याप्त वापर करणे.\nसंसाधनाची वाढ करून अधिकाधिक उपभोग घेणे.\nनियोजनासंबंधी यशपाशाने मूल्यांकन करणे.\nअनुच्छेद २१० नुसार राष्ट्रपतींना दर पाच वर्षांनी आवशक्यता वाटल्यास एका आदेशाद्वारे वित्त आयोगाची स्थापना करण्याचा अधिकार आहे. एकूण ५ सदस्य त्यापैकी एक अध्यक्ष व ४ राष्ट्र्पतीद्वारा नियुक्त\nअध्यक्ष - सार्वजनिक क्षेत्रातील अनुभव आवश्यक\nसदस्यासाठी - उच्च न्यायालयाचा न्यायाधीश अथवा तशी पात्रता असणारा असावा, शासनाचा वित्तीय अधिकार व लेखा संबंधीचे ज्ञान आवश्यक.\n[ कार्य व अधिकार ]\nकेंद्र व घटक राज्यात करांचे वाटप करणे.\nकेंद्राच्या संचित निधीतून राज्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्याचे निकष ठरवणे.\nपंचायत राज व्यवस्थेच्या संशोधनास सहायय पुरवण्यासाठी घटक राज्याचा संचित निधीत भर घालण्यासाठी आवश्यक ते उपाय योजने.\nघटक राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांसाठी आवश्यक उपाययोजना.\nकार्यक्षम वित्तीय प्रशासनासाठी आवश्यक उपाय सुचवण्यासाठी राष्ट्रपतींना विशिष्ट बाबतीत शिफारशी करणे.\nउपरोक्त विषयासंबंधी वित्त आयोगाद्वारे राष्ट्रपतींना अहवाल सादर केला जातो.\nवित्त आयोगाच्या शिफारशी :\nनियोजन आयोगावरील राजकीय नेत्यांचे नियंत्रण कमी करून त्यास तज्ञ, तटस्थ, स्वयंत्त यंत्रणेचा दर्जा द्यावा.\nपंचवार्षिक योजना निर्मिती प्रक्रियेत राज्यांना दिले जाणारे दुय्यमत्व नष्ट करावे व राज्यांना रास्त सहभाग द्यावा.\nयोजना निर्मिती हे केंद्र व राज्य यांच्या संयुक्त सहकार्यातून केली जावी.\nकेंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या योजना साहाय्याच्या बाबतीत वस्तुनिष्ठ निकष स्वीकारावेत.\nवित्त व नियोजन राष्ट्रीय विकास परिषद या परस्पर व्याज व परस्परांना छेदणाऱ्या यंत्रणा बाजूला सारून योजना निर्मितीत दृष्टिकोन असावा.\nसहकार्यात्मक संघराज्याची निर्मिती करावी लागेल.\nघटकराज्यांना पातळीवर उदारीकरणाच्या प्रक्रियेला जुळवून घेता यावे यासाठी योग्य त्या कर सुधारणा जलद गतीने स्वीकारणे आवश्यक आहे.\n१९८३ साली केंद्र शासनाने आर एस सरकारिया यांच्या नेतृत्वाखालील त्रिस्तरीय समिती नेमली.\nया आयोगाला केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रचलित संबंधाचे परीक्षण करून योग्य ते बदल व उपाययोजना करता याव्यात यासाठी शिफारशी सुचविण्यात आले.\nऑकटोबर १९८७ मध्ये शिफारशी दिल्या आणि जानेवारी १९८८ मध्ये अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या.\nकेंद्राचे प्रभावी अधिकार कायम ठेवावेत.\nकराशिवायचे उर्वरित अधिकार समवर्ती सूचित समाविष्ट करावेत.\nकेंद्रसुचीतील विषय राज्यसूचीत हस्तांतरित करण्यास विरोध दर्शविला.\nसमवर्ती सूचि आवश्यकच मानली. या विषयावर कायदे करताना केंद्राने राज्यांशी चर्चा करावी.\nसंबंधित घटक राज्याच्या मुख्यमंत्राशी चर्चा करून राज्यपालाची नियुक्ती करावी.\n३५६ चा वापर कमीत कमी प्रमाणात म्हणून करावा.\nराष्टपतीने एखाद्या राज्य विधेयकास मंजुरी देणे प्रलंबित ठेवल्यास त्याचे कारण स्पष्ट करावेत.\nसंघराज्यीय कार्यपद्धती वृद्धिंगत व्हावी यासाठी क्षेत्रीय परिषदेची नव्याने स्थापना करावी.\nराज्यसभेने प्रचलित स्थान कायम ठेवावेत.\nवित्त आयोग व नियोजन आयोग यातील प्रचलित कार्यविभागणी योग्य असून कायम व्हावी.\nएखाद्या प्रबळ कारणाशिवाय राज्यपाल पदास मुदतपूर्व बडतर्फ केले जाऊ नये.\nराष्ट्रीय विकास परिषदेने ' राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद ' असे नामकरण केले जावे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/in-the-last-24-hours-no-corona-has-been-reported-in-the-city-with-only-15-new-cases-reported/", "date_download": "2021-07-27T11:09:20Z", "digest": "sha1:DWBQ5QYV4PDYMG46YVPYJPAVXACAKBSF", "length": 11419, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 15 नवे रुग्ण आढळले", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\n गेल्या 24 तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 15 नवे रुग्ण आढळले\n गेल्या 24 तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 15 नवे रुग्ण आढळले\nसोलापूर | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु, हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता कमी होत असताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून विविध भागांमध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील सोलापूर शहरात मागच्या महिन्यापासून कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. परंतु, आता हा आकडा कमी होत असताना पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू ���ाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.\nसोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 55 हजार 100 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच 1 लाख 47 हजार 299 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात तब्बल 4 हजार 136 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nसोलापूर शहरात दिवसभरात फक्त 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये 331 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात 24 तासात 18 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी होत असल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.\n‘पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाच घेतला पाहिजे…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे…\n‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या\nकोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तींसाठी नियमात बदल\n“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”\nशरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा\nकेंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…\n‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या\n“मोठया पवारांकडून पत्र चोरत असताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते\n‘पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाच घेतला पाहिजे की…’; शरद पवारांनी…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का…\n‘पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाच घेतला पाहिजे की…’; शरद पवारांनी केलेल्या त्या आव्हानावर फडणवीसांची प्रतिक्रिया\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrailer.com/category/agriculture-farming-information/", "date_download": "2021-07-27T11:50:19Z", "digest": "sha1:I25STFUTWODL5MJRSKONU23PUGC5QDMV", "length": 7130, "nlines": 86, "source_domain": "marathitrailer.com", "title": "Agriculture", "raw_content": "\nIFFCO कडून नॅनो UREA लाँच\ndrip irrigation : ठिबक सिंचन योजना\nkusum solar scheme : कुसुम योजनेतून मिळणार सौर कृषिपंपांचा लाभ\nIFFCO कडून नॅनो UREA लाँच\nUREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार... एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर लिक्विडने शेतकऱ्यांचं काम होणार, IFFCO कडून नॅनो युरियाची निर्मिती. इंडियन...\n१) शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) म्हणजे काय Farmer Producer Company : काही शेतक-यांनी एकत्रित येऊन अनेक शेतक-यांच्या हितासाठी चालू केलेली हितकारक संस्था म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकरी उत्पादक कंपनी...\nकापुराचे झाड आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे... Camphor tree : काय कापराचे झाड, कसं शक्य आहे Camphor tree : काय कापराचे झाड, कसं शक्य आहे कापूर तर तुळशीपासून बनवतात नाहीतर अजून कुठल्यातरी रान झाडांच्या पानापासून. खरं आहे, कापूर हा...\nPM Kisan Samman Yojana : भारत शेतीप्रधान देश असून, भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था हे शेतीच्या एकूण उत्पन्नावर अवलंबून असते. बळीराजाच्या याच कष्टाची कृतज्ञता म्हणून “pm kisan samman yojana” अंतर्गत अल्प भूधारक शेतक-यांना दरवर्षी...\ndrip irrigation : ठिबक सिंचन योजना\nDrip Irrigation : शेती हा भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. पिकांचे उत्पादन पूर्णपणे सिंचन आणि खतांच्या प्रकारावर अवलंबून असते. शेतक-यांच्या पिकांना ���िंचनासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतातील बर्‍याच भागात पाऊस...\nशरद पवार Gram-Samruddhi Yojana : यासाठीचा नेमका अर्ज कुठे आणि कसा करावा या योजनेतून शेळी, कोंबड्या/कोंबडे, गाय-म्हैस पालनासाठी शेड बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे. या शरद पवार ग्राम-समृद्धी योजने अंतर्गत येणा-या प्रत्येक...\nkusum solar scheme : कुसुम योजनेतून मिळणार सौर कृषिपंपांचा लाभ\nkusum solar scheme : देशातील वीज संकटातून बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक उर्जास्त्रोताच्या माध्यमातून उर्जा निर्माण केले जाणारे क्षेत्र लक्षात घेतले आहे. त्या अंतर्गत केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान अर्थात “कुसुम”...\nPm Kisan Credit Card apply करण्याच्या दोन पद्धती आहेत Online आणि Offline. या दोन्ही पद्धतीने शेतक-यांना या योजनेसाठी फॉर्म भरता येतो. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे किसान...\n“Kisan Credit Card” : आत्मनिर्भर भारत अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याची योजना भर सरकारने फेब्रुवारी २०२० चालू केली. देशाच्या शेतक-यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांना फक्त सम्मान निधी देऊन उपयोग नाही तर...\nफळ-पिकांना लागणाऱ्या mealy bug (पिठ्या ढेकुण) या रोगाचं नियंत्रण कसं करावं. हे बहुतांशी सीताफळ (custard apple) बाग लागवड करणा-या शेतक-यांना भेडसवणारा प्रश्न आहे. कारण हा पिठ्या ढेकुण झाडांच्या कोवळ्या फांद्या, नुकत्याच फुटलेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-vaccination-news-those-registered-through-kiosk-covin-app-on-the-spot-will-get-covishield-vaccine-on-friday-235623/", "date_download": "2021-07-27T13:21:18Z", "digest": "sha1:VA3PDIFOAUGVB6C5RUYAC47RXOIUF7GR", "length": 17040, "nlines": 95, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri Vaccination News: किऑस्क, कोविन ॲप, ऑन द स्पॉटद्वारे नोंदणी केलेल्यांना शुक्रवारी मिळणार 'कोविशिल्ड'ची लस ; Those registered through Kiosk, Covin App, On the Spot will get Covishield vaccine on Friday", "raw_content": "\nPimpri Vaccination News: किऑस्क, कोविन ॲप, ऑन द स्पॉटद्वारे नोंदणी केलेल्यांना शुक्रवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस\nPimpri Vaccination News: किऑस्क, कोविन ॲप, ऑन द स्पॉटद्वारे नोंदणी केलेल्यांना शुक्रवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस\nएमपीसी न्यूज – चार दिवसानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध झाली असून शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शुक्रवारी) ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि ऑन द ��्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.\n18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना या केंद्रांवर लस मिळणार\nकै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव आणि नवीन जिजामाता रुग्णालय येथे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.\nकोविन ॲपद्वारे बुकिंग केलेल्या 190 आणि किऑस्क टोकन प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 10 लाभार्थ्यांचे ‘या’ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.\nकोविन ॲपद्वारे नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे या केंद्रावर लसीकरण\nहेडगेवार जलतरण तलाव, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर ठाकरे शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, भानसे स्कुल यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नताशा आय क्लिनिक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कूल तापकिर मळा, काळेवाडी, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड,गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29, आठवडा बाजाराजवळ रावेत आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 24 केंद्रांवर कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील.\nतर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. 200 लाभार्थ्यांपैकी 190 लाभार्थ्यांचे लसीकरण कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणीद्वारे करण्यात येणार आहे.\nतर, किऑस्क टोकन प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 10 लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. अहिल्याबाई हो��कर शाळा सांगवी आणि जुने तालेरा रुग्णालय येथे ऑनलाइन आणि किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण होणार आहे.\n45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार \nसंजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका कन्या शाळा चिखली, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, नुतन शाळा ताम्हाणे वस्ती, नेहरुनगर उर्दु शाळा, दिनदयाल शाळा पवना बँके मागे, संत तुकारामनगर, पिंपरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, गंगोत्री पार्क दिघी, कासारवाडी दवाखाना, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा,कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस या केंद्रांवर उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे.\n‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार \nकोविन ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग केलेल्या 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर आणि अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पिटल चिंचवड येथे ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने नवीन भोसरी रुग्णालय आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.\nगरोदर महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस \nसावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकु���्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune corona Update : पुण्यात 187 रुग्णांना डिस्चार्ज; 333 नव्या रुग्णांची नोंद\nPune Crime News : ‘त्या’ हॉटेल मालकाची हत्या व्यावसायिक स्पर्धेतून, आठ जण अटकेत\nMaval Corona Update : तालुक्यात 31 नवे रुग्ण; 54 जणांना डिस्चार्ज\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 165 नवीन रुग्ण; 174 जणांना डिस्चार्ज\nChakan : दुकानदाराची थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धमकी; ‘तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांना माझ्या पाया पडायला…\nMaval Crime News : महावितरण अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nXI Admission CET : अकरावी प्रवेशाच्या सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी 3 पासून पुन्हा अर्ज करता येणार\nPune Crime News : पाच लाखाच्या बदल्यात 25 लाख वसूल; तरीही 85 लाखाची मागणी, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल\nNigdi News :’ IICMR’मध्ये ‘एन्टरप्रिनरशिप : जर्नी ऑफ लर्निंग’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान\nPune News : भाजपचे नगसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देणार – मुरलीधर मोहोळ\nLonavala News : पाटण येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी; पंचनामे करण्याचे आदेश\nPimpri Vaccination News: ‘कोविशिल्ड’ची लस बुधवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nVaccination News : महाराष्ट्रात 1 कोटी लोकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस, देशातील एकमेव राज्य\nPimpri Crime News: कामगारांना वेळेत आणि किमान दराने वेतन न दिल्याने ‘गुरुजी’चा ठेका रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-gold-and-silver-prices-increase-386953", "date_download": "2021-07-27T12:48:28Z", "digest": "sha1:RDX2T3BRU7U6XLO3QSPJSNEXWE4HPWLL", "length": 8890, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोने खरेदी करायला जाताय..आधी भाव तर जाणून घ्‍या", "raw_content": "\nमहिन्याभरापूर्वी सोने चांदीच्या भावावर परिणामी झालेला पाहण्यास मिळत होता. त्यात सोने हजार तर चांदी दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरली होती.\nसोने खरेदी करायला जाताय..आधी भाव तर जाणून घ्‍या\nजळगाव ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ- उतारामुळे गेल्या महिन्याभरापासून सुर्वण बाजारावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपासून सोने- चांदीचे दरांमध्ये देखील चढ उतार झाल्‍याचे पाहण्यास मिळत होते. याचा परिणाम म्‍हणून गेल्या तीन दिवसात सोने हजार रुपयांनी तर चांदी अडीच हजार रुपयांनी वाढले आहे.\nजळगावची महत्वाची बातमी- गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल; चाकुचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप\nजळगावची सुर्वण बाजारपेठ राज्यात प्रसिध्द असून येथील २४ कॅरेट शुध्द सोने मिळत असल्याने बाहेरून सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. कोरोनाच्या लाकडाउन काळात मात्र सुवर्ण बाजारपेठ थंडावली होती. बाजारपेठ खुली झाल्याने तसेच दिवाळीत सोने- चांदी खरेदी करण्याचा देखील महुर्त अनेकांनी साधला. आता लग्नसराई सुरू झाल्याने सुवर्ण बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. भाव वधारले असले तरी सुवर्ण खरेदी करण्याचे मंदावलेले नाही.\nआंतरराष्ट्रीय बाजारात भाव चढे\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ- उतार होत असून डॉलर, रुपयांच्या भावात देखील चढउतार होत आहे. त्यात सोने व चांदीची देखील आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने गेल्या तीन- चार दिवसांपासून सोने व चांदीचे भाव वाढले आहे.\nआवश्य वाचा- कांद्याचे दर गडगडणार; काय आहे कारण जाणून घ्‍या\nसोने खरेदीची संधी साधली पण\nमहिन्याभरापूर्वी सोने चांदीच्या भावावर परिणामी झालेला पाहण्यास मिळत होता. त्यात सोने हजार तर चांदी दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरली होती. मात्र गेल्या तीन दिवसात सोने व चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोने एक हजार तर चांदी अडीच हजार रुपयांनी वाढली आहे.\nमागील चार दिवसातील दर असे\nजळगावच्या सुवर्णबाजार पेठेत मंगळवारी सोने ४९ हजार ६०० रुपये प्रतितोळे तर चांदी ६५ हजार किलो भाव होता. बुधवारी सोने ५० हजार तोळे तर चांदी ६६ हजार रुपये किलो. गुरूवारी सोने ५० हजार २०० रुपये तोळे, तर चांदी ६६ हजार रुपये किलो. तर आज ५० हजार ६०० रुपये तोळे तर चांदी ६७ हजार ५०० रुपये किलो असे भाव आहे.\nआवश्य वाचा- दुर्मिळ पांढरा नागाला मिळाले जीवनदान; सर्पमीत्राने शिताफीने पकडून सोडले जंगलात\nआंतरराष्ट्रीय बाजार पेठेत डॉलर, रुपयांचे भावात चढ- उतार असल्याने सोने चांदीच्या भावांमध्ये देखील बदल होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. आता सोने व चांदीचे भाव आंतराष्ट्रीय बाजारात ���ाढले असल्याने सोने व चांदीचे भाव गेल्या तीन दिवसात वाढले आहे. लग्नसराई सुरू असल्याने ग्राहकांचे सोने खरेदीवर याचा परिणाम फारसा पडणार नाही.\n- सुशील बाफना, संचालक, आर. सी. बाफना जळगाव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/shramache-mahattwa-marathi-nibandh/", "date_download": "2021-07-27T12:31:20Z", "digest": "sha1:TVH5ISVSGSDHDDUCR7L32XM2TJLL2ICQ", "length": 13767, "nlines": 71, "source_domain": "www.marathimol.com", "title": "श्रमाचे महत्व निबंध मराठी Shramache Mahattwa Marathi Nibandh - मराठी मोल", "raw_content": "\n आपले…….या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” श्रमाचे महत्व निबंध मराठी” घेवून आलोत. आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.\nप्राचीन काळापासून श्रमाला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. जर तुम्ही कठोर परिश्रम केले आजची गोष्ट साध्य करायचे आहे ती गोष्ट नक्कीच साध्य होऊ शकते. प्राचीन काळाचा विचार केला तर कठोर परिश्रम करून अनेक संतांनी देवाला देखील प्राप्त केलेले आहे. त्यामुळे श्रमामध्ये इतकी शक्ती आहे की कुठलीही गोष्ट साध्य करायचे असेल तर ती सहजरीत्या होऊ शकते. या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक असे जीव प्राण्याला कठोर श्रम करावीच लागतात.\nजेव्हा मनुष्य जन्म या पृथ्वीतलावर होतो त्या दिवसापासून त्याच्या श्रमाची सुरुवात होते. जगातील प्रत्येक मनुष्य माझ्या बळावर आपल्या जीवनात काहीही साध्य करू शकतो. शेतामध्ये बळीराजा श्रम करतो म्हणूनच पोटभर अन्नधान्य खाऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कितपत आश्रम केले आहे यावरून कळले जाते त्यामुळे श्रमाचे फळ हे केवळ जिवंत पाणीच मिळत नाही तर मेल्यानंतर देखील मिळते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये श्रम केलेच पाहिजे. म्हणूनच म्हणतात की, ” श्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे.”\nमाझे पाळीव प्राणी वर मराठी निबंध\nज्याप्रमाणे सूर्य आपल्या सूर्यप्रकाशापासून पृथ्वीवरील सर्व अंधकार दूर करतो त्याचप्रमाणे श्रम हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असलेल्या अज्ञानाला दूर करण्याचे काम करते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कठोर अज्ञान पसरलेला असतो परंतु तो अज्ञान जो व्यक्ती समजून श्रमा द्वारे त्याला ज्ञानामध्ये बदलतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. साधे जेवणाचा विचार केला एखादा पदार्थ आपल्याला खायची इच्छा असेल तर तो बनण्यासाठी थोडेसे श्रम करावेच लागते.\nजर एखादा व्यक्ती गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला तर तो स्वतःच्या नशिबाला दोष देतो. परंतु त्याचे हे विचार सर्रास चुकीचे आहेत कारण श्रमातून आपण आपल्या गरिबीला श्रीमंती मध्ये देखील बदलू शकतो. परंतु हे करण्यासाठी गरज असते ती म्हणजे कठोर परिश्रमाची.\nप्रदूषणाचे उपाय वर निबंध\nत्यामुळे कोणीही नशीबावर अवलंबून न राहता स्वतःच्या हातामध्ये असलेल्या परिश्रमाच्या जोरावर स्वतःचे नशीब बदलण्याची ताकद ठेऊ शकता. परंतु आपल्यातील काही लोक हे फक्त नशिबावर अवलंबून राहत असल्याने ते आळशी झालेले आहेत त्यांना श्रमाचे महत्त्व जराही माहिती नसल्याने त्यांचे जीवन व्यर्थ झाले आहे.\nदेवाने आपल्याला हे जीवन कार्य करण्यासाठी दिलेले आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जेवणामध्ये करून एखादी साध्य गोष्ट सत्यात उतरवून खूप गरजेचे आहे. या जगामध्ये असे कोणतेही कार्य नाही जे श्रमामुळे यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक वाढ ही होतच असते परंतु सर्वांगीण वाढ होण्यासाठी श्रमाची खूप आवश्यकता असते.\nज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रमाची जोड असते असा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कुठलेही अयशस्वी गोष्ट ला यशस्वी करू शकतो. केवळ कष्टाने आणि श्रमाने व्यक्तीचा विकास होतो. ज्या व्यक्तींच्या जीवनात आळस आहे ते व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत आणि यशस्वी होऊ शकत नाहीत.\nएवढेच नसून श्रम करणारे व्यक्ती आपल्या सोबत राष्ट्राचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बऱ्याच समस्या येतात परंतु त्या समस्यांना धाडसाने आणि सहजतेने तोंड देण्याचे धाडस हे फक्त कष्ट करू आणि श्रमाळू व्यक्तींच्या मध्येच असते. कठोर परिश्रम केल्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश प्राप्त होते. कठोर परिश्रम करून आपण आपल्याला पाहिजे ती कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो.\nभारत देश पूर्वी बरेच वर्षे ब्रिटिशांच्या ताब्यात होता. परंतु आपल्या देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि जवानांनी केलेल्या त्यांच्या मेहनती नंतर आणि श्रमानंतर आपल्या देशाला ब्रिटिश राजवटी कडून स्वातंत्र मिळाले. ते आपल्या श्रमावर विश्वास ठेवतो तो नशिबावर अवलंबून राहात नाही. आयुष्यात नशिब फक्त तुम्हाला पाठिंबा देते, परंतु कठोर परिश्रम आपल्या आयुष्यात आपल्याला कधीही निराश होऊ देत नाही. त्यामुळे या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला नशिबावर अवलंबून न राहता आपल्या कठोर परिश्रम करण्याचा आत्मविश्वास बाळगला पाहिजे.\n ” श्रमाचे महत्व निबंध मराठी” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/eijaz-khan-will-take-voluntary-exit-from-bigg-boss-house-due-to-prior-work-commitments-128135871.html", "date_download": "2021-07-27T10:53:20Z", "digest": "sha1:YXSLUQFNCANXJDDQAL7FKVXSL7HD5ATT", "length": 4324, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Eijaz Khan Will Take Voluntary Exit From Bigg Boss House Due To Prior Work Commitments | वर्क कमिटमेंटमुळे शोमधून बाहेर पडणार एजाज खान, अर्शी खानला कोसळले रडू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिग बॉस 14:वर्क कमिटमेंटमुळे शोमधून बाहेर पडणार एजाज खान, अर्शी खानला कोसळले रडू\nएजाज 106 दिवस बिग बॉसच्या घरात राहिला.\nछोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसच्या 14 व्या सीझनला सुरुवात होऊन 100 हून अधिक दिवस लोटले आहेत. आता या शोमधून अभिनेता एजाज खानने अचानाक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शोमध्ये तो आपल्या रागिट स्वभाव आणि पवित्र पुनियासोबतच्या लव्ह स्टोरीमुळे चर्चेत राहिला आहे.\nएजाज 106 दिवस बिग बॉसच्या घरात राहिला. आता कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात देवोलीनाची एंट्री झाल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस एजाजच्या घरातील प्रवासाविषयी सांगताना दिसत आहेत आणि नंतर त्याला घरातून बाहेर येण्यास सांगतात. ते ऐकून घरातील इतर स्पर्धकांना धक��काच बसतो. दरम्यान अर्शी खानला रडू कोसळते.\nपिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसचा कालावधी वाढवण्यात आल्याने हे शेड्यूल एजाजच्या दुस-या प्रोजेक्ट्सच्या डेट्ससोबत क्लॅश होत आहे. एजाजला कामात दिरंगाई करणे आवडत नाही. कोरोनामुळे त्याच्या क्रूजवळ काम नव्हते आणि आता तो कामावर वेळेत हजर राहून त्यांना मदत करु इच्छितो. त्यामुळे त्याने आपल्या इतर वर्क कमिटमेंटमुळे बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-bhusawal-ex-mla-santosh-chaudhari-issue-4317994-PHO.html", "date_download": "2021-07-27T13:13:20Z", "digest": "sha1:JBGJITJZL57ND37FIZTMLCBU667ZPJGP", "length": 4824, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhusawal Ex MLA Santosh Chaudhari issue | खंडणी प्रकरणी माजी आमदार संतोष चौधरींचा निकाल 17 जुलैला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखंडणी प्रकरणी माजी आमदार संतोष चौधरींचा निकाल 17 जुलैला\nजळगाव- भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरीविरुद्ध न्यायाधीश वाय.के. देवरे यांच्यासमोर सुरू असलेल्या खटल्याचा निकाल पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. फिर्यादी चंद्रशेखर अत्तरदे यांना प्रधान न्यायाधीश इंदिरा जैन यांनी फेटाळून लावलेल्या न्यायाधीश बदलीच्या निकालाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत हवी आहे. त्यांनी न्यायालयात तसा अर्ज दाखल केल्याने गुरुवारचा निकाल आता 17 जुलै रोजी जाहीर होईल.\nहा खटला न्यायाधीश ए.बी. ओढावढेकर यांच्यासमोर सुरू होता. मात्र, निकाल लागण्याच्या आधीच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेले न्यायाधीश देवरे यांच्यासमोर अंतिम युक्तिवाद झाला होता. गुरुवारी तेच निकाल जाहीर करणार असल्याने न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त होता. आरोपी संतोष चौधरीला 10.30 वाजताच पोलिस व्हॅनमधून न्यायालयात आणण्यात आले होते.\nसंतोष चौधरींची ‘कार फेरी’ बंद; सरकारी पोलिस व्हॅनमधून कारागृह ते न्यायालयाचा प्रवास..\nखंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी जळगाव जिल्हा कारागृहाच्या ताब्यात असलेले आरोपी संतोष चौधरी याची पोलिस खास बडदास्त ठेवत असल्याचा ‘दिव्य मराठी’ने पर्दाफाश केल्यानंतर जागे झालेल्या कारागृह व पोलिस प्रशासनाने गुरुवारच्या तारखेसाठी पूर्ण दक्षता बाळगली. खासगी कार वापरणार्‍या चौधरींना इतर आरोपींप्रमाणेच पोलिसांच्या व्हॅनमधून न्यायालयात नेण्यात आले. खटल्याचा निकाल लांबणीवर पडल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांना पुन्हा व्हॅनमधूनच कारागृहात आणण्यात आले. दरम्यान, बडदास्तीची चौकशी सुरूच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/kdmc-recruitment-2021-2/", "date_download": "2021-07-27T11:16:50Z", "digest": "sha1:N6ZHEVIXLW74WVZ3LFGAZC4Q6RT6G3GP", "length": 7425, "nlines": 138, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 49 पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 49 पदांसाठी भरती.\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 49 पदांसाठी भरती.\nKDMC Recruitment 2021: कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आरोग्य विभागाकडील NUHM, NTEP अंतर्गत 49 उमेदवारांची भरती करीत आहे.या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च, 01 एप्रिल, 2021 (पदांनुसार) आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nआचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानजवळ , शंकराव चौक , कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious article(आज शेवटची तारीख) महिला व बाल विकास विभाग अंतर्गत”अध्यक्ष व सदस्य”भरती.\nNext articleराष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत भरती.\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nसशस्त्र सीमा बल येथे हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती. (९ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे भरती. (२९ जुलै)\nमुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली येथे भरती. (२७, २९,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-has-highest-number-patients-high-risk-coronary-heart-disease-379202", "date_download": "2021-07-27T12:07:19Z", "digest": "sha1:DM3TGMBSAZAZ4HV7SABCUDUFY7WY3PZ4", "length": 7826, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अत्य��त महत्त्वाचं निरीक्षण, मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण सर्वाधिक", "raw_content": "\nमुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक बळी गेले आहेत.\nअत्यंत महत्त्वाचं निरीक्षण, मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण सर्वाधिक\nमुंबई, 30 : मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, अस्थमा असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे निरीक्षण टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nमहत्त्वाची बातमी : \"माझी फाईल पुढेच जात नाही\", धावपटू कविता राऊत यांनी राज्यपालांकडे केली तक्रार\nमुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण 10 हजार 739 मृत्यूंपैकी 55 टक्के लोकांचा मृत्यू उच्च रक्तदाबामुळे तर 50 टक्के मधुमेहामुळे झाला आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आणि हिवाळ्याचे बदलते वातावरण याच्या पार्श्वभूमीवर मृत्यूदर कमी होण्यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे, असे मत टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.\nमहत्त्वाची बातमी : २०१५ साली मुंबई- उपनगरात सर्वाधिक मृत्यू प्रमाण, माहिती अधिकारातून बाब उघड\nअतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शिवाय, कोरोनामुक्त झाल्यानंतरही पूर्ण बरे वाटेपर्यंत अधिक काळ जावा लागतो. त्यामुळे अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे वा स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करणे या सवयी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.\nमहत्त्वाची बातमी : \"ED आणि CBI ला चीन आणि पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा\"; शिवसेनेची केंद्रावर जहरी टीका\nदिवाळीपूर्व उतरणीला आलेला कोरोनाचा आलेख दिवाळीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने एकीकडे चाचण्यांची संख्या वाढवली असतानाच, दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 83 हजार कोमॉर्बिड रुग्णांवर (अतिजोखमीचे) लक्ष केंद्रीत केले आहे.\n( संपादन - सुमित बागुल )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/dussehra-information-in-marathi/", "date_download": "2021-07-27T11:42:13Z", "digest": "sha1:W7V75TRN2N5REP7XIMHNVIMDWFW2XMEF", "length": 20832, "nlines": 84, "source_domain": "www.marathimol.com", "title": "दसरा सणाची संपूर्ण माहिती Dussehra Information In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nDussehra Information In Marathi दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.\nदसरा सण कसा साजरा करतात:\nदसरा सणाविषयी पौराणिक कथा:\nया सणाबद्दल सुद्धा पहा :-\nसंध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभुरामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस आहे.\nदसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर, देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते.\nदसरा हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत होते. कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. ग्रामीण भागातील शेतकरी हा उत्सव साजरा करताना, शेतातील धान्याचा तुला आपल्या फेट्यात लावण्याची पद्धत ही प्रचलित आहे. काही लोक तर टोपीवर लावतात.\nगुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती\nसाडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजया दशमीला शुभ कार्य करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या द��वशी केली जाते. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला. पेशवाईमध्ये सुद्धा या सणाचे महत्त्व होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. यालाच सीमा उल्लंघन म्हणतात. विजयादशमी खास विजय मिळवून देणारा दिवस आहे असे मानले जाते.\nदसरा या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात, त्या वृक्षाला अस्मंतक असे म्हणतात. या वृक्षाच्या पानांमध्ये औषधी सद्गुण आहे. तो म्हणजे पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा नऊ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासुर राक्षसाचा यादिवशी वध केला असे म्हटले जाते. तर रामाने ही याच दिवशी रावणाचा वध केल्याचे आपल्याला कळते. म्हणून रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तीचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते.\nमहाशिवरात्री सणाची संपूर्ण माहिती\nया दिवशी घरोघरी पूजाअर्चना करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूचे फुले आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार लावल्या जातो. व संध्याकाळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या’ आणि ‘सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.\nआणखी एक महत्त्व म्हणजे साडेतीन मुहूर्तातील एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या चांगल्या गोष्टीचा प्रभाव केला जातो, प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने विजय केला जातो. शत्रूवर पराक्रमाने तसेच वैऱ्यावर प्रेमाने विजय केला जातो. तसेच कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रितपणे देवीला आपल्या विजयाची कामना करतात व जीवनात सतत कायम राहण्यासाठी आशीर्वाद मागतात.\nदसरा सण कसा साजरा करतात:\nदसरा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. दसरा सणाच्या दिवशी घराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची पद्धत आहे. आपट्याची पाने देण्यासाठी एकमेकांच्या घरी सुद्धा काही लोक जातात व त्यांना शुभेच्छा देतात. ही एक जुनी प्रथा आहे आणि आजही ती कायम आहे. या दिवशी विविध पदार्थ सुद्धा घरी केले जातात. या दिवशी असे म्हणतात कि, “दसरा सण मोठा, आनंदाला तोटा.”\nविजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा या सणाच्या दिवशी स्त्रिया सोने खरेदी करतात. तसेच घरी असलेले वाहणे, शस्त्रे इत्यादींची झेंडूच्या फुलांनी पूजा करतात. तसेच सर्व कुटुंबातील मंडळी एकत्र येतात व देवीच्या दर्शनाला जातात. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा देत असते, असे म्हटले जाते. संध्याकाळी रावणाच्या प्रतिकृतीच्या धरणाचे कार्यक्रमही आयोजित करतात. अशाप्रकारे दसरा हा सण साजरा केला जातो.\nदसरा सणाविषयी पौराणिक कथा:\nदसरा विषयी सोने लुटण्याची एक प्रथा आहे. त्याविषयी एक कथा आहे. ती म्हणजे फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. वरतंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांच्याकडे विद्या अभ्यासासाठी खूप शिष्य येत असत. बरेच शिष्य अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरु दक्षिणा देत असत. या ऋषीकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली.\nत्याने ऋषींना विचारले, की तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ तुम्ही मागाल ती गुरू-दक्षणा मी देईल. मग त्या ऋषीने याची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. परंतु ऋषीने कौत्सला प्रत्येक विद्याबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे १४ विषयाबद्दल ज्ञान दिल्यामुळे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणावयास सांगितले. ते ऐकून कौत्स गंगावला गेला.\nतो रघु राजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्‍वजीत यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरीसुद्धा राजाने कळसाकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याची पानांच्या आकाराची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.\nकौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू या ऋषीकडे गेला. आणि त्या ऋषीला गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्या घेण्यास नकार दिला आण�� १४ कोटी सुवर्णमुद्रा परत नेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितले. अनेकांनी त्या वृक्षांची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची नाणी लुटण्याची प्रथा सुरू झाली असे म्हटले जाते.\nयाविषयीची आणखीन एक दंतकथा आहे. ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आहे. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण रूपात असलेल्या अर्जुनाने विराटच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले. अशी कथा आढळून येते. यामुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करून त्याला औक्षण केले जाते.\nअशाप्रकारे दसरा हा सण भारतात विविध ठिकाणी मिठाई वाटून व एकमेकांना, शुभेच्छा देऊन मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा केला जातो.\n“तुम्हाला दसरा सणाविषयीची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.”\nया सणाबद्दल सुद्धा पहा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nनागपंचमी हा सण का व कसा साजरा केला जातो \nगौरीपूजन विषयी संपूर्ण माहिती Gauri Pujan In Marathi\nभाऊबीज सणाची संपूर्ण माहिती Bhaubeej Information In Marathi\nगोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती Krishna Janmashtami In Marathi\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/478", "date_download": "2021-07-27T12:54:58Z", "digest": "sha1:45F42UGB3CUAW5MM5SXA5YA7SDTKQ3FG", "length": 10033, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "अशा प्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील...! - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / अशा ��्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…\nअशा प्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…\nतुम्ही बघतच असाल की लोक आपले वजन वाढले आहे म्हणून खूपच चिंतेत राहत असतात. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत, अनेक एक प्रकारचे उपाय करून लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काहीही केले तरी वजन कमी होत नाही. अनेक लोक जिम मध्ये तासन्तास व्यायाम करून घाम गाळत असतात. तर अनेक लोक कित्येक किलोमीटर पळून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात.\nएवढे सगळे केले तरीदेखील आपले वजन थोडे देखील कमी होत नाही. अशा वेळी नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते. यामागे अनेक प्रकारचे कारणे असू शकतात. वजन वाढीचे सर्वात मुख्य कारण असते ते म्हणजे खानपान. खाण्या मध्ये जर जास्त कॅलरी असलेले पदार्थ गेले यामुळे वजन वाढले जात असते. त्यामुळे आम्ही आजच्या या लेखांमध्ये वजन कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत एक छान उपाय घेऊन आलो आहोत.\nआजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दोन प्रकारचे चहा सांगणार आहोत जे चहा तुम्ही पिला तर तुमचे वजन नक्कीच कमी झालेले तुम्हाला दिसेल. जास्त करून भारतीय लोकांची सकाळची सुरुवात ही चहा द्वारे होत असते. परंतु आपण चहा पीत असताना अशा वेगळ्या प्रकारची चहा पिली तर अशी चहा आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरत असते. तसेच वाढलेले वजन देखील यामुळे कमी होत असते. चला तर मग आपण जाणून घेऊया हे चहा बनवण्याची विधी.\nवेगाने वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ग्रीन टी चे सेवन करायला हवे. ग्रीन टी मध्ये केटचीन नावाचे प्राकृतिक फेनोल एंटीऑक्सीडेंट असते जे शरीरामध्ये असलेले एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असते. याबरोबरच यामुळे शरीराला ऊर्जा देखील प्राप्त होत असते. शरीरा मध्ये ऊर्जा असेल तर तुम्ही कोणतेही कामे करू शकता तसेच व्यायाम देखील करू शकता. ग्रीन टी च्या सेवनामुळे वजन नक्कीच कमी होऊ शकते.\nब्लॅक टी मुळे देखील वजन नियंत्रणात येण्यास मदत होत असते. ब्लॅक टी चे नाव घेतल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभा राहते ती म्हणजे बिना दुधा वाली चहा. ज्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो अशा लोकांनी ब्लॅक टी नक्की प्यायला हवी कारण ब्लॅक टी शरीरासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. ब्लॅक टी मध्ये पोलीफेनोलस असते जे शरीरामध्ये फॅट वाढण्यापासून थांबवत असते.\nजर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.\nसूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.\nPrevious सं’सर्ग वाढवणारे घटक शरीराबाहेर फेका या उपायाने,या कंदाचा वापर करा,रक्तवाढ होऊन रक्त शुद्ध करणारा उपाय.फुप्फुसे मजबूत.\nNext या उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते.\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tv9marathilive.mrid.info/mira-bhayandar/iI1uZNmHuWak2JU.html", "date_download": "2021-07-27T12:45:27Z", "digest": "sha1:NFHZ3PV5MEWY4NPZLGZXUS4RVWC7M5ZR", "length": 7080, "nlines": 174, "source_domain": "tv9marathilive.mrid.info", "title": "Mira Bhayandar | सोसायटीत पाणी शिरलं, रहिवाशांनी थेट नेत्यांना प्रवेश बंदी केली-tv9", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nचित्रपट, क्लिप - विनामूल्य पहा, ऑनलाइन सामायिक करा\nMira Bhayandar | सोसायटीत पाणी शिरलं, रहिवाशांनी थेट नेत्यांना प्रवेश बंदी केली-tv9\nमला ते आवडले 0\nमतदान करू नका हे चांगली योजना आहे आपल्याकडे\nखूप छान योजना आहे रहिवाशी लोकांची सलाम आहे आपणास\nइलेक्शन च्या वेळी लक्षात ठेवा 500-500 आणि चपटी घेउन वोटिंग करू नका\nनिवडणुकी पर्यन्तर हीच जिद्द राहू दे 👍👍👍\nवे���ा पाहिला 116 लाख\nSpecial Report | वारकरी जेलमध्ये, मुख्यमंत्री पंढरपुरात; विठ्ठलाच्या महापूजेवरून विरोधकांची टीका-tv9\nवेळा पाहिला 1.4 लाख\nवेळा पाहिला 1.5 लाख\nवेळा पाहिला 1.8 लाख\nवेळा पाहिला 9 लाख\nवेळा पाहिला 4.3 लाख\nवेळा पाहिला 577 ह\nवेळा पाहिला 7 ह\nपंतप्रधान नव्हे तर नरेंद्र मोदी व्हायचंय देवेंद्र फडणवीसांना | Bhau Torsekar | Pratipaksha\nवेळा पाहिला 93 ह\nवेळा पाहिला 21 लाख\nवेळा पाहिला 10 लाख\nपाहा; खासदार Manoj Jha यांचं राज्यसभेतील संपूर्ण भाषण, अंगावर काटे येतील-tv9\nवेळा पाहिला 103 ह\nLIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर\nवेळा पाहिला 146 ह\nवेळा पाहिला 358 ह\nवेळा पाहिला 18 लाख\nवेळा पाहिला 1.5 लाख\nवेळा पाहिला 1.8 लाख\nवेळा पाहिला 9 लाख\nवेळा पाहिला 4.3 लाख\nवेळा पाहिला 907 ह\nवेळा पाहिला 749 ह\nवेळा पाहिला 663 ह\n2075 में हमारी दुनिया कैसी दिखेगी\nवेळा पाहिला 564 ह\nवेळा पाहिला 363 ह\nवेळा पाहिला 1.8 लाख\nवेळा पाहिला 1.9 लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/tag/wrestling/", "date_download": "2021-07-27T10:41:19Z", "digest": "sha1:PEKW4LBRMIZ5GA7WIRLBNM6VAJIR5P62", "length": 6325, "nlines": 239, "source_domain": "krushival.in", "title": "wrestling - Krushival", "raw_content": "\nकुस्तीपटू प्रिया मलिकची सुवर्ण कामगिरी\nवर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये पटकाविले सुवर्णनवी दिल्ली | वृत्तसंस्था |एकीकडे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर, ...\nकुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णपदकाची मानकरी\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने शानदार प्रदर्शन करत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक ठेवले आहे. ...\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (42) sliderhome (542) Technology (3) Uncategorized (88) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (138) ठाणे (10) पालघर (2) रत्नागिरी (87) सिंधुदुर्ग (9) क्राईम (24) क्रीडा (74) चर्चेतला चेहरा (1) देश (196) राजकिय (91) राज्यातून (300) कोल्हापूर (10) नाशिक (7) पंढरपूर (31) पुणे (18) मुंबई (131) सातारा (7) सोलापूर (4) रायगड (843) अलिबाग (209) उरण (64) कर्जत (64) खालापूर (22) तळा (6) पनवेल (92) पेण (54) पोलादपूर (24) महाड (71) माणगाव (35) मुरुड (56) म्हसळा (17) रोहा (59) श्रीवर्धन (13) सुधागड- पाली (32) विदेश (44) शेती (31) संपादकीय (59) संपादकीय (27) संपादकीय लेख (32)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pegasus-spyware-/videoshow/84590044.cms", "date_download": "2021-07-27T12:36:07Z", "digest": "sha1:22FVNDLEA4TVOC2BN4U36VRGHGUNXJLI", "length": 4597, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "- pegasus spyware | 'पेगासस' हेरगिरीचे आरोप देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले, Watch Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\npegasus spyware | 'पेगासस' हेरगिरीचे आरोप देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले\n'पेगासस स्पायवेअर'द्वारे भारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवल्याच्या आरोपांवरून देशभर गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. पेगासस विषयीच्या बातम्यांना कुठलाही आधार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशी बातमी देऊन भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे, असं ते म्हणाले. #pegasusspyware #devendrafadnavis #BJP #Congress #Shivsena\nआणखी व्हिडीओ : मुंबई\nमहाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवड्यामुळं मृत्यू नाही: राजेश टो...\nदोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, भाज...\nचार वर्षाच्या चिमुकल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दि...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%AA-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2021-07-27T10:44:02Z", "digest": "sha1:CYKVYK6DN4ZK4JPFPH26KEUQO6SEG7IN", "length": 4964, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयुरो कप फायनलमध्ये घडली धक्कादायक घटना; राडा करणाऱ्या प्रेक्षकांनी खेळाडूचे ४० लाखाचे घड्याळ चोरले\nयुरो कप जिंकला इटलीने आणि कप घेऊन गेला पोर्तुगालचा रोनाल्डो\nवर्ल्डकपचे आयोजन करण्याची आपली लायकी आहे का\nVideo : लंडनच्या रस्त्यावर राडा; इंग्लिश चाहत्यांनी इटालियन चाहत्यांची धरपकड करत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारलं\nइंग्लंडच्या कर्णधाराची पत्नी ढसाढसा रडली, पाहा इटलीचा लंडन ते रोम जल्लोष\nयुरो कप: अंतिम फेरी कोण गाठणार इटली विरुद्ध स्पेन लढत\nइंग्लंड युरो कप २०२०च्या फायनलमध्ये; डेन्मार्कचा २-१ने पराभव केला, १९६६ नंतर प्रथमच...\nयुरो कप आजपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार, स्वित्झर्लंडची गाठ माजी विजेत्या स्पेनशी\nEuro 2020 Semifinal: युरो कप: पेनल्टी शूटआउटचा थरार, स्पेनचा पराभव करत इटली अंतिम फेरीत\nमास्क न घालता फुटबॉल स्टेडियममध्ये पोहोचला भारतीय क्रिकेटपटू; फोटो झाला व्हायरल\nरोनाल्डोने कोका कोलाची तर या खेळाडूने हटवली बीअरची बाटली; व्हिडिओ झाला व्हायरल\nकॉर्नर किक: गोलजाळं राखील, तो...\nकोका कोलाच्या ऐवजी पाणी प्या- रोनाल्डो; कंपनीला २९ हजार कोटींचा चूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/777", "date_download": "2021-07-27T10:55:07Z", "digest": "sha1:XA3CYVWRRQNRDQSNJHE2MMC4GC5NI4ZN", "length": 16023, "nlines": 73, "source_domain": "desimarathi.com", "title": "पतीने लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत दिले तिला सोडून, तिच्यावर केला होता अन्याय त्यानंतर झाले असे काही की.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / Motivation / पतीने लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत दिले तिला सोडून, तिच्यावर केला होता अन्याय त्यानंतर झाले असे काही की..\nपतीने लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत दिले तिला सोडून, तिच्यावर केला होता अन्याय त्यानंतर झाले असे काही की..\nअसे म्हणतात की वय आपल्याला खपत नाही लागलेली ठोकर पाडत नाही जर तुमच्याकडे जिंकण्याची इच्छा असेल तर परिस्थिती सुद्धा तुम्ही हरवु शकता आणि आपले ध्येय प्राप्त करु शकता. आपल्या समाजामध्ये खरे तर महिलांना लग्नानंतर आपल्या पतीवर अवलंबून राहावे लागते. अशा मध्ये जर एखाद्या चे लग्न अयशस्वी झाले तर त्या मुलीला समाजाचा कडून खूपच ऐकावे लागते. या सगळ्या गोष्टींचा पार जाऊन जर एखादी महिला समाजाच्या टोमणे ला लढा देऊन आपल्या पायावर उभे राहून आपले भाग्य जर बदलवत असेल तर अशावेळी तिचा मार्ग खडतर असतो, तिच्या मार्गामध्ये अनेक संकटे येत असतात परंतु जर त्या महिलेने जिद्दीने त्यांनी ठरवले तर तिचा मार्ग कोणीच रोखू शकत नाही. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेने बद्दल सांगणार आहोत.तिच्या पतीने लग्नानंतर फक्त पंधरा दिवसाचा मध्येच या महिलेला सोडून दिले. परंतु या महिलेने हार मानली नाही. आणि एक आय आर एस अधिकारी बनून सगळ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनली.\nकोमल यांची ओळख –\nकोमाल गनात्रा आपल्या आई-वडिलांसोबत गुजरात मध्ये राहतात. त्यांचे वडील एक शिक्षक आणि आई गृहिणी आहे.कोमल सुरुवातीपासून अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होती.कोमल यांनी सांगितले की त्यांचे वडील नेहमी जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी तिला प्रोत्साहन करत असे. वडिलांच्या पेरणीमुळे तिला आत्मबळ प्राप्त होत असे आणि तिच्या वडिलांची अशी इच्छा होती की कोमल एक आय ए एस अधिकारी बनायला हवी.\nलग्नाच्या 15 दिवसानंतरच पतीने सोडले –\nकोमल यांचा विवाह वयाच्या 26 व्या वर्षी न्युझीलँड च्या एन आर आय शैलेश सोबत झाला. तेव्हा कोमल यूपीएससीची तयारी सोबतच पीसीएससी तयारी सुद्धा करत होती. त्याकाळी कोमल गुजरात पब्लिक सिविल सेवा मेन्स मध्ये सुद्धा यश प्राप्त केले होते परंतु शैलेशने सांगितले की आपण न्यू झीलंड ला जाणार आणि कोमल ला मुलाखतीसाठी जाण्यास मनाई केली. लग्नाच्या पंधरा दिवसानंतर कोमलचे पती परत रवाना झाले त्यानंतर कधी परतले नाही. कोमल यांनी आपल्या पतीसोबत चर्चा करण्याचे ठरवले परंतु प्रत्येक प्रयत्न हा अयशस्वी ठरला.\nधोक्याने जीवनाचे लक्ष्य बदलून दिले –\nकोमलने आपल्या समस्येचे निवारण न सापडत असल्यामुळे पुन्हा माहेरी जाण्याचे ठरवले. परंतु तिचे जीवन संघर्षमय होते. आर्थिक स्वरूपामध्ये अवलंबून असल्याने तिच्यातील आत्मसन्मानाची भावना दिवसेंदिवस कमी होत चालली होती आणि हीच भावना तिला मनामध्ये खूपच होती. काहीतरी करण्याची जिद्द पुढे आणत होते यासोबतच शेजारी व नातेवाईक यांच्याकडून तिला नेहमी टोमणे ऐकायला मिळत असते आणि या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये तिला तिच्या वडिलांच्या अनेक आठवणी आठवू लागल्या होत्या आणि तिने यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.\nमहिलीची ओळख ही पति च्या नावाने नाही तर स्वतःच्या आत्मसन्मानाने तयार होत असते.\nकोमल सांगतात की घडलेल्या सर्व घटनेतून त्यांनी बोध घेतला आणि ठरवले की एका महिलेची ओळख ही तिच्या पतीच्या नावाने नाही तर तिच्या आत्मसन्मान व स्वतःच्या कष्टामुळे प्राप्त होत असते. लग्न माणसाला संपूर्ण बनवत नाही तर माणसाचे कष्ट करण्याची जिद्द त्याच्या आयुष्याला स्वयंपूर्ण बनवत असते आणि या स्वयंपूर्ण यातूनच आपल्याला स्वतःचा प्रवास पूर्ण करायचा असतो.\nध्येय प्राप्त करण्यासाठी घरापासून 40 किलोमीटर राहिल्या दूर –\nकोमल यांना एक गोष्ट जाणवते की, यूपीएससीची तयारी करण्यासाठी व एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी त्यांना घरापासून दूर जाणे आवश्यक होते. म्हणूनच कोमल आपल्या आई-वडिलांपासून पंधरा पासून 40 किलोमीटर दूर असणाऱ्या एका गावामध्ये राहू लागल्या. कोमल त्या गावामध्ये एका प्राथमिक शिक्षकाच्य��� रूपामध्ये कार्यरत राहिल्या. कोमल सांगतात की ते गाव एवढे मागासलेले होते की त्या गावांमध्ये कोणतेही इंग्रजी वर्तमानपत्र येत होते ना कोणते नियतकालिके.. त्यावेळी त्यांच्याकडे इंटरनेटची कोणती सुविधा सुद्धा उपलब्ध होती नव्हती म्हणूनच प्रत्येक रविवारी गावापासून दीडशे किलोमीटर प्रवास करून आमदाबाद ऑप्शनल सब्जेक्ट कोचीग करण्यासाठी जात असे.\nशेवटी चौथा प्रयत्नांमध्ये प्राप्त केले सफल यश –\nयु पी एस सी परीक्षा मध्ये यशस्वी होणे हे काही एवढे सोपे नाही. त्यांनी युपीएससी परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले परंतु असे म्हणतात की मेहनत कधीच वाया जात नाही. शेवटी कोमल यांची मेहनत फळास आली आणि चौथ्या प्रयत्नांमध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. आणि वर्ष 2012 मध्ये युपीएससीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. कोमल सांगता की यूपीएससीच्या परीक्षेच्या दरम्यान त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. त्या मुलाखती देण्यासाठी पहिल्यांदा दिल्ली येथे गेल्या होत्या तेव्हा शनिवारी पूर्णपणे काम करून मुलांना शिकवूण गुजरात वरून दिल्ली ला जाण्यासाठी रवाना झाल्या आणि सोमवारी त्यांनी आपली मुलाखत दिली.\nलग्न तूटल्या नंतर अनेकदा महिला आपले धैर्य गमावून बसतात त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन जाते.परंतु त्यांनी दाखविलेली हिंमत आणि धैर्य यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळणार आहे त्यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी एक प्रेरणा स्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाणार आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट आणि जास्त शेयर करा. आणि आमचा पेजला लाईक करा.\nPrevious हाडांना पोलाद बनवणारा उपाय, सांध्यांची झालेली झीज, हाडांतील कटकट आवाज. हाडे बनतील मजबूत तेही फक्त 3 दिवसात.\nNext वयाच्या 50 व्या वर्षी 20 वर्षासारखे तेज , सुंदरता टिकवून ठेवायची असेल तर या गोष्टीचा वापर करा.\nती रोज वे’श्या बनून कस्टमर डिमांड पूर्ण करायला लग्नाच्या साडीतच जायची.. सविस्तरपणे वाचा.\nया वकिलाची घरची कामवाली बाई जेव्हा ईडली खाऊन वकील होऊन, तिला एका केसमध्ये हरवते पुढे जे घडते ते पाहून…\nह्या म्हाताऱ्या आईने आपली शेवटची इच्छा आपल्या मुलांला सांगितली, आणि पुढे जे झाले ते वाचा.\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/07/22/positive-atmosphere-in-the-stock-market/", "date_download": "2021-07-27T10:58:53Z", "digest": "sha1:MOTUC7LMCMTZF6DI3OSNQJV4F7NDI7GN", "length": 14031, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "शेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स-निप्टीची उसळी.. भांडवली बाजारातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा.. | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % ताज्या बातम्या", "raw_content": "\nशेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स-निप्टीची उसळी.. भांडवली बाजारातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..\nशेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स-निप्टीची उसळी.. भांडवली बाजारातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..\nताज्या बातम्याअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंग\nमुंबई : बकरी ईदच्या सुट्टीनिमित्त काल (बुधवारी) भांडवली बाजार बंद होता. त्याआधी तीन दिवस शेअर बाजारात सातत्याने घसरण होत होती. मात्र, जागतिक बाजारातील तेजीचे सकारात्मक पडसाद भारतीय बाजारातही आज पाहायला मिळाले. 21 जुलैला अमेरिकन शेअर बाजारातील ‘डाऊ जोन्स’ निर्देशांक 0.83 टक्के, तर S&P 500 0.82 टक्क्यांनी वधारला. आशियाई बाजारांमध्येही तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.\nआज (गुरुवारी) सकाळी बाजार उघडताच, सेन्सेक्सने 296 अंकांनी उसळी घेत 52,494 ची पातळी गाठली. नंतर सेन्सेक्स 52604 च्या पातळीपर्यंत गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 104 अंकांनी वधारत 15,736 च्या पातळीवर पोहोचला होता.\nबजाज फायनान्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागांचे भाव आज वधारल्याचे पाहायला मिळाले. एशियन पेंटस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक्नॉलॉजी या समभागांच्या किंमतीत मात्र घसरण झाली.\nभारतीय व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षी चिनी मालावर बहिष्कार मोहीम सुरु केली होती. त्याचा दुसरा टप्पा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ���े ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केलीय. त्यात डिसेंबर 2021 पर्यंत चिनी उत्पादित वस्तूंची आयात भारतात एक लाख कोटी रुपयांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवलेय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल आणि व्होकल, स्वावलंबी भारत हाक यशस्वी करण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, या टप्प्यात एफएमसीजी उत्पादने, दैनंदिन वस्तू, किराणा, पादत्राणे, खेळणी, स्वयंपाकघर उपकरणे, क्रोकरी, गिफ्ट वस्तू, फर्निचर फॅब्रिक्स या चीनमधून आयात केल्या जाणार्‍या वस्तूंवर पूर्णतः बहिष्कार घालण्यात यावा.\n2001 मध्ये चिनी वस्तूंची भारतातील आयात फक्त 2 अब्ज डॉलर्स होती. ती आता वाढून 70 अब्ज डॉलर्स झालीय. म्हणजेच केवळ 20 वर्षांत चीनकडून आयात केलेल्या वस्तूंमध्ये 3500 टक्के वाढ झालीय.\nविचारविनिमय योजनेअंतर्गत चीन भारताचा किरकोळ बाजार हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यास भारतातील व्यापारी आणि नागरिक कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ देणार नाहीत, असे ‘सीएआयटी’चे म्हणणे आहे.\nपतंजलीच्या आयपीओची गुंतवणुकदारांना प्रतीक्षा.. पाहा बाबा रामदेव काय म्हणतात..\nसोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.. गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी, सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..\n‘पतंजली’च्या ‘आयपीओ’ची गुंतवणुकदारांना प्रतीक्षा.. पाहा बाबा रामदेव काय म्हणतात..\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय भारतीयांना दिलासा..\nफळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा…\nवाचा खरीप नियोजनामधील महत्वाची माहिती; योग्य वेळी ‘अशी’ करा खरीप पिकांची आंतरमशागत..\nम्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही सविनय कायदेभंग..\nतरीही १ लाख ९ हजार सैन्यसंख्या रिक्त.. पहा भरतीबाबत काय माहिती दिलीय सरकारने संसदेत\nहो, अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलाय…पण ‘तो’ निर्णय घेणार नाही..\n सोन्यासह चांदीलाही झळाळी, डाॅलरच्या तुलनेत रुपयाही…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\nकांदा मार्केट अपडेट : अर्रे.. मार्केटचे भाव कोसळले की.. पहा…\nशासनाचा कर्मचाऱ्यांना झटका; पहा काय आचारसंहिता लागू झालीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-news-curfew-imposed-on-tourist-destinations-in-lonavala-section-144-applied-234654/", "date_download": "2021-07-27T12:06:15Z", "digest": "sha1:O2H7E2ZIOUNV4E3INAH3SXQJ6NTQ7TYD", "length": 8660, "nlines": 93, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala News : लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी, 144 कलम लागू Lonavala News: Curfew imposed on tourist destinations in Lonavala, Section 144 applied", "raw_content": "\nLonavala News : लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी, 144 कलम लागू\nLonavala News : लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी, 144 कलम लागू\nएमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली असून, कलम 144 अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.\nतसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी असताना देखील वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील पर्यटनस्थळी येणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.\nयाठिकाणी असेल कलम 144 लागू\nभुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील व खालील बाबींना प्रतिबंध असेल.\n– पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.\n– धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.\n– पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.\n– सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.\n– धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी.\n– पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune Corona Update : दिवसभरात 283 नव्या रुग्णांची नोंद; 268 कोरोनामुक्त\nPimpri Corona Update : शहरात आज 221 नवीन रुग्णांची नोंद, 163 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद\nKhed Corona Update : खेड मधील रुग्ण संखेत मोठी घट; 24 रुग्ण; 1 मृत्यू; 37 डिस्चार्ज\nPimpri Crime News : घरात घुसून मारहाण करत साहित्याची तोडफोड; चार जणांवर गुन्हा दाखल\nNigdi News : आयआयसीएमआर निगडी येथे ऑनलाईन पालक – शिक्षक मेळावा उत्साहात\nWarje Crime News : डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकास अटक\nMaval Crime News : महावितरण अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nHinjawadi Crime News : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला\nLonavala News : पाटण येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी; पंचनामे करण्याचे आदेश\nLonavala News : ओढ्यावरील अतिक्रमणामुळे घरांमध्ये शिरले पाणी, ‘ओशो’मधील 20 पर्यटकांची सुखरूप सुटका\nLonavala News : मंकी हिल ते पळसदरी दरम्यान लोहमार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/the-jumbo-coveid-center-will-then-close-231177/", "date_download": "2021-07-27T12:44:34Z", "digest": "sha1:NSXKNO3WFA5OHUO7LHDQ65FBLJI7LWQV", "length": 8951, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : त्यानंतर जम्बो कोव्हीड सेंटर बंद करणार - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : त्यानंतर जम्बो कोव्हीड सेंटर बंद करणार\nPune News : त्यानंतर जम्बो कोव्हीड सेंटर बंद करणार\nएमपीसी न्यूज : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यामुळे शिवाजीनगर येथील जम्बो कोव्हिड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. जम्बोमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा डिस्चार्ज झाल्यानंतर हे बंद केले जाणार आहे.\nकोरोनाच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासन आणि महापालिकने पहिल्या लाटेवेळी शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर 15 जानेवारी रोजी जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते.\nमात्र, फेब्रु��ारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेवून 22 मार्चपासून पुन्हा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. रुग्णसंख्या जशी वाढेल तसे बेडची संख्या वाढवून 700 वर नेण्यात आली.\nमात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी आणि पॉझिटिव्हीटी रेट कमी झल्याने यापूर्वी जम्बोतील ऑक्सिजन बेड कमी केले आहेत. शिवाय मनुष्यबळ व आवश्यक सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी जम्बो सेंटरमध्ये मागील मंगळवारपासून नवीन रुग्णांचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत.\nशिवाय जम्बोच्या स्टॅबिलिटी रिपोर्टनुसार तेथे १५ जुलैपर्यंत वापरास परवानगी आहे. कोरोनाची रुग्णसंख्या पाहून २२ जूननंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र शहरातील रुग्णसंख्या कमी असल्याने जम्बोमध्ये दाखल असलेल्या ४२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर जम्बो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n“जम्बो सेंटर बंद करण्याचा जरी निर्णय झाला असला तरी गाखल रुग्णांना डिस्चार्ज मिळेपर्यंत ते सुरूच राहणार आहे. सर्व रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सेंटर पूर्ण होईल. दरम्यान जम्बो जरी बंद होणार असले तरी रुग्णाची व्यवस्था इतर रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी बेडची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही.”\n– रुबल अग्रवाल, महापालिका, अतिरीक्त आयुक्त\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nWeather Update : राज्यात पावसाची दडी, पुढील आठवड्यात पाऊस कमी\nKhed Corona Update : खेड मधील रुग्ण संखेत मोठी घट; 24 रुग्ण; 1 मृत्यू; 37 डिस्चार्ज\nDehugaon News : देहू येथे शिवसेनेच्या शिबिरात 65 पिशव्या रक्तसंकलन\nShirur News : पुणे – शिरुर रस्त्यावरील दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर \nMaval News : तालुक्यातील ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळण्याची मागणी\nMaval Crime News : महावितरण अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nPune News : पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी पुण्यातील 22 ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना\nChinchwad Crime News : फोर्स मोटर्स कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची दीड लाखांची फसवणूक\nBhosari News : मंदिराच्या दान पेटीतून रोकड चोरीला\nDehugaon News : युवकां���ध्ये शारीरिक तंदुरुस्ती विषयी जनजागृती आवश्यक: धनराज पिल्ले\nPune News : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्टला\nPune News : पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी पुण्यातील 22 ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना\nPune News : येत्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/have-you-seen-sunny-leones-halloween-look-if-not-just-look/", "date_download": "2021-07-27T11:12:03Z", "digest": "sha1:XMZ7BEJ4PU2E6GLYQ7J3DDROXHHS2U7Q", "length": 3767, "nlines": 82, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "सनी लिओनी चा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय? ;नाही तर बघाच… - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Entertainment सनी लिओनी चा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय\nसनी लिओनी चा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय\nख्रिश्चन लोक हॅलोवीन सण मोठ्या थाटात साजरा करताय\nदरवर्षी प्रमाणे ३१ ऑक्टोबर ला हॅलोवीन डे साजरा होतो\nहॅलोवीन सेलिब्रेशन हे मूळतः इंग्लंड आणि आर्यलंड येथील आहे\nयामध्ये हॉलिवूड सह बोलवूड अभिनेते सुद्धा याचा आनंद घेतात\nअभिनेत्री सनी लिओनी ने सुद्धा तिचा हॅलोविन लूक शेअर केला\nसनी बरोबर तिचा पती सुद्धा हॅलोविन लूक मध्ये दिसून आला\nयामध्ये तिचा हॅलोविन लूक चा खास अंदाज दिसून येतो आहे\nतिने सर्वांना हॅलोविन च्या शुभेच्छा दिल्या\nPrevious articleराज्याचा रिकव्हरी रेट 89.92 वर\nNext articleमुंबई अहमदाबाद रोडवर कंटेनर चा मोठा अपघात\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-local-trains-opening-possibility-in-december/", "date_download": "2021-07-27T10:57:40Z", "digest": "sha1:7P4HW22OPWNWZSH44BNS5WBA2OQS7JPO", "length": 3325, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा कधी? - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा कधी\nउपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा कधी\nउपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा मिळण्यास ��णखी विलंब लागण्याची शक्यता\nमुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता विलंबाची शक्यता\nलोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने अद्यापही विचार केला नसल्याची माहिती\nडिसेंबरमध्ये रेल्वे प्रवासाबाबत निर्णय होऊ शकतो\nरेल्वेला राज्य सरकारकडून विनंतीची प्रतीक्षा असल्याचं समजतंय\nPrevious articleसैफ अली खानची आत्मचरित्र रद्द करण्याची योजना\nNext articleशिल्पा आणि राजच्या नात्याला 11 वर्षे पूर्ण\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-aquestion-land-dhule-appeal-bake-twenty-villages-389503", "date_download": "2021-07-27T12:33:30Z", "digest": "sha1:Y4INKGNSPAMF3DUZNN764FBITNSEQK7S", "length": 9712, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकऱ्यांची एकजूट फलदायी; वीस गावांचे ८२ ‘अपील’ मागे", "raw_content": "\nभूसंपादनाचा दर अन्यायकारक वाटतो हा अजब आणि संतापजनक प्रकार आहे. त्यामुळे हक्कानुसार लाभ मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती स्थापन झाली.\nशेतकऱ्यांची एकजूट फलदायी; वीस गावांचे ८२ ‘अपील’ मागे\nधुळे ः नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरी प्रकल्पांतर्गत भूसंपादनाबाबत धुळे तालुक्यासह परिसरातील सरासरी २८२ शेतकऱ्यांना सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा मोबदला देय आहे. मात्र, तो अदा करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयात अपील दाखल केले. याविरोधात संघटित शेतकऱ्यांमुळे ‘एनएचआय’वर अपील मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे.\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरी प्रकल्पात सरासरी ८०० शेतकरी बाधित झाले. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या भूसंपादन मोबदल्याच्या लवादाचे प्रकरण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून निकाली निघाले. त्यानुसार सरासरी पाचशेवर पीडित शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकड���न (एनएचआय) मोबदला अदा झाला. मात्र, २८२ शेतकऱ्यांच्या मोबदल्याची रक्कम ‘एनएचआय’ने २०१८ पासून थकविली. तसेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयात अपील दाखल केले.\nमहामार्ग प्राधिकरण धुळे, जळगाव हद्दीत एकाच शिवारातील जमीन देणाऱ्या शेतकऱ्याला मोबदला देते. त्याच शिवारातील लगतच्या दुसऱ्या शेतकऱ्याला तोच भूसंपादनाचा मोबदला दर असतानाही त्यासंबंधी निकालाविरोधात अपील दाखल केले जाते. हा अन्याय असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. प्राधिकरणाला एका शेतकऱ्याला दिलेला मोबदला दर योग्य वाटतो आणि लगतच्या दुसऱ्या शेतकऱ्याला दिला जाणारा भूसंपादनाचा दर अन्यायकारक वाटतो हा अजब आणि संतापजनक प्रकार आहे. त्यामुळे हक्कानुसार लाभ मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती स्थापन झाली. तिने मागणीची दखल न घेतल्यास चौपदरी प्रकल्पाचे काम बंद पडू, असा इशारा प्राधिकरणाला दिला होता. त्याप्रमाणे १२ जानेवारीला ठिकठिकाणी पीडित शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते.\nया पार्श्वभूमीवर संघटित शेतकऱ्यांच्या दणक्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने धुळे तालुका ते दहिवेल हद्दीपर्यंत सरासरी ८२ अपिले मागे घेतली आहेत. कासविहीर, मुकटी, नंदाळे खुर्द क्षेत्राशी निगडित अपील मागे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मंजुरी घेतली जात आहे. त्यानंतर रीतसर १२ ते १३ अपिले मागे घेतली जातील. नंतर मोबदला वाटपाचा निर्णय होऊ शकेल, असे महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. ही प्रक्रिया लवकर राबवावी, अशी अपेक्षा शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. मनीष जाखेटे, आर. डी. पाटील, ईश्वर माळी, संतोष माळी, गोकुळ खिंवसरा, सुरेश पाटील, शांतिलाल शर्मा, अर्जुन चौधरी, सागर जयस्वाल आदींनी व्यक्त केली. अपील मागे घेतल्याने महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरळीत सुरू आहे.\nमोबदला वगळता शेतकऱ्यांचे अन्य काही प्रश्‍न आहेत. त्यात शेवटच्या पीडित शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहील. -डॉ. मनीष जाखेटे, शेतकरी संघर्ष समिती, धुळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/03/26/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-07-27T12:34:03Z", "digest": "sha1:BIAV7LOP6FKTE76MDNJS7HRHUDSN4NXI", "length": 7125, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "करोना इफेक्ट - खंडणीखोरांच्या ��ोनकॉल्समध्ये लक्षणीय घट - Majha Paper", "raw_content": "\nकरोना इफेक्ट – खंडणीखोरांच्या फोनकॉल्समध्ये लक्षणीय घट\nमहाराष्ट्र, मुख्य, मुंबई / By शामला देशपांडे / अजय सावंत, करोना, खंडणी, डॉन, फोन / March 26, 2020 March 26, 2020\nजागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ ला जागतिक महामारी जाहीर केली आहे आणि देशात पंतप्रधानांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कोविडचा एक चांगला परिणाम असा झाला आहे अन्य वेळी फोन वरून उद्योजक, व्यावसायिक यांना धमकावून खंडण्या मागणाऱ्या खंडणीखोरांचे फोन एकदम बंद झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या हप्ते विरोधी पथकाचे प्रमुख अजय सावंत यांनी ही माहिती दिली आहे.\nअजय सावंत म्हणाले गेल्या काही दिवसात मुंबईत भाईगिरी एकदम बंद झाली आहे. अजय सावंत डॉन एजाज लकडावालाशी संबंधित अनेक केसेसचा तपास करत आहेत. एजाजला जानेवारीत पटना येथून पकडण्यात आले आहे. तेव्हा चीन मध्ये करोनाचा प्रभाव होता पण भारतात नव्हता.\nएजाजला पकडल्याच्या दुसऱ्याचा आठवड्यात डॉन रवी पुजारी याचे सेनेगल मधून भारतात प्रत्यार्पण केले गेले होते मात्र तरीही मुंबईतील खंडणीखोरांचे फोनकॉल प्रमाण घटलेले नव्हते. प्रसाद पुजारी याने एका बिल्डरला १० लाखाची खंडणी मागितली होती आणि एका शिवसेना नेत्याला गोळ्या घातल्या होत्या. आता मात्र त्याचेही तोंड करोनामुळे बंद झाले असल्याचे दिसत आहे. सावंत सांगतात गेले आठ दिवस मुंबईत लॉकडाऊन आहेच आता त्यात आणखी २१ दिवसांची भर पडली आहे.\nयाचा परिणाम व्यवसाय ठप्प होण्यात झाला आहे. त्यामुळे खंडणीसाठी कितीही फोन केले आणि धमक्या दिल्या तरी रक्कम मिळणार नाही याची जाणीव अंडरवर्ल्डला झाली आहे. मुंबईत जेलमधून सुद्धा हे गुंड खंडणीसाठी फोन करतात. दाऊद सारखे अनेक डॉन पाकिस्तानात आश्रय घेऊन आहेत मात्र पाकिस्तानांत सुद्धा करोनाचा उद्रेक झाल्याने त्यांच्या हालचालीही थंडावल्या आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-may-increase-charges-of-hawkers-45488", "date_download": "2021-07-27T11:27:25Z", "digest": "sha1:2UZKFK7B7XQPXIXLQ5N5BPWTQ6UODQFZ", "length": 8671, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bmc may increase charges of hawkers | मुंबई महापालिका वाढवणार फेरीवाला शुल्क", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबई महापालिका वाढवणार फेरीवाला शुल्क\nमुंबई महापालिका वाढवणार फेरीवाला शुल्क\nमहसूल वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून फेरीवाला शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिका नवीन फेरीवाला धोरणावर काम करत आहे. यानुसार, शहरातील परवानाधारक फेरीवाल्यांना जागा वाटप करण्यात येणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमहसूल वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) फेरीवाला शुल्कात (hawkers charge) वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिका नवीन फेरीवाला धोरणावर काम करत आहे. यानुसार, शहरातील परवानाधारक फेरीवाल्यांना जागा वाटप करण्यात येणार आहे. तसंच जागा वाटप झाल्यावर फेरीवाल्यांना नवीन शुल्क आकारले जाईल. प्रस्तावित दरानुसार, फिरणाऱ्या फेरीवाल्यांकडून एका महिन्याला ५० रुपये शुल्क आकारलं जाईल. तर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून महिन्याला ७० रुपयांऐवजी १४० रुपये आकारले जातील. याशिवाय पदपथांवरील फेरीवाल्यांना २० रुपये तर परवाना स्टॉल असणाऱ्यांना दर महिन्याला १५०० रुपये द्यावे लागतील.\nमुंबई पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) परवाना विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, फेरीवाला शुल्क (hawkers charge) वाढवल्यामुळे पालिकेला वर्षाला १० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर बंदी घालणार असून नवीन धोरणांतर्गत महापालिका १५ हजारहून अधिक फेरीवाल्यांना (hawkers) जागांचं वाटप करणार आहे.\nपरवानाधारक फेरीवाल्यांची सत्यता तपासण्यासाठी महापालिका सर्वेक्षणही करणार आहे. यानंतर बेकायदा फेरीवालांना हटवून कायदेशीर कारवाई केली जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या नवीन फेरीवाला धोरणानुसार, फेरीवाल्यांसाठी काही जागा निश्चित केल्या आहेत. या जागांंमध्ये मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगडच्या आसपासचा परिसराचाही समावेश आहे. सुमारे १०० फेरीवाल��� राजगडच्या समोरील रस्त्यावर आपला धंदा मांडणार आहेत.\nमहिला अत्याचाराच्या तक्रारीवर २४ तासात कारवाई, राज्य सरकारचे पोलिसांना आदेश\nकोरोनामुळं कोस्टल रोडचं काम रखडणार\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nखूशखबर, म्हाडाची दसऱ्याला ९ हजार घरांची सोडत निघणार\nदरडींच्या संकटापासून वाचण्यासाठी पर्याय शोधा, आदित्य ठाकरेंची सूचना\n१४५० हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/photo-update-changes-in-traffic-in-the-city-of-pimpri-chinchwad-after-the-ganesh-immersion-113652/", "date_download": "2021-07-27T13:20:47Z", "digest": "sha1:2XE7F2JXR5JPI2ZXHOCCXYOXLHW6LFIU", "length": 11239, "nlines": 120, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल\nHinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल\nएमपीसी न्यूज – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत असणार आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिले आहेत.\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\n# मेझा – 9 हॉटेल चौक\nमेझा – 9 हॉटेल चौक मार्गे शिवाजी चौकाकडे जाणा-या वाहनांनी मेझा – 9 हॉटेल येथून डावीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छित स्थळी जावे\nकस्तुरी चौक मार्गे हिंजवडीकडे जाणा-या वाहनांनी कस्तुरी चौकातून डावीकडे वळून इंडियन ऑइल पेट्रोल पंप चौक अथवा उजवीकडे वळून विनोदेवस्ती चौक मार्गे इच्छित स्थळी जावे\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\nखंडोबामाळ चौकाकडून चिंचवड चाफेकर चौकाकडे जाणारी वाहतूक दळवीनगरमार्गे बंद असेल. ही वाहतूक म्हळसांकात चौक, बिजलीनगर उड्डाणपूलावरून चिंचव��कडे जाईल\n# हुतात्मा चौक –\n1) केसदन चौकाकडुन हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक आकुर्डी स्टेशन मार्गे जाईल\n2) बिग इंडिया चौकाकडून हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक भेळ चौकमार्गे वळविण्यात येणार आहे\n3) आकुर्डी पोलीस चौकीकडून हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक आकुर्डी स्टेशन मार्गे वळविण्यात येणार आहे\n# हँगिंग ब्रिज –\n1) धर्मराज चौकाकडून हँगिंग ब्रिजकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक भोंडवे चौक भोंडवे कॉर्नरमार्गे सुरू असेल\n2) डांगे चौकाकडून हँगिंग ब्रिजकडे येणारी वाहतूक ताथवडे मार्गे वळविण्यात येणार आहे\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\nपिंपरी पुलाजवळ शगुन चौकाकडे येणारी वाहतूक उजवीकडे वळवून भाटनगरमार्गे चिंचवडकडे सुरू असेल\n# डिलक्स चौक व कराची चौक\nकाळेवाडी पुलावरून येणारी वाहने – काळेवाडी स्माशानभुमी चौकातून उजवीकडे वळून जमतानी चौक- डेअरी फार्म मार्गे मुंबई पुणे हायवेकडे जातील\nपिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे वाहतूक बंद असेल. ही वाहने सर्व्हिस रोडने वल्लभनगर मार्गे नाशिक फाट्याकडे (जुना पुणे-मुंबई महामार्ग) जातील\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\nदिघीकडून येणारी वाहतूक योगीराज व चाकण चौकाकडे न वळवता देहूफाटा येथून मोशी मार्गे वळविण्यात येईल\nचाकण चौकात येणारी वाहतूक केळगाव चौकातून पुढे जाईल\nआळंदी फाटा येथून जड वाहनांना प्रवेश बंद असेल. केळगाव चौक येथे येणारी वाहने गाथा मंदिर मार्गे डुडूळगाव चौक व तेथून इच्छित स्थळी जातील\nमरकळकडून येणारी वाहतूक आळंदीकडे न येता धानोरा फाटा येथून च-होली फाटा मार्गे सुरू राहील\nदिघीकडून मरकळ व वडगावकडे जाणारी वाहतूक देहूफाट्याकडे न जाता च-होली चौकाकडून धानोरा मार्गे सुरू राहील\nFeaturedtraffic divertडिलक्स चौक व कराची चौकपिंपरी कॅम्पपिंपरी वाहतूक बदलवाहतुकीत बदलशगुन चौक\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : बचत गटाच्या महिलांसाठी ‘फिक्की फ्लो’कडून ‘घरोबार’चे व्यासपीठ\nTalegaon : आंबी गावातील दारूभट्टी गुन्हे शाखेकडून उद्ध्वस्त\nPune News : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्टला\nDehuroad News : मामुर्डीमध्ये पाऊण लाखाची घरफोडी\nMumbai News : अटल युवा मोर्च�� कार्यालयात सदस्यता मोहिमेचे आयोजन\nMaval News : तालुक्यातील ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळण्याची मागणी\nInd Vs SL T20 : कृणाल पंड्या कोरोना संक्रमित, दुसरा T-20 सामना पुढे ढकलला\nChakan : दुकानदाराची थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धमकी; ‘तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांना माझ्या पाया पडायला…\nPune News : पुणे महापालिकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात \nPune News : दक्षिण कमान मुख्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा वीरांना वंदन\nPune News : भाजपचे नगसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देणार – मुरलीधर मोहोळ\nFlood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात\nPimpri News : धरण परिसरातील पावसाचा जोर ओसरला; 24 तासात 2.58 टक्के धरणात पाणीसाठा\nPimpri Corona Update : शहरात 1039 सक्रिय रुग्ण, 142 नवीन रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/tag/how-to-reduce-weight", "date_download": "2021-07-27T12:22:20Z", "digest": "sha1:I6KRM5P7OXCQLZHIYNHYHVBBONKCVTCV", "length": 2874, "nlines": 38, "source_domain": "desimarathi.com", "title": "how to reduce weight Archives - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nअशा प्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…\nतुम्ही बघतच असाल की लोक आपले वजन वाढले आहे म्हणून खूपच चिंतेत राहत असतात. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत, अनेक एक प्रकारचे उपाय करून लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काहीही केले तरी वजन कमी होत नाही. अनेक लोक जिम मध्ये तासन्तास व्यायाम करून घाम …\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-27T13:06:37Z", "digest": "sha1:OHDE7HDFDW2RC2ZEOBZEABY5VVIGSYNB", "length": 4574, "nlines": 49, "source_domain": "jaihindbks.com", "title": "शाळा शुल्क न्यायालय निर्णय – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: शाळा शुल्क न्यायालय निर्णय\nमुंबई उच्च न्यायालयाचा कोरोना काळात शालेय फीसंबंधी मार्च २०२१ च्या निर्णयाची पालकांसाठी माहिती\nशैक्षणिक वर्ष २०२०-२१ या कोरोना कालावधीतील शालेय शुल्क संदर्भात उच्च न्यायालयाने ०१ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाची सोप्या भाषेत माहिती\nTagged उच्च न्यायालय निर्णय, कोरोना शाळा, न्यायालय निर्णय २०२१, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, शालेय शुल्क, शाळा शुल्क न्यायालय निर्णयLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/maharashtra-corona-update-more-than-ten-thousand-patients-237-deaths-in-the-state-today-230040/", "date_download": "2021-07-27T13:10:07Z", "digest": "sha1:HJPDKBSU6DERIZPI42THHVJ3WBRHYNDC", "length": 7841, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Maharashtra Corona Update : राज्यात आज दहा हजारांहून अधिक रुग्ण, 237 मृत्यू Maharashtra Corona Update: More than ten thousand patients, 237 deaths in the state today", "raw_content": "\nMaharashtra Corona Update : राज्यात आज दहा हजारांहून अधिक रुग्ण, 237 मृत्यू\nMaharashtra Corona Update : राज्यात आज दहा हजारांहून अधिक रुग्ण, 237 मृत्यू\nएमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली होती. आज बुधवारी (दि.16) मात्र, महाराष्ट्रात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली ��हे. राज्यात दिवसभरात 10 हजार 107 कोरोना रुग्ण सापडले असून, 237 जणांचा मृत्यू झाला आहे.\nमहाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 लाख 34 हजार 880 एवढी झाली आहे. त्यापैकी 56 लाख 79 हजार 746 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 10 हजार 567 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.\nआजघडीला राज्यात 1 लाख 36 हजार 661 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 237 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 15 हजार 390 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.70 टक्के एवढा झाला आहे.\nराज्यात आतापर्यंत 3 कोटी 86 लाख 41 हजार 639 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 8 लाख 78 हजार 781 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 401 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nPimpri News: गतवर्षीपेक्षा पवना धरणात दुप्पट पाणीसाठा\nPune corona Update : पुण्यात 284 रुग्णांना डिस्चार्ज; 139 नव्या रुग्णांची नोंद\nPimple Saudagar News : सफाई कामगार, सुरक्षा रक्षकांसाठी लसीकरण मोहिम राबवा : नाना काटे\nWarje Crime News : डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकास अटक\nPune Crime News : लॉकडाऊनमुळे काम नाही त्यात देणेकऱ्यांचा तगादा वाढला, असे पाऊल उचलले की…\nPimpri News: शहरात गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा नाही; शुक्रवारी विस्कळीत\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 165 नवीन रुग्ण; 174 जणांना डिस्चार्ज\nPimpri vaccination News : शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस\nPune Crime News : समर्थ पोलीस ठाण्यातच निरिक्षकाकडून एकाला शिवीगाळ आणि मारहाण; गुन्हा दाखल\nVaccination News : महाराष्ट्रात 1 कोटी लोकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस, देशातील एकमेव राज्य\nIndia Corona Update : 24 तासांत 30 हजार पेक्षा कमी रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण चार लाखांच्या खाली\nFlood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mpmate.blogspot.com/2014/", "date_download": "2021-07-27T11:15:10Z", "digest": "sha1:KBE7LOT4XTGDFN6CUHZRLF5JZMN6KC25", "length": 32893, "nlines": 141, "source_domain": "mpmate.blogspot.com", "title": "Tarang: 2014", "raw_content": "\nइंटरनेट मुळे आज सगळे जग जवळ आले आहे. ब्लॉगच्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त करून देणार्‍यांना मनापासून धन्यवाद. देवनागरी टाईपिंगची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या सगळ्यांचे मनापासून आभार कारण त्यामागे भरपूर कष्ट आहेत. जे काही तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले ते इथे मांडत आहे. काही गोष्टी वाचल्या की खूप आवडतात. काही जागा पाहिल्या, त्याबद्दल इतरांना सांगितले की तॊ आनंद अजून वाढ्तो. आशा आहे तुम्हालापण यातून आनंद मिळेल.\nपंतप्रधान कालचे व उद्याचे....नक्कीच महत्वाचे\nपंतप्रधान कालचे व उद्याचे....नक्कीच महत्वाचे\nसध्या सगळीकडे निवडणूक व पंतप्रधान कोण होणार याची चर्चा चालू आहे. देश प्रगतिपथावर ठेवण्यात पंतप्रधान महत्वाची भूमिका बजावतात. त्यांची व्हिजन महत्वाची असते. भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन देशाची घडी बसवताना किती अवघड गोष्टींना तोंड द्यावे लागले हे आपण इतिहासात बघतोच. आपण जर गेल्या ५०-६० वर्षाचा कालखंड पाहिला तर प्रत्येक पंतप्रधानाने कारकिर्दीत एखादा तरी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीला विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिल्याने पुढे त्याचे काय परिणाम झाले ते आपण आपल्या आयुष्यात बघू शकतो. तेव्हा आणि आता असा तुलनात्मक विचारही करू शकतो. कुणालाही हे पद मिळाल्यावर आरामात सत्ता उपभोगता आलेली नाही.\nसुरूवातीला सगळ्या संस्थानांना एकत्र आणणे हे मोठे काम होते. आज आपण परत स्वतंत्र तेलंगणा आणि इतर काही स्वतंत्र राज्यांच्या मागण्या बघतो. आजचे नेते व पूर्वीचे राज्यकर्ते बघताना त्या काळात शिकलेली मंडळी खूप भाग घेत होती असे दिसते. बरेचसे वँरिस्टर झालेले लोक, आंदोलनात भाग घेतलेले लोक काम करत होते. आजही काही चांगली शिकलेली मंडळी आहेत पण कमी शिकलेली, क्रिमिनल चार्जेस वाली ही खूप दिसतात.\nपंडित जवाहरलाल नेहरू ... पहिले पंतप्रधान. ब्रिटीश देश सोडून जाताना सगळ्या गोष्टी खिळखिळ्या करून गेले होते. विज्ञानाशिवाय प्रगति नाही हे पंडित नेहरूंनी ताडले होते. त्यासाठी देशात आय आय टी ची स्थापना त्यांनी केली. खरगपूर येथील एका जेल मध्ये पहिल्या आय आय टी ची स्थापना झाली.आज देशात १६ आय आय टी आहेत आणि आपण सगळे जाणतोच की या तंत्रज्ञांना जगात किती मान मिळतो ते. देश��ला परकीय वित्त मिळवून देण्यात यांचा मोठा भाग आहे. अणू उर्जा प्रकल्प त्यांनीच चालू केला. डाॅ होमी भाभा यांचा फार मोठा हातभार या प्रकल्पात होता. नेहरूंनी अजून एक महत्वाचे केलेले काम म्हणजे भाक्रा नानगल प्रकल्प. देशातील सर्वात मोठे व जगातले दोन नंबरचे हे धरण. काही राज्यातील पिकपाण्याची मोठी समस्या दूर झाली हे आपण आजही बघतो.\nलाल बहादूर शास्त्री ... फक्त १८ महिने शास्त्रीजी पंतप्रधानपदावर होते. तेव्हा देशात धान्याची मोठी समस्या होती. भूकबळी जात होते. अमेरिकेकडून गहू आयात केला जात होता. हा गहू विशेष चांगल्या प्रतिचा नव्हता. जय जवान जय किसान हा नारा देउन हरीत क्रांति ची सुरवात करण्याचे श्रेय शास्त्रीजींना जाते. त्यांनी राहत्या घरी धान्य पिकवले. आठवड्यातून एक दिवस उपास करण्याचा संदेश दिला आणि आपल्या मुलांनाही तो करायला लावला. देशात वर्षाला दोन पिके घेणे, धान्याचे प्रदर्शन खेड्यात करणे असे करून शेतकरी वर्गाला गोष्टी पटवून दिल्या. डॅा स्वामिनाथन यांनी या हरीत क्रांति च्या कामात मोठे योगदान दिले. आणंद येथे सहकारी तत्त्वावर दूध उत्पादक संघाचे काम कसे चालते याचा शास्त्रीजींनी अभ्यास केला व वर्गिस कुरीअन यांच्या सहाय्याने अमूल --आनंद मिल्क युनिअन ची स्थापना केली. १९६५ - १९७० डेअरी डेव्हलपमेंट ---अॅापरेशन फ्लड नावाने झाली. या सगळ्यामुळे देशातील- खेड्यातील रोजगार वाढला. आज आपण सगळे बघतोच आहोत की देश सध्या अन्नधान्याच्या बाबतीत, डेअरी उत्पादनात किती समृद्ध आहे ते.\nइंदिरा गांधी.... या जेव्हा पंतप्रधानपदावर आल्या तेव्हा पूर्व पाकिस्तानात स्थिती गंभीर होती. लाखो निर्वासितांचे लोंढे बिहार, त्रिपुरा, प बंगाल अासाम येथे य़ेत होते. देशाची आर्थिक स्थिती वाईट होती. मुजीबूर रहमान मुक्तिवाहिनी ची आघाडी सांभाळत होते. अशा वेळेस जनरल के माणेकशा यांच्या सहाय्याने दिलेला लढा केवळ धाडसी निर्णय होता. नौसेने ने यावेळेस बंगालची खाडी संभाळली तसेच प पाकिस्तान चे हल्ले परतवले. केवळ १६ दिवसात जनरल नियाजी नी सरेंडर केले. अमेरिकन युद्धनौका पोचायच्या आत बांगला देश अस्तित्वात आणणे सोपे नव्हते. त्यांनी असेच अनेक निर्णय घेउन देशाला प्रगति पथावर नेले पण १९७५ ला लावलेल्या इमर्जन्सी मुळे त्या निवडणूक हरल्या. ४२ वी घटना दुरूस्ती महागात पडली.\nमोरारजी देसाई..... या���नी ४३-४४ वी घटना दुरूस्ती करून मूलभूत अधिकार परत दिले. परत इमर्जन्सी लावणे अवघड करून टाकले. राष्ट्रपती ना सगळे निर्णय लेखी स्वरूपात सादर करणे गरजेचे केले व कोर्ट सक्तीचे केले. या वेळेस तयार झालेली जनता पार्र्टी ही इंदिरा गांधीच्या विरोधातील होती त्या नेत्यात फूट पडली व परत इंदिरा गांधी निवडून आल्या.\nराजीव गांधी.....सूचना प्रसार मंत्रालयात हवामान खात्याचे अंदाज वर्तवण्यासाठी कॅाम्प्युटरची गरज पडत असे. हे तंत्रज्ञान अमेरिकेने भारताला दिले होते. जेव्हा अजून चांगल्या कॅाम्प्युटरची आवश्यकता होती तेव्हा अमेरिकेने मदत करण्यास नकार दिला. त्या वेळेस विजय़ भटकर यांच्या सहाय्याने सी डॅक ची स्थापना झाली व ३ वर्षात भारताने आपला परम हा सुपर संगणक बनवला. अमेरिकेना जेव्हा मदत नाकारली तेव्हा असाच भारताचा फायदा झालेला आहे. संगणक हा रोजगार काढून घेइल म्हणून खूप विरोध राजीव गांधींना सहन करावा लागला. लोकांनी हरताळ केले. हा सगळा विरोध बाजूला ठेवून राजीव गांधींनी संगणक क्षेत्र पुढे नेले याला कारण त्यांची व्हिजन. आज आपण बघतोच आहोत की भारत या क्षेत्रात अग्रेसर आहे आणि मोठ्या प्रमाणात रोजगार देत आहे. १९८४ मध्ये बी पी ओ टेलिकॅाम टेक्नॅालॅाजी खेडोपाडी पोचवण्याचे श्रेय त्यांनाच जाते. शहाबानो केस सारखे महत्वाचे खटले त्याच्याच काळात झाले आणि श्रीलंके चे युद्धातही चांगले काम केले. त्यांनी केलेली ५२ वी घटना दुरूस्ता मात्र कित्येक लोकांना पटली नाही. त्यावेळी संसद सदस्य सतत पार्टी बदलत असत. हे थांबवण्या साठी ही घटनादुरूस्ती केली गेली. पार्टी च्या निरोधात मत देणे अगर पार्टी बदलणे म्हणजे सदस्यत्व गमावणे. जर पार्टी ने तुम्हाला काढले तर मात्र सदस्यत्व रहाते. या नंतर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने नवीन पंतप्रधान आले.\nव्ही पी सिंग.... त्यांचे महत्वाचे योगदान म्हणजे मंडल आयोग. २७ टक्के जागा अन्य मागास लोकांना मिळाल्या. या निर्णयावर खूप दंगे झाले. पण निदान आज खूप ठिकाणी मागास वर्गातील तोकांना राजकारणात यायची संधी मिळाली व त्यांनी चांगले कामही करून दाखवले.\nचंद्रशेखर ... कुवेत वॅार मुळे तेलाचे भाव भडकलेले होते. कर्ज वाढलेले आणि परकीय चलन संपत आलेले. त्या नेळेस सोने गहाण ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.\nपी व्ही नरसिंहराव....१९९१..आर्थिक स्थिती सुधारण्याची म��ठ्या प्रमाणात गरज होती. त्यासाठी अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरण केले. यापूर्वी सरकारचा कंट्रोल सगळ्या गोष्टींवर होता तो कमी करून विदेशी कंपन्यांना बिजिनेस साठी परवानगी दिली. या गोष्टीच आपल्या आर्थिक राजकारणावर झालेला परिणाम आपण बघतच आहोत.\nदेवी गौडा.. यांच्या राज्यातही हे धोरण चालू राहिले. १९९६ मध्ये पी चिदंबरम यांनी उद्योगावरच्या टॅक्स चा सरचार्ज काढला व टॅक्स दर कमी केला.१०य२०य३० या ब्रॅकेट मध्ये टॅक्स बसवला व ड्रीम बजेट सादर केले त्याना लोकांचा फायदा झाला व अजूनही ते चालू आहे.\nअटल बिहारी बाजपेयी....यानंतर ेका पार्टीचे सरकार बनणे अवघड झाले. पहिले नॅान कॅांग्रेस ५ वर्षे चाललेले सरकार होते. दिल्ली मुंबई कलकत्त्ा व चेन्नई हायवे ने जोडणारा प्रकल्प त्यांनी सुरू केला तो २०१२ मध्ये पूर्ण झाला. यासाठी सरकारी पैसा कमी होता म्हणून फंड गोळा केले गेले. १९९५ मध्ये टिलिकॅाम पॅालिसी बनवून स्वस्त मोबाईल्स चा जमाना सुरू झाला. यासाठी ड्यूटी कमी केली व आॅपरेटर्स मधील स्पर्धा वाढवली.\nमनमोहनसिंग.... यांच्या राज्यात २००५ मध्ये आर टी आय अॅक्ट झाला. सरकार काय करते, टॅक्स कुठे जातो हे साधारण लोकांपर्यंत पोचू लागले.अण्णा हजारे, केजरीवाल यांचे त्यात महत्वाचे योगदान आहे. २००४ मध्ये ६ ते १४ वर्ष वयाच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला.\nआता परत कोलगेट, २ जी घोटाळे चर्चेत आहेत. आता या पुढे कोणते सरकार येणार व काय महत्वाचे निर्णय घेणार ते बघायचे. आपल्या मागच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयामुळे देश प्रगती करत राहिला हे नक्की.\nअमेरिकेने जेव्हा काही बंदी आणली किंवा मदत बंद केली तेव्हा चांगला मार्ग काढला आहे. उदा. संगणक निर्मिती, उत्तम प्रतीचा गहू, उदारीकरण ज्याचा देशाला फायदाच झाला आहे. आता त्ांनी मदत नाकारायची वाट न बघते आपणच नवीन वाटा शोधायला हव्यात.\nपहिले पाउल हे नेहेमीच महत्वाचे व अवघड असते. वर उल्लेखलेली पहिली पावले आपल्या आजपर्यंतच्या पंतप्रधानांनी टाकली त्याबद्दल आपण त्यांचे थोडेतरी ऋणी रहोयला हवे.\nआजकाल जमाना आहे इंटरनेटचा. जगातल्या घडामोडी तुम्ही घरबसल्या बघू शकता. टी व्ही वरून पण आपण अनेक गोष्टी बघत असतो. रोजच्या सिरीअल्स, बातम्या, सिनेमे आणि गाणी. आता यू ट्यूब मुळे टी व्ही शिवाय अनेक गोष्टींची मजा घे��ा येते. यातील महत्वाचा फायदा म्हणजे हव्या त्या वेळी कार्यक्रम बघता येतो आणि हो जाहिराती शिवाय... अजून काय पाहिजे...\nभारताबाहेर रहाणारे लोक याचा मला वाटते जास्त फायदा घेतात कारण इंटरनेट सुविधा चांगली असते आणि टी व्ही चेनेल्स घेण्याची गरज पडत नाही. माझ्या आवडीच्या अशा काही साईटस् देत आहे बघा तुम्हालाही आवडतील.\nआय बी एन लोकमत लाइव्ह बघता येतो. या वरील ग्रेट भेट हा कार्यक्रम खरोखर ग्रेट आहे. अनेक कलाकार, शास्त्रज्ञ, राजकारणी यांच्या जीवनाबद्दल माहिती मिळते. यू ट्यूब वर नंतरही बघता येते.\napalimarathi.com वर मराठी सिनेमे, नाटक, सिरीअल्स बघू शकतो. सध्या अग्निहोत्र ही जुनी सिरीअल मस्त आहे. कलाकार, कथा सगळे पाहून आजकालच्या सिरीअल्स मधील सासू सुना या विषयातून कधी आपण बाहेर येउ असे वाटते. अशीच अजून एक साइट आहे rajashri.com.\nrajyasabha tv.com या साइट वर जुन्या कवी, लेखक यांच्याबद्दल गुफ्तगु, एक शाम .साहिर के नाम असे सुंदर कार्यक्रम आहेत. जरूर पहा. या कार्यक्रमातील मला सगळ्यात आवडते ते शुद्ध हिंदी भाषा. खूप छान वाटते ऐकायला. सध्या शाम बेनेगल यांची संविधान दर रविवारी सुरू झाली आहे. आपली घटना कशी तयार झाली यावर.\nSatyamev Jayte - गेल्या वर्षीपासून आमिर खान ने चालू केलेली मालिका. चांगला रिसर्च आणि सडेतोड विचार. अशा किती गोष्टींपासून आपण अनभिज्ञ असतो ज्या आपन्या आजूबाजूला घडत असतात.\nPradhanmantri ABP News हा पण एक चांगला प्रयत्न आहे. आजपर्यंतच्या सगळ्या प्रधानमंत्रींच्या कारकिर्दीत काय घडले. बरेच खरे फूटेज वापरल्याने बघताना छान वाटते.\nTED.com यावर बरेच माहिती पूर्ण १०-१५ मि चे व्हिडीओ असतात. अनेक विषय हाताळने जातात.\neinthusian.com यावर चांगल्या क्वालिटीचे सिनेमा बघता येतात. थोडे थांबावे मात्र लागते.\nDesirulez.net या साइट वर मला वाचते टी व्ही जगतातले सगळे काही असते... कसे जमवतात देव जाणे.\nअसो तुम्ही पण जाउन बघा या साइट्स वर.\nदा न्हिन्सि... मशिन्स इन मोशन प्रदर्शन...\nदा न्हिन्सि... मशिन्स इन मोशन प्रदर्शन...\nनुकतीच ह्यूस्टन येथे मैत्रिणिला भेटायला गेले होते. तिथे गेल्यावर नासा ला गेलो. नुकतेच स्पेस स्टेशन वरील स्पेस वाॅक चे प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहिले होते. हे सगळे जिथून कंट्रोल केले ती कंट्रोल रूम बघितली. ट्रेनिंग फॅसिलिटी मध्ये स्पेस शटल चे भाग, सूट, रोबो, जुनी शटल्स पाहिली. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरचा लाइव्ह कार्यक्रम पाहि��्याने काही गोष्टी उगाच ओळखीच्या वाटल्या. तिथे असलेल्या प्रदर्शनात काही छान माॅडेल्स होती. चंद्रावरून दिसणारी पृथ्वी मस्त होती. लहान मुलांसाठी सायन्स मधील काही गोष्टी प्रयोग रुपात एक जण दाखवत होती. मुलांबरोबर मोठेही त्यात भाग घेत होते.\nयावेळेस तिथे जाण्याचे अजून एक आकर्षण होते, ते म्हणजे तिथे असलेले लिओनार्डो दा व्हिन्सि चे मशिन्स इन मोशन प्रदर्शन. हा इटालिअन मनुष्य म्हणजे एक अजब रसायन होते. एका माणसात चित्रकार, पेंटर, शिल्पकार, शास्त्रज्ञ, कलाकार, गाणे समजणारा एवढे सगळे गुण आणि त्याने निर्माण केलेल्या कलाकृती सगळेच आपल्याला आश्चर्यात टाकणारे आणि विचार करायला लावणारे. १४५०- १५०० च्या सुमारास हा हिरा इटलीत नवीन नवीन गोष्टी करत होता. त्याचे मोनालिसा आणि द लास्ट सपर ही सगळ्यांना माहित असलेली पेंटिंग्ज. निसर्गातून प्रेरणा घेत त्याने कुतुहल जागृत ठेवत अनेक गोष्टींची कत्पना केली. या सगळ्यांची चित्र रूपात माहिती लिहून ठेवली. आजच्या काळात जी मशिनरी आपण पहातो त्याचा त्याने तेव्हा विचार केला होता. हे सगळे डावीकडून उजवीकडे लिहिले आहे व आरशात बघितल्यावर सुलटे दिसेल असे लिहिले आहे. आपण एक ओळ लिहून पाहिली तर लक्षात येते की किती अवघड प्रकार आहे ते. त्याच्या या लिखाणाला कोडेक्स म्हचले जाते. आश्चर्य म्हणजे आज ही वेगवेगळ्या संग्रहालयात बघायला मिळतात. आणि याचा मोठा भाग बिल गेटस यांनी विकत घेतला आहे व तो ठिकठिकाणी दाखवला जातो.\nVitruvian Man हे त्याचे माणसाच्या प्रमाणबद्धतेचे चित्र प्रसिद्ध आहे. तसेच अॅनाटाॅमी ची चित्रेही प्रसिद्ध आहेत.\nया प्रदर्शनात त्याच्या डिझाइन प्रमाणे लाकडापासून वस्तु बनवून ठेवल्या आहेत. त्या काळात मिळणारे सामान वापरून सगळे बनवले आहे. विमान, पॅराशूट, सायकल, रणगाडा हे सगळे बघायला मिळाले, पंचमहाभूतांचा विचार सतत समोर ठेवला आहे. पक्षी बघून विमानाची कल्पना सुचली आहे. नुसत्या काड्या वापरून केलेला पूल अप्रतिम आहे. त्याला कुठेही जोड नाही. युद्धात याचा वापर केला गेला. या सगळ्या वस्तू चालवून बघता येतात. तोफेचा रणगाड्याचा पण छान नमुना बघायला मिळतो. बाॅल बेअरिंग , पाणी काठण्याचे प्रकार, अंतर मोजणे, आर्द्रता मोजणे हे सगळे चांगले मांडले आहे.\nतुमच्या जवळच्या ठिकाणी हे प्रदर्शन आले तर नक्की बघा.\nपंतप्रधान कालचे व उद्याचे....नक्कीच महत्वाचे\nदा न्हिन्सि... मशिन्स इन मोशन प्रदर्शन...\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १ (1)\nइतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग २ (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/08/blog-post_10.html", "date_download": "2021-07-27T12:54:35Z", "digest": "sha1:NWANRSJQYDHV4PTXVYWWXPHBKQL3SRX4", "length": 10762, "nlines": 47, "source_domain": "www.berkya.com", "title": "महेश म्हात्रे आठ दिवसांत आयबीएन - लोकमतमध्ये जॉईन होणार", "raw_content": "\nHomeमहेश म्हात्रे आठ दिवसांत आयबीएन - लोकमतमध्ये जॉईन होणार\nमहेश म्हात्रे आठ दिवसांत आयबीएन - लोकमतमध्ये जॉईन होणार\nमुंबई - दैनिक 'प्रहार'चे संपादक महेश म्हात्रे यांनी प्रहारचा राजीनामा दिला असून,येत्या काही दिवसांत ते आयबीएन - लोकमतमध्ये डेप्युटी चिफ एडिटर म्हणून जॉईन होणार आहेत.त्यांच्याकडेच आयबीएन - लोकमतच्या संपादकपदाची सर्व सुत्रे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nमहेश म्हात्रे प्रहारमध्ये येण्यापुर्वी 'सह्याद्री' वाहिनीवर अनेक मुलाखतीचे शो करीत होते.त्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव आहे.राजकीय,सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय विषयाचा दांडगा आभ्यास म्हात्रे यांना असल्यामुळे वागळेंची उणिव भासणार नाही,असे जाणकारांचे मत आहे.\nम्हात्रे हे अत्यंत शांत स्वभावाचे असल्यामुळे वागळेंसारखे ते समोरच्या तुटून पडणार नाहीत.मात्र समोरच्याचे काय म्हणणे आहे,हे दर्शकांना दाखवू शकतात.विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज,उध्दवसमीप अनेक नामवंतांना मुलाखतीसाठी पाचारण करण्याचे वजन त्यांच्याकडेच नक्कीच आहे.\nमहेश म्हात्रे यांच्या नव्या वाटचालीस 'बेरक्या'च्या शुभेच्छा...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/harishchandragad-fort-history-in-marathi/", "date_download": "2021-07-27T12:10:27Z", "digest": "sha1:6KXUDJFGBFHA5UNBSQJH2ZM4RBKR4JGR", "length": 13845, "nlines": 90, "source_domain": "www.marathimol.com", "title": "हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास Harishchandragad Fort History In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nHarishchandragad Fort History In Marathi हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला आहे. हा अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ४६७० फूट उंचीवर आहे. गडाच्या आत विष्णू आणि गणेश यांना समर्पित असे अनेक मंदिरे आहेत. आसपासच्या प्रदेशाचे रक्षण आणि नियंत्रण ठेवण्यात यात मोठी भूमिका आहे.\nकिल्ल्यावर भेट देण्याची ठिकाणे :-\nया किल्ल्यावर कसे पोहोचाल :-\nभेट देण्याची उत्तम वेळ :-\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nकिल्ल्याच्या सर्वात उंच बिंदूला तारामती शिखर किंवा तारामाची म्हणतात तसेच ते बिंदू जवळच्या परिसराचे आणि वन क्षेत्राचे एक सुंदर विहंगम दृश्य प्रदान करते. या किल्ल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कोकण कडा किंवा कोकण चट्टानासारखी अर्धवर्तुळाकार खडकी भिंत आहे आणि या किल्ल्याला समोरून बघितले तर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते.\nया किल्ल्याच्या आवारात बरीच मंदिरे व लेणी आहेत. कालाचुरी घराण्याने भगवान विष्णूला समर्पित तेजस्वी सप्ततीर्थ पुष्करणी मंदिर बनवले आहे. केदारेश्वर लेणी येथे एक अद्वितीय गुहा असून पाण्याने वेढलेले एक मोठे शिवलिंग आहे. किल्ल्याच्या शिखरावर असंख्य शिव लिंग आहेत म्हणून हे किल्ल्याचे संरक्षक देवता होते.\nया भागात नागेश्वर मंदिर आणि हरीशचंद्रेश्वराच्या मंदिरासह आणखी काही मंदिरे आहेत. परिसरातील इतर आकर्षणे बौद्ध लेणी आहेत. इथल्या काही लेण्या छावणीसाठी योग्य आहेत. एका प्रमुख तलावाव्यतिरिक्त शीर्षस्थानी पाण्याचे टाके आहेत.\nहा किल्ला अगदी प्राचीन आहे. सूक्ष्म मनुष्याचे अवशेष येथे सापडले आहेत. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या विविध पुराणांमध्ये हरिश्चंद्रगडाविषयी अनेक संदर्भांचा समावेश आहे. कालाचुरी घराण्याच्या कारकिर्दीत त्याचे मूळ ६ व्या शतकात होते असे म्हणतात. या क���ळी किल्ले बांधले गेले.\n११ व्या शतकात विविध लेण्या कोरल्या गेल्या आहेत. या लेण्यांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. चट्टानांना तारामती आणि रोहिदास असे नाव असले तरी ते अयोध्याशी संबंधित नाहीत. महान ऋषी चांगदेव 14 व्या शतकात येथे ध्यान करायचे. गुहा त्याच काळातल्या आहेत. गडावरील विविध बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशातील विस्तीर्ण संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे दर्शविते.\nहरिश्चंद्रेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत नागेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत कोरीव काम दर्शवितात की हा किल्ला कोली महादेवाच्या कुलदेवतेच्या रूपात महादेवाशी संबंधित आहे. ते मोगलांच्या आधी किल्ल्यावर नियंत्रण ठेवत होते. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १७४७ मध्ये मराठ्यांनी या किल्ल्यावर कब्जा केला.\nकिल्ल्यावर भेट देण्याची ठिकाणे :-\nहरिश्चंद्रगड हा अहमदनगर प्रदेशातील एक सुंदर डोंगरी किल्ला आणि पश्चिम घाटातील एक अतिशय लोकप्रिय ट्रेकिंग ठिकाण आहे. किल्ल्याचा डोंगर, टोलार खान, माळशेज घाट ट्रेकर्ससाठी भरपूर ऑफर करते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे केदारेश्वर लेणी, कोंकण कडा आणि तारामती शिखर आहेत. कोकण कडा कोकणातले एक नेत्रदीपक दृश्य आहेत. पावसाळ्यात आपण या किल्ल्यावरील ढगांमध्ये फिरत असतो.\nया किल्ल्यावर कसे पोहोचाल :-\nठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या हद्दीत हरिश्चंद्रगड किल्ला आहे.\nठाणे जिल्ह्यातून :- कल्याणहून नगरला जाण्यासाठी बसमध्ये जाणे म्हटले तर ‘खुबी फाटा’ येथे जावे लागते. तेथून आपण बस किंवा खासगी वाहनातून खिरेश्वर गावी पोहोचतो. हे गाव गडाच्या पायथ्यापासून ७ किमी अंतरावर आहे.\nपुणे जिल्ह्यातून :- शिवाजीनगर एसटी स्टँड (पुणे) वरून खिरेश्वर गावाला जाण्यासाठी रोजची बस आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातून :- नाशिक किंवा मुंबई व घोटी गावात जाण्यासाठी बसमध्ये जावे लागते. घोटी येथून मालेगाव मार्गे आणि संगूरने जाण्यासाठी आणखी एक बस मिळते आणि राजूर गावात जावे लागते. येथून किल्ल्याकडे २ मार्ग वळतात.\nराजूरहून :- बसने किंवा खासगी वाहनातून पचनाई गावी जावे लागते. येथून, मार्ग सरळ सर्वात वरच्या ठिकाणी पोहोचते.\nअलीकडेच राजूर ते कोथळे (तोलार खिंड) हा मार्ग उपलब्ध झाला आहे. तोलार खिंड पासून, मंदिरापर्यंत चालत सुमारे २-३ तास आहे.\nकोतुल येथून :- तो���ार खिंडला जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहेत. दर तासाला कोथळेच्या दिशेने जाणारी बस, खासगी वाहनेही या मार्गावर उपलब्ध असतात.\nभेट देण्याची उत्तम वेळ :-\nऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हरिश्चंद्रगडला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nसिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास Sindhudurg Forts History In Marathi\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/08/Diseases-due-to-lack-of-vitamins.html", "date_download": "2021-07-27T13:01:02Z", "digest": "sha1:CCALTILANF3GBUBF3MLMTQXZLD3NRYVC", "length": 24314, "nlines": 179, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार Due to lack of vitamins", "raw_content": "\nHomeविज्ञान जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार Due to lack of vitamins\nजीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार Due to lack of vitamins\nअ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार हल्ली कमी झाले आहेत. याला कारण अ जीवनसतवाचा वाटपाचा कार्यक्रम.\nरातांधळेपणा ('अ' जीवनसत्त्वाचा अभाव)\nया आजारात माशाच्या खवल्यासारखे डाग डोळयाच्या पांढ-या भागावर दिसू लागतात. हे डाग बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. पण नाकाच्या बाजूला कधी येत नाहीत. डोळयात काजळ घातल्यावर या खरखरीत भागावर काजळ साचून हा भाग उठून दिसतो. या खवल्यासारख्या भागाला बिटॉटचे ठिपके म्हणतात. (बिटॉट हे एका शास्त्रज्ञाचे नाव आहे.) आता हा आजार फार क्वचित आढळतो.\n'अ' जीवनसत्त्वाचे जास्त शक्तीचे तेलकट औषध बाटलीतून मिळते. याचा एक चमचा म्हणजे दोन लाख युनिट असतात. आजाराच्या उपचारासाठी एकूण सहा लाख युनिट द्यावे लागतात (रोज एक चमचा तीन दिवस).मात्र आजार नसल्यास केवळ एक चमचा द्यावे.\nरातांधळेपणा टाळण्यासाठी, सर्व मुलांना 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी एक चमचा 'अ' जीवनसत्त्वाचा डोस द्यावा.\n'अ' जीवनसत्त्वाअभावी येणारे अंधत्त्व हे पूर्णपणे टाळण्यासारखे आहे. त्यासाठी करायची उप���ययोजना ही अतिशय साधी आहे. त्यामुळे मुलाचे आयुष्यभराचे भावी नुकसान टाळता येईल.\nउपचार केल्यानंतर रातांधळेपणा, डोळयाचा कोरडेपणा, पूर्ण बरा होतो. पण बिटॉटचे ठिपके एकदा तयार झाले की जात नाहीत. मात्र, बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा जाऊन ते परत पूर्ववत चकचकीत होऊ शकते. पण बुबुळ मऊ पडून फुटले तर परत कधीही दृष्टी येऊ शकत नाही. गरोदर मातेस 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो. म्हणून गरोदर मातेलाही रातांधळेपणासाठी डोस देणे आवश्यक आहे. बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा ही अंधत्त्वाची पूर्वसूचना समजा. यावर अजिबात वेळ न दवडता उपचार करा. या बरोबरीने जंतासाठी बेंडेझोल हे औषध द्यावे.\n'अ' जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, (विशेषत: शेवग्याचा हिरवा पाला, पालक, मेथी, इत्यादी) रंगीत फळे (उदा. गाजरे, टोमॅटो,पपई, आंबा, भोपळा, इ.) व प्राण्यांचे मांस, यकृत, अंडी, मासे उपयोगी आहेत. या सर्व पदार्थांमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर असते.\n'ड' जीवनसत्त्वाचा अभाव (मुडदूस)\nहाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते. 'ड'जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडांमध्ये चुन्याचे क्षार न जमल्याने हाडे दुबळी व मऊ बनतात.\n- अशा मुलांचे कपाळ पुढे आलेले दिसते.\n- घाम जास्त येतो.\n- पुढची टाळू वर्षानंतरही वयाच्या प्रमाणात भरलेली नसते.\n- एरवी एक वर्ष वयाला खूपच थोडी टाळू शिल्लक राहिलेली असते व दीड वर्षापर्यंत भरून येते.\n- विकासाचे टप्पे लांबतात. उदा. आठ-नऊ महिन्यांचे झाले तरी अजून बाळ बसत नाही, एक वर्षाचे मूल उभे राहत नाही, चालण्याचे वय लांबते.\n- सांध्याच्या बाजूची हाडांची टोके फुगतात व सांधे सुजल्यासारखे दिसतात (विशेषत: मनगटे, गुडघे),\n- छातीच्या फासळया व पायांना बाक येतो.\n- पोट मोठे दिसते.\nदूध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादींमध्ये 'ड' जीवनसत्त्व भरपूर असते. सूर्यप्रकाशात (विशेषत: कोवळे ऊन) त्त्वचेखाली 'ड' जीवनसत्त्व त्यार होत असते. म्हणून मुले बाहेर हिंडायच्या वयाची झाली, की मुडदूस आपोआप कमी होतो. बाळास रोज सकाळच्या कोवळया उन्हात 15 मिनिटे ठेवल्यास 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागते.\n'ड' जीवनसत्त्वाची पुडी एकदाच दूधातून द्यावी. 'ड' जीवनसत्त्वाचा डोस दर सहा महिन्यांतून एकदा देता येतो.\n'ब' गटात काही उपप्रकार आहेत.\n'ब' गटातील जीवनसत्त्वे ही हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्ये (उदा. मोड आलेली मटकी, मूग, वाटाणे, हरबरे) दूध, प्राणिज पदार्थात असतात, तांदूळ-गहू यांच्या बाहेरच्या आवरणात 'ब' जीवनसत्त्वे असतात. कोंडा पूर्ण काढून टाकला तर कोंडयाबरोबर ही जीवनसत्त्वे जातात. तसेच भाजी शिजवून वरचे पाणी टाकून दिल्यास या पाण्यात जीवनसत्त्वे निघून जातात. म्हणून धान्याचा कोंडा पूर्ण काढू नये, आणि भाज्या जास्त शिजवून पाणी काढून टाकू नये.\n'ब' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे तोंड येणे. गालांवर चट्टे येणे, तोंडाच्या आत फोड येणे या खुणा दिसतात. ओठांच्या कडा चिराळतात.\n'ब' गटातील फॉलिक ऍसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते. तसेच रक्तप्रमाण सुधारते. हे जीवनसत्त्व हिरव्या भाजीपाल्यात असते.\n- 'ब' जीवनसत्त्वयुक्त आहार\n- 'ब' जीवनसत्त्वाच्या गोळया किंवा औषध. (या गोळया कोणत्याही केमिस्टच्या दुकानात मिळतात.)\nआईच्या दुधामध्ये 'क' जीवनसत्त्व कमी असते. त्यामुळे सहा महिन्यांनंतर हिरव्या पालेभाजीचा रस, फळाचा रस चालू केला नाही तर बाळाला 'क' जीवनसत्त्व कमी पडू लागते.\nसुरुवातीला रोगप्रतिबंधक शक्ती कमी होते व रक्तपांढरीची लक्षणे दिसू लागतात. (रक्तवाढीसाठी लोह, 'ब' जीवनसत्त्व, 'क' जीवनसत्त्व आणि प्रथिने यांची गरज असते.\n'क' जीवनसत्त्वाचा अभाव जास्त झाल्यास हाडांना सूज येते व ही हाडे दुखू लागतात. त्यामुळे उचलून घ्यायला गेले तर मूल रडते. छातीच्या फासळयांना मध्यरेषेजवळ दुखरेपणा असतो. सांधे दुखतात, हिरडया सुजतात व त्यांतून रक्त येते.\n'क' जीवनसत्त्वासाठी लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, इत्यादी फळे उपयुक्त आहेत. 'क' जीवनसत्त्वाच्या गोळयाही मिळतात. जर वाढलेल्या आजारात उपचार सुरू केले तर दिवसातून 2 ते 3 गोळया 5 दिवस द्याव्यात.\nभारत म्हणजे सर्वाधिक रक्तपांढरीचा देश झाला आहे. शालापूर्व वयोगटात 60% मुले रक्तपांढरी ग्रस्त असतात. रक्तपांढरी म्हणजे रक्ताचा फिकटपणा. रक्ताचे मुख्य घटक म्हणजे तांबडया व पांढ-या रक्तपेशी. या सर्व पेशी द्रवपदार्थात तरंगत असतात. रक्ताचा लालपणा, त्याची प्राणवायू सर्व शरीरात पोहोचवण्याची क्षमता ही तांबडया रक्तपेशींवर अवलंबून असते. तांबडया रक्तपेशींचा लालपणा हिमोग्लोबीन नावाच्या रक्तद्रव्यामुळे असतो.\nहिमोग्लोबीन तयार होण्यासाठी लोह, प्रथिने, 'ब'आणि 'क' जीवनसत्त्वे यांची गरज असते. त्यामुळे या घटकांची अन्नामधील कमतरता (उदा. निकृष्ट किंवा अपुरे अन्न) हे रक्तपांढरीचे प्रमुख कारण आहे.\nरक्तपांढरीला आणखीही काही कारणे असू शकतात.\nरक्तस्त्राव - नवीन रक्त तयार होण्याच्या वेगाहून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल (उदा. आतडयातील रक्त शोषणारे हूककृमी, जुनी वारंवार होणारी रक्तीआव, आमांश, गुदाशय बाहेर पडत असेल तर त्याबरोबर होणारा रक्तस्त्राव, इत्यादी) तर रक्तपांढरी उद्भवते.\nरक्तनाश - वारंवार होणारा मलेरिया हे महत्त्वाचे सामान्य कारण आहे. (मलेरियामध्ये मोठया प्रमाणावर रक्तपेशी फुटतात). तसेच सिकलपेशी किंवा थॅलॅसीमिया यांसारख्या गंभीर आजारांमध्ये रक्तपेशींचा मोठया प्रमाणावर नाश होतो. अशा व्यक्तीची रक्त तयार करणारी यंत्रणाही दोषयुक्त असते.\nबाळाच्या शरीरात साधारण सहा महिने पुरेल इतका लोह खनिजाचा साठा असतो. यामुळे मुलांना सहा महिन्यांपर्यंत सहसा रक्तपांढरी होत नाही. दूध हे पूर्ण अन्न असेल तरी त्यात लोहक्षार व 'क' जीवनसत्त्व अगदी कमी असतात. त्यामुळे पहिले सहा महिने मुलांच्या शरीरातील लोहक्षारांचा साठा रक्तपेशी तयार करण्यासाठी वापरला जातो. सहा महिन्यांनंतर जर वरचे अन्न सुरू केले नाही तर लोहक्षार व जीवनसत्त्वांची कमतरता पडून रक्तपांढरी होते. बाळाच्या आईला रक्तपांढरी असेल तर अशा बाळांच्या शरीरातील लोहक्षारांचे साठे, रक्तपेशी कमी असतात. अशा मुलांमध्ये रक्तपांढरी सहा महिन्यांच्याही आधी दिसते.\nआपल्या देशात गरिबीमुळे आहाराचा दर्जा निकृष्ट व अपुरा असतो. त्यातच स्त्रियांच्या दुय्यम अवस्थेमुळे त्यांच्या वाटयाला त्यातीलही अधिक निकृष्ट अन्न येते. तशातच वरचेवर होणारी बाळंतपणे, इतर आजार व त्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे स्त्रियांमध्ये रक्तपांढरी फार मोठया प्रमाणात आढळते. अशा आयांच्या बाळांमध्येही लोहक्षाराचा साठा कमी असतो. अशा मुलांना अन्नपदार्थ सहा महिन्यांत सुरू न केल्यास रक्तपांढरी होते.\nरक्तपांढरीग्रस्त मूल माती खाते, भूक मंदावते. चेहरा फिका, डोळे (पापणीची आतील बाजू) फिके-पांढरे, नखांवर पांढरेपणा आढळतो.\nसिकलपेशी व थॅलॅसीमिया या विकारांत पाणथरी (पांथरी) व यकृत हे अवयव मोठे आणि निबर लागतात.\nरक्तपांढरीमुळे मूल वारंवार आजारी पडते.\n- मुलाला चार महिन्यांनंतर वरचे अन्न (पूरक) सुरू करावे. गरोदरपणात आईने फेरस (लोहक्षार) गोळया खाणे गरजे���े असते. आहारात हिरव्या भाज्या, जमेल ते फळ, शक्य असल्यास प्राणिज पदार्थ (उदा. अंडी, मासे, मटण) शक्य तेवढे असावेत. जेवणात लिंबू असावा. जेवणानंतरच चहा घेऊ नये.\n- जंत होऊ नयेत म्हणून सर्वांनी स्वच्छ संडासाचा वापर करावा. जेथे संडासाची सोय नाही तेथे ती करून घेण्याचा प्रयत्न करावा. संडास व पाण्याची सोय ही प्राथमिक सुविधा सर्वत्र व्हायला पाहिजे.\n- जंताची अंडी मातीतून नखांत आणि मग तोंडावाटे पचनसंस्थेत असा प्रवास करतात. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी नखे बारीक कापावीत. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे महत्त्वाचे असते.\n- आकडेकृमी पायाच्या त्त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. ज्या भागात आकडेकृमीचा प्रादुर्भाव आहे (उदा. बागायती शेतीच्या भागात) तेथे बाहेर जाताना मुलांच्या पायात चप्पल किंवा बूट असावेत.\nआहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, मांसाहारी पदार्थ वाढवणे.\nलोहक्षारांचे पातळ औषध, छोटया गोळया मिळतात. एक वर्षाच्या आत फेरसचे पातळ औषध, एक चमचा, रोज एकदा असे तीन महिने द्यावे. एक वर्षापुढे रोज एक गोळी तीन महिने द्यावी.\nस्वच्छता, पुरेसा योग्य आहार, रोगप्रतिबंधक लसटोचणी, नियमित तपासणी व आजारांमध्ये त्त्वरित योग्य उपचार हे मुलांना निरोगी ठेवण्याचे मुख्य उपाय आहेत.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2020/03/mpsc-group-b-pre-exam-2020.html", "date_download": "2021-07-27T12:26:54Z", "digest": "sha1:FCNRIEAMSFGWQF3WMMYBLGAEF4SBXTAY", "length": 8137, "nlines": 147, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "लोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा", "raw_content": "\nHomeजाहिरातीलोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा\nलोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा\nलोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन, वित्त विभाग आणि गृह विभागाच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा.\nलोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी रविवार दिनांक 3 मे 2020 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-2020 परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा 2020\nसहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदांच्या 67 जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदांच्या 89 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदांच्या 650 जागा\nउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा किंवा बसलेला असावा.\nशारीरिक पात्रता (Physical Fitnes)\nपोलीस उपनिरीक्षक पदांसाठी पुरुष उमेदवाराची उंची कमीत-कमी 165 सेंमी, छाती न फुगविता 79 सेंमी (फुगविण्याची क्षमता किमान 5 सेंमी आवश्यक आहे) आणि महिला उमेदवाराची उंची कमीत-कमी 157 सेंमी असावी.\nअमागास उमेदवाराचे वय पोलीस उपनिरीक्षक पदांकरिता किमान 19 वर्ष ते कमाल 31 वर्ष दरम्यान असावे तर अनाथ प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३४ वर्ष तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय 36 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पदांकरिता 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.\n(मागासवर्गीय उमेदवाराचे वय कमाल वय 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि ते पोलीस उपनिरीक्षक पदांकरिता अपात्र असतील)\nनौकरी स्थान (Job Place)\nसंपूर्ण महाराष्ट्रात (All Maharashtra)\nशेवटची तारीख (Last Date)\nदिनांक : 19 मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.politicsbite.com/2021/03/blog-post_25.html", "date_download": "2021-07-27T11:51:30Z", "digest": "sha1:3GREYTE5BVYHZY7VXADR2GEMQYARHS6R", "length": 20200, "nlines": 107, "source_domain": "www.politicsbite.com", "title": "जिल्हा प्रशासनाला समन्वयाचे 'बळ', यंत्रणा एकवटली", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.\nमुख्यपृष्ठप्रासंगिकजिल्हा प्रशासनाला समन्वयाचे 'बळ', यंत्रणा एकवटली\nजिल्हा प्रशासनाला समन्वयाचे 'बळ', यंत्रणा एकवटली\nजिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात, पोलिस व आरोग्य विभागाने मांडला आलेख\nजिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा एकवटली असून पोलिस व आरोग्य विभागाने घेतलेल्या पत्र परीषदेत नियोजन, नियंत्रण व समन्वयाचा आलेख मांडण्यात आला.\nजिल्ह्यातील परीस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाता बाहेर जात असतांनाच जिल्हाधिका-यांच्या अधिनस्थ यंत्रणेमध्ये समन्वय नसल्याच्या कथीत पत्राने खळबळ उडविली होती. मात्र गुरूवारी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, सीव्हिल सर्जन डॉ.तरंग तुषार वारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश दुबे, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ.मिलींद कांबळे आदींनी पत्रपरीषदेला हजर राहून जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय असल्याचे दाखवून दिले आहे.\nदरम्यान जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना लिहिलेल्या त्या कथीत तक्रारीच्या पत्राची जिल्ह्यासह विभागात चर्चा असतांना समन्वयाच्या 'बळा' ने यंत्रणा एकवटली असल्याचे दिसून येत आहे. मात्र पत्र परीषदेला जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ नसण्याच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तरादाखल ते सीएमओ कार्यालयाच्या व्हिडीओ कॉन्फरसींग मध्ये असल्याचे सांगण्यात आले.\n24 मार्च 2021 पर्यंत 25 हजार 836 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सरकारी व खासगी कोविड रूग्णालयाच्या 33 कोविड सेंटर मध्ये 2 हजार 411 कोरोना एक्टीव असून मार्च महिन्याअखेर 2 लाख 43 हजार चाचण्या करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्टींग होत असल्यामुळे पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे.\nकोरोना सह अन्य गंभीर आजार असणा-या मृतकांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल मध्ये 25 मार्चला आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी माध्यम प्रतिनिधींना जिल्ह्यातील कोरोना परीस्थितीबाबत अवगत केले.\n4 लाख लसींची मागणी केली जाणार\nजिल्ह्यात 16 जानेवारी पासून 5 सेंटर वरून लसीकरणाला सुरूवात झाली. आजच्या घडीला 94 कोविड लसीकरण सेंटर कार्यरत आहेत. 16 खासगी व्हॅक्सीनेशन सेंटर आहे. 1 लाख 9 हजार 440 लसी उपलब्ध झाल्या. आता शासनाकडे 4 लाख लसींची मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.\nसद्य स्थितीत जिल्ह्यात 230 क्रिटीकल रूग्ण आहेत. आता सब सेंटर सुरू करण्याचे देखील शासनादेश आहेत. त्यामुळे उद्यापासून 50 सब सेंटर मध्ये देखील लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सद्यस्थीतीत 2 खासगी कोविड तपासणी केंद्र बंद करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत असल्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह म्हणाले.\nव्यापा-यांसह अनेकांचा विरोध असल्यामुळे लॉक डाऊन नाही\nगेल्या 13 महिन्यातील टेस्टींगच्या तुलनेत 1 महिन्यातील चाचण्यांचे प्रमाण हे अधीक आहे. शासनाकडून 4 हजार 460 टेस्टींगचे टार्गेट असतांना आम्ही प्रत्येक दिवशी 5 हजार टेस्ट करतोय. मध्यंतरी एक दिवस हा आकडा 7 हजारांपर्यंत पोहोचला होता.\nजिल्ह्यातील तालुक्यापैकी यवतमाळ, पुसद, दिग्रस, वणी, महागाव, नेर येथील केसेस चे प्रमाण अधीक आहे. 90 टक्के केसेस या याच नगर परीषदेतील आहेत. त्यातही 60 टक्के केसेस या यवतमाळ मधीलच असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील आकडे वाढत आहे. राज्यातील देखील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे.\n10 मार्च ते 24 मार्च दरम्यान 25 हजार 836 केसेस आहेत. 1 हजार 62 रूग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. 2411 एक्टीव्ह पेशंट आहेत.\nदरम्यान या महिन्यात रूग्णांची संख्या वाढली असून फेब्रुवारीच्या शेवटीच रूग्ण वाढीचा आकड दिसून आला.\nप्रशासन लॉकडाऊनचा विचार करत होते. मात्र व्यापारी वर्गासह अनेकांचा लॉकडाऊनला विरोध असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले नाही. व्यापारी, दुकानदार आणि अन्य प्रतिष्ठानातील कामगार, कर्मचा-यांनी स्वत: पुढाकार घेत चाचणी केल्यामुळे टेस्टींगची संख्या वाढली असल्याचे जिल्हाधीकारी म्हणाले.\n'आता पर्यंत 583 नागरीकांचा बळी\"\nचालु महिन्यातच डेथ रेट वाढला असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र मृतकांमध्ये ज्यांना पुर्वी काही समस्या अथवा आजार होता असे रूग्ण पॉझिटीव्ह होवून दगावल्यांची संख्या अधिक आहे.\nअशांचा आकडा हा 394 असून आतापर्यंत 583 नागरीकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापैकी 244 अन्य मृत्यू हे कोरोनामुळे व अन्य कुठलेही आजार नसलेल्यांचे आहेत. मृतकांमध्ये 326 रूग्ण हे 51 ते 70 या वयोगटातील आहेत.\n90 मृत्यू 41 ते 50 वयोगटातील, 94 मृत्यू 70 ते 80 वयोगटातील , 36 मृत्यू 81 ते 91 या वयोगटातील नागरीकांचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 1 ते 10 वर्षाच्या वयोगटातील 2 व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. महिलांचे प्रमाण कोरोना मृत्यूमध्ये कमी आहे.\nवाढता मृत्य��� दर लक्षात घेता माझे कुटूंब माझी जबाबदारीच्या धर्तीवर मी जबाबदार मोहिम नागरीकांनी स्वंयस्फुर्तीने राबवावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.\"\nजिल्ह्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी वाढत असतांना इतर जिल्ह्याप्रमाणे यवतमाळ मध्ये लॉकडाऊन करण्यावर प्रशासन विचार का करत नाही, असा सवाल काही नागरीक उपस्थित करत आहेत.\nया पुर्वी कोरोनाची श्रृखंला तोडण्यासाठी आठवड्यातील काही दिवस लॉकडाऊन करण्याचा विचार होत होता. मात्र आता लॉकडाऊन ऐवजी टेस्टींग वाढविण्यावर भर दिला जात आहे.\nएसपी डॉ.दिलीप भुजबळ यांची पत्रकार परीषदेतील माहिती\nवाळू तस्करी कळीचा मुद्दा\nजिल्ह्यातील वाळू, रेती तस्करीचा मुद्दा कळीचा आहे. एकूण रेती घाटांपैकी केवळ 16 रेती घाटांचे लिलाव झाले असून 184 घाटांचे लिलाव बाकी आहे. रेती घाटांना घेवून तालुका स्तरावर नियंत्रण समितीच्या बैठका होत असून त्यांचेही समन्वय आहे.\nसकाळी 6 ते सांयकाळी 6 पर्यंतच रेतीच्या वाहतुकीला परवानगी आहे. शासनाच्या आदेशानुसार संध्याकाळी 6 नंतर लीलाव झालेल्या घाटावर जाण्यास कुणालाही परवानगी नसल्याची एसपी डॉ. दिलीप भुजबळ यांनी स्पष्ट केले.\nजिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना लिहिलेले कथीत पत्र तक्रारीचे नाही. ते अर्धशासकीय पत्र आहे. संबंधीत पत्र हे मार्चच्या पहिल्या आठवड्यातील असून कधी कधी प्रशासनातील परीवारामध्ये वरीष्ठ अधिकारी आपल्या अधिनस्थ यंत्रणेच्या एखाद्या घटकावर रागावू शकतात आणि चांगली कामगीरी केली म्हणून शाब्बाशीही देवू शकतात अशा आशयाचे वक्तव्य एसपी भुजबळ यांनी पत्र परीषदेत केले.\nजिल्हाधिकारी यांना असे पत्र लिहिण्याचा अधिकार असल्याचे सांगतानाच प्रशासनातील कुणाकडून तरी पत्र व्हायरल करणे दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले.\n75 फिक्स पॉइंट, 55 लाखांचा दंड वसूल\nजिल्ह्यात कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाच्या अनुषंगाने 144 कलमाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जात आहे. यासह मोटार वाहन कायद्याचा भंग केल्यास देखील कारवाई केली जात असल्याचे एसपी भुजबळ यांनी सांगितले.\nजिल्ह्यात चेक पोस्ट तयार करूनही कारवाई सुरू आहे. 75 ठिकाणी फिक्स पॉइंट निश्चित करून नियम भंग करणा-यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. आता पर्यंत 22 हजार 382 कारवाया करत 55 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. संमेलन-विवाह प्रसंगासारख्या ठिकाणी गर्दी होऊन संसर्ग वाढू नये म्हणूनही कारवाई केली जात आहे.\nअशा ठिकाणी कारवाई करून 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 173 कंटेटमेंट झोन मध्ये व्यवस्था लावण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाकडे 800 होमगार्ड रिझर्व्ह असून त्यामध्ये 600 पुरूष तर 200 महिला होमगार्डचा समावेश असल्याचे पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांनी स्पष्ट केले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nव्यावसायिकांना मदत तर ऑक्सीजन कॉन्संट्रेटरसह आवश्यक सामग्रीचे वाटप , अंत्यसंस्कार करणा - या कोरोना योद्धयांचा सत्कार\nदेवेंद्रजी ,जरा इकडे सुद्धा लक्ष द्या\nशिर्डी संस्थानचं अध्यक्ष पदाकरिता यवतमाळचे ऍड.असिम सरोदेंचं नाव आघाडीवर\nदेवेंद्रजी ,जरा इकडे सुद्धा लक्ष द्या\nमहाराष्ट्र दीनी शिवसेनेची चपराक\nव्यावसायिकांना मदत तर ऑक्सीजन कॉन्संट्रेटरसह आवश्यक सामग्रीचे वाटप , अंत्यसंस्कार करणा - या कोरोना योद्धयांचा सत्कार\nदेवेंद्रजी ,जरा इकडे सुद्धा लक्ष द्या\nशिर्डी संस्थानचं अध्यक्ष पदाकरिता यवतमाळचे ऍड.असिम सरोदेंचं नाव आघाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/mobile-phone-band-jhale-tar/", "date_download": "2021-07-27T11:28:07Z", "digest": "sha1:SNIUPFGJIIX7FU2AGS7LWIM2ZRGZKOVC", "length": 9787, "nlines": 94, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "मोबाईल फोन बंद झाले तर ....... मराठी निबंध Mobile Phone Band Jhale Tar – Pyari Khabar", "raw_content": "\nमोबाईल फोन बंद झाले तर ……. मराठी निबंध Mobile Phone Band Jhale Tar\nMobile Phone Band Jhale Tar मोबाईल फोन बंद झाले तर ……. हा निबंध मला माझ्या एका वाचकांनी लिहायला सांगितला आहेत आणि मी हा निबंध तुमच्यासाठी लिहित आहेत. मोबाईल फोन एक बोलण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहेत आणि आजच्या काळात या यंत्राशिवाय राहूच शकत नाही अशी परिस्थिती तयार झाली आहेत.\nमोबाईल फोन बंद झाले तर ……. मराठी निबंध Mobile Phone Band Jhale Tar\nमोबाईल फोन बंद झाले तर …….आपल्यास कोणतीही गोष्ट नातेवाईकांना किंवा मित्र मैत्रीणीना सांगायची असेल तर आपण ती सांगू शकणार नाही . जर कोणतीही अकस्मात बातमी राहिली तर ती सांगण्यासाठी एखादा व्यक्ती आपल्याला पाठवावा लागेल. आपण कुणाशी चाटिंग करतो म्हटलो तर ती शक्य होणार नाही.\nमोबाईल फोन नसेल तर विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाची अडचण निर्माण होणार कारण बहुतांश विद्यार्थी इंटरनेट वरून अभ्यास करीत असतात. मोबाईल अप्लिकेशनमुळे विद्यार्थ्यांना मदत मिळत असते. आजच्या यांत्रिक युगात मोबाईल हा वरदानच आहेत असं समजलं तरी चालेल. मोबाईल नसेल तर आपली करमणूक कशी होणार आपला वेळ लवकर जाणार नाही.\nमोबाईल मुळे आपले काम इतके सोपी झाले आहेत का नाही ते आपण सांगू शकत नाही . आपल्याला कोणते पैसे दुसऱ्याला पाठव्हायचे असेल तर बँकेत रांगा लावण्याची गरज सुद्धा भासणार नाही कारण या यांत्रिक युगात मोबाईल द्वारे पैसे पाठवू शकतो. मी तर म्हणतो मोबाईल फोन बंद झाले तर आपण अस्वस्थ होऊन जाणार.\nआपण जेवण करीत असताना सुद्धा मोबाईल हाताळत असतो जर तो बंद झाला तर आपले जेवण सुद्धा अपुरे होणार कारण मोबाईल आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. यामुळे खूप कामे जलद गतीने होऊन राहिले. जर कुणाचा फोटो काढतो म्हटलो तर आपल्याला फोटो स्टुडीओ मध्येच जावे लागणार.\nजे व्यावसायिक आहेत त्यांची कामे कोलमडून पडणार. त्यांना मोबाईल म्हटलं तर एक नोकरच असं वाटत असते कारण तो सर्वात मोठी गोष्ट शक्य करीत असतो. आणि मोबाईल अब्जाधीश कामे करतात. जर कुणाला आपला व्यवसाय वाढ्व्हायचा असेल तर ते शक्य होणार नाही .\nतर मित्रानो मोबाईल फोन बंद झाले तर ……. हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद .\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमी पंतप्रधान झालो तर\nमी करोडपती झालो तर\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nएके दिवशी सर्व आवाज बंद झाले तर… यावर निबंध पाठवा plz….. आणि हा निबंध छान आहे\nहा निबंध आज लिहिलेला आहेत. तुम्ही इथे वाचू शकता.\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/08/marathi-vyakaran-visheshan.html", "date_download": "2021-07-27T11:16:18Z", "digest": "sha1:PHR3FZFG5RLOBGBDKGCR3C7DH4N3FEWP", "length": 7990, "nlines": 159, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "मराठी व्याकरण : विशेषण", "raw_content": "\nHomeMarathi Grammar (मराठी व्याकरण) मराठी व्याकरण : विशेषण\nमराठी व्याकरण : विशेषण\nविशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.\nउदा. चांगली मुले, काळा कुत्रा, पाच टोप्या\nविशेषण - चांगली, काळा, पाच\nविशेष्य - पिशवी, कुत्रा, टोप्या\nमराठी व्याकरण : विशेषण\n1. गुणवाचक विशेषण : ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किवा विशेष दाखविला जातो, त्यास गुण विशेषण असे म्हणतात.\nउदा. हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश\n2. संख्या विशेषण : ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.\nसंख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.\nगणना वाचक संख्या विशेषण\nक्रम वाचक संख्या विशेषण\nआवृत्ती वाचक संख्या विशेषण\nपृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण\n1. गणना वाचक संख्या विशेषण :\nज्या विशेषनाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.\nउदा. 1. दहा मुले, तेरा भाषा, एक तास, पन्नास रुपये\nगणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात\n1. पूर्णाक वाचक - पाच, सहा, अठरा, बारा.\n2. अपूर्णाक वाचक - पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.\n3. साकल्य वाचक - पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.\n2. क्रमवाचक संख्या विशेषण :\nजी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात त्यांना क्रमवार संख्या विशेषणे असे म्हणतात.\nउदा. पहिले दुकान, सातवा बंगला, पाचवे वर्ष.\n3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :\nजी विशेषणे संख्याची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात त्यांना त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.\nउदा. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग\n4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :\nजी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.\nउदा. मुलींनी पाच-पाच चा गट करा, प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा.\n5. अनिश्चित संख्या विशेषण :\nजी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात.\nउदा. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी\n3. सार्वनामिक विशेषण :\nसर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.\nउदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/575-di-40698/48715/", "date_download": "2021-07-27T12:09:16Z", "digest": "sha1:WBCANEQSYPRYTQEBJJ5ZPEEMUE6RSCLH", "length": 23386, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 575 DI ट्रॅक्टर, 2013 मॉडेल (टीजेएन48715) विक्रीसाठी येथे मुज़फ्फरनगर, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 575 DI\nमुज़फ्फरनगर , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमुज़फ्फरनगर , उत्तर प्रदेश\nमहिंद्रा 575 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 575 DI @ रु. 4,00,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक���टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2013, मुज़फ्फरनगर उत्तर प्रदेश.\nसोनालिका 745 डीआय III सिकंदर\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 575 DI\nफार्मट्रॅक 50 ईपीआई पावरमैक्स\nपॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD\nफार्मट्रॅक चॅम्पियन एक्सपी 37\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4055 E\nजॉन डियर 5050 D\nसोनालिका DI 47 RX\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/page/2", "date_download": "2021-07-27T11:55:00Z", "digest": "sha1:6XN4GXU7B6OUEH5CO4PD4AAY5KISUFS4", "length": 13168, "nlines": 75, "source_domain": "desimarathi.com", "title": "आरोग्य Archives - Page 2 of 13 - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nअशा या जीव’घेण्या आजारापासून वाचण्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे.\nस्त्रियांचे आणि पुरुषांचे वजन अत्यंत वाढत आहे. त्याच प्रमाणे शरीरावर सूज येणे, लहान मुलांची उंची न वाढणे, केस गळती होणे, अकाली टक्कल पडणे, त्याचप्रमाणे थकवा येणे, स्त्रियांची ए’म सी वेळेवर न येणे, चि’डचिडेपणा, रा’ग रा’ग, डोळ्यांची जळजळ होणे, शरीर गरम होणे, हिट वाढणे, हात पाय कापणे, हातापायांना मुंग्या येणे अशा …\nबाळाच्या डोळ्याला काजळ लावतात त्यांनी पहा नाही तर होईल असे की…\nभारतामध्ये काजळचा उपयोग गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. काजळ हे आपल्या डोळ्यासाठी एक उत्तम रसायन मानले जाते आणि त्याचबरोबर डोळ्यांना सुंदर बनवण्यासोबतच डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सुद्धा काजळ महत्त्वाची भूमिका बजावत असते. काजळ लावल्यामुळे डोळ्यांना अनेक आ-जारांपासून संरक्षण प्राप्त होते. खरेतर बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असणारे हे काजळ आपल्या डोळ्यांसाठी चांगले नसते …\nपांढऱ्या केसांना फक्त अर्ध्या तासांमध्ये मुळासकट काळा बनवणारा हा आहे लाखो मधील एक महत्त्वाचा उपाय\nपांढऱ्या केसांना फक्त अर्ध्या तासांमध्ये मुळासकट काळा बनवणारा हा आहे लाखो मधील एक महत्त्वाचा उपाय जाणून व्हाल थक्क… सध्याच्या दिवसांमध्ये अनेकांना एक समस्या सतावत आहे ,ती म्हणजे अकाली केस पांढरे होणे. जर तुमचे केस पांढरे होत असेल आणि जर तुमचे वय सुद्धा झाले असेल तर ते सगळ्यांसाठी नॉर्मल आहे परंतु …\nसर्वांत सोपा कृतीसह उपाय केस काळे,लांब होतील, केस गळतीवर घरगुती उपाय.\nनमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे, प्रत्येकालाच आपले केस काळेभोर, घनदाट आणि सिल्की असावेत असे वाटते. परंतु सध्या आपण पाहतो केसाची एकही समस्या नाही अशी व्यक्ती शोधूनही आपल्याला सापडणार नाही. कुणाला केसात कोंडा होणे, केसांची वाढ न होणे किंवा अकाली केस पांढरे होणे या समस्या असतील परंतु समस्या कोणतीही असो जर …\nमहिलांना हैराण करेल, केसांच्या अनेक समस्या कढीपत्त्याच्या पानांचा असा करा उपाय, केस होतील लांबसडक आणि चमकदार…\nजर तुम्हाला केसांच्���ा अनेक समस्या असतील, केस वारंवार तूटत असतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल, केस खुपच पातळ झाले असतील तर हे तेल अवश्य लावा. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण अनेक उत्पादने वापरत असतो परंतु या उत्पादनांचा आपल्या केसांवर विपरीत परिणाम सुद्धा पाहायला मिळतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घरगुती …\nकसलाही मुतखडा तुकडे तुकडे होऊन पडेल, खाऊच्या पानातून खा ही मुळी,कोणतेही ऑपरेशन करण्याआधी करा हा उपाय.\nनमस्कार, खाऊचे पान आणि सहजरीत्या उपलब्ध होणार्‍या वनस्पतीचे एक छोटेसे मूळ कसल्याही प्रकारचा मुखडा असुद्या कितीही मोठा असला तरी बाहेर बडेल जरी 24mm चा देखील. अत्यंत उपयुक्त आणि सहजरीत्या करता येणारा हा उपाय आहे. परंतु हा उपाय करत असताना ही वनस्पती कोणती आहे आणि या वनस्पतीच्या मुळाचे प्रमाण किती घ्यावे …\nकमी पैसे वापरून २० किलो वजन करा घरच्या घरी कमी हा आहे एक घरगुती उपचार, अवश्य करून पाहा…\nवजन वाढले आहे ,पोटावर अतिरिक्त चरबी झालेली आहे, काही केल्या वजन कमी होत नाही या समस्या जर तुम्हाला होत असतील तर आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी काही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत,जेणेकरून या माहितीमध्ये सांगितलेल्या घरगुती उपायाने तुमचे वजन काही दिवसांमध्येच कमी होणार आहे. पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाणार आहे. …\nकेसांना फक्त सहा दिवसांमध्ये बनवा घनदाट आणि लांबसडक करा फक्त हा एक चमत्कारिक उपाय\nनमस्कार, आपले स्वागत आहे. आपण सगळे जण आपल्या केसांवर जीवापाड प्रेम करत असतो. केस हे आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. केस चांगले दिसण्यासाठी लांब होण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेक रासायनिक पदार्थ, शाम्पू वापरत असतो परंतु अनेकदा त्यांचा विपरीत परिणाम केसांना होतो आणि केस मजबूत बनण्या ऐवजी …\nमाझे पोट आणि वजन खूपच होते जास्त, झोपण्याआधी केला हा एक उपाय आता वजन झाले आहे एकदमच कमी…\nसध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण धावपळ करत आहे. या धावपळीमध्ये आपण आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देत नाही आणि परिणामी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर शरीरावर सुद्धा आपण दुर्लक्ष करत आहोत त्यामुळे अनेकदा शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होत असतात.शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होते, पोट वाढू लागते, …\nप्रत्येक मुलीला माहित असावे काखेतील काळे डाग दूर करण्याचे उपाय..फक्त दोन मिनिटात करा गोरे\nबहुतेक वेळा आपल्यापैकी अनेक जण काखेतील केस काढत असतात पण अनेकदा काखेमध्ये काळे डाग सुद्धा होत असतात आणि अशा वेळी आपण हे काळे डाग दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो परंतु काही उपाय केल्यानंतर सुद्धा काळे डाग जाण्याचे नाव घेत नाही आणि यामुळे अनेक रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेला …\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/bsf-jawans-are-threatening-voters-trinamool-complaint-128150406.html", "date_download": "2021-07-27T13:16:47Z", "digest": "sha1:Q7SH72REFPEYDZV7IHVRSDO6BAGYHFYO", "length": 6904, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BSF jawans are threatening voters; Trinamool complaint | बीएसएफचे जवान मतदारांना धमकवताहेत; तृणमूलची तक्रार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबंगालचा संघर्ष:बीएसएफचे जवान मतदारांना धमकवताहेत; तृणमूलची तक्रार\nतृणमूल, भाजप नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव\nसीमा सुरक्षा दल (बीएसएफ) पश्चिम बंगालमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आराेप तृणमूल काँग्रेसने केला आहे. जवान सीमेवरील भागातील मतदारांना धमकावू लागले आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. तृणमूलच्या शिष्टमंडळाने गुरुवारी निवडणूक आयाेगाच्या पूर्ण पीठासमक्ष हजर राहून बीएसएफविराेधात तक्रार केली आहे. बीएसएफचे जवान विशिष्ट पक्षाच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबाव टाकत आहेत. शिष्टमंडळाच्या या भेटीनंतर तृणमूलचे सरचिटणीस पार्था चटर्जी प्रसारमाध्यमांना म्हणाले, अशा प्रकारे धमकावणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही िनवडणूक आयाेगाकडे तक्रार दाखल केली आहे. आता आयाेगाने कारवाई करायला हवी. राज्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयाेगाचे प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या दा���ऱ्यावर आहेत. बीएसएफने मात्र तृणमूलच्या आराेपांना फेटाळून लावले आहे. बीएसएफचा राजकारणाशी काही एक संबंध नाही. बीएसएफ ही अराजकीय व्यवस्था असल्याचे बीएसएफने आराेपाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.\n‘गाेळी घाला..’ घाेषणेप्रकरणी भाजपचे तिघे अटकेत\n पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये हुगळी जिल्हाध्यक्ष सुरेश साहू यांचा समावेश आहे. या लाेकांना ‘गाेळी घाला...’ अशी घाेषणाबाजी केल्या प्रकरणात पाेलिसांनी ही कारवाई केली. राज्याच्या पाेलिसांनी स्वत:हून त्याची दखल घेतली.\nसुभाषचंद्र बाेस यांच्या जयंतीनिमित्त माेदींची बंगाल भेट\nपंतप्रधान नरेंद्र माेदी २३ जानेवारीला बंगाल व आसामच्या दाैऱ्यावर जातील. ते बंगालमध्ये सुभाषचंद्र बाेस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयाेजित ‘पराक्रम दिन’संबंधी विविध कार्यक्रमांत मार्गदर्शन करतील. याच दिवशी आसामच्या शिवसागरमधील एका कार्यक्रमात भूखंड मालकी हस्तांतरण केले जाणार आहे. त्यामुळे त्यांचा हा दाैरा महत्त्वाचा मानला जाताे. कारण एप्रिल-मेमध्ये दाेन्ही राज्यांत विधानसभा निवडणूक हाेणार आहे.\nफुरफुरा शरीफच्या दर्गाप्रमुखांचा नवा पक्ष\nबंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर फुरफुरा शरीफ दर्गाप्रमुख अब्बास सिद्दिकी यांनी ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’(आयएसएफ) या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.. आमचा पक्षा तेलंगणाचे नेते असदुद्दीन आेवेसी यांच्या एमआयएमसाेबत राज्यात २९४ जागांवर निवडणूक लढवणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/water-worship-at-the-hands-of-minister-of-state-for-home-affairs-shambhuraj-desai-of-koyna-dam-reservoir/", "date_download": "2021-07-27T11:21:58Z", "digest": "sha1:PKL4DDGCZ6TYFXZGR2WFH6TJIQOQCFDP", "length": 3752, "nlines": 63, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "कोयना धरण जलाशयाचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जलपूजन", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकोयना धरण जलाशयाचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जलपूजन\nकोयना धरण जलाशयाचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जलपूजन\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं टाळायला हवेत\nपुरग्र���्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ मोठे निर्देश\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील : राजेश टोपे\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं…\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’…\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील…\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा…\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत…\nसुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmrcl.com/mr/content/press-releases", "date_download": "2021-07-27T12:51:08Z", "digest": "sha1:CJHWU4CFTYWF2DHOUL4URBWOWTATPVFH", "length": 9965, "nlines": 194, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "Press Release | MMRC", "raw_content": "\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित (भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nएफ एल जी आर सी/एस एल जी आर सी\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nम्हाडा नाहरकत प्रमाण पत्र जोडपत्र\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nडेपो (एम व पी)\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nमाहिती अधिकार अधिनियम ( भारत सरकार )\nमाहिती अधिकार अधिनियम ( महाराष्ट्र सरकार )\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nमेट्रो-३च्या भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा महालक्ष्मी मेट्रो स्थानक येथे पूर्ण\nमेट्रो-३ साठी सरकते जिने (एक्सलेटर) बसविण्याच्या कामास सुरूवात\n मुं.मे.रे.कॉ.च्या नावाने दिले जाताय बनावट ‘नियुक्तीपत्र’\nमुं.मे.रे.कॉ व एफ.डी.सी.एमद्वारे वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ; मियावाकी पद्धतीने करणार ९००० झाडांची लागवड\nमेट्रो-३ चे कफ परेड ते सी एस एम टी स्थानक पर्यंतचे भुयारीकरण १००% पूर्ण भुयारीकरणाचा ३८वा टप्पा पूर्ण\nकफ परेड ते सीएसएमटी पर्यंत डाऊनलाईनचे काम पूर्ण भुयारीकरणाचा ३७ वा टप्पा पूर्ण\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मराठी भाषा गौरव दिन साजरा\nमुं.मे.रे.कॉ व एफ.डी.सी.एम करणार ९००० झाडांचे मियावाकी पद्धतीने रोपण\nमेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३६वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण पॅकेज-६ चे १००% भुयारीकरण पूर्ण\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\nभुयारीकरणाचा ३९वा टप्पा महालक्ष्मी मध्ये पूर्ण\n'मेट्रो-३' भुयारी स्थानकात सरकत्या जिन्यांचे काम सुरु\n'मेट्रो-३'च्या भुयारीकरणाचा ३९ व टप्पा पूर्ण\nरेल्वे ट्रैक के नीचे मेट्रो टनल का काम पूरा\nमेट्रॉ ३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकाच्या भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण\nमेट्रो-३ भुयारी मार्ग महालक्ष्मीपर्यंत पोहोचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-10-thousand-crores-sanction-to-cleaness-in-maharashtra-dilip-sopal-4310186-NOR.html", "date_download": "2021-07-27T13:07:54Z", "digest": "sha1:DO2SSK4REVQO6MWFIX6VXTLGSHRLIVYB", "length": 3354, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Thousand Crores Sanction To Cleaness In Maharashtra - Dilip Sopal | स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी केंद्राचे महाराष्ट्राला 10 हजार कोटी मंजूर - दिलीप सोपल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वच्छता मोहिम राबवण्यासाठी केंद्राचे महाराष्ट्राला 10 हजार कोटी मंजूर - दिलीप सोपल\nपुणे - ‘ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राचा 10 हजार 400 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. येत्या दहा वर्षात आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे,’ अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी बुधवारी दिली.\nसंत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडीचा आरंभ सोपल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ‘केंद्राच्या निर्मल भारत अभियानात ग्रामस्वच्छता मोहीमेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. राज्यातल्या 27,902 ग्रामपंचायतींच��� सर्वेक्षण पूर्ण झाले असून यापैकी ९,523 गावे ‘निर्मल’ झाली आहेत. उर्वरित 14 हजार 879 गावातील स्वच्छतेची कामे अपूर्ण आहेत. यंदा साडेतीन हजार गावे निर्मल करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-graduates-registration-notification-5434116-NOR.html", "date_download": "2021-07-27T13:12:14Z", "digest": "sha1:5H2VPCL5QFCOTELFVXZESFQB2WEEI3BM", "length": 6640, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Graduates Registration Notification | पदवीधरांच्या नोंदणीसाठी तीनवेळा ‘नोटीफिकेशन’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपदवीधरांच्या नोंदणीसाठी तीनवेळा ‘नोटीफिकेशन’\nअकोला - पदवीधर मतदारसंघाची संपूर्ण यादी नव्याने तयार करावी लागणार असल्याने त्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर तब्बल तीनवेळा नोटीफिकेशन जारी केले जाणार आहे. यातील पहिला टप्पा एक ऑक्टोबरलाच पूर्ण झाला असून आगामी १५ २५ ऑक्टोबरला या कृतीची पुनरावृत्ती केली जाणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भारत निवडणूक आयोगाने अलीकडेच अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी रद्द ठरवली. त्याचवेळी ही संपूर्ण यादी अवघ्या ३६ िदवसांत पूर्ण करण्याचे आव्हानात्मक कामही संबंधित यंत्रणेवर सोपवले. त्यामुळे पदवीधरांचे व्यापक जनजागरण आवश्यक झाले असून त्याचाच एक भाग म्हणून नोंदणीची अधीसूचना तीन वेळा प्रकाशित केली जाणार आहे.\nयातील पहिला टप्पा गेल्या एक ऑक्टोबरलाच पूर्ण झाला. दरम्यान त्या दिवसापासूनच पाचही जिल्ह्याच्या १४० केंद्रांवर मतदार नोंदणीचे कामही सुरु झाले आहे.\nया कामाला अधिक गती मिळावी पदवीधरांनी स्वत:हून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी १५ २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा ही अधीसूचना प्रकािशत केली जाणार आहे.\nरद्द करण्यात आलेल्या मतदार यादीत अकोला जिल्ह्यातील सुमारे ४३ हजार मतदारांचा समावेश होता. ती सर्वच नावे आता नव्याने समाविष्ट करावी लागत आहे. त्यासाठी जिल्हािधकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार अव्वल कारकूनांसह चारही एसडीओ, आठही तालुका दंडािधकारी, जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार आणि जिल्हा परिषदेतील विविध अधिकाऱ्यांना या कामात गुंतवण्यात आले असून, एकूणच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.\n१५ २५ ऑक्टोबरला पुन्हा प्रसिद्धी देऊ\nपदवीधरांच्या नोंदणीसाठी अत्यल्प कालखंड शिल्लक असल्याने नोंदणीसाठीची अधीसूचना तीन वेळा जारी केली जाणार आहे. यातील पहिले प्रकाशन ऑक्टोबरला पूर्णत्वास गेले. १५ २५ ऑक्टोबरला त्यास पुनर्प्रसिद्धी दिली जाईल.\nयादीची अंतीम घोषणा ३० डिसेंबरला\nनिवडणूकआयोगाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार नोव्हेंबरपर्यंत मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर १९ तारखेला प्रारुप मतदार यादीचे मुद्रण पूर्ण करुन (डाटा फिडींग) २३ नोव्हेंबरला ती प्रकािशत केली जाईल. दरम्यानच्या काळात डिसेंबरपर्यंत या यादीवरील हरकती सूचना स्वीकारल्या जाऊन २६ तारखेपर्यंत ते संपुष्टात आणले जाईल. अशाप्रकारे ३० डिसेंबरला अंतीम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/unnao-assault-case-survivor-record-her-statement-in-temporary-court-of-aiims-1568183539.html", "date_download": "2021-07-27T12:29:07Z", "digest": "sha1:E6I2KRWK2NXMJZLML2CGYMHNRVENW2R5", "length": 5115, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Unnao Assault Case Survivor Record Her Statement In Temporary Court Of Aiims | उन्नाव रेप प्रकरणः एम्समध्ये बनवले तात्पुरते कोर्ट, पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले न्यायाधीश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउन्नाव रेप प्रकरणः एम्समध्ये बनवले तात्पुरते कोर्ट, पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले न्यायाधीश\nनवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या एम्स रुग्णालयात तात्पुरते कोर्ट भरवण्यात आले. याच ठिकाणी बलात्कार पीडितेवर उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायाधीश बुधवारी सकाळी या ठिकाणी पोहोचले. एम्सच्या जेपी अॅपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये हे न्यायालय भरवण्यात आले आहे. 6 सप्टेंबर रोजी हायकोर्टाने रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदवण्यास मंजुरी दिली होती. जुलै महिन्यापासून पीडित महिला आणि तिचे वकील येथे उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णालयातील न्यायालयीन प्रक्रियेत मीडियाला परवानगी देण्यात आलेली नाही. सोबतच, कुठल्याही प्रकारची ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार नाही. न्यायाधीशांनी याबाबत कठोर निर्देश जारी केले आहेत.\nट्रकने दिली होती पीडितेच्या कारला धडक\nजुलै महिन्यात पीडित तरुणीचे कुटुंबीय तिच्या काकांची भेट घेण्यासाठी जात होते. तिचे काका रायबरेली येथील तुरुंगात कैद आहेत. परंतु, एनएच-32 वर अचानक त्यांच्या कारला भर��ाव ट्रकने धडक दिली. स्थानिकांनी मृतांना आणि जखमींना बाहेर काढले आणि आपातकालीन नंबर डायल करून मदत बोलावली. यानंतर पोलिसांनी जखमींना लखनौ येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी मावशी आणि काकूला मृत घोषित केले. तर वकील महेंद्र सिंह, पीडित तरुणी आणि तिची मोठी बहीण गंभीर जखमी झाले. त्या सर्वांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-152067.html", "date_download": "2021-07-27T11:26:01Z", "digest": "sha1:NLOLHAUH2RKUHJVKS6SQHR73VEU4S5UN", "length": 16160, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गॅस सिलेंडर अनुदान थेट बँक खात्यात | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय\nराज्यात पाऊस मंदावला; विकेंडला करणार जोरदार वापसी, आज पुण्यात पाऊस\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nकतरिनाची बहिणही आहे फारच ग्लॅमरस; नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nराज कुंद्रा तुरुंगातच राहणार; कोर्टानं फेटाळली याचिका\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\nIND vs SL : नवे खेळाडू शोधण्याच्या नादात दोघांच्या करियरला ब्रेक लागणार\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉल��� करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nगॅस सिलेंडर अनुदान थेट बँक खात्यात\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय\nWeather Forecast Today: राज्यात पाऊस मंदावला; विकेंडला करणार जोरदार वापसी, आज पुण्यात पाऊस\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा पण आता 4 आठवड्यांतच 2 जिल्ह्यांनी पुन्हा कोरोना 'ता���' वाढवला\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हे आहे कारण\nआयुर्वेदानुसार मूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा कसा होतो स्वभावावर परिणाम\nगॅस सिलेंडर अनुदान थेट बँक खात्यात\n01 जानेवारी : केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलेंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे.\nराज्यातल्या 34 जिल्ह्यांमधल्या सुमारे 2 कोटी ग्राहकांना ही नवी योजना लागू होणार आहे. ज्या ग्राहकांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक अथवा एलपीजी ग्राहक क्रमांक संलग्न करावा लागणार आहे. आधार कार्ड नसलेले ग्राहक सतरा अंकी एलपीजी ग्राहक क्रमांक थेट बँक खात्याशी जोडू शकतात.\nग्राहकाने सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर लगेचच 568 रुपये अंशदान थेट खात्यात जमा होईल. त्याने प्रत्यक्ष सिलेंडर घेतल्यानंतर पुढील अनुदानही त्याचवेळी जमा होईल. 31 मार्चपर्यंत तुम्ही योजनेत सहभागी झाला नाहीत, तरी सवलतीच्या दरात घरपोच सिलिंडर मिळेल. पण जर तुम्ही 1 एप्रिलनंतरही सहभागी झाला नाहीत, तर तुम्हाला बाजारभावानेच सिलेंडर विकत घ्यावे लागेल.\nTags: bank accountgas cylinderगॅस सिलेंडरघरगुती स्वयंपाकबँक खात्यात\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय\nराज्यात पाऊस मंदावला; विकेंडला करणार जोरदार वापसी, आज पुण्यात पाऊस\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5330", "date_download": "2021-07-27T12:57:04Z", "digest": "sha1:SUQ3H3BXJEPKFHM7CVWVY7ZVBOU4SKSD", "length": 21333, "nlines": 193, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "नियमित पीक पद्धतीत बदल आवश्यक- कुलगुरू डॉ. विलास भाले – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nनियमित पीक पद्धतीत बदल आवश्यक- कुलगुरू डॉ. विलास भाले\nनियमित पीक पद्धतीत बदल आवश्यक- कुलगुरू डॉ. विलास भाले\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\n: नियमित पीक पध्दतीमध्ये कपाशीचा पेरा कमी करून मका, ज्वारी, तेलबिया व कडधान्य या पिकांचा अंर्तभाव करण्याच्या सूचना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.\nयवतमाळ, वर्धा, चंद्रपुर व नागपुर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य विदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची 61 वी खरीप सभा नुकतीच ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले हे सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदिप इंगोले, उद्यान विद्याचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, नागपुरचे सहसंचालक रविद्र भोसले, अमरावतीचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, मध्य विदर्भाचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार तसेच यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर व नागपुर या जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.\nसभेत कृषी निगडीत प्रश्नांवर विद्यापीठाचे शास्त्रज्ञासोबत चर्चा झाली. मध्य विदर्भातील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, टोळधाड किडीचे व्यवस्थापन, कपाशीवरील बोंडसड रोग इत्यादी विषयी प्रतिबंधक उपाय व व्यवस्थापन विषयी तांत्रीक संदेश कृषी विभागाला देण्यात आले. विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागामार्फत खरिपातील पर्जन्यमान अंदाजविषयी माहिती देण्यात आली. विद्यापीठाच्या कापसाचे बीटी व गैरबीटी वाणाची तसेच सोयाबिन पिकाच्या नवीन वाणाची बियाणे शेतकऱ्यापर्यत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत महाबिजच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच फळबाग लागवडीचे प्रक्षेत्र वाढविण्यावि���यी कृषी सहसंचालकानी लक्ष देण्याचे सांगितले.\nमध्य विदर्भाचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी प्रास्ताविक भाषणातून एकात्मिक शेती पध्दतीचे महत्व सांगितले.\nसभेला विद्यापीठाचे विभाग प्रमुख, विविध पिकाचे विद्यापीठ संशोधन केंद्र प्रमुख, चारही जिल्ह्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व आत्माचे प्रकल्पाचे संचालक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डॉ . प्रमोद यादगिरवार यांनी व्यक्त केले.\nसदर ऑनलाईन सभा (दुर-दृष्य संवाद) यशस्वी करण्यासाठी कृषी संशोधन केंद्र, यवतमाळचे प्रभारी अधिकारी डॉ. अ.सं.लाटकर, लेखा अधिकारी सुरेश सोनोने व राहुल धोटे यांनी सहकार्य केले.\nPrevious: प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्जाची मुदत 31 जुलै पर्यंत\nNext: दिवसभरात पुन्हा 11 पॉझेटिव्ह ; नऊ जणांना डिस्चार्ज 24 तासात 134 रिपोर्ट निगेटिव्ह\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी ��रफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,033)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1977/", "date_download": "2021-07-27T11:31:54Z", "digest": "sha1:MMSRIY2GBVBZU5B4TBGJWL7TWSNGURDZ", "length": 12291, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "गाडगे महाराज वृध्दाश्रमात सुरू असलेल्या कार्याचे मिशनच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक | रयतनामा", "raw_content": "\nHome Uncategorized गाडगे महाराज वृध्दाश्रमात सुरू असलेल्या कार्याचे मिशनच्या पदाधिकाऱ्यांक��ून कौतुक\nगाडगे महाराज वृध्दाश्रमात सुरू असलेल्या कार्याचे मिशनच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक\nसंत गाडगे महाराज मिशन अंतर्गत वलगांव या ठीकाणी १९६३ पासून वृध्दाश्रम चालविले जात आहे, या ठीकाणी आज ३० वृध्द वास्तव्यास आहेत आणि वृध्दाश्रमाचे संचालक डॉ कैलास बोरसे हे सहपरीवार गेल्या २५ वर्षांपासून येथील वृध्दांची अविरत सेवा करीता आहेत. तसेच गाडगे बाबांच्या विचारांना उजाळा देण्याकरीता या ठीकाणी वेळोवेळी नाविण्यपुर्ण उपक्रम तसेच कार्यक्रम राबविले जातात.\n२० डीसेंबर रोजी गाडगे महाराजांची पुण्यतिथी असते, यावेळी गावकऱ्यांच्या जुन्या रितीरिवाजाप्रमाणे या वृध्दाश्रम परीसरात गाडगे महाराजांचे सात दिवसांचे तिर्थ स्थापन करून शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन आणि महापंगत दिली जात असे, पण यावर्षी कैलास‌ बोरसे यांनी या‌ रितीरिवाजाला फाटा देऊन गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने या पुण्यतिथी महोत्सवात होणारा अवाढव्य खर्च कमी करीत शिराळा येथे फवारणी दरम्यान विषबाधा होऊन मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या परीवारास आर्थिक सहकार्य करीत गाडगे महाराजांच्या विचारांना पुढे नेण्याच काम केल अशा शब्दात गाडगे महाराज मिशनचे चेअरमन श्री मधुसूदन मोहीते पाटील यांनी येथे सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना काळात सुध्दा या वृध्दाश्रमामध्ये दाखल वृध्दांची विशेष काळजी घेऊन वृध्दांचा कोरोनापासुन बचाव करण्यात कैलास बोरसे यांनी महत्वाची भुमिका निभावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nगाडगे महाराज निर्वाणभूमी स्थळाला पर्यटनक्षेत्राचा ‘अ’ वर्ग दर्जा देऊन या ठीकाणी ४० कोटींची विकासकामे घडवुन आणण्यात पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी विशेष पुढाकार घेतला, त्यांच्या हातून गाडगे बाबांच कार्य अविरत पुढे सुरू रहाव याकरीता आज गाडगे महाराज मिशनच्या सभासद म्हणून ताईंचा गौरव करण्यात आला, ताईंच्या साथीने आणि मार्गदर्शनात गाडगे महाराजांनी स्थापन केलेल्या गाडगे महाराज मिशनचे कार्य वाढविण्याकरीता सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहीजेत असे यावेळी मिशनचे सचिव श्री सचिन राजारामबाप्पू घोंगटे यांनी सांगितले.\nयावेळी श्री अशोकजी पाटील, अशोकराव घारड, पुर्ण बोरसे, मयूर सोळंके, चेतन बोबडे, अनिकेत दहातोंडे, मयूर बोबडे, मंथन साबळे, गोविंद व्यास, सर्वेश उं��रकर, योगेश तायडे, शुभम तसरे, सचिन दहीकर, अंकूश मौर्य, पवन ठाकूर, शाम लोणकर, पप्पू बोबडे, दादू वानखडे, सनि सुर्यवंशी आदी उपस्थित होते\nPrevious articleमुंबई पुन्हा रुळावत …\nNext articleअमरावतीला जिल्हा वार्षिक योजनेसाठी 300 कोटी\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/01/marathi-manths.html", "date_download": "2021-07-27T12:19:58Z", "digest": "sha1:NNASR32XWVBHVVNLP37S4R2WD2L5TSMD", "length": 4553, "nlines": 151, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "मराठी महीने (marathi mahine)", "raw_content": "\nHomeमराठी व्याकरणमराठी महीने (marathi mahine)\nप्रत्येक मराठी महिन्याचे दिवस = ३०\nपहिला पंधरवडा = १५ दिवस = शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष\nदुसरा पंधरवडा = १५ दिवस = वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष\nमराठी महिन्यांतील दिवसांची नावे :\nशुद्ध / शुक्ल पक्ष वद्य / कृष्ण पक्ष\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_63.html", "date_download": "2021-07-27T12:50:54Z", "digest": "sha1:I6KOA2AAKI4ZNTKN6LB3DHGOXIZOW5HK", "length": 12963, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "लॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीयांची लूट", "raw_content": "\nHome लॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीयांची लूट\nलॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीयांची लूट\nधमकावत उकळले जातायेत पैसे\nलॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून पुणे रेल्वे स्टेशनवर धमकावून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे पैसे रेल्वे पोलिसांचे कर्मचारी घेत असल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे पैसे घेणारे लोक हे पोलिसांच्या वेशातील भामटे असल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर पुणे रेल्वे स्टेशनमध्ये तैनात असलेल्या 22 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.\nलॉकडाऊनमुळे रोजगार गमवावा लागल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या या मजुरांची घरी परतताना देखील लूट केली जात आहे. घरी परतण्यासाठी हे मजूर पुणे रेल्वे स्टेशन येथे आले की त्यांच्याकडे असलेलं रेल्वेचं तिकीट पाहून त्यांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जातो. परंतु तिथून पुढे रेल्वेमध्ये प्रवेश करण्यास त्यांच्याकडे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी केली जाते आणि ती नाहीत हे कारण देत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे.\nरेल्वे प्रवासी सल्लागार समितीला याची मा���िती मिळाल्यानंतर त्यांनी आधी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण हा पोलिसांचा विषय आहे असं म्हणत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्याकडे याची तक्रार पोहोचताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर नेमणुकीस असलेल्या 22 पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तासाठी असलेल्या एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.\nआरोग्य सुविधांअभावी रस्त्यावरच तडफडत जीव सोडणारे रुग्ण, जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार या आणि अशा अनेक माणुसकीचे अध:पतन करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. धुळ्यातील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे माणुसकी खरंच संपली आहे की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे\nधुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी दवाखान्यात हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी मृताच्या खिशातील पैसे काढताना दिसत आहे. मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यापूर्वी तो व्यवस्थित पॅक करण्यात आला. रुग्णालयातील चार तरुण कर्मचाऱ्यांनी हे काम केले. त्यावेळी या तरुणांनी मृतदेह ठेवण्यात आलेल्या बॅगची चेन उघडून रुग्णाच्या खिशात असलेली रोकड काढून घेतली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबद्दल कळवले. त्यांच्या दाव्यानुसार, मृत रुग्णाच्या खिशातील 35 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत.\nकाही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयातही मृत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. स्पंदन रुग्णालयात हा प्रकार घडला होता. मृत महिलेल्या मुलाने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. गौरव शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना, त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले. ही बाब गौरव शिंदे यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/nitesh-rane-talk-on-shiv-sena-mla-sanjay-gaikwad-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-27T11:27:34Z", "digest": "sha1:4GF67DDFAIDUNNYYZMJ5OTXP6NK7SIP2", "length": 11411, "nlines": 128, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\n“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”\n“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”\nBy टीम थोडक्��ात On एप्रिल 18, 2021 7:50 pm\nमुंबई | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.\nदेवेंद्रजींच्या जवळ जाणं हे तर लांब राहिलं. हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल, अशा शब्दात नितेश राणे यांनी गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.\nकेंद्रातील भाजपने राज्य सरकारला मदत करायचं सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला होता. बुलडाण्यात ते बोलत होते.\nदरम्यान, नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर संजय गायकवाड काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आता यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे. राणेंनी गायकवाड यांच्यावर टीका करताना थेट मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.\nदेवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..\nहे या गायकवाडला कोण सांगेल..\nपहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..\nजंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..\nकुठे घालायची तिथे घाल..\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं,…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\nकोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये, अत्यंत महत्त्वाची माहिती\nकोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले हे 5 सल्ल\n“100 कोटीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांना माफी नाही”\nसुपर कोहलीचा राहुल त्रिपाठीने घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडी\nडोक्यात कुऱ्हाड घालून वहिनीने नणंदेची केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल घक्का\nकोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये, अत्यंत महत्त्वाची माहिती\nदेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई होणार\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/arbaaz-khan-requested-everyone-to-not-say-giorgia-andriani-his-girlfriend/articleshow/84644183.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-07-27T11:48:40Z", "digest": "sha1:XCISBEEUXKMTSOZ3Q3WOVF45PUDU5RYN", "length": 12937, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Arbaaz Khan Requested Everyone To Not Say Giorgia Andriani His Girlfriend - 'तिला माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद करा...' २२ वर्ष लहान जॉर्जियासोबतच्या नात्याला अरबाज खानचा नकार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'तिला माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद करा...' २२ वर्ष लहान जॉर्जियासोबतच्या नात्याला अरबाज खानचा नकार\nबॉलिवूड अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामु��े चर्चेत आहे. अरबाज गेले अनेक महिने जॉर्जिया एंड्रियानी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. परंतु, जॉर्जियाला फक्त त्याची गर्लफ्रेण्ड म्हणण्यावर अरबाजने आक्षेप घेतला आहे.\n'तिला माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद करा...' २२ वर्ष लहान जॉर्जियासोबतच्या नात्याला अरबाज खानचा नकार\n१९ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे झाले होते अरबाज आणि मलायका\nआपल्यापेक्षा २२ वर्ष लहान जॉर्जियाला डेट करतोय अरबाज\nजॉर्जियाला फक्त अरबाजची गर्लफ्रेण्ड म्हणून संबोधण्यावर अरबाजचा आक्षेप\nमुंबई- बॉलिवूड अभिनेता अरबाज खान चित्रपटांमध्ये खास कमाल दाखवू शकला नसला तरीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. अरबाज आणि मलायका अरोरा यांनी २०१७ साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यानंतर मात्र मलायका आणि अरबाज यांनी आपापली वाट निवडली. मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाज त्याच्यापेक्षा २२ वर्ष लहान असणाऱ्या जॉर्जिया एंड्रियानी सोबत रिलेशनमध्ये आहे. परंतु, अरबाजने मात्र तिला फक्त आपली गर्लफ्रेण्ड म्हणवून घेण्यास नकार दिला आहे.\nराज कुंद्रा प्रकरणात भडकला उमेश कामत, दिला कारवाईचा इशारा\nपत्रकारांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज म्हणाला, 'काही व्यक्तींनी जॉर्जियाला फक्त माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद केलं पाहिजे. तिची एक वेगळी ओळख आहे. ती एक उत्कृष्ट इटालियन मॉडेल आहे आणि एक सुंदर डान्सरदेखील आहे. पण तिला फक्त माझ्या गर्लफ्रेण्डच्या नावाने ओळखणं खूप चुकीचं आहे. सगळ्यात आधी तर जॉर्जियाला एक व्यक्ती म्हणून ओळख मिळाली पाहिजे. मी त्या लोकांचं नाव घेत नाहीए जे तिला वारंवार अरबाजची गर्लफ्रेण्ड म्हणत असतात. तिची स्वतःची एक ओळख आहे. तुम्ही तिला अरबाजची गर्लफ्रेण्ड नाही म्हणू शकता.'\nजॉर्जिया सोबतच्या नात्यावर बोलताना अरबाज म्हणाला, 'जॉर्जिया आता माझ्या आयुष्यात आहे. आम्ही एकत्र आहोत पण फक्त हीच तिची ओळख नाहीये. तुम्ही सहज माझ्याबद्दल लिहिताना सलीम खान यांचा मुलगा किंवा सलमान खानचा भाऊ असं लिहिता. पण ते किती चुकीचं आहे. प्रत्येकाला आपापली स्पेस दिली पाहिजे अगदी जॉर्जियाला देखील.' अरबाज ५२ वर्षाचा आहे तर जॉर्जिया ३० वर्षांची आहे. अनेक ठिकाणी अरबाज आणि जॉर्जियाला एकत्र पाहिलं जातं. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.\n...आणि तो टर्निंग पॉइंट ठरला; अभिजीत गुरू सांगतोय त्याच्या लेखन प्रवासाबद्दल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'ती नसती तर मी आज जिवंत नसते', नैराश्यात गेलेल्या दीपिका पादुकोणला आईनेच सावरलं होतं महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nLive Tokyo Olympics 2020: १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता फेरी सुरू\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल: २६ ते २७ जुलै\nलेख विशेष लेखः 'दिल्लीचेही तख्त' राखावे \nरायगड महाडमधील पन्नास गावांना जोडणारा पुल धोकादायक स्थितीत\nन्यूज Hockey: रुपिंदरचा डबल धमाका, भारताचा स्पेनवर शानदार विजय\nसिनेमॅजिक किन्नौर भूस्खलनात चाहतीचं निधन, कंगनानं शेअर केली पोस्ट\nअर्थवृत्त टाटा सन्सच्या अध्यक्ष निवडीवर रतन टाटांचे महत्वाचे विधान म्हणाले...\nक्रिकेट न्यूज धोनीचा फोटो पाहून चाहते झाले भावूक; सोशल मीडियावर जोरदार चर्चा\nरायगड पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताय; प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर टाळा\nविज्ञान-तंत्रज्ञान २५०० पेक्षा कमी किमतीत Boat Airdopes 501 ANC लाँच , मिळणार २८ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप, पाहा डिटेल्स\nमोबाइल आता आपल्या मर्जीने जॉइन करा WhatsApp ग्रुप कॉल, फोन बंद असूनही करता येणार चॅटिंग\nकरिअर न्यूज JEE (Advanced) परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार\nकार-बाइक Maruti ची लोकप्रिय हॅचबॅक कार १५,००० रुपयांनी झाली महाग, कंपनीने सर्व व्हेरिअंट्सच्या किंमतीत केली वाढ\nफॅशन मिथिलाचा हॉट व बोल्ड बिकिनी लुक, सौंदर्य पाहून म्हणाल 'कौतुक करावं की एकटक पाहावं'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-afghanistan-refused-pakistans-allegations-about-terrorism/", "date_download": "2021-07-27T11:44:14Z", "digest": "sha1:OK2RD3LP7L24NU3D2YJEBTPQVQXCAKZS", "length": 3619, "nlines": 82, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "दहशतवादासंबंधीचे पाकिस्तानचे सर्व अफगाणिस्तानने फेटाळले - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS दहशतवादासंबंधीचे पाकिस्तानचे सर्व अफगाणिस्तानने फेटाळले\nदहशतवादासंबंधीचे पाकिस्तानचे सर्व अफगाणिस्तानने फेटाळले\n“पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी अफगाण प्रदेशाचा वापर केला गेला”\nपाकिस्तान सैन्याने केला आरोप\nअफगाणिस्तानने सैन्याचे आरोप फेटाळले\n“सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”\nअफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक केलं जारी\nPrevious articleलॉर्ड अय्यप्पाचे मंदिर उघडले; भाविकांना 16 नोव्हेंबरपासून परवानगी\nNext articleमहाराष्ट्रात कोरोना केसेस १७ लाख पार, जाणून घ्या जिल्हानिहाय आकड़ेवारी…\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-nitish-kumar-reaction-on-caa/", "date_download": "2021-07-27T11:34:32Z", "digest": "sha1:JEUDZOLUN5MUNOPJKBASESMK4SUZBLNC", "length": 4018, "nlines": 85, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "CAA बद्दल अपप्रचार करणाऱ्यांना नितीश कुमार यांनी खडसावले - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS CAA बद्दल अपप्रचार करणाऱ्यांना नितीश कुमार यांनी खडसावले\nCAA बद्दल अपप्रचार करणाऱ्यांना नितीश कुमार यांनी खडसावले\nकिशनगंजमध्ये जनता दलची प्रचारसभा\nCAA बद्दल अपप्रचार करणाऱ्यांवर नितीश कुमार यांची टीका\n“कोण चुकीचा प्रचार करत फिरतात फालतू गोष्टी करत असतात”\n“कोण कुणाला देशाबाहेर काढणार\n“सर्व भारताचे नागरिक आहेत कुणामध्ये दम नाही की आपल्या माणसांना देशाबाहेर काढून टाकेल”\nनितीश नितीश कुमार यांचं वक्तव्य\nसब को साथ ले कर चलना ही हमारा धर्म है यही हमारी संस्कृति है यही हमारी संस्कृति है सब साथ चलेंगे तो बिहार आगे बढ़ेगा सब साथ चलेंगे तो बिहार आगे बढ़ेगा\nPrevious articleनेहा कक्कर वर चढला रोहणप्रित चा रंग ; ‘खास’ पद्धतीने साजरा केला करवा चौथ\nNext articleबिहारमध्ये मोठी घटना; १०० कामगारांनी भरलेली बोट गंगेत उलटली; ५ लोकांचा मृत्यू\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/moin-ali-has-become-the-first-player-in-history-to-be-run-out-on-a-free-heat/", "date_download": "2021-07-27T10:47:45Z", "digest": "sha1:QJJACHPZDUSOSVUTBZJC4GEYP45FPCHQ", "length": 3568, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "IPL 2020: 'मोईन अली' ठरले इतिहासात फ्री हीटवर रनआऊट होणारे खिलाडी  - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome IPL IPL 2020: ‘मोईन अली’ ठरले इतिहासात फ्री हीटवर रनआऊट होणारे खिलाडी \nIPL 2020: ‘मोईन अली’ ठरले इतिहासात फ्री हीटवर रनआऊट होणारे खिलाडी \nआरसीबी आणि हैदराबाद दरम्यान आज सामना झाला\nया सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एक घटना घडली\nआरसीबी चा मोईन अली आपल्या खेळीच्या पहिल्याच चेंडूवर फ्री हिटवर रनआऊट झाला\nअसा आउट होणारा तो पहिला फलंदाज ठरला\nयानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या इंग्लंडचा हा खेळाडू शुन्यावर आऊट झाला\nPrevious articleIPL 2020: करो या मरो च्या सामन्यात सनराईज़र्स हैदराबाद चा ६ विकेटांनी ने विजय\nNext articleअमृता रावने शेअर केला बाळाचा फोटो; काय केले नामकरण\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5034", "date_download": "2021-07-27T12:29:13Z", "digest": "sha1:PYRMHEQ7AFQUCGMSM45IYHPQKPA7M4ZC", "length": 17678, "nlines": 191, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "चित्रपट सुष्टीला धक्का : सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरातच आत्महत्या – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nचित्रपट सुष्टीला धक्का : सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरातच आत्महत्या\nचित्रपट सुष्टीला धक्का : सुशांत स��ंह राजपूतची राहत्या घरातच आत्महत्या\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nहिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्र्यातील राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.\nसुशांत सिंह यांच्या मदतनीसाने बांद्रा पोलीस स्टेशनला आत्महत्येबाबत कळवलं.\nडिटेक्टिव्ह व्योमकेश बक्शी, एम. एस. धोनी, काय पो चे, सोनचिडिया या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती.\nसुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. पवित्र रिश्ता या सिरियलमुळे सुशांत सिंह घराघरात पोहोचला होता.\nअद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजलं नाहीये.\nPrevious: उद्धव ठाकरे व फडणवीस यांची तत्पर भेट चक्रीवादळाच्या नुकसानीवर चर्चा आणखी काही राजकारण\nNext: अबब..यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह चा आलेख पुन्हा वाढतोय ; आज आढळले ९ कोरोना पॉझिटिव्ह ; तर एकाला आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्��ेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच ���रातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,023)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/tag/world-helium-day/", "date_download": "2021-07-27T12:17:34Z", "digest": "sha1:RTRPKYCMLDFDHUY4O2EMMDADPIL7FHXF", "length": 19013, "nlines": 82, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "World Helium Day – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nइतक्यातच एक-दोनदा वर्तमानपत्रातून वाचले कि कोकणातील एक सागरी कि��्ला ज्याचे नाव विजयदुर्ग आहे त्याच्या बुरुजाच्या भिंती कोसळ्या आहेत. विजयदुर्गची तटबंदी अभेद्य मानली जाते, इतकी ती मजबूत आहे. मी खरेतर या वर्षाच्या सुरुवातीलाच विजयदुर्ग आणि जवळच्या परिसराची भटकंती करून आलो होतो. सगळे काही आलबेल होते. हि बातमी वाचून मन थोडेसे खट्टू झाले, आणि वाटले कि आपल्या त्या भटकंतीविषयी लिहावे. तसेच काही दिवसातच(ऑगस्ट १८) जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) आहे. तेही कारण हा ब्लॉग लिहायचे.\nआधी हेलिअम काय भानगड आहे ते सांगतो. हेलिअम हा ऑक्सिजन नायट्रोजन सारखे वायूरूप मुलतत्व आहे. आणि गमतीची गोष्ट अशी कि १८ ऑगस्ट १८९८ रोजी सूर्याच्या वातावरणात या वायूचा शोध एका लॉकियर नावाच्या ब्रिटीश शास्त्रज्ञाला या किल्ल्यावर खग्रास सूर्यग्रहण पाहताना लागला असे मानले जाते. किल्ल्यावर त्या शास्त्रज्ञाच्या नवे एक कट्टा आहे, त्यावर माहितीचा फलक देखील आहे. २००९ पासून किल्ल्यावर जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) साजरा करण्यात येऊ लागला. विजयदुर्गावर या निमित्त दरवर्षी कार्यक्रम होतात. या वर्षी, कोरोना संसर्गामुळे माहिती नाही काय करणार आहेत. मी थोडा शोध घेतल्यावर समजले कि हेलियम शोधाची सगळी गोष्ट तशी गुंतागुंतीची आहे. तुम्ही हा माधव गोखले यांनी लिहिलेल्या लेखाचा दुवा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. असो.\nमी फेब्रुवारी २०२० मध्ये(म्हणजे कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याच्या काही दिवसच आधी) कोल्हापुरास जाणे झाले. शनिवार रविवार हाताशी होता आणि विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर असा पर्यटनाचा बेत ठरला. कोल्हापूरहून सकाळी सकाळीच निघालो. अणुस्करा घाट पार करत राजापूरला पोहोचलो. राजापूर जवळील उन्हाळे गावातील गरम पाण्याचे झरे पाहून देवगड बंदर आणि नंतर समुद्रकिनारी पोहोचलो. तेथे थोडावेळ थांबून, जवळील टेकडीवरील पवनउर्जा प्रकल्प पाहायला गेलो, वरून दिसत असलेलेल समुद्राचे आणि आसपासचे अप्रतिम दृश्य डोळ्यात जवळच असलेल्या प्रसिद्ध अश्या कुणकेश्वर या समुद्रकिनारी असलेल्या शिवमंदिराला भेट दिली. तेथे असलेल्या समुद्रकिनारी संध्याकाळ घालवून रात्र त्याच गावात मुक्काम केला(शिवसागर होम-स्टे). देवगड समुद्रकिनाऱ्यावरून दिसणाऱ्या देवगड किल्ल्याला टांग मारली. तसेही त्या सागर किनारी असलेल्या दुर्गावर विशेष काही पाहण्यासारखे नाही असे ऐकून होतो. देवगड ब���दराला संरक्षण देण्यासाठी हा दुर्ग बांधला गेला होता. देवगड म्हटले आठवते ते देवगडचे जगप्रसिद्ध मोठाले हापूस आंबे. शिवसागर होम-स्टेच्या मालकांशी रात्री बोलताना देवगड हापूस आंब्याचा पिकाबद्दल, एकूणच त्या व्यवसायाबद्दल मनोरंजक माहिती मिळाली.\nथोडेसे कुणकेश्वर मंदिराबद्दल. हे प्राचीन शिवमंदिर कोकण काशी आहे असे म्हणतात. पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनारी उंचवट्या असेलेले हे मंदिर रम्य दिसते. आम्ही तेथे गेलो तेव्हा दिवस मवाळू लागला होता. समुद्रात लाटांशी खेळताना मंदिर खुणावत होते. महाशिवरात्रीचा सण काही दिवसांवर आला होता, त्यामुळे मंदिराची रंगरंगोटीचे काम चालू होते. हा सर्व भाग अतिशय निसर्गरम्य आहे. मला आठवते त्याप्रमाणे श्वास या मराठी चित्रपटात हे मंदिर आणि हा परिसर मी पहिला होता. सगळीकडे जांभ्या दगड, त्यात कोरलेल्या पायऱ्या, पटांगण, रस्ते दिसतात.\nदुसऱ्या दिवशी सकाळी विजयदुर्गाकडे कूच केले. सर्वात आधी विजयदुर्गला फेरा मारणाऱ्या बोटीतून फिरून आलो, दुर्गाचे बाहेरून दर्शन घेतले. त्याला जिब्राल्टर ऑफ ईस्ट(Gibraltar of East) का म्हणतात हे लक्षात येते. आणि हा तसा बराच जुना किल्ला आहे. भोजराजा शिलाहार याच्या काळात बाराव्या शतकात बांधला गेला असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात मुळ छोट्याश्या किल्ल्याचे रुपांतर तिहेरी तटबंदी बांधून एक अभेद्य किल्ल्यात केले. पुढे मराठ्यांच्या आरमारात ह्या किल्ल्याला अजूनही महत्व आले. वाघोटन नदीच्या मुखाजवळ हा किल्ला आहे. बोटीतून फिरून आल्यावर आम्ही आधी पोटपूजा केली आणि स्थानिक वाटाड्या किल्ला पाहायला मार्गदर्शक म्हणून घेतला.\nवाटाड्यासोबत किल्ला पाहायला चांगले दोन तास लागले. आत मध्ये अनेक वस्तू अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. तटबंदीवरून देखील फिरता आले. आणि त्या तटबंदीवर २७ मजबूत बुरुज आहेत. किल्ल्याच्या प्रवेशदारातून आत गेल्यावर पुढे पोलीस चौकी आहे. कुठल्यातरी सदरेची चौकी झाली असणार. सरकारी विश्रामगृह आहे. पाण्याचा हौद, घोड्यांच्या पागा, दारुगोळा, धनधान्य साठवणुकीची कोठारे, अजूनही शाबूत असलेल्या तोफा या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहे. वाटाड्याने आम्हाला एके ठिकाणी, बहुधा एका बुरुजाच्या आतल्या भागातून खाली समुद्र किनारी भल्या थोरल्या पायऱ्या उतरायला लावून नेले. गलबत, बोटी त्या ठि���ाणी लागत असणार. किल्ल्यावर बरीच झाडीझुडपी आहेत. बोरीची झाडे देखील आहेत. आम्ही गेलो तेव्हा ती बोरांनी लगडलेली होती. आणि आम्ही अधाश्यासारखे त्या आंबटगोड बोरांवर येथेच्छ ताव मारला\nविजयदुर्गबद्दल आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे किल्ल्याजवळ असलेली खाडीच्या पाण्यात न दिसणारी “मानवनिर्मित भिंत” ज्या मुळे किल्ल्यावर हल्ला करणारी गलबते, जहाजे त्यावर आदळून बुडत असत. वाटाड्याने त्या भिंतीबद्दल अतिशय सुरसपणे आम्हाला सांगितले आणि ती भिंत त्याकाळी कशी बांधली गेली असेल, दुर्गबांधणीचे आपले तंत्र कसे पुढारलेले होते ह्याची कथा सांगितली. माझा मित्र आणि पुरातत्वशास्त्रज्ञ सचिन जोशी याने केलेल्या संशोधनांती असे लक्षात आणून दिले कि हि मानवनिर्मित भिंत नाही तर एक पाण्याखाली निसर्गनिर्मित खडकाळ उंचवटे आहेत. त्याचा संशोधनपर लेख या दुव्यावर पाहता येईल.\nविजयदूर्ग बुरुज, वाघोटन खाडी\nकिल्ला पाहून आम्ही परतीच्या म्हणजे पुण्याच्या वाटेला लागलो, पण तितक्यात लक्षात आले कि जवळच एक जुने मंदिर आहे, रामेश्वर मंदिर असे त्याचे नाव. मुख्य रस्त्यावर आत मध्ये जांभ्या दगड पसरलेल्या भागावर प्रवेशद्वार आहे. आत गेले कि दगडात खोदलेल्या १००-१५० पायऱ्या दिसतात आणि खाली आत मध्ये मंदिर दृष्टीस पडते. मंदिर कौलारू आहे, फरसबंदी दगडी बांधकाम, दगडी उंच अश्या दीपमाळा असलेले मंदिर छान आहे.\nआम्ही दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून पुण्यास परत कोल्हापूर मार्गे निघालो. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीकारण सुरु आहे. सगळीकडे लाल माती, रस्त्याचे काम, ठीकठिकाणी बाह्यवळणे या मुळे जीव थोडा हैराण झाला. पण किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, आणि येथील खाद्य-संस्कृतीने नटलेल्या कोकणाच्या या भागात खरेतर सवडीने चार पाच दिवस काढून आले पाहिजे.\nखुशवंत सिंग आणि निसर्ग\nअशोक राणे: एक चित्रपटमय माणूस\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#२\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#१\nमाझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/05/africa-khand-mahiti.html", "date_download": "2021-07-27T12:31:53Z", "digest": "sha1:LQLQ7QENWDIDRJHWE6NYNDAOKWJ2L5TR", "length": 17802, "nlines": 157, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "आफ्रिका खंड भाग 2", "raw_content": "\nHomeजगाचा भूगोल आफ्रिका खंड भाग 2\nआफ्रिका खंड भाग 2\nराज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्यासक्रमांत भूगोल या घटकाअंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना अॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.\nजगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.\nप्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे.\nअॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.\nया खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.\nया खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.\nया खचदरीत टांगानिका, मालावी ही सरोवरे निर्माण झालेली आहे.\nखचदरीच्या भागात पूर्वेस किलिमांजारो व केनिया हे ज्वालामुखीचे पर्वत आहेत.\nकिलिमांजारो या शिखरांची उंची ५,८९५ मीटर असून याला क्युबो असेदेखील म्हणतात. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर हेच आहे. हे शिखर विषुववृत्तावर असून ते नेहमी बर्फाच्छादित असते. या पर्वताच्या उतारावर कॉफीचे उत्पादन घेतले जाते.\nआफ्रिका खंडाला खूप लांब सागरकिनारा लाभला आहे. तरीही तो दंतुर नाही, त्यामुळे येथे नसíगक बंदरे कमी आहेत.\nहवामान - या खंडातून कर्कवृत्त, मकरवृत्त ही येत असल्याने याचा बराचसा भाग उष्ण कटिबंधात येतो. या खंडातील सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. या खंडाचा मोठा विस्तार अणि भौगोलिक रचनेतील विविधता यामुळे तापमान व पर्जन्यमान यात विविधता दिसते. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कॅनरी व बेंग्युला या शीतप्रवाहांमुळे सहारा व नामेबिया किनारी भागात हवामान सौम्य राहते.\nनाईल ही जगातील सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते व उत्तरेकडे वाहते. शेवटी ही नदी भूमध्य सरोवराला मिळते. नाईल नदीस दोन उपनद��या आहेत- नील नाईल, श्वोत नाईल नील नाईल व श्व्ोत नाईल या सुदानमधील खारटुम या ठिकाणी एकमेकांस मिळतात. अस्वान डॅम हा नाईल नदीवर बांधलेला आहे.\nआफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैर नदीचे खोरे आहे. ही नदी बारमाही आहे. ही नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाते. या नदीवर इंगा धरण बांधले आहे.\nदक्षिणेकडे झांबेझी नदी आहे. जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा झांबेझी नदीवर आहे. ही नदी झांबिया व झिम्बॉम्वे या दोन देशांची नेसíगक सीमारेषा तयार करते. झांबेझी नदीवर करीबा हे धरण बांधलेले आहे झांबेझी नदीच्या दक्षिणेला िलपोपो नदी आहे.\nआफ्रिकेतील वाळवंटे - सहारा वाळवंट, लिबिया वाळवंट, नामेबियाचे वाळवंट, कलहारा वाळवंट\nआफ्रिकेतील महत्त्वाचे देश :\nमोरोक्को (राजधानी रबात) : मोरोक्कोतील मर्राकेश हे ऐतिहासिक शहर असून यास लाल शहर असेदेखील म्हणतात, कारण घरबांधणीसाठी लाल दगड व तांबडय़ा मातीचा वापर करण्यात आला आहे.\nइजिप्त (राजधनी कैरो) : कैरो या शहराजवळील गीझा येथील पिरॉमिड जगप्रसिद्ध आहे. आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागात दाट लोकसंख्या असलेला हा देश आहे. यालाच मित्र असेदेखील म्हणतात. हा देश उष्णकटिबंधातील हवामानाच्या प्रदेशात येतो. येथे उन्हाळा तीव्र तर हिवाळ सौम्य असतो. उन्हाळ्याच्या काळात नाईल नदीच्या प्रदेशात खमसिन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. ते वारे मोठय़ा प्रमाणात धूळ व वाळू वाहून आणतात. अलेक्झांड्रिया : हे इजिप्तमधील महत्त्वाचे शहर असून ते नसíगक बंदर आहे. पोर्ट सद : हे एक उत्तम बंदर आहे. तसेच व्यापारी दृष्टीने ते महत्त्वाचे मानले जाते. सुएझ कालवा मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते.\nदक्षिण आफ्रिका : हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागास असून सोने, हिरे या खनिजांसाठी तसेच प्राणी संपत्तीसाठी हा प्रसिद्ध आहे. हा देश समशीतोष्ण कटिबंधात आल्याने येथील हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. बेंग्युला हा शीतप्रवाह यांच्या पश्चिम किनाऱ्यावरून जातो. पर्वतीय प्रदेशात रूंदपर्णीय पानझडी वने असून येथील व्हेल्ड पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हत्ती, सिंह यांसारख्या प्राण्यांची संख्या विपुल आहे. येथील किंबल्रे हे शहर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात हिऱ्यांच्या खाणीसाठी खोदलेली विहीर ही भूतलावरील माणसाने खोदलेली सर्वात खोल विहीर समजल��� जाते. दक्षिण आफ्रिकेत निग्रो वंशाच्या लोकांमध्ये हौसा, झुलू, स्वाझी, सोथो, आदी प्रमुख जाती अहेत. किनाऱ्याजवळील लोकसंख्या दाट असून पठारी भागात व वाळवंटी भागात लोकसंख्या कमी आहे. या देशातील प्रिटोरिया, जोहोन्सबर्ग, केपटाऊन, दरबान ही प्रमुख शहरे आहेत.\nकलहारी वाळवंट हे ऑरेंज नदी व झांबेझी नदी यांच्या दरम्यान आहे.\nकलहारी वाळवंटातून भूमध्यसागराकडे वाहणाऱ्या उष्ण स्थानिक वाऱ्यांना सिरॅको असे म्हणतात.\nआफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीिमजीरो आहे.\nसुएझ कालवा हा १७२ किमी. असून भूमध्यसागराला गल्फ ऑफ सुएझ व तांबडा समुद्र या माग्रे जोडतो.\nकांगो नदीच्या खोऱ्यात पिग्मी ही जनजाती राहते.\nझांबिया आणि झिम्बाब्वे या देशांची नसíगक सीमा झांबेझी ही नदी बनवते.\nझांबेझी या नदीवर प्रसिद्ध कोबोरा बासा (Cobora Bassa) हे धरण आहे.\nव्हिक्टोरिया सरोवर हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर असून ते युगांडा, केनिया आणि टांझानिया या दरम्यान पसरलेले आहे. श्व्ोत नाईल नदी येथून उगम पावते. हे सरोवर खचदरीत येत नाही. या सरोवरातून विषुववृत्त जाते.\nव्हिक्टोरिया सरोवर हे जगातील क्रमांक तीनचे सरोवर आहे. १) कॅस्पियन समुद्र २) लेकसुपेरीयर (उत्तर अमेरिका) ३) व्हिक्टोरिया सरोवर\nजिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य सागर ते अटलांटिक समुद्र यांना जोडते, तर युरोप व आफ्रिका यांना वेगळी करते.\nतांबडा समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडास वेगळा करतो.\nतांबडा समुद्राला लागून असलेले आफ्रिकेचे देश इजिप्त, सुदान, इरीट्रीया (Eritrea) जीबौती (Djibouti)\nसोमालिया (Somalia), जीबौती (Djibouti), इर्रिटीया (Eritrea) आणि इथोपिया (Ethopia) यांना आफ्रिकेचे िशग म्हणतात.\nसहारा वाळवंटातील खडकाळ दगडी वाळवंटी भागास हमादा असे म्हणतात. तर लिबियामधल्या दगडी खडकाळ वाळवंटास सेरीर म्हणतात.\nआफ्रिका खंडातील लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा उतरता क्रम - १) नायजेरिया २) इजिप्त ३) इथोपिया ४) झेर\nसोने हिऱ्यांची भूमी म्हणून दक्षिण आफ्रिकेला ओळखले जाते.\nसिरॅका वाऱ्यांना लिबियात गिब्ली या नावाने ओळखले जाते.\nटांगानिका हे सरोवर टांझानिया, झैर आणि झांबिया देशांदरम्यान आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्�� पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_73.html", "date_download": "2021-07-27T13:05:09Z", "digest": "sha1:S3Q4XTNVH7D5EVMJRFTFFUHATPWHCN5H", "length": 10526, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाण्याच्या मुंब्रा कौसा भागातील प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात भीषण आग", "raw_content": "\nHomeठाण्याच्या मुंब्रा कौसा भागातील प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात भीषण आग\nठाण्याच्या मुंब्रा कौसा भागातील प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात भीषण आग\nठाण्याच्या मुंब्रा कौसा भागात प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. . या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पहाटेच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका मीटरमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर ही आग संपूर्ण रुग्णालयात पसरली. काही वेळातचं आगीनं रौद्ररुप धारण केलं. आगीमुळे रुग्णालयात धुराचे लोळ उसळत होते. ही आग आयसीयूपर्यंत गेली होती. आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे आयसीयूमधील रुग्णांना श्वास घेण्यास त्रास झाला. तसेच रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करत असताना चार रुग्ण दगावल्याची माहितीही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.\nबुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यु हा आगीमुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले. यास्मीन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47) हलिमा सलमानी (वय 70) आणि हरीश सोनावणे (वय 57) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. रुग्णालयात एकूण 26 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर रुग्णांना ठाण्यातील इतर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे\nया सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, ठामपा अधिकारी आणि डॉक्टर यांची चौकशी समिती नेमण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखांचे अर्थसाह्य करण्यात येणार आह��, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटातच गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मृतांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. प्रचंड अंधार दाटलेला असतानाही डॉ. आव्हाड यांनी जळीत रुग्णालयात प्रवेश करुन मदतीचे कार्य स्वत: हाती घेतले.\nया संदर्भात त्यांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. एकंदर 20 रुग्ण होते. त्यातील 4 जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कशामुळे आग लागली, याची चौकशी केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींनाही एक लाख रुपये दिले जातील. प्रामुख्याने ही घटना का घडली, कशी घडली याची चौकशी ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करुन अभिप्राय देतील.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/finally-finance-minister-sitharaman-gave-this-reaction-on-petrol-and-diesel-price-hike-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-27T11:25:54Z", "digest": "sha1:D2UCXYBNYNQY7JRY6XGXXC6EQQF3ETIA", "length": 11127, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\nपेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…\nपेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…\nBy टीम थोडक्यात On फेब्रुवारी 20, 2021 6:21 pm\nनवी दिल्ली | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ होत आहे. इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी सामान्यांकडून करण्यात येत आहे. देशात सलग नव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर विरोधक देखील आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीसाठी आधीचं सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.\nइंधन दरवाढ हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा असून ग्राहकांना योग्य स्तरावर इंधन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकत्र येत चर्चा केली पाहिजे. केंद्र आणि राज्यांनी दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांच्या किमतीत आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे.\nओपीईसी देशांनी उत्पादनाचं जे अनुमान लावलं होतं तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. इंधनाच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण नाही. ते तांत्रिकदृष्ट्या मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्च तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात, असंही सीतारामण म्हणाल्या.\nदरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठली आहे. तर मुंबईत पेट्रोल 97 रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं,…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे…\nराज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील ‘या’ नेत्याने दिले संकेत\nपरीक्षेला गेलेल्या मुलीचा ���्रियकरासोबत सुरु होता भलताच अभ्यास, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय\nआता प्रादेशिक भाषेतही डोमेन नेम, भारतीय पठ्ठ्याने तयार केली पहिली वेबसाईट\nमशिदीत माईक बंद करायला विसरला मौलवी, ‘त्या’ आवाजानं गाव रात्रभर त्रस्त\n प्रियकराने प्रेयसीच्या पतीला पाठवला तिचा ‘तो’ व्हिडीओ त्यानंतर…\n“शिवाजी महाराज होणे शक्य नाही पण सव्वाशे कोटी देशवासी ‘सेवाजी’ बनू शकतात”\nअहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे- सुजय विखे\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का…\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/2018/02/03/sergei-eisensteins-october/", "date_download": "2021-07-27T12:42:36Z", "digest": "sha1:CV3S65JQPEST2J3SNCSR2XQH2UX2ZED2", "length": 17132, "nlines": 88, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "Sergei Eisenstein’s October – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी गतकाळातील प्रसिद्ध रशियन(अर्थात त्यावेळेस सोविएत रशिया) चित्रपट दिग्दर्शक सर्जी आयझेनस्टाईन(Sergei Eisenstein) याचा १२०वा वाढदिवस साजरा झाला. गुगलने त्यावर एक छानसे डूडल देखील केले होते. या दिग्दर्शकाचा परिचय गेल्यावर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात झाला होता. रशियन राज्यक्रांतीच्या(October Revolution) निमित्ताने त्याने दिग्दर्शित केलेला October हा सिनेमा देखील मी नंतर पाहिला होता. रशियन राज्यक्रांतीला देखील १०० वर्षे गेल्याच वर्षी झाली. बरेच दिवस चालले होते त्या सर्वाबद्दल थोडेसे लिहावे म्हणून. आज तो योग जमतोय.\nचित्रपट रसास्वाद शिबिरात, ज्या बद्दल मी सविस्तर लिहिले आधी आहेच, आम्हाला चित्रपट निर्मितीचा, कलेचा, तंत्राचा इतिहास, त्यातील प्रमुख टप्पे, विविध व्यक्तींची धावती का होईना, थोडीशी ओळख, जमल्यास त्या व्यक्तींच्या कामाचा एखादा तुकडा दाखवणे इत्यादी गोष्टी झाल्या होत्या. उद्देश असा होता की हे सर्व कानावर पडावे, आणि प्रत्येकाने आपल्या सवडीने, आवडीने विविध विषयांत पुढे मार्गक्रमणा करावी. Sergei Eisenstein चा उल्लेख चित्रपट संकलनाच्या क्षेत्रात त्याने केलेल्या कामाबद्द्ल तसेच montage ह्या तंत्राबद्दल बोलताना आला होता. त्याचे एक पुस्तक The Film Sense नावाचे इंटरनेटवर येथे उपलब्ध आहे. ते थोडेफार चाळले आहे, पण व्यवस्थित वाचले पाहिजे, म्हणजे त्याची विचार सरणी आणखी समजू शकेल. आयझेनस्टाईन हा चित्रपट बनवायचा, तसेच तो ते कसे बनवायाचे यांचे शिक्षण देखील द्यायचा. त्याने सहा सिनेमे बनवले. त्याचा एक सिनेमा Battleship Potemkin ची झलक आम्हाला शिबिरात दाखवली होती.\nऑक्टोबर हा सिनेमा १९२७ मध्ये प्रदर्शित झाला, आणि तेही नेमक्या राज्यक्रांतीचा दहाव्या वर्धापनादिवशीच. हा सिनेमा आयझेनस्टाईनने लेनिनग्राड(पूर्वीचे पेट्रोगार्ड) मध्ये चित्रित केला. सिनेमा सुरु होतो तो फेब्रुवारी १९१७ मध्ये जेव्हा रशियाची जनता तिसऱ्या अलेक्झांडर राजाचा पुतळा उध्वस्त करतात तेथून, आणि मग पुढच्या आठ महिन्यातील ठळक घाटांची नोंद ह्या चित्रपटात(तसे पहिले तर हा documentary धाटणीचा सिनेमा आहे) करते. चित्रपट श्वेत-धवल आहे, अधून मधून सबटायटल्स दिसत राहतात, ज्यायोगे बोध होत राहतो. Provisional Government ची स्थापना होते. पण रशियन जनतेचे दुष्टचक्र संपत नाही(सबटायटल सांगते-No bread, no land). मग एप्रिल १९१७ मध्ये लेनिनचे झालेले आगमन अतिशय नाट्यपूर्ण दर्शवलेले आहे. लेनिनच्या आणि सामान्य कामगार जनतेच्या विरोधात जाणाऱ्या Provisional Government च्या नेत्याची खिल्ली उडवलेली दाखवलेली आहे, आण�� परत सरकार जुलमी राजाच्यासारखे वागणार की काय हे सुरुवातीला उध्वस्त केलेल्या राजाचा पुतळा परत जोडला जावू लागला आहे असे दाखवून सूचित केले आहे. असे असले तरी हंगामी सरकारच्या सैन्याचा कामगार परभव करतात. रशियन राज्यक्रांतीचे तीन प्रमुख नेते लेनिन, स्टालिन आणि ट्रोत्स्की हे दिसतात. त्यांच्यातील वाद-विवाद दिसतात. इतक्यातच स्टालिनवर The Death of Stalin नावाचा एक सिनेमा आला आहे, त्यावरून रशियात सध्या गदारोळ सुरु आहे. भूमिगत झालेला लेनिन सशस्त्र क्रांतीचा नारा देतो, आणि मग सगळे हात उंचावून आपला पाठींबा दर्शवतात आणि All in favor of Lenin असे वाक्य पडद्यावर दिसते.\nहा सिनेमा सोविएत फिल्ममेकर्सच्या एका चमूने बनवला आहे, ज्याचे नेतृत्व आयझेनस्टाईनने केले होते. रशियन राज्यक्रांती हा विषयच तसा असल्यामुळे चित्रपटात भरपूर नाट्य, ताण, रहस्य, तसेच मध्येच थोडीसा विनोद अशी वेगवेगळी तंत्रे वापरलेली दिसतात. Montage तंत्र, ज्यात पडद्यावरील दृश्याला एका वेगळ्या दृश्यामधून आर्थ प्राप्त होतो, असे त्याने बरेच या चित्रपटातून केले आहे. चित्रपट एकूण १०० मिनिटांहून थोडा अधिक आहे. शेवटची ४५-५० मिनिटे ऑक्टोबर २५ तारखेला जे काही होते त्याचे चित्रण सविस्तरपणे करते. लाल सैन्य(Red Guards) हे Winter Palace ची सुरक्षा करत असतात. त्यांचे कडे तोडून सोविएत जनता महालात घुसते, सर्व नेते कैदेत येतात. या सिनेमाचे उपशीर्षक आहे “Ten Days That Shook the World”. आणि हे शेवटी जगातील विविध शहरातील घड्याळे दाखवून सूचित केले आहे. चित्रीकरण सुरु असताना, त्यांना महालावर एक वेगळेच मोठेसे घड्याळ नजरेस पडले होते. त्यावर विविध देशांतील शहरांच्या वेळेची तसेच स्थानिक म्हणजे पेट्रोग्राडची वेळ देखील होती. त्यावरून घड्याळाच्या आणि क्रांतीच्या दृश्यांचे मोन्ताज करावे असे सुचले. उपरोक्त पुस्तकात तो म्हणतो, ‘The appearance of this clock struck in our memory. When we wanted to drive home especially forcefully historic moment of victory and establishment of Soviet power, the clock suggested a specific montage solution: we repeated the hour of fall of Provisional Government, depicted on the main dial of Petrograd time, throughout the whole series of subsidiary dials showing time of London, Paris, New York, Shanghai’\nअर्थात ऑक्टोबर २५ ला(ही तारीख जुलिअन कालगणनेनुसार, तर नोव्हेंबर ७ ही ग्रेगोरियन कालगणनेनुसार येते) क्रांती संपूर्ण होऊन साम्यवादी सरकार आले आणि सोविएत रशियाची(USSR) स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीचे कितीतरी दुरगामी परिणाम रशियावरच नाही तर, साऱ्या जगावर झाले हा इतिहास आहेच. रशिया हा देश गेल्या शंभर वर्षात कितीतरी संक्रमणातून गेला आहे. १९९१ मध्ये त्याची शकले झाली आणि साम्यावादाकडून लोकशाहीकडे स्थित्यंतर झाले. पण १९१७च्या राज्यक्रांती मुळे कम्युनिस्ट विचारसरणीचा झपाट्याने प्रसार झाला, ह्या आकर्षणातून भारतातून देखील बरेच लोक ५०-६० वर्षापूर्वी रशियाला जाऊन आले. त्यातील काहीजणांनी आपले अनुभव पुस्तकातून मांडले आहेत. या चित्रपटातून त्याकाळच्या सोविएत रशियाचे Sergei Eisenstein ने केलेले चित्रण आपल्याला पाहायला मिळते, तसेच या पुस्तकांतून देखील ते पाहायला मिळते. मी ह्या ब्लॉगवर पूर्वी अश्या दोन पुस्तकांबद्दल लिहिले आहे, ते येथे(अनंत काणेकर) आणि येथे(अण्णाभाऊ साठे) पाहता येईल.\nखुशवंत सिंग आणि निसर्ग\nअशोक राणे: एक चित्रपटमय माणूस\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#२\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#१\nमाझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/4144", "date_download": "2021-07-27T11:52:04Z", "digest": "sha1:MP6TOSRWKQMCI57QOA3J27UCLRPG4WN7", "length": 20271, "nlines": 191, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "अखेर ठरलं! विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\n विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार\n विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nविधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच महाविकास आघाडी ५ जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उपस्थित होते.विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. काँग्रेसच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.\nत्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सायंकाळी बैठक पार पडलीयावेळी काँग्रेसने एक पाऊल मागे घ���त एकाच जागेवर आपला उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उपस्थित होते.\nविधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.\nमहाविकास आघाडीच्या उमेदवारांसह भाजपानेही उमेदवारी जाहीर केली आहे. या ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात आल्याने निवडणूक होण्याची शक्यता मावळली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.\nनऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल.. : संजय राऊत\nमहाराष्ट्र विधान परिषदेचया नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भूमिका घेतली. यासाठी मी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांचा आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.\nPrevious: उद्या होणार लॉकडाऊनचा फैसला; पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार\nNext: लॉकडाउननंतर एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याची शक्यता\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधब��� परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,003)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक ��था मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/captain-of-ports-department-goa-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T12:49:02Z", "digest": "sha1:NNGC7YMDB4WINQGJZJUDBVMKWSNL5QTM", "length": 6445, "nlines": 121, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग गोवा अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग गोवा अंतर्गत भरती.\nकॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग गोवा अंतर्गत भरती.\nCaptain Of Ports Department Goa Recruitment 2021: कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग गोवा अंतर्गत 12 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nकनिष्ठ प्रशिक्षक – 01\nलाइटहाउस कीपर – 03\nस्टोअर कीपर – 01\nलोअर डिव्हीजन लिपिक – 05\nमल्टी टास्किंग स्टाफ – 01\nकनिष्ठ प्रशिक्षक – Inland Engineer किंवा/ ERA\nलाइटहाउस कीपर – ITI मध्ये (Electrician) ट्रेड\nस्टोअर कीपर – HSC\nलोअर डिव्हीजन लिपिक – HSC\nइलेक्ट्रीशियन – ITI मध्ये (Wireman) ट्रेड\nमल्टी टास्किंग स्टाफ – SSC किंवा / ITI मध्ये संबंधित ट्रेड\n18 ते 45 वर्षे\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nदि कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग, दयानंद बांदोडकर रोड, पणजी -गोवा (यांच्या कार्यालयात)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 16 एप्रिल 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleSAIL- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nमुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nकॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nसार्वजनिक आरोग्य विभाग येथे भरती. (३०जुलै)\nराष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे भरती. (२९ जुलै)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/top-15-reason-to-watch-mulshi-pattern/", "date_download": "2021-07-27T11:33:23Z", "digest": "sha1:AWYZ3YY7QYPQW4H2NA7HPNVZYPZUI3ZT", "length": 7079, "nlines": 90, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Top 15 Reason to watch Mulshi Pattern", "raw_content": "\nHome>Marathi News>मुळशी पॅटर्न चित्रपट का बघावा जानूनं गया १५ कारणे\nमुळशी पॅटर्न चित्रपट का बघावा जानूनं गया १५ कारणे\n१. हा चित्रपट वास्तववादी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडणारा आहे.\n२. मुळशी तालुक्यात MIDC Hill station IT Park कसे उभे राहीले हे चित्रपटात दाखवले आहे.\n३. शेतकरी बेघर का झाले ,बेघर शेतकऱ्यांची मुल अशिक्षित , विनानोकरीचे कसे झाले ,गुन्हेगारीकडे कशी वळाली हे सांगणारा हा चित्रपट आहे.\n४. मुळशी तालुक्यात गुन्हेगारांच उदात्तीकरण का झाल हे दिसेल.\n५. गुन्हेगारी किती वाईट आहे ,खुन हा गुन्हेगारीचा शेवट असतो हे समाजात गुन्हेगारीच आकर्षण असणाऱ्यांना समजावून सांगणारा हा चित्रपट आहे.\n६. मुळशीतल्या शेतकऱ्यांवर जागतिकीकरण कशाप्रकारे व का लादले हे ह्या चित्रपटातून समजेल.\n७. परिस्थितीची जाण असलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने हा चित्रपट बनवला आहे.\n८. दिग्दर्शक प्रविण तरडे हे मुळशी तालुक्यातले असल्याने एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तालुक्यातला प्रश्न समोर यावा म्हणून हा चित्रपट बनवला आहे .\n९. गुन्हेगारी प्रवृत्तीचा अंत करणारा हा चित्रपट आहे.\n१०. पोलिसांचे कर्तृत्व आणि ताकद दाखवणारा हा चित्रपट आहे.\n११. परदेशी कंपन्या आणि राजकारणी लोकांनी मिळून कशाप्रकारे जमिनी हडप केल्या हे चित्रपटातून दिसेल.\n१२. चित्रपटातील कित्येक कलाकार आणि स्वतः दिग्दर्शक प्रविण तरडे यांना नाटक आणि सिनेक्षेत्रातील कित्येक पुरस्कार मिळाले आहेत.\n१३. मराठीत पहिल्यांदाच असा अस्सल आणि मातीतला वास्तववादी चित्रपट तयार केला आहे, हे सिनेमाच्या ट्रेलर वरून समजते.\n१४. तसेच ही कथा जरी मुळशीतील असली तरी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकर्यांची परिस्थिती मांडणारा हा एकमेव चित्रपट असेल.\n१५. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच शेती विकताना हजार वेळा विचार कराल, कारण ” शेती विकायची नसते, राखायची असते. ”\nशेतकरी, जमीन, पैसा, गुन्हेगारी आणि शेतकऱ्याची पोरं यावर भाष्य करणारा मुळशी पॅटर्न हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nPrevious ‘के सेरा’ या रॉकिंग गाण्यासाठी उर्मिला मातोंडकरने केली सोनालीची रॉकिंग स्टायलिंग\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“सम��ंतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/mahindra-475-di-38684/46094/", "date_download": "2021-07-27T11:46:46Z", "digest": "sha1:BNSAWI5WSINNGD6FPCIZY2KV2MTSGAHB", "length": 23043, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 475 DI ट्रॅक्टर, 1995 मॉडेल (टीजेएन46094) विक्रीसाठी येथे बारां, राजस्थान- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 475 DI\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 475 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 475 DI @ रु. 1,50,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 1995, बारां राजस्थान.\nमॅ���ी फर्ग्युसन 1035 DI\nन्यू हॉलंड 3230 NX\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nसोनालिका WT 60 आरएक्स सिकन्दर\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 475 DI\nसेम देउत्झ-फहर 3040 E\nसोनालिका DI 745 III\nमहिंद्रा 275 DI TU\nसोनालिका DI 32 RX\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/who-announces-lambda-a-new-covid-19-variant-found-in-29-countries-across-globe-261290.html", "date_download": "2021-07-27T11:49:06Z", "digest": "sha1:46ZKMB4UB6PAGBZZV3WW4PNY7CYR3LY6", "length": 32276, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "'Lambda', New COVID-19 Variant: जागतिक आरोग्य संघटनेकडून नवा कोरोना 29 देशांत आढळल्याची माहिती; इथे पहा त्याचे जगभरातील अपडेट्स | 🌎 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMHADA Lottery 2021Update: म्हाडा चं Konkan Board यंदा दसर्‍याच्या मुहूर्तावर जाहीर करणार 9000 घरांसाठी सोडत\nMaharashtra Floods: पूरग्रस्त भागातील दौऱ्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\nRaj Kundra Pornography Case: पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी\nKeral Crime News: चेंगणूर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरावर झाडली गोळी, वाचा नेमकं प्रकरण काय \nNACH: आरबीआयने राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊसचे बदलले नियम, जाणून घ्या कारण\nIND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा\nTokyo Olympics 2020: महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे; आयोजकांच्या चिंता वाढल्या\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nम्हाडा घरांच्या सोडती बाबत मोठी अपडेट\nMaharashtra Floods: शरद पवार यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\nपोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी\nचेंगणूर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरावर झाडली गोळी\nआरबीआयने राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊसचे बदलले नियम\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nPornography Racket Case: Raj Kundra आणि Ryan Thorpe ला मुंबईत कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nUddhav Thackeray Birthday Special: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल B S Koshyari यांच्याकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा\nMHADA Lottery 2021Update: म्हाडा चं Konkan Board यंदा दसर्‍याच्या मुहूर्तावर जाहीर करणार 9000 घरांसाठी सोडत\nMaharashtra Floods: पूरग्रस्त भागातील दौऱ्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\nRaj Kundra Pornography Case: पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात 'आनंद आहे शरद पवार म्हणतात 'आनंद आहे'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKeral Crime News: चेंगणूर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरावर झाडली गोळी, वाचा नेमकं प्रकरण काय \nNACH: आरबीआयने राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊसचे बदलले नियम, जाणून घ्या कारण\nAssam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना\n7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार एक चांगली बातमी\nUttar Pradesh: महिलेचे नाक कापले, आर्थिक वादातून आरोपीचे कृत्य\nTokyo Olympics 2020: महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे; आयोजकांच्या चिंता वाढल्या\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा\nIND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nTokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत, मुख्यमंत्री स्वत: स्वागतासाठी विमानतळावर हजर (Watch Video)\nTokyo Olympics 2020: भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने जर्मनीच्या नॅडिन पेझला केले पराभूत, ठरली उपांत्य फेरीसाठी पात्र\nअजिंक्य देव ते संजय नार्वेकर या 4 बड्या मराठी कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागम; रसिकांसाठी पर्वणी\nRaj Kundra Pornography Case: राज कुंद्राच्या कोठडीचा आज शेवटचा दिवस, अजून वाढणार का कोठडी याकडे लागलयं सर्वांचं लक्ष\nRaj Kundra Pornography Case: अजून तपास बाकी असल्याने गुन्हे शाखेकडून राज कुंद्राची कोठडी वाढवण्याची मागणी\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nAngarki Sankashti Chaturthi July 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी आज; चतुर्थीचं व्रत करणार्‍यांनी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा\nMumbai Siddhivinayak Ganpati Live Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nUddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा\nAngarki Sankashti Chaturthi: श्री सिद्धिविनायक गणपती दर्शन आणि ���ूजा भक्तांसाठी थेट लाइव्ह\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\n'Lambda', New COVID-19 Variant: जागतिक आरोग्य संघटनेकडून नवा कोरोना 29 देशांत आढळल्याची माहिती; इथे पहा त्याचे जगभरातील अपडेट्स\nSouth America हे Lambda चं उगमस्थान असल्याची माहिती आहे. दरम्यान Peru मध्ये तो पहिल्यांदा आढळला आहे.\nआंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली| Jun 18, 2021 10:51 AM IST\nभारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता WHO कडून आलेल्या माहितीनुसार जगात आता COVID-19 चा एक नवा व्हेरिएंट देखील आढळला आहे. दरम्यान या नव्या व्हेरिएंटचं नाव Lambda आहे. जगात 29 देशांमध्ये तो आढळला असून South America हे त्याचं उगमस्थान असल्याची माहिती आहे. दरम्यान Peru मध्ये तो पहिल्यांदा आढळला असून काही दिवसांपूर्वीच साऊथ अमेरिकेतील परिस्थिती पाहता त्याचं जागतिक आरोग्य संघटनेने Global Variant of Interest असं वर्गीकरण केले आहे. नक्की वाचा: Covid-19 Delta Plus Variant: काय आहे कोविड-19 चे नवे डेल्टा प्लस वेरिएंट\nLambda बाबतचे जगभरातील अपडेट्स\nसाऊथ अमेरिका, पेरू प्रमाणे चिली मध्ये मागील 60 दिवसांच्या चाचणींमध्ये 32% निदानांमध्ये आहे.\nArgentina आणि Ecuador मध्येही हा नवा वायरस पसरत असल्याची परिस्थिती आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, Lambda हा देखील म्युटेशन असल्याने त्याचा संसर्ग झपाट्याने होण्याची शक्यता आहे किंवा तो अ‍ॅन्टिबॉडीजच्या विरूद्ध अधिक सक्षम होऊ शकतो.\nदरम्यान WHO ने अद्याप यावर पुरावे सध्याच्या घडीला कमी असल्याचं सांगितलं आहे. अजूनही Lambda व्हेरिएंटला समजून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.\nLambda व्हेरिएंट ला इतक्यातच घाबरून भयभीत होण्याची गरज नाही अजूनही तो पब्लिक हेल्थला धोका असल्याचं सिद्ध झालेले नाही.\nभारतामध्ये दुसर्‍या लाटेला कारणीभूत असलेला डेल्टा व्हेरिएंट सध्या खूप चर्चेमध्ये आहे. डेल्टा व्हेरिएंट हा भारतामध्ये पहिल्यांदा आढळला. भारताप्रमाणे जगभरात जेव्हा मागील काही महिन्यात कोरोना संकटाबाबत पुन्हा चिंता वाढली होती तेव्हा तो Variant of Concern असं WHO कडून जाहीर करण्यात आले होते. सध्या भारतासह जगात कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम सुरू आहे आणि अनेक आघाडीच्या लस निर्माण करणार्‍या कंपनींनी ही कोविड च्या म्युटंट वर देखील त्याप्रभावी असल्याचा विश्वास नागरिकांना दिला आहे.\nTokyo Olympics 2020: महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे; आयोजकांच्या चिंता वाढल्या\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nSharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार शरद पवार म्हणतात ‘आनंद आहे शरद पवार म्हणतात ‘आनंद आहे’; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य\nMNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nBS Yediyurappa’s Supporter Commits Suicide: बीएस येडीयुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्री पदाचा राजीमामा दिल्याच्या नैराश्येतून कृत्य\nAssam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना\nMHADA Lottery 2021Update: म्हाडा चं Konkan Board यंदा दसर्‍याच्या मुहूर्तावर जाहीर करणार 9000 घरांसाठी सोडत\nMaharashtra Floods: पूरग्रस्त भागातील दौऱ्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\nRaj Kundra Pornography Case: पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी\nKeral Crime News: चेंगणूर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरावर झाडली गोळी, वाचा नेमकं प्रकरण काय \nPornography Case मध्ये अद्याप Enforcement Directorate सोबत बातचीत झालेली नाही, FIR ची कॉपी शेअर केलेली नाही - मुंबई पोलिसांची माहिती\nKrunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित\nSARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज\nPornography Racket Case: Raj Kundra आणि Ryan Thorpe ला मुंबईत कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nTokyo Olympics 2020: महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे; आयोजकांच्या चिंता वाढल्या\nVijay Mallya Bankrupt: विजय माल्या इंग्लंडच्या कोर्टाकडून दिवाळखोर जाहीर\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-crime-news-talathi-caught-while-accepting-bribe-of-rs-8000-for-giving-seventeen-transcripts-230187/", "date_download": "2021-07-27T11:23:33Z", "digest": "sha1:YXTOR33MAI6OAQGCY3BJEIZGPEQGMSLU", "length": 7376, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात Pune Crime News: Talathi caught while accepting bribe of Rs 8,000 for giving seventeen transcripts", "raw_content": "\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nअन्य बातम्याक्राईम न्यूजठळक बातम्या\nएमपीसी न्यूज – वारसाची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8 हजार रु��ये स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. पुण्यातील नळ स्टॉपजवळील पौड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.\nराजेश उत्तम गायकवाड (वय 40) असे याला लाचखोर लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिली होती.\nया प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार या महिला वकील आहेत. त्यांच्या अशिलाच्या वारसाची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती आठ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली.\nलाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा करत संबंधित तलाठ्याला पकडण्यासाठी पौड रस्त्यावरील नळ स्टॉप परिसरात सापळा रचला होता. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास लाच स्वीकारताना गायकवाड त्याला रंगेहाथ पकडले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune News : कोविड -19 रुग्णांमध्ये हिपॅटायटीसची लक्षणे\nPimpri vaccination News : शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस\nPimpri Corona Update : शहरात 1039 सक्रिय रुग्ण, 142 नवीन रुग्णांची नोंद\nPune university News : युवा सेनेच्या प्रत्नातून बीएस्सी तिसऱ्या वर्षाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळाला…\n जेईई ॲडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार\nMaval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे\nMaval Corona Update : दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज तर 55 नवे रुग्ण\n तब्बल पाच महिन्यांनंतर पाच हजारांहून कमी रुग्ण\nIndia Corona Update : भारतात 4 लाख 11 हजार 189 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण\nPune Crime News : अल्पवयीन मैत्रीणीवर बलात्कार करून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाठवले, अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल\nPune Crime News : लॉकडाऊनमुळे काम नाही त्यात देणेकऱ्यांचा तगादा वाढला, असे पाऊल उचलले की…\nPune Crime News : पाच लाखाच्या बदल्यात 25 लाख वसूल; तरीही 85 लाखाची मागणी, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/author/manoj/page/4/", "date_download": "2021-07-27T12:10:06Z", "digest": "sha1:MENIS252ILJNG72DG5HPCQYXRLUO6MHA", "length": 4689, "nlines": 89, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Manoj Jadhav", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nउद्धव ठाकरे लाचार मुख्यमंत्री असून त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विसर पडला\nजेईई, नीट परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे आंदोलन\nनागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे विजय वडेट्टीवार यांचे आवाहन\nनारायण राणे यांचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे\nकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू द्या मग मंदिरं सुरु करण्याचं बघू\nमुंबईच्या डबेवाल्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये सामिल करावे\nजेईई व नीट परिक्षा घेण्यासंदर्भात सरकारने पुनर्विचार करावा\nभाजपचे सुशांत सिंह राजपूत प्रकरणांमध्ये नेमकं काय संबंध आहे\nविद्यार्थ्यांचे नागपुर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विविध मागण्यांसाठी हुंकार आंदोलन\nप्रवीण तरडेवर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडचे मदन दहातोंडे यांची मागणी\n‘पोर्नोग्राफी फिल्म नाहीतर न्यूडिटी असलेल्या शॉर्ट फिल्म बनवायचो’; राज…\n‘पूरग्रस्त भागातील दौरे टाळा, या पवारांच्या अवाहनावर फडणवीस…\nजनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरल्यानेच जळफळाट सुरू; नारायण राणेंचा…\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं…\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’…\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-07-27T11:06:02Z", "digest": "sha1:UINO7PFYZEXOEQP7LM6QU4KYLLKPVRGJ", "length": 11230, "nlines": 97, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "दिल्ली Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमोदी सरकारातील केंद्रीय मंत्र्यावर शिविगाळ आणि मारायला धावल्याचा आरोप\nनवी दिल्ली : ईस्त्राईली स्पायवेअर पेगाससच्या मुद्यावरून देशात वातावरण खूप तापलं आहे. याचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये पाहायला मिळतं आहे. याच प्रकरणावरून आता तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी मोदी सरकारमधील…\n‘अ‍ॅडव्हाइस आंटी’ या नावाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केली ‘ही’…\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर बर्‍याचदा रंजक पोस्ट्स शेअर करत असतात. अशीच एक पोस्ट शुक्रवारी स्मृती इराणी यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी लग्न करणाऱ्यांसाठी काहीतरी लिहिले होते. ही…\nमुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळावीच लागणार; हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल\nनवी दिल्ली : देशात राजकारणी सामान्य नागरिकांना दिलेली आश्वासनं पाळत नाहीत. त्या संबंधीनंतर कधी बोलतही नाहीत. मात्र आता सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना भक्कम पाठबळ देणारा एक ऐतिहासिक निकाल आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.…\nमोठी बातमी : नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींनी दाखवला हिरवा कंदिल\nनवी दिल्ली : काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुक स्वबळावर लढवण्याची भाषा करत आहेत. यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र राज्यात दिसतं आहे. त्यातच आता नाना…\n१९९० पासून भारत जगभरातला सर्वाधिक औषध निर्मिती करणारा देश; काँग्रेसचा मोदींना टोला\nनवी दिल्ली : कोरोना काळात जगभरात भारताची ओळख जगातला अग्रेसर औषध पुरवठादार देश म्हणून झाली. केंद्र सरकारकडून सातत्याने या गोष्टीचा पुनरुच्चार करण्यात येत आहे. यावरून आता संसदेचं पावसाळी अधिवेशनात काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी…\nमिनिषा लांबा घटस्फोटानंतर पुन्हा पडली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबाने काही दिवसांपूर्वी पती रायन थामसोबतच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं खुलासा केला होता. यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता मिनिषा आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या डिनर डेटचे फोटो सोशल…\nअनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ : ४ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीकडून आणखीन दोन मालमत्तांची झाडाझडती\nनागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आले आहेत. आज रविवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.…\nप्रशांत किशोर आणि राहुल गांधींची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nनवी दिल्ली : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या अचानक भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. आता प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांची भेट…\nशेतकरी आंदोलन पुन्हा चिघळलं : “जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आपण मागे…\nनवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. यावरून नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं…\nमोदी मंत्रीमंडळातील 42 टक्के मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी; हत्या आणि हत्येच्या प्रयत्नासारखे…\nनवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला. यामध्ये एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली गेली. त्यामुळे आता केंद्रात एकूण 78 जण मंत्रीपदावर आहेत. त्यातील 42 टक्के मंत्र्यांवर गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली…\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं…\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’…\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील…\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा…\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत…\nसुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dehuroad-news-take-legal-action-against-unauthorized-diggers-shrijit-ramesh-231045/", "date_download": "2021-07-27T11:57:21Z", "digest": "sha1:UDX66GSSLX3VG36Y73ACFLCGR7KWJ7PN", "length": 6787, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dehuroad News : अनधिकृत खोदकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा : श्रीजीत रमेशन : Take legal action against unauthorized diggers: Shrijit Ramesh", "raw_content": "\nDehuroad News : अनधिकृत खोदकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा : श्रीजीत रमेशन\nDehuroad News : अनधिकृत खोदकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा : श्रीजीत रमेशन\nएमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्��ा हद्दीत परमार कॉम्प्लेक्स येथे पुणे-मुंबई महामार्गालगत एका हॉटेलच्या नूतनीकरणासाठी सुरु असलेल्या अनधिकृत खोदकाम प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.\nयाबाबत रमेशन यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे.\nपुणे-मुंबई महामार्गालगत एका हॉटेलच्या नूतनीकरणासाठी अनधिकृत खोदकाम सुरु आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसून कोरोनाबाबतच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात येत असल्याचे रमेशन यांनी निवेदनात म्हटले आहे.\nतसेच हे खोदकाम करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रमेशन यांनी केली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nScholarship News : मॅट्रीकपूर्व केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाईन पद्धतीने\nPune News : अजित देशमुख यांची निवडणूक विभाग प्रमुखपदी नियुक्ती\nGahunje News : मामुर्डी ते साईनगर-गहुंजे वनराईतील कचऱ्यामुळे आरोग्यास धोका\nMaval News : तालुक्यातील ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळण्याची मागणी\nNigdi News : कारगिल युद्धात पराक्रम गाजविलेल्या माजी सैनिकांचा रुपीनगर येथे गौरव\nPune News : येत्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन\nPune News : शहर भाजपचे ‘जोडे मारा आंदोलन; आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक\nChinchwad Crime News : फोर्स मोटर्स कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची दीड लाखांची फसवणूक\nDehugaon News : युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती विषयी जनजागृती आवश्यक: धनराज पिल्ले\nChinchwad News : स्टॉलवरील वस्तू स्वस्तात खरेदी करण्यासाठी दोघांना बेदम मारहाण\nBhosari News : भोसरीतील बाप-लेकीने ‘माउंट एल्ब्रुस’वर फडकवली भगवी पताका \nDehuroad News : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करा : श्रीजित रमेशन\nDehuroad News : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवासाठी उद्या देहूरोडला बैठक\nDehuroad News : संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5037", "date_download": "2021-07-27T11:34:11Z", "digest": "sha1:T5E4LIUKQQ7TB5AFRHJOIYTCHPQXPGMW", "length": 21295, "nlines": 190, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "अबब..यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह चा आलेख पुन्हा वाढतोय ; आज आढळले ९ कोरोना पॉझिटिव्ह ; तर एकाला आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nअबब..यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह चा आलेख पुन्हा वाढतोय ; आज आढळले ९ कोरोना पॉझिटिव्ह ; तर एकाला आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज\nअबब..यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह चा आलेख पुन्हा वाढतोय ; आज आढळले ९ कोरोना पॉझिटिव्ह ; तर एकाला आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nगत दोन – तीन दिवसांपासून जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात नऊ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यात सात पुरुष तर दोन महिलांचा समावेश असून १ रुग्ण पुसद येथील आणि ८ रुग्ण नेर येथील आहे.\nआज (दि.१४) नव्याने आलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये नेर येथील पुरुष (वय ५७ वर्षे) आणि महिला (वय वर्षे ७५) हे एकाच कुटुंबातील सदस्य आहे. तसेच नेर येथील ४५ वर्षीय महिला आणि २१ वर्षीय युवक हे दोघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. याशिवाय नेर येथील ५२ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय दोन युवक आणि ३२ वर्षीय एका युवकाचा समावेश आहे. तर उर्वरीत एक पॉझेटिव्ह रुग्ण (वय ५२ वर्षे) पुसद येथील आहे.\nसध्यास्थितीत आयसोलेशन वार्डमध्ये ४० जण भरती असून यापैकी ३४ ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या १८१ झाली असून यापैकी १४४ जण बरे होवून घरी गेले आहे. तर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिंची संख्या जिल्ह्यात तीन आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण २६९२ नमूने तपासणीसाठी पाठविले असून सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५११ जण नेगेटिव्ह आले आहे.\nप्रशासनाचे आवाहन : राज्याच्या रेड झोनमधून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असून बाहेरून आलेल्या लोकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक लोकांनीसुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तात्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. जेणेकरून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होईल. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणुच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडलो तर मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.\nPrevious: चित्रपट सुष्टीला धक्का : सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरातच आत्महत्या\nNext: बंजारा समाजाच्या प्रश्नासाठी सरसावले नवनिर्वाचित आमदार राजेश राठोड\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 20 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदे�� ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (24,994)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,529)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/6225", "date_download": "2021-07-27T12:57:50Z", "digest": "sha1:PYSTGZMFU4YUSTQ7VOOK7TN6CGUKF2EX", "length": 17359, "nlines": 186, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरआधी घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nअंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरआधी घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nअंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरआधी घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nपॉलिटिक्स स्पेशल 11 months ago\nमुंबई: अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, अस��� निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात पर्यटन मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या याचिकेचादेखील समावेश होता.\nPrevious: आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला ; एका बबड्याच्या हट्टापायी लाखों विद्यार्थ्यांना त्रास दिला\nNext: नीट , जेईई परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका , महाराष्ट्रासह सहा राज्यांचं निर्णयाला आव्हान\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस ��ंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 21 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र ���्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,033)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirgadgil.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2021-07-27T10:47:46Z", "digest": "sha1:QK2P3TP2YMCXLPFHG7DPE7DQLDSD3DUE", "length": 10314, "nlines": 66, "source_domain": "sudhirgadgil.blogspot.com", "title": "नमस्कार मंडळी !!!: एका अवलियाचा अस्त", "raw_content": "\nपुण्याच्या भरत नाट्य मंदीर जवळच्या पवनमारूती चौकात, टीचभर दुकानात, गेली साठ वर्षं वर्तमानपत्र विकणारे महादेव काशिनाथ गोखले बसलेले दिसत. खाकी अर्धी चड्डी, बिनइस्त्रीचा, जवळजवळ चड्डी झाकणारा, पांढरा ऐसपैस शर्ट, शर्टाला भलामोठा खिसा आणि कॉलरमागे खुंटीला अडकवण्यासाठी 'घोडा'. चेह-यावर ऊन येतंय असं वाटून त्रासलेली मुद्रा. काटक तब्येत. थेट स्पष्ट पुणेरी बोलणं. पेपर विकणारे हे ’बाबूराव’ थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी उलटल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील ,यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. पण ’शतकाचे साक्षी’ असलेल्या बाबूरावांच्या या अचाट उद्योगांचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीच भेटत. अतर्क्य वाटाव्या अशा अफ़ाट गोष्टी करणारा हा ’अवलिया, परवा, वयाच्या १०३ व्या वर्षी निवर्तला.\nजन्मभर बाईंडिंग आणि वृत्तपत्रविक्रीत रमलेल्या बाबुरावांना खाण्याचा, पळण्याचा, चालण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटाच्या अशा गोष्टी करण्याचा छंदच होता. रोज पहाटे साडेतीनला उठून कात्रज, खेड-शिवापूर करत कल्याण दरवाजामर्गे सिंहगडावर चढून खडकवासला मार्गे सकाळी नऊला दुकानात परत. काही काळ रोज लोणावळ्यापर्यंत पायी जाऊन परत येत. पुढे रोज सायकलवरून खोपोलीपर्यंत जाण्याचा नेम चुकला नाही. पुणे ते कराची सायकलप्रवास करून जद्दनबाई, हुस्नबानू, बेगम पारोचं मनमुराद गाणं ऎकलंय. ते स्वत: तबला वाजवत. गंधर्वांची गाणी तोंडपाठ. हे कळल्यावर नर्गिसच्या आईनं, म्हणजे जद्दनबाईनं, त्यांना कराचीत थांबवून त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली. सयाजीराव गायकवाडांच्या मदतीनं\n१९३६ साली ते बर्लिन ऑलिम्पिक पर्यंत पोहोचले. पायात चप्पल-बूट काहीही न घालता हे ४० मैल पळू शकतात हे पाहोन दस्तुरखुद्द हिटलरनं यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी, राहण्यासाठी, खाण्यासाठी पास दिला. बडोद्याच्या महाराजांमुळे लंडनलाही गेले. स्वागताला तीन-चार गव्हर्नर्स गाड्यांसह हजर. पुण्यात पेपर विकणा-या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर्स आत्मीयतेनं कसे जमले असा प्रश्न सयाजीराव महाराजांना पडला. उत्तर मिळाले. दर पावसाळ्यात पुणे मुक्कामी येणा-या गव्हर्नरला मराठी-हिंदी आणि क्रॊसकंट्री शिकवायला बाबूराव जात असत.\nपर्वती चालत कुणीही चढेल. बाबूराव ’हातावर’ शीर्षासन करत पाय-या चढत. बायकोला पाठुंगळी घेऊन ४३ वेळा पर्वती सर केलीय. क्रॊसकंट्री स्पर्धेचे २५७ बिल्ले जिंकणा-या गोखलेंना काका हलवाई एक शेर दूध, एक शेर पेढ्याचा खुराक देत. महाराष्ट्र मंडळाच्या पैजेच्या जेवणात ९० जिलब्यांचं ताट सहज फ़स्त करत. वयाची शंभरी ओलांडल्यावरही रोज १५ पोळ्या रिचवू ��कत होते.\nतरूण वयात गोखल्यांनी एक धामण, अजगर आणि चित्ता पाळला होता. त्यांच्या समवेत पहुडलेले बाबूराव हे छायाचित्रही ते पुरावा म्हणून दाखवत. जयंतराव टिळकांबरोबरही त्यांनी शिकारीचा षौक केला. शंतनुराव-यमुताई किर्लोस्करांचे लग्न यांनीच जमवले.\nएकशे तीन वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकही औषधाची गोळी घेतली नाही. परवा त्यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यावर, त्यांना फॅमिली डॉक्टर नसल्यानं, मृत्यूचं सर्टिफ़िकिट आणायचं कुणाचं असा आगळाच प्रश्न त्यांच्यासमवेत राहणा-या त्यांच्या राजश्री-प्रदीप या लेक-जावयाला पडला.\nइतरांना जे ’अशक्य’ ते मला ’शक्य’, एवढीच जिद्द आयुष्यभर जोपासणा-या या अवलियाचा अस्त परवा झाल्यावर एक चुटपूट लागून राहिली के, आजच्या दृक-श्राव्य माध्यमाच्या जगात, या अविश्वसनीय वाटावे असे विक्रम करणा-या अवलियाला कॆमे-यात पकडून ठेवायला हवं होतं.\nमी १९९२ साली पुण्यात पी. जोग क्लासेसला होतो, रोज सकाळी गोखलेकाका पेपर टाकायला शरद तळवलकर यांच्याकडे यायचे....\nसमोरच्या हॉटेलात त्यांची आणि माझी अनेकवेळा भेट व्हायची...\nते खरच एक अवलिया होते....\nत्यानंतर मी त्यांना एकदाच भेटलो ते 2001 साली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/shravan-month", "date_download": "2021-07-27T12:14:32Z", "digest": "sha1:6HNPDIA4NILRFNUOFYWAKHPMTETIETKQ", "length": 1873, "nlines": 56, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Shravan Month", "raw_content": "\nश्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. २० ऑगस्ट २०२०)\nश्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. १० ऑगस्ट २०२०)\nश्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. ०८ ऑगस्ट २०२०)\nश्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. ०६ ऑगस्ट २०२०)\nश्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. ०५ ऑगस्ट २०२०)\nश्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि ४ ऑगस्ट २०२०)\nदेशदूत संवाद कट्टा : आला आला श्रावण आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sexual-molestation/news/", "date_download": "2021-07-27T11:34:07Z", "digest": "sha1:PJA7NDZRTVXQ56HIWJYMBQOJ6JCHCGDX", "length": 14083, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Sexual Molestation- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nअवघ्या अर्ध्या तासात राज्यपालांनी आटोपला चिपळूण दौरा, मुंबईला रवाना\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय\nराज्यात पाऊस मंदावला; विकेंडला क���णार जोरदार वापसी, आज पुण्यात पाऊस\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nसुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून पुढच्या भागात नव्या गेस्टची एंट्री\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nकतरिनाची बहिणही आहे फारच ग्लॅमरस; नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\nIND vs SL : नवे खेळाडू शोधण्याच्या नादात दोघांच्या करियरला ब्रेक लागणार\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना 'ताप'\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या ��ेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nVIDEO: मुलींच्या जीन्सवर टिप्पणी करणं रोड रोमिओला भोवलं; भररस्त्यात तरुणीने दिला\nएका तरुणीच्या जीन्सवर टिप्पणी (Road romeo Comment on girls Jeans) करणं रोड रोमिओला चांगलचं भोवलं आहे. रोड रोमिओनं जीन्सवर टिप्पणी केल्यानंतर तरुणीने त्याला भर जत्रेत लाथा आणि बुक्क्यांनी चोप दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल (Viral Video) होतं आहे.\nनोकरीच्या शोधात आलेल्या युवतीसोबत सरकारी कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य\n मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील वॉशरुममध्ये अभिनेत्रीसोबत छेडछाड\nधक्कादायक: शिक्षकच निघाला नराधम, सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ\nगुरूच झाला हैवान, पुण्याच्या मौलवीने अश्लिल फोटो काढून तरुणीवर केले लैंगिक अत्याचार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं\nअवघ्या अर्ध्या तासात राज्यपालांनी आटोपला चिपळूण दौरा, मुंबईला रवाना\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्त��� आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2020/07/Kolhapur-Pudhari-Bahar-Supplement.html", "date_download": "2021-07-27T12:57:25Z", "digest": "sha1:ARZM2ZDF2JDPBFBFNYZQEDCMNH73GXJJ", "length": 14193, "nlines": 53, "source_domain": "www.berkya.com", "title": "पुढारीची ‘बहार’ घालवणारा कोलाज", "raw_content": "\nHomeविशेष बातम्यापुढारीची ‘बहार’ घालवणारा कोलाज\nपुढारीची ‘बहार’ घालवणारा कोलाज\nदैनिक पुढारीच्या पुरवण्या, विशेषतः बहार ही रविवार पुरवणी -दिवाळी अंक यामध्ये नेहमीच पुढारीचा एक स्वतंत्र ठसा राहिला आहे. लोकसत्ता, सकाळ, मटा स्टाईलपेक्षा पुढारीने नेहमीच आपली स्टाईल, शैली जपली होती. परंतु पद्मश्रींच्या पुढारीमध्ये आलेल्या सचिनने कॉर्पोरेटचे गाजर दाखवत ही शैली धुळीस मिळवली आहे. बहार पुरवणी म्हणजे कोलाज डॉट इन अशी स्थिती करुन ठेवली आहे.\nपूर्वी या पुरवणीत अनेक मान्यवरांचे, अभ्यासकांचे लेख असायचे. वाचकांनाही ते आवडायचे. पण सध्या दोन-तीन लेखकांचे ‘कल्पना’तीत लेख वाचून वाचकांना ‘घायाळ’ व्हावे लागत आहे. या लेखांची शैली निबंधात्मक असते, असे थेट वाचकच सांगतात. याविषयी स्टाफसह वाचकांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. परंतु या सचिनने साहेबांवर अशी मोहिनी घातली आहे की त्याच्या कोलाजमध्ये वरिष्ठ हरपून गेले आहेत.\nलेखाखाली ‘सौजन्य’ छापून पुरवणी काढण्याची वेळ पुढारीवर या सचिनने आणली आहे. तरीही पद्मश्रींचे डोळे उघडत नाहीयेत. गेल्या वर्षीचा दिवाळी अंकही इतरांच्या मागे धावत आणि पुन्हा कॉर्पोरेटचे गाजर दाखवत या सचिनने ताब्यात घेतला; पण पूर्वीचा दर्जेदार, पुढारीस्टाईल अंक हरपल्याने अनेक वाचकांची निराशा झाली. या सचिनने यापूर्वी ‘गोवादूत’मध्येही हेच केले होते. आपल्या टोळक्यातील लेखकांना घुसवून भरमसाठ मानधने काढून हा पेपर डबघाईला आणला होता. नवशक्तीतही त्याला कसलीच चमक दाखवता आली नाही. आता सचिनची हॅटट्रीक होण्याच्या मार्गावर आहे. पण पद्मश्रींचे डोळे उघडले तर...\nवाचकांच्या अनेक प��रतिक्रिया ईमेलद्वारे येत असतात. इतर पुरवण्या सुरु करण्याची मागणी वाचक करत असतात. पण काही चमचे ते वरिष्ठांपर्यंत जाऊनच देत नाहीत. आमच्यासारख्यांना पगारच कसाबसा कापून मिळतोय, त्यामुळे आम्हीही काही बोलू शकत नाही. दैनिकाचा खप या अशा रटाळ संपादकीय लेखांमुळे आणि वास्तवाशी संबंध नसलेल्या लेखांचा भरणा असणार्‍या त्याच-त्याच लेखकांच्या रविवार पुरवणीमुळे घसरत चालला आहे. या सचिनच्या विळख्यातून पुढारी कसा बाहेर पडणार या विवंचनेत आम्ही निमूटपणाने काम करत आहोत.\nता. क. 1) कोरोना जगातून-देशातून कधी हद्दपार होणार याची जगातील एकालाही कल्पना नसताना, लॉकडाऊन-अनलॉकडाऊनचा खेळ सुरु असताना सचिनरावांनी ‘कोरोनानंतरचे जग’ अशी ‘अर्थपूर्ण’ मालिका चालवून आपल्या बुद्धिमत्तेचे कसब दाखवून दिले आहे. त्याविषयी लोकांमधूनच नव्हे तर अभ्यासकांकडूनही टीका होत आहे.\n2) श्रीराम पचिंद्रेंचा करार कोरोनाग्रस्त झाल्यामुळे ते सध्या ‘बाधित’ झाले आहेत. पुढील तीन-चार महिने साहेबांच्या ‘गौरवग्रंथा’चे काम करुन ते निवृत्ताश्रमाला जातील.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य द���तो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/environment/cyclone-nisarga-to-hit-mumbai-coast-today-50671", "date_download": "2021-07-27T13:11:27Z", "digest": "sha1:XSRN2G6BR3RYEK7FWFDJWM6GMHDYXS6G", "length": 10677, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Cyclone nisarga to hit mumbai coast today | निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nनिसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर\nनिसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर\nमुंबईच्या दिशेनं वादळाचा वेग वाढला असून, हे वादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम पर्यावरण\nनिसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या दिशेनं वादळाचा वेग वाढला असून, हे वादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर आहे. हे चक्रीवादळ बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगानं वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.\nनिसर्ग वादळ मुंबईच्या दिशेनं वेगानं सरकत असून, पहाटे ५ वाजताच्या मुंबईपासून हे वादळ २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर ६.३० वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून २०० व अलिबागपासून १५५ किमी अंतरावर आलं. त्यानंतर ७.३० वाजता हे अंतर अनुक्रमे १९० आणि १४० किमी इतकं कमी झाल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.\nहेही वाचा -निसर्ग चक्रीवादळ: दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला पालिकेचं आवाहन\nनिसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपूर्ण भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nहेही वाचा - मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही\nमुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत. निसर्गच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील गावांतील कच्च्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नसल्यानं चक्रीवादळ आलं तर काय करायचं, काय तयारी हवी, त्याची त��व्रता किती असेल या सगळ्याबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे.\nचक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर साधारण ४ तासांपर्यंत त्याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज आहे. या काळामध्ये झोपड्या, कच्ची घरे यांना सर्वाधिक धोका आहे. या घरांचे छप्पर उडून जाऊ शकते, घरांवर टाकलेले पत्रेही उडून जाऊ शकतात. वीजपुरवठा, संवादाच्या सेवा खंडीत होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.\nनिसर्ग चक्रीवादळासाठी नौदल सज्ज, पाच बचाव पथकासह, तीन डाव्हींग पथक तयार\n'निसर्ग' चक्रीवादळ अलिबाग समुद्र किनाऱ्याला धडकणार\nसमुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार\nचिमुकल्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'अनोख्या' शुभेच्छा\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nखूशखबर, म्हाडाची दसऱ्याला ९ हजार घरांची सोडत निघणार\nदरडींच्या संकटापासून वाचण्यासाठी पर्याय शोधा, आदित्य ठाकरेंची सूचना\n१४५० हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/247/simple-search?query=&sort_by=score&order=desc&rpp=10&filter_field_1=author&filter_type_1=equals&filter_value_1=%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0&etal=0&filtername=has_content_in_original_bundle&filterquery=true&filtertype=equals", "date_download": "2021-07-27T12:37:45Z", "digest": "sha1:ZLLXCBGCLI5GCLFFNU2BX2YODLS36J35", "length": 5505, "nlines": 71, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): Search", "raw_content": "\n2010-10-09 ०६४ दिशा : डिसेंबर - २००२ आगरकर, सुधाकर; मुळ्ये, मंदार; जोशी, गीतेश; भिडे, आशा; आठल्ये, र. प्र.; मठ, शं. बा.; मुजुमदार, सी. श्री.; धोपटे, श. गो.; पाठक, मोहन\n2010-12-11 ०७२ दिशा : ऑगस्ट २००३ पाठक, मोहन; भिडे, आशा; शिंदे, गीतेश; मुळगावकर, मेधा; पौडवाल, सुषामा; भोंजाळ, चंद्रकांत; आगरकर, सुधाकर\n2010-12-16 १४१ दिशा : मे २००९ बेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; लागू, सुरेंद्र; साने, यशवंत; भिडे, आशा; गराटे, सचिन; पाठक, मोहन\n2010-12-16 १३३ दिशा : सप्टेंबर २००८ बेडेकर, विजय वा.; कर्णिक, प्रदिप; भिडे, आशा; मठ, शं. बा.; साने, यशवंत; जोशी, शरद; कळमकर, उषा; कुंवर, मोनिका; आगरकर, सुधाकर\n2010-12-16 १२० दिशा : ऑगस्ट २००७ बेडेकर, विजय वा.; नाडकर्णी, नरेंद्र; मठ, शं. बा.; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; आगरकर, सुधाकर; भोळे, अपर्णा\n2010-12-16 १४३ दिशा : जुलै २००९ बेडेकर, विजय वा.; साने, यशवंत; भिडे, आशा; मठ, शं. बा.; शेंडे, विश्वनाथ; लागू, सुरेंद्र; गोखले, जयंत; जोशी, शरद; आगरकर, सुधाकर\n2010-12-16 १५७ दिशा : सप्टेंबर २०१० बेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; नाडकर्णी, नरेंद्र; गांगल, बाळ; गणपुले, सुनीता; साने, यशवंत; आगरकर, सुधाकर; नीळकण्ठसुत\n2010-12-16 १२१ दिशा : सप्टेंबर २००७ बेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोडबोले, वा. शं.; कर्णिक, प्रदिप; पाठक, मोहन; भोळे, अपर्णा; साने, यशवंत; मठ, शं. बा.\n2010-12-16 १२२ दिशा : ऑक्टोबर २००७ बेडेकर, विजय वा.; करंदीकर, श्री. वि.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; आगरकर, सुधाकर; गणपुले, सुनीता; भोळे, अपर्णा; देवधर, मालती\n2010-12-16 १४६ दिशा : ऑक्टोबर २००९ बेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; आगरकर, सुधाकर; देश्पांडे, विशाखा; साने, यशवंत; गाणारा, शशिकांत; आठल्ये, श्रीनिवास; कर्णिक, प्रदिप; संगीत, दिपक; पाठक, मोहन; जोशी, शरद\n115 बेडेकर, विजय वा.\n47 मठ, शं. बा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/unauthorized-construction-with-the-blessings-of-deputy-collector-bmc-praveen-darekar/", "date_download": "2021-07-27T10:42:18Z", "digest": "sha1:XX4FY6XWW624SJQ2IJPLXF5JP4UUTOU5", "length": 7256, "nlines": 70, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "अनधिकृत बांधकामं डेप्युटी कलेक्टर, बीएमसीच्या आशिर्वादाने : प्रवीण दरेकर", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nअनधिकृत बांधकामं डेप्युटी कलेक्टर, बीएमसीच्या आशिर्वादाने : प्रवीण दरेकर\nमुंबई : मालाडमध्ये इमारत कोसळून जिवितहानी झाली आहे. पहाटेच्या सुमारास २ ते ३ मजली इमारत कोसळल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून काही लोकं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत तरुण आणि अल्पवयीन मुलांचाही मृत्यू झाला आहे. पहिल्याच पावसात दुर्घटना घडल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.\nमालाड भागात अनधिकृत बांधकाम होत असतना महानगरपालिकेला वारंवार पत्र देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडली आहे. मालाडमध्ये २ ते ३ माळ्याच्या इमारती बीएमसी, पोलीस आणि डेप्युटी कलेक्टरच्या आशिर्वादाने होत असल्याचा आरोप विधानपरिषद��चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.\nअनधिकृत बांधकामं डेप्युटी कलेक्टर, बीएमसीच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाहीत. ज्यावेळी हे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी परवानगी दिली आहे का दिली असेल तर त्यावेळी डेप्युटी कलेक्टर आणि पोलीस या सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मगणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.\nकुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो ; भातखळकरांचा महापौरांवर पलटवार\nमालाड दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली २ लाखांची मदत\n“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती” : चंद्रकांत पाटील\nमालाड इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर\nमालाड इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील : राजेश टोपे\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा होर्डिंगबाजी सुरू\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nसुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला मोठा धक्का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील : राजेश टोपे\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा…\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत…\nसुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला…\n“नारायण राणेच पांढऱ्या पायाचे म्हणून कोकणावर संकट आलं”;…\n‘मी कणखर आहे, पुन्हा नव्यानं सुरुवात…’; पतीच्या…\nविकी कौशलचे नवीन कौशल्य, काढले गणपती बाप्पाचं सुंदर चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/rpi-on-alliance-with-bjp-in-mumbai-7079", "date_download": "2021-07-27T11:25:22Z", "digest": "sha1:5OSFTUIE2VA3QFDPQUPFI3NPEJLXKYBM", "length": 6499, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Rpi on alliance with bjp in mumbai | रिपाइंला हव्यात मुंबईत 45 जागा", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nरिपाइंला हव्यात मुंबईत 45 जागा\nरिपाइंला हव्यात ��ुंबईत 45 जागा\nBy संतोष मोरे | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nसीएसटी - युती तुटल्याचं आम्हाला दु:ख झालंय, अशी खोचक प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश म्हातेकर यांनी दिली. तसेच आम्ही भाजपासोबत युती करणार असून, जागावाटपाबाबत भाजपाने सन्मानपूर्वक वाटाघाटी सुरू कराव्यात अन्यथा आम्ही भाजपाच्या मागे फरफटत जाणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. तसेच आम्हांला मुंबईमध्ये 60 जागांपैकी 45 जागा हव्यात आणि त्यामध्ये आम्ही महिलांसाठी सुद्धा जागा राखीव ठेवणार असल्याचे म्हातेकर यांनी सांगितले.\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nखूशखबर, म्हाडाची दसऱ्याला ९ हजार घरांची सोडत निघणार\nदरडींच्या संकटापासून वाचण्यासाठी पर्याय शोधा, आदित्य ठाकरेंची सूचना\nपूरग्रस्त भागातील दौरे टाळा, शरद पवारांचा राजकीय नेत्यांना सल्ला\nराज ठाकरेंनी चंद्रकांतदादांना पाठवली 'या' मुलाखतीची लिंक\nमहापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार\nपूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, राज्य सरकारचा निर्णय\nपुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या पुनर्वसनासाठी तातडीने जागा शोधा- अजित पवार\nमहाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करताना 'मुंबई'करांना विसरू नका - अतुल भातखळकर\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/swaraj/855-fe-34796/41122/", "date_download": "2021-07-27T12:24:51Z", "digest": "sha1:2LRY46ETAJ5FJRGBNKUN7Z5FQ6SQADIW", "length": 23106, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले स्वराज 855 FE ट्रॅक्टर, 2007 मॉडेल (टीजेएन41122) विक्रीसाठी येथे अमरेली, गुजरात- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: स्वराज 855 FE\nविक्रेता नाव Amit bhai\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nस्वराज 855 FE तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा स्वराज 855 FE @ रु. 3,20,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2007, अमरेली गुजरात.\nस्वराज 724 XM ऑर्चर्ड एन.टी.\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे स्वराज 855 FE\nव्हीएसटी शक्ती 5025 R Branson\nसोनालिका 745 आरएक्स III सिकंदर\nमॅसी फर्ग्युसन 9500 E\nफार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स\nपॉवरट्रॅक यूरो ५० नेक्स्ट\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोल्क्स 45\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेत��� संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/ariana-airlines-passenger-plane-crash-in-the-deh-yak-district-of-ghazni-province-afghanistan-172756.html", "date_download": "2021-07-27T10:44:58Z", "digest": "sha1:JUBKCO4IMBYBGQT5ILYPRS57K7KIIA27", "length": 15579, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nअफगाणिस्तानमध्ये 83 प्रवाशांसह विमान कोसळलं\nअफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना झाली. 83 प्रवाशांसह विमान अफगाणिस्तानात कोसळलं. (Afghanistan plane crash) पूर्व अफगाणिस्तानातील गजनी प्रांतात ही दुर्घटना घडली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना झाली. 83 प्रवाशांसह विमान अफगाणिस्तानात कोसळलं. (Afghanistan plane crash) पूर्व अफगाणिस्तानातील गजनी प्रांतात ही दुर्घटना घडली. एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सचं हे विमान असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र कंपनीने अपघातग्रस्त विमान आपलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गजनी प्रांतातील डेह याक जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. महत्त्���ाचं म्हणजे हा प्रांत तालिबानच्या अखत्यारित येतो. या अपघातानंतर अफगाण स्पेशल फोर्स घटनास्थळाकडे (Afghanistan plane crash) पाठवण्यात येत आहे. हे विमान दिल्लीकडे येत असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.\nस्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात किती लोक जखमी किंवा मृत आहेत याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अफगाणिस्तानची न्यूज एजन्सी एरियानाच्या मते, हेरात विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अफगाण एअरलाईन्सचं होतं. या विमानात 83 प्रवासी होते, हे विमान हेरात वरुन दिल्लीला येत होतं.\nएरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सचं स्पष्टीकरण\nदरम्यान, एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सने कोसळलेलं विमान आपलं नसल्याचं म्हटलं आहे. “एरियाना एअरलाईन्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सची सर्व विमाने सुरक्षित आहेत, कोणत्याही विमानाला अपघात झालेला नाही. माध्यमातून एरियाना अफगाणिस्तानबाबत येणारं वृत्त चुकीचं आहे”, असं एरियाना अफगाणिस्तानने म्हटलं आहे.\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nतालिबानच्या मुसक्या आवळण्यासाठी तजाकिस्तानसह रशियाचा अॅक्शन प्लॅन\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nपाकिस्तानला ‘वेश्यालय’ म्हणणाऱ्या अफगाण अधिकाऱ्याकडून नवाज शरीफांची भेट, मोदींचा संदेश दिल्याचा आरोप का\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nअफगानिस्तानच्या पहिल्या उपराष्ट्रपतींकडून खास फोटो शेअर, पाकिस्तानची आगपाखड\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nVideo:ऐन रॉकेट हल्ल्यात जेव्हा अफगाण राष्ट्रपतींनी नमाज सुरुच ठेवली, बघा नेमकं काय घडलं\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nदेशाला हादरुन टाकणारे फोटो काढणाऱ्या भारतीय फोटोग्राफरची अफगाणिस्तानमध्ये हत्या, तालिबानच्या हल्ल्यात अखेरचा श्वास\nआंतरराष्ट्रीय 2 weeks ago\nMumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nपूरग्रस्तांसाठी नाशिक मनसे मैदानात, चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर\nBest Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणू��� घ्या याविषयी सर्वकाही\nउजनी धरणात मांगूरनंतर आता घातक “सकर” माशाची भर, मच्छीमारही हैराण\nVideo | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल\nराज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर, तीन दिवस तळ ठोकणार; 9 मतदारसंघांचा घेणार आढावा\nMaharashtra Flood : पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत पवारांच्या आवाहनाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर\nमनुष्याचा सर्वात मोठा रोग आणि सर्वात मोठे सुख काय जाणून घ्या चाणक्य निती\nमराठी न्यूज़ Top 9\nMaharashtra Flood : पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत पवारांच्या आवाहनाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी1 hour ago\nराज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर, तीन दिवस तळ ठोकणार; 9 मतदारसंघांचा घेणार आढावा\nप्रदेशाध्यक्षा म्हणून 2 वर्षात काय केलं रुपाली चाकणकरांनी पक्षाला ‘हिशेब’ सांगितला\nअब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा\nभाजपचे खासदार, मंत्री गुरुवारी पंतप्रधानांना भेटणार, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची मागणी करणार\nआधी बलात्कार, मग शिक्षा, त्यानंतर स्वेच्छेने लग्न आणि फिरायला नेऊन हत्या, गुंतागुंतीची थरारक कहाणी\nMaharashtra News LIVE Update | कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, टी 20 चा दुसरा सामना रद्द\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/home-minister-anil-deshmukh-said-that-action-should-be-taken-against-arnab-goswami-128143120.html", "date_download": "2021-07-27T11:51:23Z", "digest": "sha1:QYEVHT3GJS4BOAFYMEDU6HIFSAX235RH", "length": 4549, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Home Minister Anil Deshmukh said that action should be taken against Arnab Goswami | अर्णबविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले - केंद्रानेही कारवाई करावी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण:अर्णबविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले - केंद्रानेही कारवाई करावी\nदेशाच्या सुरक्षेसंबंधित या संवेदनशील प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे; गृहमंत्री देशमुख\nबालाकाेट स्ट्राइकशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणात ��हाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गाेस्वामीविरुद्ध कारवाई करण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मंगळवारी म्हणाले की, राज्य सरकार याबाबत कायदेशीर सल्ला घेणार आहे.\nदेशमुख म्हणाले, देशाच्या सुरक्षेसंबंधित या संवेदनशील प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे. अर्णब यांनी शासकीय गाेपनीयता कायद्याचे उल्लंघन केले आहे. वायुदलाशी निगडित गाेपनीय याेजना कशी लीक झाली, याची चौकशी झाली पाहिजे. दरम्यान, काँग्रेसने अर्णब यांच्या अटकेची मागणी केली आहे. याआधी सोमवारी राष्ट्रवादीने अर्णब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केंद्राकडे केली होती. अर्णब गाेस्वामी आणि बार्कचे (ब्राॅडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिल) तत्कालीन सीईओए पार्थाे दासगुप्ता यांच्यात २३ फेब्रुवारी २०१९ ला व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर बालाकाेट स्ट्राइकबाबत चर्चा झाली होती. याच्या तीन दिवसांनंतर २६ फेब्रुवारी २०१९ ला भारतीय वायुदलाने बालाकोटवर हल्ला केला होता. मुंबई पोलिसांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/late-night-accident-in-jalore-rajasthan-passengers-burnt-alive-in-a-bus-hit-by-high-tension-line-128132221.html", "date_download": "2021-07-27T12:44:38Z", "digest": "sha1:L374UDLDCEB6NJ4STLPZZDMG6HXSONII", "length": 6677, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Late Night Accident In Jalore Rajasthan, Passengers Burnt Alive In A Bus, Hit By High Tension Line | जालोरमध्ये हायटेंशन लाइनचा धक्का लागल्याने बसमध्ये लागली आग, 6 लोक जिवंत जळाले, 36 जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजस्थानमध्ये मोठा अपघात:जालोरमध्ये हायटेंशन लाइनचा धक्का लागल्याने बसमध्ये लागली आग, 6 लोक जिवंत जळाले, 36 जखमी\nनाकोडामध्ये दर्शन केल्यानंतर अजमेर आणि ब्यावर परतत होते श्रद्धाळू\nगूगल मॅपमुळे रस्ता भटकले, गावातील छोट्या गल्लीमधून जात असताना झाला अपघात\nराजस्थानच्या जालोरमध्ये शनिवारी रात्री 10.45 वाजता मोठा अपघात झाला. एक बस 11 हजार वोल्टच्या हायटेंशन लाइनला धडकली आणि यामुळे बसमध्ये आग लागली. यामुळे 6 लोक जिवंत जळाले आहेत. 36 लोक या आगीत होरपळले आहेत. यामधून जास्तीत जास्त जालोर जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. काही लोकांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना जोधपूरला पाठवले आहे. सर्व लोक जैन समाजाचे आहेत, जे नाकोडा तीर्थवरुन दर्शन करन अजमेर आणि ब्यावर येथे प��तत होते.\nमृतांमध्ये ड्रायव्हर-कंडक्टर आणि 3 महिला\nअपघातात ब्यावरच्या सोनल, सुरभी, चांद देवी, अजमेरचे राजेंद्र आणि ड्रायव्हर धर्मचंद यांचा मृत्यू झाला. कंडक्टरचाही मृत्यू झाला आहे. जे जखमी झाली आहेत त्यांच्यातील काहींची ओळख पटू शकली आहे. यामध्ये जयपूरच्या प्रियंका, अजमेरच्या निशा, ब्यावरच्या शकुंतला, अनौसी, भीलवाडाच्या शिल्पा बाफना, ब्यावरच्या सुनीता, जयपूरच्या सीमा, रितिका आणि शिल्पा यांचा समावेश आहे.\nरस्ता भरकटल्याने महेशपूरा गावात पोहोचले\nहा अफघात जालोर जिल्ह्यापासून 7 किमी दूर महेशपूरा गावात झाला. जैन श्रद्धाळू 2 बसमध्ये शुक्रवारी रात्री ब्यावरुन रवाना झाले होते. सर्व जालोर जिल्ह्याच्या जैन मंदिरमध्ये दर्शनासाठी पोहोचले. दर्शन केल्यानंतर रस्ता भरकटून ते महेशपूरा गावात पोहोचले. गावातील अरुंद गल्ल्यांमधून जात असताना एका बसचा धक्का 11 केवी लाइनला लागला आणि करंट पसरल्याने बसमध्ये आग लागली.\nप्रत्यक्षदर्शी : कंडक्टर तार हटवत होता, याच वेळी करंट पसरले\nबसमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी सांगितले की, ते नाकोडानंतर मांडोलीमध्ये दर्शन करण्यासाठी गेलेहोते. शनिवारी उशीरा संध्याकाळी सर्व जालोर शहरात पोहोचले. येथे जेवण केल्यानंतर त्यांना ब्यावर येथे जायचे होते. गूगल मॅपवरुन ब्यावरचा रस्ता पाहत असताना बस पुढेजात होती. चुकून बस महेशपूरा गावात पोहोचली. गावाच्या गल्लीमध्ये 11 केवीची लाइन खूप खाली होती. कंडक्टर हायटेंशनची उंची पाहण्यासाठी बसवर चढला आणि तार हटवू लागला. याच वेळी करंट बसमध्ये पसरले आणि आग लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-07-27T13:02:39Z", "digest": "sha1:F2AK5YF5AJHH4Z5IQDL7OJ4VMJR235IM", "length": 5130, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुबल सरकारला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसुबल सरकारला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या ��पवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सुबल सरकार या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएक रात्र मंतरलेली (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपछाडलेला (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nधडाकेबाज (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रेम करुया खुल्लम खुल्ला (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nजगावेगळी पैज (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nइरसाल कार्टी (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nकमाल माझ्या बायकोची (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nतू सुखकर्ता (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nकथा दोन गणपतरावांची (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nराणीनं डाव जिंकला (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nचार दिवस सासूचे (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nगडबड घोटाळा (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nवाजवा रे वाजवा (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nजमलं हो जमलं (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nशेम टू शेम (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/जानेवारी २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nनृत्यदिग्दर्शक ‎ (← दुवे | संपादन)\nसुबल सरकार (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/deepika-padukone", "date_download": "2021-07-27T12:58:18Z", "digest": "sha1:XOYL5PCWL2MKUMAXMLBQ2ZQWBGVZK67J", "length": 1851, "nlines": 56, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Deepika Padukone", "raw_content": "\nदीपिकाने उघड केले रणवीर सिंहचं 8 वर्षांचं गुपित\nॠतिक रोशनसोबत धूमच्या आगामी सिक्वेलमध्ये झळकू शकतो हा अभिनेता\nड्रग्ज : चौकशीदरम्यान दीपिका, सारा, श्रद्धा म्हणाली...\nड्रग्ज चॅट ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका पादुकोण\nबॉलिवूड ड्रग पार्टी...आता दीपिका\n'बाहुबली’सोबत स्क्रिन शेअर करणार बॉलिवूडची ‘मस्तानी’\nदीपिका पादुकोण करणार साऊथच्या \"या\" सुपरस्टारसोबत काम\nVideo : डोळ्यांच्या कडा ओलावणारा ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-coronavirus-vaccine-dhule-district-january-385898", "date_download": "2021-07-27T12:49:06Z", "digest": "sha1:A36ZXVG356N7YT7HZ342QQ2WE6Z3KVZX", "length": 8773, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळे जिल्ह्याला जानेवारीत कोरोना लस", "raw_content": "\nशहरासह जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. आताप��्यंत १४ हजार २०५ रुग्ण आढळले आहेत. पैकी १३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.\nधुळे जिल्ह्याला जानेवारीत कोरोना लस\nधुळे : जिल्ह्याला जानेवारीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसचा पुरवठा होईल. यात वेगवेगळ्या चार कंपन्यांपैकी कुठल्या कंपनीच्या लसीचा पुरवठा होईल, हे अद्याप समजलेले नाही. मात्र, पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईनवरील नऊ हजार हेल्थ केअर वर्कर्सला लस दिली जाणार आहे. तसे नियोजन जिल्हा पातळीवर होत आहे.\nशहरासह जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. आतापर्यंत १४ हजार २०५ रुग्ण आढळले आहेत. पैकी १३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांचे नियोजन आणि त्यास निरनिराळ्या शासकीय व खासगी आरोग्य संस्थांची साथ लाभल्याने स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, या आजाराचा धोका टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे चार कंपन्यांच्या लसीचा पुरवठा केला जाईल. यात वेगवेगळ्या कंपनीच्या लसीचा दोन किंवा तीन डोस घ्यावा लागेल.\nनऊ हजार जणांना पहिल्‍या टप्प्यात लस\nपूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालये, दवाखान्यांमधील डॉक्टर, त्यांचे कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स यासह आरोग्य कर्मचारी मिळून एकूण नऊ हजार जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. या प्रक्रियेपूर्वी राज्य आणि तालुका पातळीपर्यंत प्रशिक्षण सुरू झाले आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षणात मंगळवारी (ता. १५) जिल्ह्यातील सरासरी १२ अधिकारी सहभागी झाले. त्यांना लस कशी द्यायची, तिचा साठा कुठे व कशा पद्धतीने करावा यांसह विविध उपयुक्त माहिती दिली.\nएक बुथ चार अधिकारी\nप्रथम चार अधिकाऱ्यांनी कुठली जबाबदारी पार पाडावी, याची सूचना दिली. एका बुथमध्ये शंभर जणांना लस देण्याचे नियोजन आहे. पहिला अधिकारी नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांची ओळख तपासेल. त्याची दुसरा अधिकारी पडताळणी करेल. तिसरा अधिकारी लसचा पुरवठा करेल आणि चौथा अधिकारी या प्रक्रियेवर देखरेख ठेवेल, अशी माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली. जानेवारीत लसचा पुरवठा झाला, की पुढील वेळेत बचत होण्यासाठी प्रशिक्षण सुरू झाल्याचे ते म्हणाले.\n२१ दिवसांचा अवधी तपासणार\nफ्रंट लाईनवरील सर्व नऊ हजार आरोग्यसेवक, वैद्��कीय व्यावसायिक, अधिकाऱ्यांना २१ दिवस अगोदर कोरोनाची लागण झाली असेल, तर त्यांना प्रतिबंधात्मक लस देता येणार नाही. मात्र, २१ दिवस किंवा त्यापेक्षा अधिकारी दिवस झाल्यास त्यांना लस घेता येऊ शकेल. या पहिल्या टप्प्यानंतर सरकार दुसऱ्या टप्प्याचे नियोजन ठरवेल.\nसंपादन ः राजेश सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD/?vpage=73", "date_download": "2021-07-27T12:22:39Z", "digest": "sha1:ZFBXZJJMMF3Y4VONZRQOBCCVVUKPN3Q4", "length": 18321, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "काजवा जेंव्हा सूर्याला भेटला… – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] अभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\tदिनविशेष\n[ July 27, 2021 ] प्रमाण परीक्षा\tशैक्षणिक\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \n[ July 25, 2021 ] संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया\tकथा\n[ July 25, 2021 ] क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर\tक्रिकेट\nHomeसाहित्यकाजवा जेंव्हा सूर्याला भेटला…\nकाजवा जेंव्हा सूर्याला भेटला…\nJanuary 16, 2014 निलेश बामणे साहित्य\nसाहित्य क्षेत्रातील माझं अस्तित्व हे एखाद्या काजव्या इतकेच आहे असं मी व्यक्तीशः मानतो. पण याच काजव्याला साहित्य क्षेत्रातील एक सूर्य काही दिवसापूर्वी जेंव्हा प्रत्यक्ष भेटला तेंव्हा माझा आनंद व्दिगुणीत झाला होता. त्या सूर्याच्या भेटीचा क्षण हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोल्यवान क्षणांपैकी एक होता. एखाद्या कवीच्या कविता आपण शाळेत असताना, वाचल्यात, पाठ केल्यात आणि त्यांचा अभ्यास करून परिक्षेत गुण ही मिळविलेत अशा कवीच्या प्रत्यक्ष ��हवासात त्यांच्याशी चर्चा करण्यात काही तास घालवितो तेंव्हा सहाजिकच त्या काही तासांच मूल्य हे आपल्या आयुष्यात आपण घालविलेल्या कित्येक वर्षांपेक्षा अधिक असते. त्यांच्या कविता वाचून आंम्ही प्रकाशित झालो होतो. काजवा असूनही एका सूर्याला भेटलो होतो. त्या सूर्याच नाव होत महाकवी मंगेश पाडगांवकर आमचे एक ओळखीचे आदरणीय व्यक्तीमत्व आणि मुंबई नागरिक समितीचे अध्यक्ष श्री. दशरथ तळेकर साहेब आणि आमचे एक पत्रकार आणि कवी मित्र निलेश मोरे यांच्या सोबत अथवा त्यांच्या मुळेच मंगेश पाडगांवकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा सूवर्णयोग माझ्या आयुष्यात स्वतःहून चालत आला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणीच राहिण. संध्याकाळी सहाच्या सुमारास आंम्ही पाडगांवकरांच्या घराची बेल दाबली. माईनीं दरवाजा उगडला आणि आंम्हाला आत बोलावले. घरातील पोशाखावरच पाडगांवकर आंम्हाला सामोरे आले. तळेकर साहेबांनी आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी अतिशय उत्साहातच आमचे स्वागत केले. कोणतीही मोठी व्यक्ती उगाच मोठी होत नाही याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला. आंम्ही घरात पाऊल ठेऊन सोफ्यावर बसतो न बसतो तो आमच्या समोर बसत पहिल्यांदा आंम्हाला चहा घेणार की कॉफी हा प्रश्न केला तेंव्हा त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर आणखी व्दिगुणीत झाला होता. एखाद्या मान व्यक्तींसारखे त्यांनी आमच्याशी बोलायला सुरूवात करत सरळ मुळ मुद्दयालाच हात नाही घातला. आता वयोमानाने त्यांना थोड ऐकायला कमी येत असल्यामुळे नाईलाजाने आंम्हाला त्यांच्या समोर जोरात बोलाव लागत होत. चहापाणी झाल्यावर वाचन, व्याकरण, शुध्दलेखन आणि भोषेतील चढउतार इ. विषयांवर त्यांचे अमुल्य विचार त्यांनी आमच्या समोर अलगद मांडायला सुरूवात केली मधे एखादी विनोदी कविता अथवा किस्सा ही ऐकवला. तेंव्हा त्यांच्या विनोदी स्वभाव ही प्रत्यक्ष अनुभवता आला. आंम्ही तेथे असेपर्यतच आमच्या लक्षात आले होते की आजही या वयातही त्यांचे साहित्यिक दौरे वगैरे अव्याह्तपणे सुरू आहेत. ते वयाने म्हातारे झालेले असले तरी आजही मनाने एखाद्या तरूणालाही लाजवतील इतके तरूण आहेत. जणू त्यंच्या कवितांनीच त्यांना चिरतारूण्य बहाल केलेल असाव असेही वाटून जाते.\nआमच्या सारख्या नवोदित कवींसाठी अथवा कवितेच्या क्षेत्रात हात-पाय मारणार्‍यांसाठी ते एक चालत – बोलत विद्��ापिठच आहेत असं म्ह्टल तर ते ही वावग ठरू नये. जवळ्पास तासभर चर्चा झाल्यानंतर पोशाख चढवून ते आमच्या सोबत फोटो काढण्यासाठी तितक्याच उत्साहाने सज्ज झाले. तेंव्हा मी खर्‍या अर्थाने त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. माणूस फक्त मोठा असून भागत नाही मोठेपण त्याच्या अंगी असावे लागते याचा प्रत्यय तेंव्हा मला तेथे प्रत्यक्षात आला. माझ्या मित्राने सोबत आणलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन वगैरे झाल्यावर आंम्ही आमची प्रकाशित पुस्तके त्यांना भेट म्ह्णून दिली आणि दुसर्‍या पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी ही घेतली त्यांच्या भेटीची आठवण म्ह्णून . त्यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली या चर्चे दरम्यान त्यांनी आंम्हालाही बोलत केल. सुरूवातीला आंम्ही त्यांच्याशी बोलताना चाचपडत होतो पण नंतर त्यांनीच आंम्हाला बोलत केल. त्यांनी आंम्हाला ऐकविलेल्या वात्रटीका आणि त्यांची सर्वांनाच आवडणारी कविता ‘प्रेम म्ह्णजे प्रेम असत’ आमच्या आग्रहाखातर जेंव्हा त्यांनी ऐकवली तेंव्हा आमच्या कानाचे पारणेच फिटले कारण मंगेश पाडगांवकरांची ‘प्रेम म्ह्णजे प्रेम असत’ ही कविता मी त्यांच्या आवाजात प्रत्यक्षात त्यांच्या समोर बसून ऐकत होतो या पेक्षा मोठे भाग्य ते काय जवळ्पास दोन तास त्यांच्या सहवासात आनंदाने घालविल्यानंतर आंम्ही त्यांचा निरोप घेतला. निघताना कव्यक्षेत्रातील या सूर्याच्या पायाल मी हात लावला आणि त्यांच्या आशीर्वाद रूपाने त्यांचा किंचित प्रकाश माझ्या सोबत आणला आणि एक काजवा पुन्हा एकदा सूर्याला भेटून धन्य झाला…\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nअभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\nमर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रव��स .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/04/04/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-27T11:24:51Z", "digest": "sha1:UZG4G5W3QSUBVT2W33UGN52BNKTI3G25", "length": 8204, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राहुल द्रविडचा क्रिकेटला अलविदा - Majha Paper", "raw_content": "\nराहुल द्रविडचा क्रिकेटला अलविदा\nबंगलोर, दि. ९ – आपल्या झुंजार वृत्तीमुळे ‘वॉल’ या नावाने जगप्रसिध्द असलेला भारताचा आघाडीचा आणि भरवशाचा फलंदाज राहुल द्रविड याने आज आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला राहुल द्रविड सोबत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे उपस्थित होते.\nभारतातील उदयोन्मुख आणि होतकरु खेळाडूंना म्हणजेच नव्या रक्ताला भारतातर्फे खेळायला संधी मिळायला हवी असे सांगत राहुल द्रविडने आज आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गतवर्षी इंग्लंड दौर्‍यानंतर ३९ वर्षीय राहुलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्या दौर्‍यात राहुल जोरात फॉर्मात होता. त्याने लाजवाब तीन शतकेही झळकवली होती. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी राहुलची आश्चर्यकारकरित्या निवड करण्यात आली होती.\nपत्रकार परिषदेत यावेळी राहुलने गेल्या १७ वर्षाच्या कारकीर्दीत संघातील सहकार्‍यांचे, प्रशिक्षक, फिजिओंचे, कर्णधार, निवड समितीचे आणि क्रिकेट रसिकांचे भरभरुन आभार मानले. निवृत्तीचा निर्णय घेणे मला कठिण जात होते. परंतु निवृत्तीसाठी हीच वेळ योग्य असल्याचे मला पटल्याने मी हा निर्णय घेतला. प्रत्येक टीकेतून आणि स्तुतीतून मी आजपर्यंत शिकत आलो आहे. १६ वर्षाच्या कारकीर्दीत चढउतार येणारच परंतु माझ्या प्रयत्नात मी कधीही कसूर केली नाही, अशी प्रतिक्रिया राहुलने व्यक्त केली.\nदरम्यान, लॉर्ड्सवर १९९६ मध्ये पदार्पण करणार्‍या राहुलने १६४ कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच्या नावावर ५२.३१ च्या सरासरीने १३,२८८ धावा जमा आहेत. सचिनच्या खात्यावर १८८ कसोटी सामन्यात सर्वाधिक १५,४७�� धावा जमा आहेत. त्यानंतर द्रविडचा क्रमांक लागतो. ३४४ एक दिवसीय सामन्यात राहुलने १०,८८९ धावा केल्या आहेत.\nबीसीसीआयच्या वतीने राहुलचा यशोचित सन्मान केला जाईल असे सांगून राहुलने करियरला साजेशी खेळी केल्याचे कौतुक बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी यावेळी केले. तसेच राहुलच्या जागेवर पर्यायी खेळाडू मिळणे अशक्य असल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/05/Marathi-Vyakran-Survnaam.html", "date_download": "2021-07-27T13:03:22Z", "digest": "sha1:IZQ4LXIT5H3YUJRD2WPAJXRMCHOEAWZQ", "length": 12976, "nlines": 186, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "मराठी व्याकरण सर्वनाम Marathi Vyakran", "raw_content": "\nHomeमराठी व्याकरणमराठी व्याकरण सर्वनाम Marathi Vyakran\nमराठी व्याकरण सर्वनाम Marathi Vyakran\nमराठी व्याकरण : सर्वनाम व सर्वनामाचे सहा प्रकार\n★ सचिन हा इयत्ता सहावीत शिकत आहे. सचिनने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. सचिनचा निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. सचिनचा निबंध वर्गशिक्षकांनी वर्गात वाचून दाखवला. सचिनला शिक्षकांनी व मित्रांनी शाबासकी दिली.\n★ सचिन हा इयत्ता सहावीत शिकत आहे. त्याने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. त्याचा निबंध वर्गशिक्षकांनी वर्गात वाचून दाखवला. त्याला शिक्षकांनी व मित्रांनी शाबासकी दिली.\nपहिल्या व दुसऱ्या परिच्छेदात कोणता फरक आहे\nपहिल्या परिच्छेदात राजेश हे नाम वारंवार आले आहे; म्हणून ते कानांना खटकते.\nदुसऱ्या परिच्छेदात मात्र, दुसऱ्या वाक्यापासून सचिन या नामाऐवजी अनुक्रमे त्याने, त्याच्या, त्याचा, त्याला हे शब्द आले आहेत.\nत्यामुळे दुसरा परिच्छेद पहिल्यापेक्षा वाचायला बरा वाटतो.\n★ अशा प्रकारे नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात; म्हणून 'त्याने, त्याचा, त्याला' ही ���र्वनामे आहेत.\n★ एखाद्या नामाचा उल्लेख वारंवार होऊ नये; म्हणून त्या नामाऐवजी मी, तू, तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, हा, जो, कोण, काय, स्वतः, आपण ही सर्वनामे वापरली जातात.\nउदाहरणार्थ, खालील वाक्ये नीट वाचा :\nमी दुपारी शाळेत जातो. तू कधी जातोस\nस्वतःचे काम स्वतः करावे.\nआम्ही रोज देवाला नमस्कार करतो, तुम्हीसुद्धा करा.\nजो आवडतो सर्वाला तो आवडे देवाला.\nतो अभ्यास करतो, ती अभ्यास करते; ते सर्व अभ्यास करतात.\nआपण गावी कधी जाणार आहात\n त्याला काय हवे आहे\nहा कोण मला विचारणार\nसर्वनामाचे सहा प्रकार आहेत :\nसामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम\nआपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो.\nआपण दुसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो.\nआपण तिसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो.\nबोलणाय्रा किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात पुरुष म्हणतात. वरील तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात.\nपुरुषवाचक सर्वनामे तीन प्रकारची आहेत :\nअ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :\nवरील वाक्यांत बोलणारा स्वतःविषयी बोलत आहे.\nबोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो, त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'मी, आम्ही, आपण, स्वतः' ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत.\nब) द्वितीय पुरुषवाच सर्वनाम :\nवरील वाक्यांत बोलणारा दुसऱ्याविषयी बोलत आहे. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो. त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'तू, तुम्ही, आपण, स्वतः' पुरुषवाचक सर्वनामे आहेत.\nक) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :\nवरील वाक्यांत बोलाणारा तिसय्राविषयी बोलत आहे. बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो, त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'तो, ती, ते, त्या' ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत.\n⭕️ दर्शक सर्वनाम :\nहा मधू आहे; तो सदू आहे.\nही वही आहे; ती पेन्सील आहे.\nहे पुस्तक आहे; ते दप्तर आहे.\n'हा, ही, हे' या सर्वनामांनी जवळची वस्तू दाखवली आहे.\n'तो, ती, ते' या सर्वनामांनी दूरची वस्तू दाखवली आहे.\nजवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते, त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'हा, ही, हे, तो, ती, ते' ही दर्शक सर्वनामे आहेत.\n⭕️ संबंधी सर्वनाम :\nजो अभ्यास करील; तो पास होईल.\nजी अभ्यास करील; ती पास होईल.\nजे अभ्यास करतील; ते पास होतील.\n'जो, जी, जे' या सर्वनामांचा संबंधी 'तो, ती, ते' या दर्शक सर्वानामांशी दाखवला आहे. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वानामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात; म्हणून 'जो, जी, जे, ज्या' ही संबंधी सर्वनामे आहेत.\n⭕️ प्रश्नार्थक सर्वनाम :\nसहलीला कोण जाणार आहे\nवरील वाक्यांतील 'कोण, काय, कोणाला' या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी झाला आहे. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'कोण, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या, कोणाच्या' ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/computer-essay-in-marathi/", "date_download": "2021-07-27T10:40:42Z", "digest": "sha1:3JG7VNAWF2XEPDVKEUINJAHQFLJNLNPO", "length": 9428, "nlines": 84, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "संगणक वर मराठी निबंध Computer Essay In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nComputer Essay In Marathi संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे मनुष्याच्या मेंदूसाठी जटिल गणना आणि कार्ये करणे अशक्य आहे. चार्ल्स बॅबेज यांनी 19 व्या शतकात सर्वप्रथम यांत्रिकी संगणक विकसित केला होता. तेव्हापासून संगणकांमध्ये आकार आणि प्रक्रियेच्या गतीमध्ये बरेच बदल झाले आहेत. आधुनिक संगणक प्रोग्रामिंग भाषा नावाच्या भाषेच्या स्वरूपात मानवी सूचना घेण्यास सक्षम आहेत आणि सेकंदाच्या अंशात आउटपुट वितरीत करण्यास सक्षम आहेत.\nतांत्रिक प्रगतीच्या आधुनिक जगात संगणक म्हणजे विज्ञानने आम्हाला दिलेली एक अद्भुत भेट आहे. यामुळे लोकांची राहणीमान व जीवनमान बदलले आहे. संगणकाशिवाय जीवनाची कल्पना कोणीही करू शकत नाही कारण त्याने कमी वेळात बरीच कामे सुलभ केली आहेत. संगणक विकसनशील देशांच्या विकासात मोठी भूमिका बजावत आहे. हे केवळ स्टोरेज किंवा प्रोसेसिंग डिव्हाइसच नाही तर हे एका देवदूतासारखे आहे जे काहीही शक्य करु शकते. बर्‍याच लोकांद्वारे याचा वापर मनोरंजन आणि संप्रेषणाचा स्रोत म्हणून केला जातो.\nव्हिडिओ चॅट किं��ा ईमेलच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रांसह, नातेवाईकांशी, पालकांशी किंवा इतरांशी संपर्क साधू शकतो. संगणकात इंटरनेट वापरुन आम्ही आपल्या शिक्षण किंवा प्रकल्प कार्यासाठी उपयुक्त असलेल्या कोणत्याही विषयावरील विपुल माहिती शोधू आणि परत मिळवू शकतो.\nकोणत्याही खात्यात बँकांमार्फत व्यवसायाच्या व्यवहारासाठी हे अतिशय सुरक्षित आणि सोपे आहे. डाटा स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देऊन शासकीय आणि अशासकीय कार्यालयांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये कागदाची कामे कमी झाली आहेत. संगणकाद्वारे घरी राहून ऑनलाइन शॉपिंग, बिल भरणे इत्यादीद्वारे बरेच लोक आणि वेळेची बचत करू शकतात.\nकौशल्याची पातळी वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक जीवनात सुलभता वाढविण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये भारत सरकारकडून संगणक शिक्षण सक्तीचे केले गेले आहे. आधुनिक काळातल्या सर्व कामांमध्ये संगणक शिकणे खूप आवश्यक आहे. उच्च शिक्षणामध्ये नेटवर्क प्रशासन, हार्डवेअर मेंटेनन्स, सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन इत्यादी विषय आहेत जे कौशल्य वाढविण्यासाठी आहेत.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमी पंतप्रधान झालो तर\nमी करोडपती झालो तर\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_29.html", "date_download": "2021-07-27T11:50:21Z", "digest": "sha1:LM7PX3F3I2VXCRDBIYIJAJFH62NY7NGX", "length": 15058, "nlines": 80, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "... आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव बाबासाहेबांनी केला उद्ध्वस्त", "raw_content": "\nHomeArticle : साहित्य ... आणि महाराष्ट्रापासू�� मुंबई तोडण्याचा डाव बाबासाहेबांनी केला उद्ध्वस्त\n... आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव बाबासाहेबांनी केला उद्ध्वस्त\nसंयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापूर्वी मुंबई कोणाची गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला असताना तमाम बुद्धिजिवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र अशी भूमिका मांडत होते. तेव्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई महाराष्ट्राचीच असे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले. बाबासाहेबांनी 1948,1953 आणि 1955 साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्या मंडळींची बोलतीच बंद झाली. मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची, तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करीत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूया.\nबाबासाहेबांनी त्यांच्या समोर नऊ प्रश्न उभे केले.\n1) मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे\n2) मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता\n3) मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल\n4) काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे\n5) मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकटय़ा महाराष्ट्राचे नाही, तर ते सर्व हिंदुस्थानचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे\n6) मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे\n7) मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट्र मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय\n8) बहुभाषिक राज्य चांगले असते. कारण तिथे अल्पसंख्याक भाषिकांना अभय असते हे बरोबर आहे काय\n9) राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय\nयाची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.\nचालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की, गुजरातवर मराठय़ांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मधला काही काळ मुंबई मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.\nबाबासाहेब पुढे म्हणतात, 1941 च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या 51 टक्के होती, आहे. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱया हिंदुस्थानातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, वसले, त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय\nबाबासाहेबांनी हे सिद्ध केले की, गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत, तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले तसे गुजराती आलेले नाहीत, तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ-दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱयांबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. 1671 सालचे म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गोदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली. व्यापारात कर सवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले. तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत. याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला.\nमुंबईत जसा त्यांनी व्यापार-उदीम केला तसाच तो त्यांनी कोलकत्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्या खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कोलकता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय\nमुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो\nज्या विजेवर हे व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते\nकामगार शक्ती कुठली आहे\nआणि म्हणून वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच. अशा रीतीने सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरे फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली.\nपुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तिवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.\nमुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जसे हुतात्म्यांचे, चळव���ीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे, तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणाऱया बाबासाहेब आंबेडकर यांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने ठेवायला हवी.\nदैनिक सामना ( २८ जानेवारी २०२१)\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१५ लेडीज बारवर धाड, कडक कारवाई\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/autobiography-of-a-bird-essay-in-marathi/", "date_download": "2021-07-27T10:44:26Z", "digest": "sha1:KHM6UIKPC6Y6KWCTQESNSKGWX3FKMDFH", "length": 9874, "nlines": 90, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "पक्षीचे आत्मवृत्त निबंध मराठी Autobiography Of A Bird Essay In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nAutobiography Of A Bird Essay In Marathi पक्षीचे आत्मवृत्त निबंध मराठी हा निबंध तुम्हाला अवश्य आवडेलच. आज मी पक्षीचे आत्मवृत्त लिहित आहोत. या निबंधामध्ये पक्षी काय म्हणतो ते बघा.\nमी एक पक्षी आहे. देवांनी मला दिलेल्या चांगल्या आयुष्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी मी माझे आत्मवृत्त लिहित आहे. माझ्या आईने मला एका विशाल वटवृक्षाच्या फांदीच्या उबदार घरट्यात जन्म दिला. मी माझ्या दोन भावांबरोबर या जीवनात जन्म घेतला. आयुष्य खूप चांगले होते.\nमी मुख्यमंत्री झालो तर …….\nआमची आई दररोज आम्हाला खायला घालायची. ती माझ्यासाठी आणि माझ्य��� भावांसाठी किडे आणि कीटक आणत असे. झाड आमच्यासाठी घरापेक्षा जास्त महत्त्वाचे होते. हे आमच्या अस्तित्वाचे कारण होते. त्याने आम्हाला उष्णतेपासून संरक्षण दिले, पावसात पाण्यापासून बचावासाठी संरक्षण केले आणि हिवाळ्यातील उबदारपणा आम्हाला दिला.\nमी खूप वेगवान झाले कारण माझी आई मला चांगले खायला घालत होती. ती दररोज झाडावरुन बाहेर पडायची फक्त आमच्यासाठी गोंडस किडे आणायची म्हणजे आम्ही वेगाने वाढू माझी आई हळूहळू माझे पहिले उड्डाण घेण्याच्या दिशेने मला ढकलण्यास सुरूवात केली. मला उडण्याची गरज आहे याबद्दल विचार करूनही मी खूप घाबरलो.\nमाझे भाऊ खूप उत्साही होते परंतु मी खूप तात्पुरते होते. माझ्या आईने मला माझी पहिली उडी घेण्यास प्रोत्साहित केले. मी डोळे बंद केले आणि एक उडी घेतली. मी सर्व शक्तीने माझे पंख फडफडवले आणि जेव्हा मी माझे डोळे उघडले, तेव्हा मी बघितलो तर मी आकाशात उडत होतो\nमाझी आई मराठी निबंध\nलवकरच, माझ्या बांधवांनीही उड्डाण करायला शिकले. आम्ही सगळीकडे एकत्र खेळायचो. आम्ही मस्ती करायचो आणि आमच्या पंखांभोवती खेळायचो. गंमत म्हणून आम्ही एकमेकांशी स्पर्धा करायचो आणि मी नेहमीच जिंकत असे. आम्हाला पक्ष्यांच्या जगात स्टंट परफॉर्मर्स म्हणून ओळखले जात असे. आम्ही वळण घेत होतो आणि पलटून, हवेत विहार करीत आणि नाचत असे.\nमी भाऊंपेक्षा मोठा होतो, म्हणून मला माझ्या भावांची काळजी घ्यावी लागली. मी त्यांना गरुड आणि गिधाड यासारख्या संभाव्य धोक्यापासून वाचवायचे. मी हे आत्मवृत्त माझ्या भावांबरोबर घरट्यात बसून लिहित आहे. आयुष्य खूप चांगले आहे.\nत्याबद्दल मी देवाचे आभार मनापासून मानत आहे .\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्स���, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2020/06/19/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-27T11:53:06Z", "digest": "sha1:VD6REC6YFS2S7BBUOK6M7C75NL7XM4RU", "length": 16745, "nlines": 89, "source_domain": "jaihindbks.com", "title": "सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nसावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श\nकाही न्यायालयीन प्रकरणांत पहाटेपर्यंत व सकाळी सुद्धा काम झाल्याने दुपारी काम संपवून झोपणार इतक्यात ‘मी आत्महत्या करणार आहे, मला सावकार खूप त्रास देतायेत’ असा संदेश संघटनेच्या व्होट्सएपवर पाहिला. वकिली सांभाळून संघटनेच्या क्रमांकावर शक्य तसे कायदेशीर मार्गदर्शन करत असतो. मात्र हे प्रकरण गंभीर होते, बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने त्याच दिवशी आत्महत्या केल्याने गांभीर्य अजून वाढले होते.\nकोल्हापूरच्या कांदलगाव येथील रहिवासी श्री.नागेश यांनी त्यांना ३ सावकार हे त्रास देत असून काही जण त्यांना मारहाण करण्यासाठी येणार असल्याचे असल्याचे सांगितले. धक्कादायक म्हणजे त्यातील एकीने (जी महिला आहे) रु.३०००/- इतक्या कर्जावर रु.२४०००/- इतके व्याज वसूल करून अतिरिक्त रु.५००००/- व्याज दे अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिली होती, एकाने गाडीची कागदपत्रे जप्त केली होती व त्याच दिवशी संध्याकाळी ७.०० वाजता मारण्यासाठी माणसे पाठविणार असल्याची धमकी देण्यात आली होती.\nसंघटनेद्वारे तत्काळ संबंधित पोलीस ठाणेस संपर्क करून हा विषय मार्गी लागू शकला असता मात्र तो संघटनेचा उद्देश नाही. लोकांनी स्वतः कायद्याचा वापर करावा व भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा द्यावा असे तत्व आहे. मात्र श्री.नागेश यांचे शिक्षण झाले नव्हते त्यामुळे श्री.नागेश यांना तत्काळ कायद्याचा ड्राफ्ट बनवून ती तक्रार कोल्हापूर पोलिसांच्या व्होट्सएप ग्रुपवर पाठविण्यास सांगितले होते. मात्र पोलिसांकडून श्री.नागेश यांना ‘तुम्ही स्थानिक पोलिसांना तक्रार करा’ असा संदेश देण्यात आला.\nहे सर्व करण्यात संध्याकाळचे ६.३० वाजले होते व ७.०० वाजता जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लोकांचा समूह मारहाण करण्यासाठी प्रत्यक्ष निघालाही होता. श्री.नागेश हे ‘पोलीस माझ्यावरच कारवाई करतील’ असे म्हणत होते, त्यांना पोलिसांची अनाठायी भीती काढून टाकण्यास सांगितले आणि समजा असा त्रास झालाच तर त्याविरोधात कसे लढावे याची रणनीती सांगितली.\nया क्षणी मानसिक आधार देणे गरजेचे होते. ‘शिवरायांचे कर्तुत्व आठवा, बाबासाहेबांचा लढा आठवा, काही नसताना मोठ्या शत्रूंशी त्यांनी लढा दिला ते आठवा, शहीद भगतसिंग फासावर चढण्यापूर्वी फाशीच्या दोराचे चुंबन घेत होते’ असे सांगितल्या क्षणी विशेषतः शिवरायांचे नाव घेताच श्री. नागेश यांच्या आवाजात कमालीचा आत्मविश्वास आला व केवळ अज्ञानाअभावी एक लढवय्या प्राणास मुकला असता असे जाणवले. पोलीस आले नाहीत आणि संबंधितांनी हल्ला केला तर ‘आत्मरक्षणासाठी वाटेल ते करा संघटना पूर्ण पाठीशी उभी राहील, जीव तसेही देणार होताच ना, फासावर लटकताना यातना होणारच होत्या ना, त्यापेक्षा लढून ज्या यातना होतील त्या झेला’ असे सांगितले.\nयाच दरम्यान श्री.नागेश यांनी पोलीस ठाणे गाठले आणि त्यांना मारण्यास आलेले मारेकरीसुद्धा जवळ पोहोचले होते व कॉल करत होते. पोलिसांसमोरच संबंधित व्यक्तीने कॉलवर धमकी देण्यास सुरु केली आणि इथे कोल्हापूर पोलिसांकडून तत्काळ कार्यवाही करण्यात आली. प्रकरण पोलिसांत गेल्याचे पाहताच सर्व संबंधितांची बोबडी वळाली व ‘आम्ही आजपासून कोणताही त्रास देणार नाही, आम्हाला माफ करा’ अशी विनवणी श्री.नागेश यांना होऊ लागली.\nसावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श\nअर्थातच तपास अजून सुरु आहे व त्यामध्ये श्री.नागेश यांना संघटनेतर्फे मार्गदर्शन करीत आहेच. यापुढे जो लढा होईल त्यात बऱ्याच बाबी असतील त्यामुळे पुढे काय होईल याबाबत आताच सांगणे योग्य नाही.\nमात्र आत्महत्येसाठी निघालेला एक निरक्षर तरुण आता पोलिसांसमोर कायद्याने क्रांतिकारी लढा देत आहे. ‘आज कित्येक दिवसानंतर जेवलो, तुमच्यामुळे मी जिवंत आहे’ असा श्री.नागेश यांचा संदेश मोठे समाधान देऊन गेला. कोणतेही शिक्ष��� नसताना मी सांगितले तसे कायद्याची कलमे न अडखळता सांगणारे, लढण्यास तयार रहा सांगितले की हिम्मतीने लढा देणारे श्री. नागेश यांचे प्राण वाचले आहेत. कोल्हापूर पोलिसांचेही तूर्तास तरी विशेष कौतुक करावेसे वाटते.\nयापूर्वीही कित्येकांना संघटनेद्वारे मी जाहीर केलेल्या लेखांचा फायदा झाला आहे व त्यासाठी धन्यवाद म्हणून आलेल्या संदेशांनी खूप समाधान प्राप्त होतो. मात्र या प्रकरणात मला मिळालेल्या समाधानाची तुलनाच करू शकत नाही. कारण एक अशिक्षित परंतु लढवय्या भारतीय तरुण आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर येऊन आज जीवावर उदार होऊन क्रांतिकारी लढा देत आहे याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही, एक लढवय्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत, अर्थातच अजून मोठा लढा बाकी आहे…जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\nबेकायदा सावकारी विरोधात कसे लढाल\nसावकारी संदर्भात महत्वाचे लेख-\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी व अधिकारींचे पत्ते व संपर्क क्रमांक यांची माहिती-\nTagged आत्महत्या, कांदलगाव, कोल्हापूर, सावकार, सावकारी जाच\nPrevious postकोरोना ‘अनलॉक’नंतर पुण्यात्यील न्यायालयाचा ज्येष्ठ वकिलांचा पहिला अनुभव\nNext postआठ राज्यांच्या पालकांची शाळांच्या शुल्क निश्चिती, शुल्क माफी व ऑनलाईन शिक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका\n2 thoughts on “सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श”\nतुम्ह्चा लाख मोलाचा सल्ला व मार्गदर्शन संकटग्रस्त व्यक्तीला दिल्यामुळे त्या नागेशच्या अंगात अन्यायाविरोधात लढण्याची हिम्मत आली व त्याच्या वरील संकट पार पडले .हि मोठी कौतुस्पद क्रांती आहे.आजच्या युगात.धन्यवाद \nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.arogyavidya.net/gallstones/", "date_download": "2021-07-27T10:54:35Z", "digest": "sha1:PR3D54V4CNXWNK3RAR2T5IM32MELJDE3", "length": 8043, "nlines": 89, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "पित्तखडे – पित्ताशयदाह – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nपचनसंस्थेचे गंभीर आजार पचनसंस्थेचे नेहमीचे आजार\nयकृताखाली पित्ताची एक पिशवी (पित्ताशय) असते. त्यात दाह झाल्यावर नंतर खडे तयार होतात. खडयांमुळे पित्ताशयातून कळा येतात. या कळा उजव्या बरगडीखालून सुरू होतात. त्याबरोबर उलटी होण्याचा संभव असतो. पित्तखडयांची वेदना फार तीव्र असते.\nकाही पित्तखडे पोटाच्या क्ष-किरण चित्रात दिसतात. काही प्रकारचे खडे मात्र दिसत नाहीत. मात्र निश्चित निदानासाठी सोनोग्राफीचा उपयोग होतो. (सोनोग्राफी ही एक फोटो काढण्याची पध्दत आहे. यात ध्वनिकंपने वापरतात.) क्ष किरणाच्या मानाने ही पध्दत निरुपद्रवी आणि या कामासाठी जास्त उपयुक्त आहे.\nपित्तखडयांची कळ अगदी तीव्र असते. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरकडे पाठवून द्यावे. कळ थांबण्यासाठी मॉर्फिनचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन अफूपासून तयार करतात. हल्ली पेंटाझोसिन नावाचे एक वेदनाशामक इंजेक्शन दिले जाते, तेही अगदी परिणामकारक आहे.\nवारंवार त्रास असल्यास पित्तखडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागतात.\nहा आजार गंभीर स्वरुपाचा असतो. पित्ताशयाचा दाह असेल तर ताप, उजव्या बरगडीखाली कळ व दुखरेपणा, उलटी, इत्यादी मुख्य लक्षणे असतात. शंका आल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवावे.\nस्वादुपिंड ही जठर व लहान आतडयाच्या मागे असणारी एक ग्रंथी आहे. या ग्रंथीतून नळीवाटे पाचकरस लहान आतडयात सोडले जातात. तसेच या ग्रंथीत काही विशिष्ट पेशीसमूह ‘इन्शुलीन’ या संप्रेरकाची निर्मिती करतात. (इन्शुलीनच्या अभावाने किंवा अपुरेपणामुळे मधुमेह हा आजार होतो.)\nस्वादुपिंडाचे आजार क्वचित होतात. त्यात मुख्यत: जंतुदोष-सूज, खडा व कर्करोग हे आजार येतात. दारू पिणा-यांमध्ये स्वादुपिंडसूज इतरांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. स्वादुपिंडाच्या कर्करोगात – उशिरा- पित्तमार्गावर दबाव येऊन कावीळ होते.\nस्वादुपिंडाच्या सुजेची किंवा खडयाची वेदना बेंबीजवळ आढळते. ही वेदना अत्यंत तीव्र व खुपसण्याप्रमाणे असते. या वेदनेने रुग्ण पोट दाबून, हातपाय जवळ ओढून असहायपणे एका कुशीवर पडून राहतो. या आजाराची शंका आल्यावर ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/08/Annabau-sathe-information-in-marathi.html", "date_download": "2021-07-27T11:24:29Z", "digest": "sha1:SDLQBHNVXTROGXVDXL3F6IG65YI7AVBL", "length": 9843, "nlines": 127, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती", "raw_content": "\nHomeसामान्य ज्ञानलोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती\nतुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.\nअण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.\n१९४४ ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यलीही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.\nअण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले.\n‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’ मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/pune-municipal-corporations-idol-donation-scam-great-deception-of-ganesha-devotees/", "date_download": "2021-07-27T11:47:02Z", "digest": "sha1:EY6PAGX24OM7RC47OEIUDB7QQSHUZX4X", "length": 5113, "nlines": 63, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "पुणे महानगरपालिकेचा मूर्तीदान घोटाळ��; गणेशभक्तांची घोर फसवणूक", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपुणे महानगरपालिकेचा मूर्तीदान घोटाळा; गणेशभक्तांची घोर फसवणूक\nपुणे : कोरोना महामारीच्याया पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा केला जात असून पालिकेच्या वतीने मूर्तीदान आणि पालिकेच्या हौदात विसर्जन करण्याच आवाहन पुणे पालिका प्रशासनाने केलं आहे मात्र मूर्तीदानाच्या उपक्रमाअंतर्गत गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ होत असून भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या गणेशमूर्ति पून्हा विक्रीस काढले जात असल्याचे धक्काडायक वास्तव हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उघड करण्यात आलाय हा मूर्तीदान घोटाळा करून भाविकांची आणि मूर्तिकारांची फसवणूक होत असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितलं\nजनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरल्यानेच जळफळाट सुरू; नारायण राणेंचा हल्ला\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं टाळायला हवेत\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ मोठे निर्देश\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nजनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरल्यानेच जळफळाट सुरू; नारायण राणेंचा हल्ला\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं…\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’…\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील…\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा…\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/cropped-untitleddddddddddddddd-1-jpg/", "date_download": "2021-07-27T13:10:40Z", "digest": "sha1:NT747TSKK5QAADI3NG24FPXKKXG6O7KE", "length": 3277, "nlines": 37, "source_domain": "jaihindbks.com", "title": "cropped-Untitleddddddddddddddd-1-1.jpg – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार���गदर्शन\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/maharashtra-corona-update-less-than-ten-thousand-patients-200-deaths-in-a-day-in-the-state-229776/", "date_download": "2021-07-27T11:39:42Z", "digest": "sha1:3FKNPK7H46PUFJ46BF4YYEVQYRULSZS5", "length": 7860, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात दहा हजारांहून कमी रुग्ण, 200 मृत्यू ; Less than ten thousand patients, 200 deaths in a day in the state", "raw_content": "\nMaharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात दहा हजारांहून कमी रुग्ण, 200 मृत्यू\nMaharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात दहा हजारांहून कमी रुग्ण, 200 मृत्यू\nएमपीसी न्यूज – राज्यात सोमवारी (दि.14) दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 8 हजार 129 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 200 रुग्णांचा मृत्यू झाला.\nमहाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 59 लाख 17 हजार 121 एवढी झाली आहे. त्यापैकी 56 लाख 54 हजार 003 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 14 हजार 732 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 95.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.\nराज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांच्या खाली आली आहे. आजघडीला राज्यात 1 लाख 47 हजार 354 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 200 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 12 हजार 696 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.90 टक्के एवढा आहे.\nराज्यात आतापर्यंत 3 कोटी 82 लाख 15 हजार 492 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 9 लाख 49 हजार 251 जण हो��� क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 997 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune Corona Update : दिवसभरात 319 रुग्णांना डिस्चार्ज, 187 नवे कोरोनाबाधित\nPune News : पावसाळी कामांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली पाहणी\nHinjawadi Crime News : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला\nRavet News : दीपक भोंडवे यांच्यावतीने रावेतमधील 80 सोसायट्यांमध्ये धूरफवारणी\nBhosari Crime News : कामाच्या आमिषाने मध्य प्रदेशातून भोसरीत आणून महिलेवर लैंगिक अत्याचार\nTalegaon Dabhade News : जनसेवा विकास समितीच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत\nIndia Corona Update : 24 तासांत 30 हजार पेक्षा कमी रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण चार लाखांच्या खाली\nGahunje News : मामुर्डी ते साईनगर-गहुंजे वनराईतील कचऱ्यामुळे आरोग्यास धोका\nTalegaon News : कलापिनीचे ज्येष्ठ सदस्य अप्पा धोपावकर यांचे निधन\nSwara Blossom : ‘स्वरा ब्लॉसम’मध्ये 49 लाखांचा 2BHK 45 लाखांत, 15 ऑगस्ट पर्यंतच ऑफर\nChikhali Crime News : सदनिकांचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह 24 जणांवर गुन्हा दाखल\nVaccination News : महाराष्ट्रात 1 कोटी लोकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस, देशातील एकमेव राज्य\nIndia Corona Update : 24 तासांत 30 हजार पेक्षा कमी रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण चार लाखांच्या खाली\nFlood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurexpress.in/", "date_download": "2021-07-27T12:19:46Z", "digest": "sha1:IHBLNEPMP6QWLNDXJLXKG3GSGNCNSZIW", "length": 25725, "nlines": 297, "source_domain": "www.chandrapurexpress.in", "title": "Chandrapur Express | online Hindi News Website", "raw_content": "\nसंपादक : सुनील तिवारी\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nप्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी\nअतिवृष्टीच्या अनुषंगाने चंद्रपूर मनपाच्या सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश\nमुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्या प्रकरणी चंद्रपुरच्���ा हल्दीरामला अन्न व औषध प्रशासनाची नोटीस\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,27 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 27 जुलै रोजी 84985 झाली आहे. गेल्या 24 तासात 6 नवीन बाधित पुढे आला असून 16 रुग्ण...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,26 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 26 जुलै रोजी 84979 झाली आहे. गेल्या 24 तासात 1 नवीन बाधित पुढे आला असून 13 रुग्ण...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nप्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी\nआ.किशोर जोरगेवार यांनी नागपूर विमानतळावर केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागत\nचंद्रपूर:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज विदर्भाच्या दौ-यावर आहे. या निमीत्य आज त्यांचे नागपूर...\nनागपूर विभागातील जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nमुंबई, दि. 6 : नागपूर प्रादेशिक मंडळातील मुख्यमंत्री जलसंधारण योजनेअंतर्गत प्रलंबित कामांना सुधारित प्रशासकिय मान्यता...\nअखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाची नागपूर विभागीय कार्यकारीणी जाहीर\nचंद्रपूर:अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या नागपूर विभागीय कार्यकारीणी नुकतीच...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,27 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 27 जुलै रोजी 84985 झाली आहे. गेल्या 24...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,26 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 26 जुलै रोजी 84979 झाली आहे. गेल्या 24...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,25 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 25 जुलै रोजी 84978 झाली आहे. गेल्या 24...\nराज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन\nजिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व दुका��े सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू\n‘जनता कर्फ्यू’ पर अंतिम फैसला लेने आज जिला प्रशासन की बैठक\nसोमवारपासून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंधामध्ये शिथिलता\nथकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित\nचंद्रपुर : जिला कारागार में कैदी ने की आत्महत्या\nगर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nगर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल\nसंभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज\nमुंबई दि १६: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध...\nबालिका वधू की ‘दादी सा’ सुरेखा सीकरी का 75 साल की उम्र में निधन\nमुंबई:नेशनल अवॉर्ड विनर एक्ट्रेस सुरेखा सीकरी का मुंबई में निधन हो गया है. एक्ट्रेस काफी समय से बीमार चल रही थीं. 2020 में सुरेखा,...\nPUBG सहित 117 अन्य ऍप्स पर सरकार ने लगाया प्रतिबंध\n2 सितंबर:भारत सरकार ने एक और डिजिटल स्ट्राइक करते हुए पबजी मोबाइल गेम समेत 118 एप्स पर प्रतिबंध लगाया है इससे पहले भी सरकार...\nप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर\nवरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा चंद्रपूर, दि. 18 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी व गडचांदूर या तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती,...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,27 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 27 जुलै रोजी 84985 झाली आहे. गेल्या 24 तासात 6 नवीन बाधित पुढे आला असून 16 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 83370 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,26 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 26 जुलै रोजी 84979 झाली आहे. गेल्या 24 तासात 1 नवीन बाधित पुढे आला असून 13 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 83354 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आल�� आहे. कोरोना संदर्भात मोठ्या...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,25 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 25 जुलै रोजी 84978 झाली आहे. गेल्या 24 तासात 6 नवीन बाधित पुढे असून 8 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 83341 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात...\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचंद्रपूर: चंद्रपूर जिल्‍हयात दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्‍याने शेतक-यांच्‍या शेतपिकाचे, नागरिकांच्‍या घरांचे, दुकानांचे, अन्‍नधान्‍य आदिंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन आपदग्रस्‍तांना तातडीने नुकसान भरपाई देण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,24 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 24 जुलै रोजी 84972 झाली आहे. गेल्या 24 तासात 5 नवीन बाधित पुढे असून 17 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 83333 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात...\nप्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी\nशेतकरी संघटना तालुका प्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार यांची मागणी जिवती: सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून या मुसळधार अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील नाले, नद्या तुडुंब भरले असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचा शेतात पाणी शिरल्याने शेतात उभे पिकांचे अतोनात...\nअतिवृष्टीच्या अनुषंगाने चंद्रपूर मनपाच्या सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश\nचंद्रपूर, ता. २३ : मागील ४८ तासापासून सतत पाऊस सुरु असल्याने नदी-नाले भरून वाहण्याची शक्यता आहे. जर पावसाचे प्रमाण असेच राहीले तर महानगरपालिका हद्दीत जीवीत संरक्षणाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व विभागांनी सज्ज राहावे, तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन...\nमुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्या प्रकरणी चंद्रपुरच्या हल्दीरामला अन्न व औषध प्रशासनाची नोटीस\nचंद्रपूर दि.23 जुलै : शहरातील मे. प्लॅनेट फूड ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि.( हल्दीराम) या पेढीची अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी केली असता तेथील स्वीट चीली सॉस, पाणीपुरी, बारीक आग्रा सेव, बेसन इत्यादी अन्नपदार्थ मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. तसेच...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचंद्रपूर,23 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 23 जुलै रोजी 84967 झाली आहे. गेल्या 24 तासात 6 नवीन बाधित पुढे असून 5 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 83316 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात...\nऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करावे\nआ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्‍याकडे मागणी चंद्रपूर: औद्योगिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्‍या बल्‍लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची तातडीने दुरूस्‍ती करत सौंदर्यीकरण करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात...\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार\nचला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट\nडा.अजित सिन्घई on चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट\nSheshrao Thakre on चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई\nSneha on दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nAnas on चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई\nRahul on कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/09/05/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-27T12:03:30Z", "digest": "sha1:O5CVNTBS6P4UNZEWF7QRSJLMZBFKZIDV", "length": 9228, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सौंदर्य प्रसाधनांबाबत सावध - Majha Paper", "raw_content": "\nसौंदर्य प्रसाधनांमुळे सौंदर्य वाढते पण आरोग्य वाढते का, याचा विचार कोणी करत नाही. आपल्या पूर्वजांनी सौंदर्य वाढविण्यासाठी हळद, चंदन, दाळीचे पीठ, दुधावरची साय, लिबू यांचा वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्याने सौंदर्य वाढते असा अनुभव सुद्धा आहे. या पारंपरिक सौंदर्य प्रसाधनांचे कसलेही विपरीत परिणाम शरीरावर होत नाहीत, हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे.\nमात्र अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी बाजारातली सौंदर्य प्रसाधने या संदर्भात फारच धोकादायक आहेत. कारण त्यांच्यामुळे सौंदर्य वाढत असले तरी त्यांचे आरोग्यावर मोठे घातक परिणाम होत असतात, असे आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या महिन्यात एक इशारा जारी केला आहे.\nत्वचेला तकाकी देणार्‍या सौंदर्य वर्धक साबणांपासून आणि विविध प्रकारच्या क्रीम्स्, आय मेकअप, क्लिन्सिंग करणारी रसायने, मस्कारा इत्यादी सौंदर्य प्रसाधनांमध्ये पार्‍याचा वापर होतो. या पार्‍यापासून ही सौंदर्य प्रसाधने वापरणार्‍या स्त्रियांना कर्करोगाचा विकार जडू शकत असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या संघटनेने असा इशारा दिला असला तरी सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणार्‍या कंपन्या मात्र आपल्या उत्पादनच्या पॅकवर त्यात वापरल्या जाणार्‍या सगळ्या घटकांची माहिती देत नाहीत. या संबंधात भारतातल्या कंझुमर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेनेही नाराजी व्यत्त* केली आहे.\nआपल्या उत्पादनात वापरले जाणारे रंग कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यात कोणती रसायने वापरलेली आहेत याचा तपशील उत्पादनाच्या पॅकवर असला पाहिजे, असा नियम असताना सुद्धा भारतातल्या अगदी आघाडीच्या कंपन्या सुद्धा हा नियम पाळत नाहीत. प्रत्यक्षात ही उत्पादने किती घातक आहेत हे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. विशेषतः पारा आणि शिसे या दोन धातूंचा वापर सौंदर्य प्रसाधनात होत असतो.\nअमेरिका, ब्रिटन, जर्मनी या देशांमध्ये या उत्पादनांच्या घटकांचा कसून शोध घेतला जातो आणि कर्करोगास कारणीभूत ठरणारी ही द्रव्ये त्यात असतील त्यांना विक्रीची परवानगी दिली जात नाही. भारतात मात्र या बाबतीत फारच बेपर्वाई दाखविली जाते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने वापरणार्‍या महिलांनी सावध राहण्याची गरज आहे. संघटनेने म्हटल्याप्रमाणे शाम्पूमध्ये दहा रसायने वापरली जातात. त्यातील सोडियम लोविल सल्फेट हे डोळ्यांचा दाह होण्यास कारणीभूत ठरू शकते. लिपस्टिकमध्��े सर्वसाधारणपणे ३० रसायनांचा वापर केलेला असतो आणि त्यातील पॉलिमिथाईल मेथाक्राएट हे त्वचेचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकते. नेलपॉलिश मध्ये ३०, केसांच्या रंगामध्ये ११, डिओडरंटमध्ये ३२ तर फौंडेशनमध्ये २० रसायने वापरलेली असतात. यातली काही रसायने फार घातक असतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/08/bangalchi-falani-marathi.html", "date_download": "2021-07-27T11:53:32Z", "digest": "sha1:BB7GQA7A4WL4QVO3OOIF7NYLJJALGZPL", "length": 28455, "nlines": 146, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "बंगालची फाळणी का झाली?", "raw_content": "\nHomeभारताचा इतिहासबंगालची फाळणी का झाली\nबंगालची फाळणी का झाली\nभारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांकडे स्वतंत्रपणे पाहिले किंवा त्यांची तुलना केली तर काय दिसते कोणताही आथिर्क, सामाजिक निकष आज भारताला सरस ठरवतो. स्वातंत्र्यानंतर नव्वदीच्या दशकात येईपर्यंत 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणून जग आपल्याला हिणवायचे. 'हिंदू रेट' म्हणजे दरवषीर्चा विकासदर अडीच ते साडेतीन टक्के कोणताही आथिर्क, सामाजिक निकष आज भारताला सरस ठरवतो. स्वातंत्र्यानंतर नव्वदीच्या दशकात येईपर्यंत 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणून जग आपल्याला हिणवायचे. 'हिंदू रेट' म्हणजे दरवषीर्चा विकासदर अडीच ते साडेतीन टक्के पण आता तो १० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. भारतात लोकशाही टिकणार नाही, भारताचे तुकडे पडतील अशा शंका घेणाऱ्या तर कितीतरी चोपड्या दाखवता येतील. इंदिरा गांधी यांची पंतप्रधान असताना हत्या झाली (३१ ऑक्टोबर, १९८४) तेव्हाही अनेकांना भारत आता एकसंध राहणे कठीण; अशी (सानंद) भीती वाटली. मिझोरम, नागालँड, आसाम, पंजाब, काश्मीर इत्यादी राज्यांमधल्या फुटीर चळवळी, 'एलटीटीई'सारखे संकट, नक्षलवाद्यांचा नऊ राज्यांमध्ये पडलेला विळखा या साऱ्यांना तोंड देऊनही भारत आज नुसता ���िकला नाही, तर वेगाने विकसित होतो आहे. कोणी कितीही शिव्या दिल्या तरी लोकशाहीचे चार स्तंभ आणि पाचवा स्तंभ म्हटली जाणारी स्वयंसेवी चळवळ यांनी देश तोलून धरला आहेच. भारतातली लोकशाही परिपूर्ण नसेलही पण पंडित नेहरू म्हणत त्याप्रमाणे\n'लोकशाहीच्या दोषांवरचा उपाय म्हणजे आणखी लोकशाही' हाच नाही का\n'माहितीच्या अधिकारा'सारखे शस्त्र सामान्य नागरिकांच्या हातात आल्याने आमची लोकशाही आणखी भरीव होते आहे. साठ वर्षांच्या प्रवासात नवजात राष्ट्र म्हणून एकदाही आमची लोकशाहीवरची सामूहिक श्रद्धा डळमळीत झाली नाही. उलट आमचा मतदार मस्तवालांनाही धूळ चारून धडा शिकवतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. साहित्य, संगीत, योग, तत्त्वज्ञान, धर्मविचार, समाजसेवा, चित्रपट, उच्च शिक्षण, उद्योग, संशोधन, अण्वस्त्र व अंतराळविद्या, इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी या व अशा असंख्य क्षेत्रांमध्ये भारतीयांनी स्वदेशात व परदेशांत देदीप्यमान कामगिरी केली आहे.\nया पार्श्वभूमीवर पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातल्या गेल्या सहा दशकांमधल्या राजवटी, लष्करशाह्या, कत्तली, लोकशाहीचे खून, धर्मांधता, दहशतवादाचा भस्मासुर, दारिद्य, अल्पसंख्य हिंदू-ख्रिश्चन-बौद्धांचा होणारा छळ, आथिर्क विकासातली पराधीनता, खोलवर रुजलेला भारतद्वेष, बांडगुळी संस्कृती रुजवण्याची धडपड याकडे बघायला हवे. पाकिस्तान व बांगलादेश या दोन्हींना इथे एकाच मापाने मोजल्याचे आश्चर्य वाटेल. पण गेल्या दोन-अडीच दशकांत बांगलादेशातील राजवटी पाकिस्तानला मागे टाकतील इतक्या भारतद्वेष्ट्या व धर्मांध झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानात जास्त की बांगलादेशात असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. बांगलादेश हा पाकिस्तानचा भाऊ शोभावा असाच 'पूर्व पाकिस्तान' झाला आहे पाकिस्तानात भारतातून स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना 'मुहाजिर' म्हणून बरोबरीची वागणूक देत नाहीत, हे आपण ऐकत आलो. बांगलादेशात स्थिती निराळी नाही. तिथे बिहारमधून मोठ्या आशेने गेलेल्या लक्षावधी मुस्लिमांना मालकीचे घर नाही, हक्काचा रोजगार नाही, नागरिकत्वाचा टिळा नाही. त्यांची चौथी पिढी रस्त्यावर भणंग वाढते आहे. त्यांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. पाकिस्तान व बांगलादेश या आज एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्याने आपण १९७१मध्ये केलेली पाकिस्तानची फाळणी तरी योग्य ह��ती का, असा प्रश्न उभा ठाकला आहे. नसती झाली फाळणी तर परस्परांची एकमेकांना डोकेदुखी तरी राहिली असती. आता दोघेही स्वतंत्रपणे हातात हात घालून भारताचा सूड घ्यायला सज्ज झाले आहेत\nजन्नतची स्वप्ने पाहात पाकिस्तान व बांगलादेशात गेलेल्या मुस्लिमांची व्यथा सांगून प्रख्यात पत्रकार एम. जे. अकबर अलीकडेच एकदा भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हणाले, 'लक्षात ठेवा, तुम्ही र्फस्ट क्लास नेशनचे र्फस्ट क्लास सिटिझन्स आहात. ते आहेत थर्ड क्लास देशांचे सेकंड क्लास सिटिझन्स. भारत महासत्ता म्हणून ओळखला जाईल तेव्हा तुम्ही त्या महासत्तेचे अभिमानी नागरिक असाल.'\nएम. जे. अकबर उल्लेख करत असलेले 'महासत्तेचे स्वप्न' आता जवळ आल्यासारखे वाटतेय. 'माझ्याच हयातीत मला अर्धपोटी गरिबीचा अंत पाहायला मिळेल,' अशी आशा अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांना वाटते आहे. फाळणी न होता भारत आज 'अखंड' असता तर हे महासत्तेचे स्वप्न पडले असते का 'व्हिजन २०२०' पाहता आली असती का 'व्हिजन २०२०' पाहता आली असती का येत्या वीस वर्षांत एकाही भारतीयाला उपाशी झोपू देणार नाही, अशी जिद्द बाळगता आली असती का येत्या वीस वर्षांत एकाही भारतीयाला उपाशी झोपू देणार नाही, अशी जिद्द बाळगता आली असती का या सर्व प्रश्नंची उत्तरे 'नाही' अशीच आहेत. आपला इथवर प्रवास तर झाला नसताच; पण आपल्या देशाचे तारू कुठे भरकटले असते, किती खडकांवर आदळून फुटले असते, किती रक्तबंबाळ झाले असते, कितीवेळा यादवी झाली असती याची कल्पनाही नकोशी वाटते.\nजिना यांची मुस्लिम लीग व काँग्रेस यांची तडजोड होऊन साऱ्या सत्तास्थानांचे समसमान वाटप झाले असते असे गृहीत धरले तरी जिनांनाही धुडकावून लावणारे कडवे गट पाकिस्तानातच निपजले होते, हे विसरता येत नाही. जिनांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळण्यापूवीर् तीन दिवस केलेले 'सेक्युलर' भाषण कडव्या नेत्यांना मुळीच आवडले नव्हते. जिनांची धर्मांध मुस्लिम हत्या करतील की काय, अशी भीती निर्माण झाली. पुढे 'पाकिस्तान मुस्लिम लीग'चे अधिवेशन झाले तेव्हा पक्षाच्या नावातला 'मुस्लिम' शब्द काढून टाका, अशी सूचना जिनांनी केली. तेव्हा त्यांना गप्प बसवण्यात आले.\nअसल्या धर्मवेड्या अनुयायांसह जिना भारतात राहिले असते तर रात्रंदिन युद्धाचाच प्रसंग उभा ठाकला असता. वल्लभभाई पटेल यांनी ज्या शिताफीने साडेपाचशे छोट्यामोठ्या सं���्थानांचे विलिनीकरण करून टाकले तसे ते अखंड भारतात शक्य झाले असते का, याचा विचार करण्यासारखा आहे. जुनागढ, हैदराबाद यासारख्या हेकट संस्थानिकांच्या हट्टाला नक्कीच मग धामिर्क रंग चढला असता आणि हिंदू-मुस्लिम संघर्षाला निमंत्रणच मिळाले असते. आम्ही स्वतंत्र देशाची मागणी सोडली ना, मग आमच्या या मागण्या मान्य करा, अशा 'ब्लॅकमेल' धमक्या झेलणे, हा इथल्या राज्यर्कत्यांचा दिनक्रम होऊन बसला असता. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी भारतात किती खालच्या थराचा अनुनय होऊ शकतो, याचा अनुभव अनेकदा आला आहे. (आठवा: शाहबानोला पोटगी देण्याचा सवोर्च्च न्यायालयाचा निर्णय अर्थहीन होण्यासाठी राजीव गांधी सरकारने केलेली कायद्यातील दुरुस्ती) अशा अनुनयात मुस्लिम समाजाचे काहीच हित नसते. अखंड भारतातील मुस्लिमांची मतपेढी आजच्यापेक्षा कितीतरी मोठी असती. ती राखण्यासाठी राजकारण्यांनी भलत्या तडजोडी केल्या असत्या तर आपल्या लोकशाहीलाच एक दिवस नख लागल्याशिवाय राहिले नसते. स्वातंत्र्यानंतरही मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली बहुसंख्य मुस्लिम राहिले असते तर देशातील राजकीय ध्रुवीकरण चमत्कारिक पद्धतीने झाले असते. आक्रमक हिंदुत्वाला भरघोस प्रतिसाद मिळण्यासाठी १९८९पर्यंत वाट पाहावी लागली; तितकी अखंड भारतात पाहावीच लागली नसती. एकीकडे धर्मांध मुस्लिम लीग आणि दुसरीकडे आक्रमक हिंदुत्ववाद यांच्या संघर्षात सहिष्णू भारतीय परंपरेचा वारसा निकालात निघाला असता. १९९२च्या डिसेंबरात पाडलेल्या बाबरी मशिदीचे चिरे आजतागायत भारतमातेला वारंवार जखमी करत आहेत. अखंड भारतात अशा किती जखमा तिला सोसाव्या लागल्या असत्या कुणास ठाऊक फाळणी झाली नसती तर भारताचा रोज रक्तबंबाळ होणारा लेबनॉन तरी झाला असता किंवा सोविएत युनियनची जशी कित्येक शकले उडाली तशी अवस्था भारताची झाली असती. अशा स्थितीत कसला आथिर्क विकास अन् कसला सामाजिक न्याय फाळणी झाली नसती तर भारताचा रोज रक्तबंबाळ होणारा लेबनॉन तरी झाला असता किंवा सोविएत युनियनची जशी कित्येक शकले उडाली तशी अवस्था भारताची झाली असती. अशा स्थितीत कसला आथिर्क विकास अन् कसला सामाजिक न्याय कसली लोकशाही आणि कसली भारतीय संस्कृती\nफाळणी झाल्यामुळे ज्यांना वेगळे व्हायचे होते ते गेले. आता उरलेल्यांनी नीट एकत्र राहायचे आहे, हा संदेश न सांगताही सर���वांना समजला. ज्या मुस्लिमांनी पूर्व किंवा पश्चिम पाकिस्तानात न जाता भारतात राहण्याचा निर्णय घेतला त्यांना पाठोपाठच देशाची घटना, लोकशाही, निवडणुका, न्यायव्यवस्था हे आधुनिक राष्ट्रजीवनाचे घटक स्वीकारावे लागले. स्वातंत्र्यानंतर भारतात मुस्लिम लीगच्या जात्यंध राजकारणाला फार मोठे बळ मिळू शकले नाही; हे यासंदर्भात आवर्जून लक्षात ठेवायला हवे\nखरेतर स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताने कितीतरी शतकांनी मोकळा श्वास घेतला ब्रिटिशांच्या नव्हे तर कित्येक शतके चाललेल्या आक्रमणांचा शेवट झाला होता. ती सगळी आक्रमणे पचवून काही हजार वषेर् जिवंत राहिलेल्या भारतीय संस्कृतीला स्वातंत्र्याने नवसंजीवनी दिली. फाळणी न होता स्वातंत्र्य मिळाले असते तर ही नवसंजीवनी मिळालीच नसती. उलट धर्मांध मुस्लिम आणि धर्मांध हिंदू शक्तींनी परस्परांशी लढताना भारतीय संस्कृतीचा गळा घोटला असता ब्रिटिशांच्या नव्हे तर कित्येक शतके चाललेल्या आक्रमणांचा शेवट झाला होता. ती सगळी आक्रमणे पचवून काही हजार वषेर् जिवंत राहिलेल्या भारतीय संस्कृतीला स्वातंत्र्याने नवसंजीवनी दिली. फाळणी न होता स्वातंत्र्य मिळाले असते तर ही नवसंजीवनी मिळालीच नसती. उलट धर्मांध मुस्लिम आणि धर्मांध हिंदू शक्तींनी परस्परांशी लढताना भारतीय संस्कृतीचा गळा घोटला असता सुदैवाने तसे न झाल्याने भारतीय संस्कृतीला 'नवा अवकाश' मिळाला आहे. भारतात लोकशाही कशी टिकली सुदैवाने तसे न झाल्याने भारतीय संस्कृतीला 'नवा अवकाश' मिळाला आहे. भारतात लोकशाही कशी टिकली याचे अनेकांना कुुतूहल वाटते. पण भारताच्या मातीलाच सहिष्णुतेचा अत्तरगंध आहे. लोकशाहीला या प्राचीन सहिष्णुतेचा स्पर्श झाल्यानेच आधुनिक मूल्ये व व्यवस्था भारताला परकी वाटली नाहीत. पाकिस्तान, बांगलादेशात लोकशाहीचे जे धिंडवडे निघाले आहेत, ते पाहता फाळणी झाली नसती तर आपल्याला इतक्या निकोपपणे लोकशाही राबवता आली असती का, अशी शंका मनात घर करते.\nस्वातंत्र्यानंतर आता साठ वर्षांनी 'फाळणी चूक की बरोबर' 'फाळणी टाळता आली नसती का' 'फाळणी टाळता आली नसती का' असल्या प्रश्नांची चर्चा बंद केली पाहिजे. फाळणीबद्दल ज्या नेत्यांना दोष दिला जातो त्या सर्वांचे खरेतर आपण ऋणी राहायला हवे. फाळणी हे भारताला लाभलेले स्वातंत्र्याइतकेच मोलाचे वरदान आहे; हे आपल्य��ला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी इतिहासाकडे पाहण्याची नवी निर्मळ दृष्टी लाभल्याशिवाय राहणार नाही. या नव्या दृष्टीतच भारताचेच नव्हे तर साऱ्या भारतीय उपखंडाचे भविष्य घडविण्याची ताकद सामावलेली असेल\nआज पत्करावी लागणारी फाळणी होय.\nपंडित जवाहरलाल नेहरू, २९ एप्रिल, १९४७.\nकृष्ण मेनन यांना लिहिलेले पत्र\nभारत आज आपला काही भूभाग तात्पुरता गमावत आहे. पण अधिक परिपूर्ण राज्य मिळाल्याने आपला मोठाच फायदा झाला आहे. फाळणीचे तोटे खूप आहेत, यात शंकाच नाही. पण फाळणी न होण्याने याहून मोठे तोटे झाले असते.\nसरदार वल्लभभाई पटेल, २३ जून, १९४७\nद टाइम्स ऑफ इंडिया\nन सुटलेली काही कोडी\nआज बांगलादेशात असलेल्या चितगांव टेकड्यांचा भाग बौद्धबहुल होता. तिथल्या रहिवाशांना यायचे होते भारतात. प्रत्यक्षात फाळणी झाली तेव्हा जावे लागले पूर्व पाकिस्तानात. हा निर्णय नेमका का झाला\nफाळणी झाली तेव्हा पंजाबचा गुरुदासपूर हा जिल्हा मुस्लिमबहुल होता. पण तो भारतात टाकायचे ठरले. माऊंटबॅटनने भारताला झुकते माप दिले, असा पाकिस्तानचा समज.\nभारताच्या फाळणीचा अंतिम आराखडा बनवणारे सर सिरिल रॅडक्लिफ यांनी देश सोडून जाताना सारी कागदपत्रे जाळून का टाकली\nहे आज लक्षात आहे का\nफाळणी होणार हे दिसू लागल्यावर मुस्लिम लीगचे बंगाली नेते एच. एस. सुऱ्हावदीर् आणि फॉरवर्ड ब्लॉकचे नेते शरच्चंद बोस (नेताजी सुभाषचंद बोस यांचे बंधू) यांनी 'एकसंध बंगाल'ची मोहीम सुरू केली.\n'एकसंध बंगाल' भारत किंवा पाकिस्तानात सामील होणार नव्हता. तो एक स्वतंत्र राष्ट्र असणार होता. या प्रस्तावावर महात्मा गांधी आणि महंमद अली जिना या दोन्ही नेत्यांशी चर्चाही झाल्या.\nऑगस्ट १९४७ मध्ये पंजाबातील अमृतसरमध्ये सर्वाधिक रहिवासी होते ते मुस्लिम.\nपाकिस्तान जसा पूर्व आणि पश्चिम असा दोन भागांत देण्यात आला तसा पश्चिम पाकिस्तानला ओलांडून गेल्यावर असणारा वायव्य सरहद्द प्रांत हा 'पश्चिम भारत' करा, अशी मागणी खान अब्दुल गफारखान म्हणजेच सरहद्द गांधी यांनी केली होती.\nपूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान यांना जोडण्यासाठी भारताच्या भूभागातून एक कॉरिडॉर असावा, अशीही मागणी काही काळ जोर धरत होती.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी ���भ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/makers-declare-that-ajay-devgn-starrer-maidaan-will-not-release-on-ott-platform-460747.html", "date_download": "2021-07-27T12:07:47Z", "digest": "sha1:XVXXYVNLJOOMUWWFN43BONUGTMQQ4QI4", "length": 19453, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nअजय देवगण ओटीटीचं ‘मैदान’ निवडणार पाहा मेकर्स काय म्हणतायत…\nमेकर्सनी आपल्या या निवेदनात म्हटले आहे की, 'मैदान' चित्रपटाच्या पे पर व्हूसाठी कुठल्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मशी कोणताही करार किंवा संवाद झाला नाही, हे आम्ही स्पष्ट करत आहोत. सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन आणि सरकारने ठरवलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करून हा चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपले लक्ष आहे.'\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) चित्रपटाच्या यशानंतर असा अंदाज वर्तवला जात होता की, सलमान खान अभिनीत आणखी एक चित्रपट अर्थात ‘अंतिम : द फाइनल ट्रुथ’ आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर चित्रपट ‘मैदान’ (Maidan) देखील पे-पर व्हूसाठी निवडला जाऊ शकतो. मात्र, आता ‘मैदान’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्व वृत्तांचे खंडन करत एक निवेदन प्रसिद्ध केले असून, चाहत्यांना या अहवालांवर विश्वास ठेवू नका, असे सांगितले आहे (Makers declare that ajay devgn starrer Maidaan will not release on OTT platform).\nमेकर्सनी आपल्या या निवेदनात म्हटले आहे की, ‘मैदान’ चित्रपटाच्या पे पर व्हूसाठी कुठल्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मशी कोणताही करार किंवा संवाद झाला नाही, हे आम्ही स्पष्ट करत आहोत. सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन आणि सरकारने ठरवलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करून हा चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपले लक्ष आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, ‘मैदान’शी संबंधित कोणत्याही बातमीसाठी कृपया आमच्याशी थेट संपर्क साधा.\nआणखी चित्रपट ओटीटीच्या मार्गावर\nओटीटीच्या रिलीजविषयी बोलताना एका स्रोताने बॉलिवूड हंगामाला सांगितले की, ‘सूर्यवंशी’ आणि ’83’ च्या निर्मात्यांशी चर्चा होऊ शकते. या दोन्ही चित्रपटांना एका वर्षापेक्षा अधिक उशीर झाला आहे. तसेच, ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ डिजिटल रिलीझचा मार्ग स्वीकारणार होता. दरम्यान, ‘मैदान’ हा झी स्टुडिओचा चित्रपट अ��ून, तो देखील हा मार्ग स्वीकारेल. या व्यतिरिक्त काही मोठ्या बजेटच्या दक्षिण भारतीय चित्रपटांनाही यात रस असू शकतो (Makers declare that ajay devgn starrer Maidaan will not release on OTT platform).\nदुसर्‍या स्त्रोताने सांगितले की, ‘या उद्योग विश्वाला आता कळले आहे की, एखाद्या चित्रपटाला मोठे नाव मिळाल्यास सिनेमागृहात आणि झीप्लेक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रदर्शित होणे हा एक रंजक प्रस्ताव असेल. तर झीच्या अव्वल दिग्गजांनी वेळ न घालवता बहुतेक जवळपास 4 ते 5 ओटीटी प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला. निर्माते झीशी चर्चा करत आहेत आणि हे दर्शवते की, झीपॅलेक्सला किती व्यापक स्वीकृती मिळाली आहे.’\nअजय देवगणचे ओटीटीवर पदार्पण\nचित्रपटांमध्ये आपली जादू विखुरल्यानंतर, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आता ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra The Edge of Darkness) नावाची एक क्राईम ड्रामा सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण या सीरीजमधून ओटीटीवर डेब्यू करत आहे. हॉटस्टारच्या या स्पेशल सीरीजची निर्मिती सध्या जोशात सुरू असून, मुंबईतील बर्‍याच आयकॉनिक लोकेशन्समध्ये या सीरीजची शूटिंग होणार आहे. बर्‍याच चित्रपटांत पोलिसांची भूमिका साकारणारा अजय देवगण आता एक नवीन आणि प्रखर पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nPHOTO | लीक झालेल्या न्यूड सीनने त्रासलेली राधिका आपटे, व्हिडीओ व्हायरल होताच घरातून बाहेर पडणे झाले होते कठीण\nPHOTO | ‘आशिकी’ चित्रपटातून घराघरांत पोहोचली, एक अपघाताने रातोरात बदललं अनु अग्रवालचं आयुष्य\nफोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का सध्या मनोरंजन सृष्टीवर गाजवतेय अधिराज्य सध्या मनोरंजन सृष्टीवर गाजवतेय अधिराज्य\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nJai Bhim : वाढदिवसाच्या निमित्तानं दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं चाहत्यांना दिली खास भेट, शेअर केला ‘जयभीम’चा फर्स्ट लूक\nInternet Down: इंटरनेट वारंवार का डाऊन होते, जाणून घ्या कारणे\nयूटिलिटी 4 days ago\nरणबीर-श्रद्धाचं ‘पुनश्चः हरिओम’, आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला रवाना\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nOnset Photos : ‘हिरोपंती 2’च्या सेटवर टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया स्पॉट, पॅकअपनंतर फोटो पाहा…\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nMadhuri Dixit | ‘धकधक गर्ल’ची ���वी इनिंग, माधुरी दीक्षित करणार OTTवर धमाकेदार पदार्पण\n 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित\nVIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nकेळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे24 mins ago\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nक्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन\nमराठी न्यूज़ Top 9\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\n 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nMaharashtra News LIVE Update | सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/502", "date_download": "2021-07-27T12:13:21Z", "digest": "sha1:ET76WOWBGGH4IGQZ2HNC4O3WJAETMG7D", "length": 9567, "nlines": 68, "source_domain": "desimarathi.com", "title": "कितीही जाड भिंगाचा चष्मा, आयुष्यात कधीच परत चष्मा लागणार नाही। डोळ्यांची जळजळ, डोळ्यांची लाली गायब.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / कितीही जाड भिंगाचा चष्मा, आयुष्यात कधीच परत चष्मा लागणार नाही डोळ्यांची जळजळ, डोळ्यांची लाली गायब..\nकितीही जाड भिंगाचा चष्मा, आयुष्यात कधीच परत चष्मा लागणार नाही डोळ्यांची जळजळ, डोळ्यांची लाली गायब..\nनमस्कार,चष्म्याचा नंबर कमी करा हा उपाय करून.\nनमस्कार मित्रांनो आज काल मोबाईल लॅपटॉप संगणक किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर तासन तास काम करावे लागल्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येऊन डोळ्यांची जळजळ डोळ्यातून पाणी येणे दृष्टी कमी पडून नंबरचे चष्मे देखील लागले आहेत.\nअगदी लहान मुलांना देखील मोठे मोठे भिंगाचे चष्मा लागण्याचे आपण पाहतो आणि या आणि कोणत्या कारणामुळे तुम्हालाही नंबरचा चष्मा लागला असेल तर त्यावर हा उपाय वापराने तुमचा चष्मा चा नंबर काही दिवसातच कमी होतो. मोबाईल संगणकाकडे टक लावून पाहिल्यामुळे डोळ्याची ठराविक प्रमाणात हालचाल न झाल्यामुळे, सकस समतोल आहार न घेतल्याने आणि अशा कोणत्याही कारणामुळे उद्भवलेल्या डोळ्यांच्या सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद उपायांमध्ये आहे.पहा हा उपाय कसा बनवायचा.\nसर्वप्रथम आवश्यक आहे बडिशोप कच्ची बडीशोप डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते.आपण एक चमचा बडीशेप आपल्या उपाय साठी घ्यायचे आहे. यानंतर चा दुसरा घटक म्हणजे धने अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात धने उपलब्ध असतात आपण एक चमचा या प्रमाणात घ्यायचे आहेत.\nयानंतरचा घटक म्हणजे जिरे. भाजी बनवताना फोडणी साठी वापरतात ते जिरे आपण घ्यायचे आहेत.अर्धा चमचा या प्रमाणात घ्यायचे आहे.यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे बदाम. बदाम मधील उपलब्ध प्रोटिन्स डोळ्यांची दृष्टी उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात.आपण चार ते पाच बदाम आपल्या उपायासाठी घ्यायचे आहे.यानंतर चा घटक म्हणजे पिस्ता.पिस्ता मद्धे आवश्यक असणारी सर्व खनिजद्रव्ये या पिस्त्यामद्धेअसता.आपण साधारण चार ते पाच त्याच्या बिया घ्यायचे आहेत.\nयानंतर आपल्याला आवश्यक आहे दोन काळा मिरे.काळा मीरामधील घटक डोळ्यांमधील सुक्ष्म नसा मोकळ्या करण्याचे कार्य करतो.जेणेकरून दृष्टी वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होते आपण आपल्या उपा���ासाठी वापरायचे आहेत. हिरवी वेलची.वेलची सोलून यामध्ये टाकायचे आहे वेलची खाण्याचे शरीराला अनेक फायदे असतात त्यांची दृष्टी वाढवण्यासाठी देखील वेलची खाणे फायद्याचे असते.\nया सर्वांची बारीक पूड बनवायची आहे. आता आपल्याला आवश्यक आहे एक क्लास कोमट दुध. एक चमचा पावडर यामध्ये टाकून हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडीसाखर देखील ऍड करू शकता.सकाळ संध्याकाळ जेवणानंतर हे दूध प्यायचे आहे सलग एकवीस दिवस आंघोळ केल्यानंतर तुम्हाला लक्षणीय फरक जाणवेल.\nडोळ्यांची जळजळ डोकेदुखी डोळ्यांना पाणी येणे चिपडे येणे या समस्या तीन ते चार दिवसातच नष्ट होतात.\nPrevious फक्त हा साधा सोफा घरगुती उपाय करा व भयंकर डोकेदुखीच्या त्रासापासून अगदी लगेच सुटका मिळवा.\nNext संक्रमणापासून मुलांना वाच’वायचे असेल तर,ही फळे चुकनही खायला देऊ नका.\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-municipal-corporation-stops-digging-of-drainage-in-the-city-229606/", "date_download": "2021-07-27T12:52:03Z", "digest": "sha1:ZIZK2CGEI4XBE3WSDADMUI6XUNFDYDNQ", "length": 9188, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : पालिकेने शहरातील ड्रेनेजच्या खोदाईची कामे थांबवली Pune News: Municipal Corporation stops digging of drainage in the city", "raw_content": "\nPune News : पालिकेने शहरातील ड्रेनेजच्या खोदाईची कामे थांबवली\nPune News : पालिकेने शहरातील ड्रेनेजच्या खोदाईची कामे थांबवली\nएमपीसी न्यूज – शहरातील प्रमुख रस्त्यांवर नवीन ड्रेनेज लाईन टाकण्साठी सुरु असलेली खोदाईची कामे शुक्रवारी सायंकाळपासून बंद करण्यात आली असून सर्व रस्ते मंगळवारपर्यंत दुरुस्त करून पूर्ववत करण्याच्या सूच���ा देण्यात आल्याचे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले आहे.\nशहरातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मुख्य रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागाची कामे सुरू आहेत. लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पाणीपुरवठा विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, खोदकामामुळे खराब झालेला रस्त्याचा भाग दुरूस्त करणे बाकी आहे.\nतर इतर रस्त्यांवर ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. खोदाईची कामे 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र कामे पूर्ण झाली नाहीत. त्यातच केल्याने पाऊस पडल्याने सर्व रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आणि दुसरीकडे लॉकडाऊन शिथील केल्याने रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची गर्दी वाढल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला.\nरस्ते खोदाईच्या कामांमुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवरही चहूबाजूंनी टिकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर ड्रेनेजसाठी सुरू असलेली खोदाई शुक्रवारी सायंकाळी थांबवण्यात आली. जेवढे खोदकाम झाले आहे, तेवढी पाईपलाईन टाकून जुन्या आणि नव्या पाईपलाईनची जोड करून रस्ते मंगळवारपर्यंत पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय रस्ते योग्य प्रकारे पूर्ववत करून घेण्याची जबाबदारी पथ विभागातील चार अभियंत्यांवर सोपवण्यात आले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यांवरील सर्व खड्डे पुढील तीन ते चार दिवसात पूर्णपणे बुजववण्याचे काम करण्यात येणार आहे. असे कुलकर्णी यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri Vaccination News : शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस\nManchar News : अवसरी खुर्द येथे अवघ्या 29 दिवसात उभे राहिले 288 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल\nNigdi News : आयआयसीएमआर निगडी येथे ऑनलाईन पालक – शिक्षक मेळावा उत्साहात\nWakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nSwara Blossom : ‘स्वरा ब्लॉसम’मध्ये 49 लाखांचा 2BHK 45 लाखांत, 15 ऑगस्ट पर्यंतच ऑफर\nPune News : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्टला\nHinjawadi Crime News : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला\nChinchwad News : स्टॉलवरील वस्तू स्वस्तात खरेदी करण्यासाठी दोघांना बेदम मारहाण\nPune corona Update : पुण्यात 327 रुग्णांना डिस्चार्ज; 250 नव्या रुग्णांची नोंद\nLonavala News : पाटण येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी; पंचनामे करण्याचे आदेश\nDehugaon Crime News : देहूगावात साडेसहा लाखांची घरफोडी\nPune News : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्टला\nPune News : पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी पुण्यातील 22 ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना\nPune News : येत्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7717", "date_download": "2021-07-27T13:09:20Z", "digest": "sha1:DRGXEFZSFD3RT5IKF4UT73DODXX72N5D", "length": 19523, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "कोरोना बाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य… अमोल येडगे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nकोरोना बाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य… अमोल येडगे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…\nकोरोना बाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य… अमोल येडगे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nकोरोना बाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य…\nअमोल येडगे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…\nयवतमाळ, दि. 27 :- गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्युच्या संख्येत झालेली वाढ कमी करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, असे नुतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.\nजिल्ह्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लसीकरण मोहीम आणखी गतिमान करण्याचे नियोजन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसुत्रीबाबत नागरिकांमध��ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे. नागरिकांनीसुध्दा नियमितपणे मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nकोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिं आणि टेस्टिंग करून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर तसेच मृत्युदर कमी करण्यावर भर देण्यात येईल. यासोबतच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वच क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याला आपले प्राधान्य आहे, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.\nPrevious: कर्जमाफी करिता शेतकरी महिलेचा आत्मदहनाचा ईशारा…\nNext: पाच मृत्युसह जिल्ह्यात 418 जण पॉझेटिव्ह ; 392 जण कोरोनामुक्त…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग���णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,695)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (25,042)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,662)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,530)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,084)\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/19/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-27T12:45:51Z", "digest": "sha1:7RD2F7OTQXNPET6OXMDPXN7FKLEZD2YM", "length": 7037, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डोनल्ड ट्रम्प घेताहेत मलेरियाच्या गोळ्यांचा खुराक - Majha Paper", "raw_content": "\nडोनल्ड ट्रम्प घेताहेत मलेरियाच्या गोळ्यांचा खुराक\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By शामला देशपांडे / कोविड 19, डोनल्ड ट्रम्प, हायड��रोक्सिक्लोरोक्वीन / May 19, 2020 May 19, 2020\nफोटो साभार द अटलांटिक\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी ते गेल्या आठवड्यापासून रोज झिंक आणि मलेरियासाठी दिले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या गोळ्याचा डोस घेत असल्याचे सोमवारी सायंकाळी सांगितले. करोना पासून बचाव व्हावा म्हणून ट्रम्प या गोळ्या घेत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांच्या संदर्भात इशारा जारी केला असून हे औषध फक्त कोविड १९ ची लागण झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांकरताच वापरले जावे असे स्पष्ट केले आहे. मात्र ट्रम्प यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.\nट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध घेण्यासंदर्भात त्यांनी व्हाइट हाउसच्या डॉक्टरांना विचारले आहे. त्यावर डॉक्टरने त्यांना तुम्हाला काय वाटते, हे औषध घ्यावे का नाही असा उलट प्रश्न ट्रम्प याना विचारला तेव्हा ट्रम्प यांनी त्यांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन घ्यायचे आहे असे सांगितले. तेव्हा डॉक्टरनी मग घ्या असे म्हटल्याचे ट्रम्प सांगतात.\nवास्तविक हायड्रोक्सिक्लोरोक्वीन कोविड १९ विरुद्ध फार उपयुक्त ठरलेले नाही. त्यामुळे हॉस्पिटल बाहेर या गोळ्यांच्या वापराबद्दल इशारा दिला गेला आहे. गेल्या महिन्यात भारताने अमेरिकेत कोविड १९ बाधितांच्या उपचारासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या लाखो गोळ्या निर्यात करण्याला परवानगी दिली होती. तेव्हापासून भारतातूनच हे औषध निर्यात होत आहे. अमेरिकेत कोविड १९ संक्रमितांची संख्या १५ लाखाच्या वर असून ९०६९४ जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/06/police-bharti-2019-new-updates.html", "date_download": "2021-07-27T12:08:48Z", "digest": "sha1:AFXHT4USEZVMWAUEMU2EGNQARA3ZJSSG", "length": 6120, "nlines": 149, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "पोलिस भरती करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी 13 हजार पदे रिक्त, केव्हा ही होउ शकतात हे बदल..!!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र पोलीस भरतीपोलिस भरती करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी 13 हजार पदे रिक्त, केव्हा ही होउ शकतात हे बदल..\nपोलिस भरती करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी 13 हजार पदे रिक्त, केव्हा ही होउ शकतात हे बदल..\nमहाराष्ट्र पोलिस भरती 2019 : राज्यात पोलिस भरती घेण्यासाठी पोलिसांच्या 13 हजार जागा रिक्त लवकरच होउ शकते पोलिस भरती. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या सकाळ या वर्तमान पत्रात आगळी वेगळी बातमी आली आहे.\nपोलिस भरती 2019 साठी भरतीचे नियम बदलले होते हे तर सर्वांनाच माहित होते. अगोदर 100 गुणांची लेखी परिक्षा घेण्यात येणार होती असा शासनाचा GR अलिकडच्या काळात प्रसिध्द झाला होता.\nमात्र पोलीस भरती परिक्षेचे स्वरूप बदलले असुन आता लेखी परिक्षेएवजी प्रथम मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.\nसोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद यासह अन्य काही जिल्ह्यामध्ये पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे असल्याचे सुत्रांनी सांगीतले.\nया पोलीस शिपाई भरतीचे आदेश तात्काळ काढावेत अशी अपेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nमहाराष्ट्र पोपो भरतभ केव्हा आआ\nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/siddhivinayak-mandir-jewellery-auction-in-december-17725", "date_download": "2021-07-27T12:56:51Z", "digest": "sha1:SB5BASG37N3KG44U27JR5PYLMP5UIQEW", "length": 8482, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Siddhivinayak mandir jewellery auction in december | बाप्पांच्या दागिन्यांचा लिलाव 25 डिसेंबरला", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nबाप्पांच्या दागिन्यांचा लिलाव 25 डिसेंबरला\nबाप्पांच्या दागिन्यांचा लिलाव 25 डिसेंबरला\nBy मुंबई लाइव्ह टीम समाज\nप्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा वर्षातून 4 वेळा लिलाव केला जातो. सालाबादप्रमाणे यंदाही देवदीपाव���ीच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या गणेशाच्या प्रतिमा, लॉकेट्स, दुर्वा, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार असे अनेक दागिने या लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे मंदिर न्यास समितीने हा लिलाव रद्द केला होता.\nआता हा लिलाव 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले काही अलंकार सकाळी 9 वाजल्यापासून मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.\nगणेश भक्तांची होणार गर्दी\nसिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव वर्षातून चार वेळा शुभ मुहूर्त बघून केला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने जपली आहे. गणेश भक्त नेहमीच या लिलावाला गर्दी करतात.\nया लिलावाच्या माध्यमातून मिळणारे पैसे मंदिर न्यास समिती सर्वसामान्य गरजू, रुग्ण आणि विद्यार्थी यांना देणगीच्या स्वरूपात देते. या लिलावासंदर्भातील सर्व अधिकार न्यास समितीने राखून ठेवलेले आहेत. सोमवार 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात गणेश भक्तांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.\nसिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित\nसिद्धिविनायक मंदिरप्रभादेवीदागिनेलिलावदेवदीपावलीबाप्पामंदिर न्यास समिती\nसमुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार\nचिमुकल्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'अनोख्या' शुभेच्छा\nराज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करा- उद्धव ठाकरे\nअंगारकी संकष्टी : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट\nसशस्त्र सीमा बलमध्ये नोकरीची संधी, 'भरणार' इतक्या जागा\nअंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराचं मंगळवारी २४ तास ऑनलाईन दर्शन सुरू\nदेशाच्या सोने आयातीत मोठी वाढ\nमाझगाव डॉकमध्ये ४२५ जागांसाठी भरती\nसलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्��ा ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/municipal-corporation-will-provide-rs-25-crore-to-ha-for-corona-vaccine-production-230387/", "date_download": "2021-07-27T11:14:19Z", "digest": "sha1:3NKUAIQEZL7XAQ7KGGMFS4MCUOCJWMPM", "length": 8313, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News : कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनासाठी महापालिका 'एचए'ला देणार 25 कोटी - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News : कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनासाठी महापालिका ‘एचए’ला देणार 25 कोटी\nPimpri News : कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनासाठी महापालिका ‘एचए’ला देणार 25 कोटी\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील हिंदूस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची परवानगी मिळाल्यास लसनिर्मितीसाठी महापालिका कंपनीला 25 कोटी रुपये देणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने एकमताने मान्यता दिली.\nपिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत अत्यंत अल्पप्रमणात लसीचा पुरवठा होत आहे. परिणामी, शहरातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. शहरातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे. त्यासाटी लस उपलब्ध व्हावी. याकरिता हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीस लस निर्मितीबाबत परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.\nकंपनीला लस निर्मितीची परवानगी मिळाल्यास लसनिर्मितीसाठी कंपनीला महापालिकेकडून 25 कोटी रुपये मदत देणे आवश्यक आहे. कंपनीने लस निर्मिती केल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे. त्यासाठी कंपनी सोबत महापालिकेने आवश्यक तो करारनामा करावा. त्यामध्ये लस निर्मितीनंतर शहरातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कंपनीने महापालिकेस प्रथम आवश्यक तेवढी लस प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावी, अशी घाट घालण्यात आली आहे. कंपनीला लसनिर्मितीसाठी 25 कोटी रुपये देण्यास महासभेने मान्यता दिली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri New : पवना धरण परिसरात पावसाचा जोर; 24 तासात 102 मिली मीटर पाऊस\nChikhali News : कुदळवाडीतील महापालिका शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करा : दिनेश यादव\nPune Crime News : पाच लाखाच्या बदल्यात 25 लाख वसूल; तरीही 85 लाखाची मागणी, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल\nPimpri News: गतवर्षीपेक्षा प���ना धरणात दुप्पट पाणीसाठा\nPimpri News: पे-अँड पार्किंग योजनेची पठाणी वसुली बंद करा – मारुती भापकर\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 6,843 नवे रुग्ण; 5,212 जणांना डिस्चार्ज\nPune News : क्रेडीट कार्डच्या नावाखाली साडे तीन लाखांचा गंडा, पोलिसांच्या तत्परतेमुळे पैसे मिळाले परत\nChakan : दुकानदाराची थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धमकी; ‘तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांना माझ्या पाया पडायला…\nMaval News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झुंबरबाई सुराणा यांचे निधन\nLonavala News : पाटण येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी; पंचनामे करण्याचे आदेश\nPimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद\nPimpri News: पे-अँड पार्किंग योजनेची पठाणी वसुली बंद करा – मारुती भापकर\nSwara Blossom : ‘स्वरा ब्लॉसम’मध्ये 49 लाखांचा 2BHK 45 लाखांत, 15 ऑगस्ट पर्यंतच ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/tv-celebrities/", "date_download": "2021-07-27T12:35:19Z", "digest": "sha1:LUK2C66GGFZTVCZGKVLM4ROTZRQJZ26W", "length": 17486, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "टिव्ही कलाकार मराठी बातम्या | TV Celebrities, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n05:37 PMChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\n05:34 PM मेरे मियाँ कहाँ हैं; सर्फराज अहमदच्या पत्नीनं सोशल मीडियावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विचारला सवाल\n05:29 PM केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, धर्मेंद्र प्रधान बंगळुरुत दाखल\n05:28 PMनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीन रंगांपैकी एक स्टीकर\n05:01 PMउपमहापौर भालेरावांचा उपोषणाचा इशारा; उल्हासनगरात रंगला आयुक्त विरुद्ध उमपहापौर सामना\n05:01 PMवरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात\n04:55 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\n04:53 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन निघाल्या\n04:49 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, ब��सीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स\n04:37 PMकोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय\n04:34 PMगणेश चर्तुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती\n04:32 PMTATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट\n04:30 PM पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार\n04:17 PMIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\n04:06 PM नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार\nमनोरंजन :Marathi Actress Couple Photoshoot | या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीसोबतच्या फोटोंवर चाहते फिदा\n‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत. गेल्या वर्षी लॉक़़डाऊनच्या काळात ती तेजस देसाई याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. शर्मिष्ठा सोशल मिडियावर बरीच अॅक्टिव्ह असून नुकतेच तिने तिच्या पतीसोबत काही फ ...\nमनोरंजन :Maharashtrachi Hasya Jatra Comedy |'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या मंचावर हास्य धमाका | Lokmat Filmy\nमहाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मध्ये सगळेच विनोद वीर धमाल कॉमेडी करत असतात, अशीच धमाल समीर चौघुले , नम्रता आणि ओंकारने केली आहे , पहा हि एक झलक - ...\nमनोरंजन :Aai kuthe kay karte Fame Actress | 'आई कुठे काय करते'मधल्या या अभिनेत्रीचा बोलबाला | Lokmat Filmy\nआई कुठे काय करते या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.या मालिकेतील आप्पा, आई, अरूंधती, अनिरूद्ध, यश, अभिषेक, इशा आणि संजना या पात्रांना प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.या पात्रांशिवाय सध्या शेखर, गौरी आणि गौरीची आई म्हणजेच रजनी का ...\nमनोरंजन :Little Cute Viral video of Marathi Actor Fan | सलमान नाही या मराठमोळ्या अभिनेत्याचा चिमुकला फॅन पाहा\nकलाक्षेत्रात कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेत असतात. त्यांची एखादी भूमिका इतकी प्रसिद्ध होते की त्या भूमिकेचा मोठा चाहतावर्ग तयार होतो. असाच एक फॅन आहे जो सलमान किंवा शाहरूखचा फॅन नसून तो आहे अभिनेता निखिल चव्हाणचा फॅन. निखिल झी मराठ ...\nआई कुठे काय करते मालिकेत अनेक पाहिला मिळतात...अरूधंती हे पात्र सध्या सगळ्याच्या घरोघरी पोहचलं आहे... मालिकेतील कथानक आणि दमदार अभिनयमुळे प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन होताना दिसतय..अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकरलाही चांगलीच पंसती मिळ ...\nमनोरंजन :Sundara Manamadhe Bharali Team | Flood In Konkan |कोकणवासीयांसाठी या मालिकेने केला मदतीचा हात पुढे\nकोकणात अतिवृष्टीमुळे जी परीस्थिती उद्भवली आहे, त्यातून सावरण्यासाठी कोकणवासीयांना आपल्या मदतीची गरज आहे...सर्व कलाकार मंडळींनी मदत पुढे केला आहे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे.... ...\nबायको अशी हवी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील विकास पाटील आणि गौरी देशपांडे या जोडीला ही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली,यानिमित्ताने आज आपण खास मुलाखत घेतली आहे विकास पाटील आणि गौरी देशपांडेची तर मग पहा सविस्तर व्हिडिओ ...\nमनोरंजन :Urmila Nimbalkar Post | मला इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं | Lokmat Filmy\nअभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. कोणत्याही विषयावर ती आपलं मत सहज व्यक्त करताना दिसून येते. उर्मिलाने नुकतंच तिच्या इंस्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील तिला आलेल्या वाईट अनुभवा शेअर केलाय. ...\nमनोरंजन :Kartiki Gaikwad Romantic Post | एंगेजमेंटला वर्ष पूर्ण, कार्तिकीची Ronit Pise साठी रोमॅण्टिक पोस्ट\nनागपूरला क्राईम कॅपीटल का म्हणतात या विषयी अधिक सविस्तर माहिती देत आहेतमहाराष्ट्राची लाडकी लिटल चॅम्प कार्तिकी गायकवाड जी आता त्याच मंचावर ज्युरी म्हणून दिसून येत आहे तिने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे...कार्तिकीच्या एंगेजमेंट ला एक वर्ष पूर्ण झ ...\nचला हवा येऊ द्या च्या मंचावर नेहमीच एकापेक्षा एक कॉमेडी रंगत असते. यातच अनेक सेलिब्रिटीही मंचावर येत असतात आज या मंचावर Farah khan ने हजेरी लावली आहे . आणि त्यांचा समोर कुशल आणि स्नेहल ने आपली अतरंगी लव्हस्टोरी सादर केली आहे, कसा रंगला हा भाग पहा याच ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\n \"आपण थकलो आहोत, ���ोरोना नाही\" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण\nMaharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भिंत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nKonkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...\nनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर\nIND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/nrusinhswamidattaguru/", "date_download": "2021-07-27T11:40:41Z", "digest": "sha1:6BTSLRDOP7EZ4NYQC4PLONB66YA75VCG", "length": 18005, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हिमगौरी कर्वे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \n[ July 25, 2021 ] संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया\tकथा\n[ July 25, 2021 ] क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर\tक्रिकेट\n[ July 25, 2021 ] सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती\tकायदा\n[ July 25, 2021 ] फायर ऑनबोर्ड\tदर्यावर्तातून\nArticles by हिमगौरी कर्वे\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nलोंबकळलेल्या खाली शेपट्या, पिल्लू मौज करे कशी,— शोधक बुद्धी, चौकस नजर, अफलातून फळते अशी,– शोधक बुद्धी, चौकस नजर, अफलातून फळते अशी,– युक्ती,शक्ती, बुद्धी, जिवाला आहे देणगी, सदुपयोगाने करा किमया, मौजेने जगा,ही वानगी,— युक्ती,शक्ती, बुद्धी, जिवाला आहे देणगी, सदुपयोगाने करा किमया, मौजेने जगा,ही वानगी,— दिसे पिल्लू छोटेसे, तरी मस्त आहे कल्पनाशक्ती, आरामात कसे झोके घेई, दुनियाच भासे त्यास छोटी,— दिसे पिल्लू छोटेसे, तरी मस्त आहे कल्पनाशक्ती, आरामात कसे झोके घेई, दुनियाच भासे त्यास छोटी,— डोळे मिचकावत, पिल्लू बघते आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे, भरभरून लुटेन आनंद मी, सोडवेन निसर्गाचे अनवट कोडे, डोळे मिचकावत, पिल्लू बघते आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे, भरभरून लुटेन आनंद मी, सोडवेन निसर्गाचे अनवट कोडे,\nयेतात तुझे आठव, डोळ्यांत काळे ढग, उरांत फक्त पाझर, शिवाय नुसते रौरव ,– येतात तुझे आठव , होते सरींची बरसात, चित्तात उठे तूफान”, मनात चालते तांडव,– येतात तुझे आठव , होते सरींची बरसात, चित्तात उठे तूफान”, मनात चालते तांडव,– येतात तुझे आठव, प्रीतीचे हे संजीवन , स्मृतींचे मोठे आवर्तन, त्यांचे लागती न थांग,— येतात तुझे आठव, प्रीतीचे हे संजीवन , स्मृतींचे मोठे आवर्तन, त्यांचे लागती न थांग,— येतात तुझे आठव, सरींची त्या उधळण, शब्दांचे पोकळ वाद, कल्पनांचे नुसतेच डाव,– येतात तुझे आठव, सरींची त्या उधळण, शब्दांचे पोकळ वाद, कल्पनांचे नुसतेच डाव,– येतात तुझे आठव, अश्रू […]\nफुले अनंताची देखणी, मंद,मंद सुवासी,– बागेत जागा खास त्यांची स्वागतां अतिथीच्या प्रारंभी, जास्वंदीचा तोरा मोठा, श्रीगणेशांचे लाडके,– ऐट त्यांची घ्या पाहुनी, प्रथम हाती धरावे नेटके, मदनबाणांची छाप विलक्षण, निसर्गाचीच किमया ती, सुवासिक, दिमाखी त्याची, लावे दुनिया विसराया खाशी, बकूळ ती फुलतांना, केवळ पहांत रहावे, सडा पडतांच अवनीवरती, जीव जसा सांडत रहावे,– बागेत जागा खास त्यांची स्वागतां अतिथीच्या प्रारंभी, जास्वंदीचा तोरा मोठा, श्रीगणेशांचे लाडके,– ऐट त्यांची घ्या पाहुनी, प्रथम हाती धरावे नेटके, मदनबाणांची छाप विलक्षण, निसर्गाचीच किमया ती, सुवासिक, दिमाखी त्याची, लावे दुनिया विसराया खाशी, बकूळ ती फुलतांना, केवळ पहांत रहावे, सडा पडतांच अवनीवरती, जीव जसा सांडत रहावे,– गुलाबाला पाहण्या विशेष, नजर’ ती […]\nवाऱ्यावरती हाले डहाळी, जगाची पर्वा न करत, सृष्टी��्या या साम्राज्यी, डहाळ्या अशा अगणित,— बहरलेल्या असती पानांनी, त्यामुळेच फुलेही येत, जोपासना करत त्यांची, झाडे, वृक्ष उभे राहत,—– दिनभर झळ सोसत उन्हाची, झाड तिचे रक्षण करत, जिथून फुटे हर एक डहाळी, ठेवे त्यांना अगदी अलगद,—- फळां-फुलांनी लगडलेली , मस्त -मौला दिसे डहाळी, निसर्गाचेच छोटे मूल, असूनही सतत झुके […]\nदवबिंदुंचा थेंब पाहे,प्रतिबिंब फुलाचे पाण्यात, पाणी का आरसा आहे, प्रश्न पडे त्यास मनात,– रंग पाहून पाण्याचे, थेंबही भासे कसा रंगीत, विविधढंगी रूप असे, पाहून त्याचा जीव चकित,– रंग पाहून पाण्याचे, थेंबही भासे कसा रंगीत, विविधढंगी रूप असे, पाहून त्याचा जीव चकित,– फूल कसे निडर असे, रंग त्याचे ना बदलत, पाणीच आपुले रंग बदले, प्रतिमा त्याची हृदयी ठसवत,– फूल कसे निडर असे, रंग त्याचे ना बदलत, पाणीच आपुले रंग बदले, प्रतिमा त्याची हृदयी ठसवत,– आखीव-रेखीव पाकळ्यांचे, बाल- स्वरूप दिसे पाण्यात, थेंबात परागकण मोठाले, सारे थेंबाच्या आत डोकावत,– आखीव-रेखीव पाकळ्यांचे, बाल- स्वरूप दिसे पाण्यात, थेंबात परागकण मोठाले, सारे थेंबाच्या आत डोकावत,–\nदवाचा शिंपीत सडा, पहाट उमलत आली, खेळ संपता तमाचा पृथ्वीवर बागडू लागली,– पाने सारी भिजता, झाडांना निराळी टवटवी, रंग उठून दिसता, वाटते विलक्षण तरतरी,– पाने सारी भिजता, झाडांना निराळी टवटवी, रंग उठून दिसता, वाटते विलक्षण तरतरी,– रस्ते थोडे भिजता, अवनीला येई तरारी, येऊ घातला भास्करराजा, आंस तिच्या किती उरी,– रस्ते थोडे भिजता, अवनीला येई तरारी, येऊ घातला भास्करराजा, आंस तिच्या किती उरी,– भिजत्या भिजत्या पाकळ्या, थेंबांचे डंवरती मोती, रंगीबेरंगी नाना फुलांना, कसा मस्त उठाव देती,– भिजत्या भिजत्या पाकळ्या, थेंबांचे डंवरती मोती, रंगीबेरंगी नाना फुलांना, कसा मस्त उठाव देती,– पाकळी – पाकळी फुलता, कळीकळी ओलावली, […]\nडोळियांमध्ये किती *तरंग*, सुख-दु:खांची प्रतिबिंबे, समाधान,तृप्ती,हर्ष,खेद, आनंद,लोभ,लालस *उधाणे*,– आत्मिक भावनांचे किती रंग, प्रेम, भूतदया,शांती,अशी रुपे, बोलकी उदाहरणे कित्येक,– आत्मिक भावनांचे किती रंग, प्रेम, भूतदया,शांती,अशी रुपे, बोलकी उदाहरणे कित्येक,– कधी मात्र असती *नि:स्संग*,– कधी मात्र असती *नि:स्संग*,– डोळे रडती, डोळे हसती, डोळ्यातूनच उमटे राग, अस्वस्थता जिवाची *काहिली*, *घालमेल* कधी असते उगीच,– डोळे रडती, डोळे हसती, डो���्यातूनच उमटे राग, अस्वस्थता जिवाची *काहिली*, *घालमेल* कधी असते उगीच,– कधी कामवासना उफाळे, डोळे बोलती, माणसे राक्षस, बरसात करती *संजीवने*, कधी सुखाची ओसंडत *रांस*,– कधी कामवासना उफाळे, डोळे बोलती, माणसे राक्षस, बरसात करती *संजीवने*, कधी सुखाची ओसंडत *रांस*,– डोळ्यांचे असते *विश्व* निराळे, त्यात माणसांची […]\nलेक चालली सासरी, डोळ्यांच्या कडा पाणावल्या, आज निघाली आपल्या घरी, तिच्याही पापण्या ओलावल्या,– काळीज तिचे *धपापे*, *अंतर्नाद* ऐकू येती, उलघालीचे स्वर *बोलके*, थेट कानास बघा भिडती,– काळीज तिचे *धपापे*, *अंतर्नाद* ऐकू येती, उलघालीचे स्वर *बोलके*, थेट कानास बघा भिडती,– बदलले जीवन सारे, मांडेल नवीन संसारा, मने आमुची *कृतार्थ* झाली, लेक निघता *त्या* घरा,– बदलले जीवन सारे, मांडेल नवीन संसारा, मने आमुची *कृतार्थ* झाली, लेक निघता *त्या* घरा,– जावई *समजूतदार* ते, सासू सासरे *सूज्ञ* असती, लेकी सुनांनी घर *भरले*, *एकत्र* कुटुंब म्हटल्यावरती,– जावई *समजूतदार* ते, सासू सासरे *सूज्ञ* असती, लेकी सुनांनी घर *भरले*, *एकत्र* कुटुंब म्हटल्यावरती,–\nआकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे, खालून मुळ्यांची पेरणी, झाडाझुडपांचा पायाच असे, वाढावे असेच उदंड, खालून वरवर जावे, कितीही वर गेलो तरी, पायाला न कधी विसरावे, गगन विस्तीर्ण भोवती, बुंध्यातून वाढीस लागावे, फांद्या पाने ,फुले यांनी, खोडास सतत बिलगावे, झाड लेकुरवाळे असते, तरी किती निस्संग,— एक निळाई त्याच्या डोळी, दुसरा न कुठला रंग ,– एक निळाई त्याच्या डोळी, दुसरा न कुठला रंग ,–\nया कातरल्या क्षणांना, सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती […]\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\nमर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\nआयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९��� ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/07/mpsc-rajyaseva-exam-guids.html", "date_download": "2021-07-27T11:39:18Z", "digest": "sha1:5DH76YDTRGITN43LAD3O5KPEULRHF5TO", "length": 19452, "nlines": 142, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "राज्यसेवा पूर्वपरीक्षा देताना हे लक्षात ठेवा", "raw_content": "\nHomeराज्यसेवाराज्यसेवा पूर्वपरीक्षा देताना हे लक्षात ठेवा\nराज्यसेवा पूर्वपरीक्षा देताना हे लक्षात ठेवा\nराज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती अलीकडेच पार पडल्या. १,३६७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यापकी बहुतांश उमेदवार एकतर पद प्राप्त असतात किंवा एक/दोन मुख्य परीक्षांचा अनुभव असणारे किंवा दोन/तीन वर्षांपासून प्रयत्न करणारे किंवा यूपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार असे होते. २०१२ साली, २०१३ साली आणि २०१४ साली राज्यसेवा, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या परीक्षांद्वारे यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहिल्यास नेमकी हीच बाब अधोरेखित झालेली लक्षात येईल. त्यावेळी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी झालेले उमेदवारसुद्धा आहेत, पण हे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१२ नंतर प्रकर्षांने जाणवणारा हा महत्त्वपूर्ण बदल आहे. या बदलामागे काही कारणे आहेत.\nपूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रारूपात झालेला बदल.\nयूपीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांचा अॅप्रोच\nयूपीएससीच्या परीक्षार्थीनी एमपीएससीच्या परीक्षा देण्याचे वाढलेले प्रमाण.\nया बदलांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर स्पध्रेची तीव्रता आणि काठिण्य पातळी वाढली आहे, म्हणून परीक्षेच्या अभ्यासाइतकाच स्पर्धा परीक्षेच्या अॅप्रोचचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे.\nस्पध्रेत राहायचे असेल तर उमेदवारांना तयारीचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. पारंपरिक अभ्यासाचे ठोकळे, गाइड, रट्टा मारून यश मिळवता येणार नाही. विषयाच्या मूलभूत वाचनापासून नियोजनबद्ध नेमकी तयारी करावी लागेल. तयारीचे प्राधान्यक्रम काय आणि कसे असावेत, याविषयी पाहू.\nपूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम प्रत्येक घटकासाठी एक ते दीड ओळीत दिलेला आहे. सामान्य अध्ययन पेपर एक आणि पेपर दोनसाठी एकूण १५ ओळींचा अभ्यासक्रम व या १५ ओळींवर ४०० गुणांसाठी १८० प्रश्न विचारले जातील. प्रश्नांच्या वस्तुनिष्ठ स्वरूपामु���े प्रश्नांची संख्या वाढली. काठिण्य पातळी जपण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बहुविधानी करण्यात आले आहेत. बहुविधानी स्वरूपामुळे एका प्रश्नातून एका मुद्दय़ाच्या वेगवेगळ्या बाजू विचारल्या जातात. म्हणून सर्वप्रथम अभ्यासक्रमाचाच व्यवस्थित अभ्यास करून तुमच्या अभ्यासाची व्याप्ती ठरवा. त्यातील प्रत्येक शब्दाबाबत तुमच्या खिशात कमीत कमी पाच/सहा ऑब्जेक्टिव्ह, सुस्पष्ट संकल्पना तयार असायला हव्यात. त्यावर कसाही प्रश्न आला तरी त्याला सामोरे जाण्याची तुमची तयारी हवी. निष्कर्ष काढायला सांगणारे प्रश्न आले तर उपलब्ध माहितीच्या आधारे उत्तरे देता आली पाहिजेत. यासाठी बेसिक्स नीट समजून घेतले असतील तरच असे प्रश्न आत्मविश्वासाने सोडवता येतात.\nमागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका :\nआयोगाला काय अपेक्षित आहे व आपल्या अभ्यासाची नेमकी कोणती दिशा असणे आवश्यक आहे हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा आणि अधिकृत मार्ग म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. कोणत्याही प्रकरणाची तयारी सुरू करण्यापूर्वी, आपल्याला त्या प्रकरणाशी निगडित पूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची माहितीही असायलाच हवी. त्यातून आपल्या ते विशिष्ट प्रकरण आणि त्याच्या उपविभागांच्या तयारीत नेमकेपणा आणता येतो. कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, काठिण्य पातळी किती आहे, संकल्पनात्मकदृष्टय़ा कोणते पलू महत्त्वाचे, वस्तुनिष्ठदृष्टय़ा कोणते पलू महत्त्वाचे ते समजून येते.\nएक प्रकरणाची तयारी पूर्ण झाली की, पुन्हा आधीच्या वर्षांतील प्रश्नपत्रिकांवर नजर फिरवा. त्यातील प्रश्नांची उत्तरे समाधानकारकपणे देता येतात का ते तपासून पहा. अशी स्वयंचाचणी ही आत्मविश्वासाची पातळी उंचावण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रश्नांची काठिण्य पातळीही दरवर्षी बदलत असते. त्याचे अनेक पलू आहेत. आधीच्या वर्षांत आलेले अनेक प्रश्न हे चालू घडामोडींशी संलग्न नसल्याचे भासेल.\nराज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीचा नुसता अभ्यासक्रमच कॉपी-पेस्ट केलेला नाही तर काही सवयीसुद्धा अंगीकारल्या आहेत. प्रश्नांचा अॅप्रोच पूर्णपणे बदलला आहे. अशा प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीची घोकंपट्टी आणि ठरावीक लोकप्रिय ठोकळे-गाइड वाचून स्पध्रेत टिकणे अवघड आहे. बेसिक पुस्तकांचे वाचन अत्यावश्यक ठरले आहे. संदर्भ पुस्तक निवडण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. आपण निवडत असलेले पुस्तक अभ्यासक्रमानुरूप आहे का, हे तपासा. संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट होत असेल आणि आयोगाच्या प्रश्नपद्धतीस अनुरूप विषयाची मांडणी केली असेल तरच हे संदर्भ साहित्य अभ्यासासाठी उपयुक्त समजावे. बेसिक पुस्तकांसह इंडिया इयर बुक, योजना, लोकराज्य यांना पर्याय नाही. के सागर व पीयरसन प्रकाशनाच्या महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. अभ्यासाच्या सुरुवातीला कोणत्या पुस्तकाची किती पाने वाचावीत, विशिष्ट प्रकरणासाठी\nसर्वोत्तम साहित्य कोणते याचे नियोजन तुमच्याकडे तयार नसणे, एकंदर तयारीची ही सर्वात मोठी उणीव आहेच, त्याचबरोबर बहुतेकांच्या अपयशाचे हे महत्त्वाचे कारण असते. योग्य संदर्भ साहित्याची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते हे लक्षात घ्या.\nसंदर्भ साहित्यातून नेमके साहित्य, नेमके मुद्दे वेचणे-वाचणे-वाचलेले समजणे-समजलेले स्मरणात साठवणे व योग्य वेळी ते आठवणे अशा अभ्यास प्रक्रियेतील वाचन - आकलन व अध्ययन हे टप्पे आहेत. वस्तुनिष्ठ तथ्ये विचारणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी झाली असून संकल्पनात्मक, विश्लेषणात्मक प्रश्नांची संख्या वाढली आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपात अचूकतेला जास्त महत्त्व असते. विषय घटक वाचताना महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे व वारंवार उजळणीचे तंत्र वापरावे लागते. तथ्यात्मक प्रश्नांसाठी हे ठीक आहे, पण संकल्पनात्मक, बहुविधानी प्रश्नांसाठी मूलभूत अभ्यास महत्त्वाचा असतो. पायाभूत संकल्पना सुस्पष्ट असणे फार महत्त्वाचे असते. यासाठी एका विषयावर वेगवेगळे माहितीचे स्रोत हाताळावे लागतात. एका विषयासाठी वेगवेगळी दोन-तीन पुस्तके अभ्यासावी लागतील. इतकी मेहनत आता आवश्यक आहे.\nअभ्यास करायची क्षमता उमेदवारांनुरूप वेगवेगळी असते, पण आपला अभ्यास 'किती पाण्यात' आहे हे कळण्यासाठीचा मार्ग असतो, परीक्षेपूर्वीची परीक्षा म्हणजे स्वत:ची परीक्षा. वाचन पूर्ण झाल्यावर, अभ्यासक्रमाच्या एक अथवा दोन प्रकरणांवर तुम्ही स्वत:च स्वत:ची छोटी चाचणी घेऊन पाहावी. तुमचे प्लस पॉइंट आणि विक पॉइंट तुम्हाला शोधून काढता आले पाहिजेत. प्रश्नपत्रिका सोडविण्याची स्वत:ची अशी पद्धत तुम्ही विकसित केली पाहिजे. तुम्ही तुमच्या वे��ेचे व्यवस्थापन कसे करता उपलब्ध वेळेत नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे देणे तुम्हाला शक्य होते उपलब्ध वेळेत नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे देणे तुम्हाला शक्य होते त्या दोन तासांत तुमचे लक्ष विचलित झाल्याने किती वेळ वाया जातो त्या दोन तासांत तुमचे लक्ष विचलित झाल्याने किती वेळ वाया जातो या साऱ्या प्रश्नांची तुमच्याकडे ठोस उत्तरे असायला हवीत. त्या उत्तरानुरूप आणि काठिण्य पातळीनुरूप प्रश्नपत्रिका सोडविण्याचे किमान दोन डावपेच तुमच्याकडे असायला हवेत. योग्य समयी तुमची कामगिरी उंचावली पाहिजे आणि ती योग्य वेळ म्हणजे परीक्षेचा दिवस असायला हवा.\nराज्यसेवा परिक्षेमार्फत भरली जाणारी पदे कोणती \nराज्यसेवा पूर्वपरीक्षा देताना हे लक्षात ठेवा \nMPSC राज्यसेवा परीक्षांचे स्वरूप \nराज्यसेवा पूर्व परिक्षेची तयारी कशी करावी \nराज्यसेवा पूर्व परिक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत \nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/247/simple-search?query=&sort_by=score&order=desc&rpp=10&filter_field_1=author&filter_type_1=equals&filter_value_1=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%2C+%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4&etal=0&filtername=dateIssued&filterquery=2012&filtertype=equals", "date_download": "2021-07-27T12:10:02Z", "digest": "sha1:LMVAG7MKXVGOAJ7EYN4ZLLC635NWIPFU", "length": 5382, "nlines": 66, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): Search", "raw_content": "\n2012-04-19 १७५ दिशा : मार्च २०१२ बेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; पाटणकर, निनाद; आगरकर, सुधाकर; मठ, शं. बा.; घुगरे, सविता; साने, यशवंत; नाडकर्णी, नरेंद्र\n2012-04-11 १७० दिशा : ऑक्टोंबर २०११ बेडेकर, विजय वा.; भिडे, आशा; नीलकण्ठसुत; मठ, शम. बा.; पाठक, मोहन; राउत, स्वाती; कुलकर्णी, चित्तंरजन; नाडकर्णी, नरेंद्र; साने, यशवंत\n2012-11-12 १८१ दिशा : सप्टेंबर २०१२ बेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; आगरकर, सुधाकर; नाडकर्णी, नरेंद्र; मुजुमदार, सी. श्री.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; नाईक, पुजा\n2012-11-12 १८० दिशा : ऑगस्ट २०१२ बेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; आगरकर, सुधाकर; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; मठ, शं. बा.; नाडकर्णी, नरेंद्र; जोशी, आदित्य\n2012-04-01 १७६ दिशा : एप्रिल २०१२ बेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; राणे, अंकुर; मठ, शं. बा.; फडके, विद्या; नीलकण्ठसुत; साने, यशवंत; नेर्लेकर, श्रीकांत; बेडेकर, महेश\n2012-07-03 १७७ दिशा : मे २०१२ बेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; नाडकर्णी, नरेंद्र; मठ, शं. बा.; एंगडे, सुभाष; मुजु्मदार, एस. एस.; साने, यशवंत\n2012-04-11 १७१ दिशा : नोव्हेंबर २०११ बेडेकर, विजय वा.; नाडाकर्णी, नरेंद्र; साने, यशवंत; भिडे, आशा; आगरकर, सुधाकर; मठ, शं. बा.\n2012-11-12 १८२ दिशा : ऑक्टोबर २०१२ बेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; मुजु्मदार, सी. श्री.; साने, यशवंत; मठ, शं. बा.; असीम\n2012-11-12 १७९ दिशा : जुलै २०१२ बेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; आगरकर, सुधाकर; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; मठ, शं. बा.; असीम; जोशी, शरद; नाडकर्णी, नरेंद्र; अष्टेकर, गार्गी; मुजुमदार\n2012-04-11 १७२ दिशा : डिसेंबर २०११ बेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; मठ, शं. बा.; पाठक, मोहन; जोशी, शरद; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; बारसे, नारायण\n13 बेडेकर, विजय वा.\n9 मठ, शं. बा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/the-atm-on-the-main-road-exploded-235332/", "date_download": "2021-07-27T12:56:03Z", "digest": "sha1:CDTNBKBFZGKP5BZ26ZWYJ6S7I6BJO72H", "length": 6875, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan News : मुख्य रस्त्यावरील एटीएम स्फोट करून फोडले - MPCNEWS", "raw_content": "\nChakan News : मुख्य रस्त्यावरील एटीएम स्फोट करून फोडले\nChakan News : मुख्य रस्त्यावरील एटीएम स्फोट करून फोडले\nएमपीसी न्यूज – चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करून फोडले. एटीएम मधून रोख रक्कम चोरून नेली असून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना आज (बुधवारी, दि. 21) मध्यरात्री घडली.\nमिळालेल्या माहितीनुसार, चाकण मधील महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडताना स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामध्ये एटीएमचे मोठे नुकसान झाले.\nस्फोट घडवून चोरट्यांनी एटीएम मधून रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस तसेच गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nAkurdi News : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये चमचमीत आखाड स्पेशल फेस्टिव्हल\nIndia Corona Update : देशात गेल्या 24 तासांत चार हजार मृत्यू, 42,015 नवे कोरोना रुग्ण\nPimpri News: संकटग्रस्तांची चेष्टा करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करा; भाजपची मागणी\nMaval News : तालुक्यातील ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळण्याची मागणी\nPune News : क्रेडीट कार्डच्या नावाखाली साडे तीन लाखांचा गंडा, पोलिसांच्या तत्परतेमुळे पैसे मिळाले परत\nDehuroad News : मामुर्डीमध्ये पाऊण लाखाची घरफोडी\nNigdi News :’ IICMR’मध्ये ‘एन्टरप्रिनरशिप : जर्नी ऑफ लर्निंग’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान\n जेईई ॲडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार\nDehugaon News : देहू येथे शिवसेनेच्या शिबिरात 65 पिशव्या रक्तसंकलन\nMumbai News : अटल युवा मोर्चा कार्यालयात सदस्यता मोहिमेचे आयोजन\nPune Crime News : समर्थ पोलीस ठाण्यातच निरिक्षकाने एकावर बंदूक रोखली, गुन्हा दाखल\nWakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nWakad Crime News : वाहने चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक; सात दुचाकी, मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/if-i-were-a-prime-minister-essay-in-marathi/", "date_download": "2021-07-27T11:58:18Z", "digest": "sha1:TK55RG7TG5T6L6KJIOZR3OS32JGOOVDG", "length": 24917, "nlines": 92, "source_domain": "www.marathimol.com", "title": "मी पंतप्रधान झालो तर .... मराठी निबंध If I Were A Prime Minister Essay In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nIf I Were A Prime Minister Essay In Marathi मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मी पंतप्रधान झालो तर …… हा निबंध घेऊन येत आहोत, हा निबंध वेगवेगळ्या शब्दांत लिहिलेला आहेत. १०० शब्दांत , २०० शब्दांत, ३०० शब्दांत तसेच ४०० शब्दांत पण लिहिलेला आहेत.हे सर्व निबंध वर्ग १ ते १२ पर्यंत तुम्ही वापरू शकता तसेच, स्पर्धापरीक्षा मध्ये सुद्धा हा निबंध तुम्ही वापरू शकता. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nहे निबंध सुद्धा जरूर वाचा :-\nजर मी भारताचा पंतप्रधान झालो तर मी आपल्या भारत देशाला एक बळकट देश बनविणार. मी भारतीय सैन्याना जगातील सर्वात शक्तिशाली बनविण्याचा प्रयत्न करेन. मला भारतातून दारिद्र्य आणि बेरोजगारी हटवायची आहे. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nभारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे मी शेती सुधारण्याच्या दृष्टीने गंभीरपणे पाऊले उचलणार जेणे करून कोणताही शेतकरी हा दारिद्र्य राहणार नाही. मी गरीब लोकांना पेन्शन व बेरोजगारी भत्ता देईन. मी देशाच्या विविध भागात लघु उद्योग स्थापित करीन. मी जीवनावश्यक वस्तूंचे काळा बाजार बंद करीन तसेच जे भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर अधिक कडक शिस्त लावणार मग तो मंत्री असो का साधारण व्यक्ती.\nमी शेजारच्या देशांशी शांतता प्रस्थापित करीन. मी देशावर मैत्रीचे वातावरण तयार करेन. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nखरोखरच देशाचा पंतप्रधान होणे ही अभिमानाची बाब आहे. माझी इच्छा आहे की मी भारताचा पंतप्रधान झालो तर मी माझ्या नम्र पद्धतीने माझ्या देशाची सेवा करणार. देशाचे कल्याण करण्यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करेन . दिवसेंदिवस मी देशातील गरीब, दडपलेल्या जनतेचा विचार करीन आणि त्यांचे क्षेत्र खूप उत्कटतेने सुधारणार. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nभारताचे पंतप्रधान म्हणून मी हे पाहतो की या भूमीत गरिबी खूप आहेत, तर ती गरिबी मला नाहीशी करायची आहेत, आणि त्यासाठी मी माझ्या रीतीने त्यांना मदत करेल. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nपंतप्रधान म्हणून मी देशात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी काम करेन. लोक धर्म, जात, भाषा या नावाने भांडत असतात. जातीय दंगल रोखण्यासाठी मी प्रभावी पाऊले उचलेन. माझी पुढची पायरी म्हणजे आजकाल देशभरात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढा देणे. मी जनतेचा पैसा वाया जाऊ देणार नाही. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nपंतप्रधान म्हणून माझी पुढची प्राथमिकता अशी असेल की भारताने सतत शक्ती मिळविली पाहिजे जेणेकरून तिला कोणत्याही बाबींमधून अंतर्गत त्रास आणि बाह्य आक्रमणाचा सामना करावा लागू शकणार नाही. तथापि, मी शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या धोरणाचे अनुसरण करणे आणि चीन, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यासारख्या शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचे मी पुढे प्रयत्न करत राहीन.\nभारत नेहमीच जागतिक शांतता आणि मानवी हितासाठी काम करेल. ती राष्ट्रांच्या समुदायात आपले डोके वर काढू शकणार. मी व्यापाराला चालना देईन आणि शेती व उद्योग सुधारेल. मी भारताला मोठ्या उंचावर नेईन. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nमाझ्या लहानपणापासूनच माझे पंतप्रधान होण्याचे स्वप्न होते. माझ्याकडे काही कल्पना आणि आदर्श आहेत ज्या मी प्रत्यक्षात आणू इच्छितो. मला भारत देश एक समृद्ध देश बनवायचा आहे. मला आपल्या देशातील सर्व वाईट गोष्टींपासून मुक्त करायचे आहेत. सर्व प्रथम, मी प्रशासनाचा आकर्षण ठरलेला भ्रष्टाचार तपासायला लावणार \nभारतात काही असे राजकीय नेते आणि मोठ्या पदावर असलेले स��कारी नोकरदार ते आपल्या देशाला तसेच जनतेला लुटून खात आहेत. यामुळे जीवनातील नैतिक मूल्यांमध्ये घट निर्माण होत आहे. देशाच्या प्रगती आणि विकासाच्या मार्गावर असलेला हा एक मोठा अडथळा आहे. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nगरिबी हे भारतासाठी मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतरही तिथल्या लोकसंख्येला पुरेसा कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे श्रीमंत व्यक्ती हि अजून श्रीमंत होत आहेत तर गरीब व्यक्ती हे गरीबच होत चालले आहेत. भारत देश हा जगातील सर्वात मोठा गरीब देश आहेत ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. If I Were A Prime Minister Essay In Marathi\nमोठ्या संख्येने लोकांना अन्नाशिवाय झोपावे लागते. उन्हाळ्यामध्ये तर अति दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची फार टंचाई उद्भवते तर , मी या भागात पाण्याची व्यवस्था करीन. त्यांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी मैलांवर जावे लागते.\nआपल्या भारतासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे निरक्षरता. आपल्या भारतात सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या अशिक्षित आहे. त्यांना कसे लिहायचे आणि काय लिहायचे ते माहित नाही. याव्यतिरिक्त, सामान्य जनतेचे जीवनमान खूप कमी आहे. शिवाय, निरक्षरता आणि दारिद्र्य बर्‍याच सामाजिक दुष्कर्मांच्या वाढीसाठी एक मोठे कारण होऊ शकते. मी पंतप्रधान झाल्यास शिक्षणाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेईन. मी सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य करीन.\nभारत देश प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून अधिक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. भारतातील शेती मागासलेली आहे आणि पावसावर अवलंबून आहे. येथे पाऊस अनिश्चित आणि अवकाळी आहे. एकूणच मागासलेपणा आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यास कारणीभूत ठरणारा हा एक मुख्य घटक आहे.\nपंतप्रधान म्हणून मी शेतीवरील लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देईन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी लोकांना संपत्तीचे न्याय्य वितरण सुनिश्चित करणार. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी मी खूप प्रयत्न करेन. मी शेजारच्या देशांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध वाढविन. अशाप्रकारे मी आपल्या भारत देशाला बदलवणार आणि लोकांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.\nपंतप्रधान म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे सक्षम आणि स्थिर मंत्रिमंडळ तयार करणे. मी कॅबिनेट मंत्र्यांच्या कर्तव्याच्या वितरणाला अधिक प्राधान्य देईन. मी महत्वाच्या समस्यांची यादी तयार करतो. बेरोजगारी, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि जास्त लोकसंख्या या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शेतीच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. पंतप्रधान म्हणून माझे उद्दीष्ट म्हणजे समाजाला वाईट गोष्टींबद्दल जाणीव करून देणे.\nमी राजकीय क्रियाकलापांच्या क्षेत्रात शंका आणि द्वेषाऐवजी गोडपणा आणि आत्मविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भात, मी विरोधकांच्या विचारांचा आदर करतो. सध्या लाखो लोकांना दिवसातून पुरेल इतके दोनदा जेवण मिळत नाही आणि त्यांची मुले रस्त्यावर विखुरलेल्या कपड्यांमध्ये आणि उघड्या पायांनी फिरत असल्याचे दिसत आहे, मी या सर्व गोष्टीकडे अधिक लक्ष देणार आहे.\nजर मी भारताचा पंतप्रधानझालो तर मी विविध क्षेत्रात दूरगामी बदल घडवून आणीन. सर्व प्रथम, मी माझ्या देशाला एक मजबूत आणि स्वाभिमानी राष्ट्र बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. भारत एक महान शक्ती असेल आणि इतर कोणताही देश भारतावर हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही.\nदुसरी गोष्ट म्हणजे मी सर्वात गरीब आणि कनिष्ठ लोकांकडे पूर्ण आणि अस्सल लक्ष देणार. प्रत्येक घरातील किमान एका सदस्याला पूर्ण रोजगार देण्याचा मी प्रयत्न करेन. किंमती नियंत्रणात ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.\nमी सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सुलभ करण्याचा आणि गरीबांना अनुदान दरावर आवश्यक वस्तू पुरवण्याचा प्रयत्न करेन. मी करप्रणाली अधिक उपयुक्त आणि तर्कसंगत बनविण्याचा प्रयत्न करेन. श्रीमंतांवर जास्त कर लावला जाऊ शकतो तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना वाचवले जाईल. माझ्या मते, पगाराच्या लोकांना विशेषतः आराम आवश्यक आहे.\nतिसरी गोष्ट म्हणजे ज्यासाठी मी माझी शक्ती समर्पित करीन ती म्हणजे शिक्षण व्यवस्था. मी त्याचे मानक उंचावेल आणि ते गुणवत्तेवर आधारित करीन. परीक्षा यंत्रणेवर जास्त ताशेरे ओढले जातील, जेणेकरून कोणतीही कॉपी होणार नाही आणि विद्यार्थ्यांची खरी योग्यता सहजपणे समजू शकेल. गुणवत्तेच्या आधारे व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल.\nमाझ्या पूर्ण लक्ष देण्यास पात्र असलेली चौथी गोष्ट म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. त्याशिवाय आपला देश उद्ध्वस्त होईल. मग मी कृषी, उद्योग, तेल उत्पादन, खाणकाम, निर्यातीत वाढ इत्यादी महत्त्वाच्या आणि उत्पादक क्षेत्राचीही काळजी घेईन, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी लोकांचे नैतिक स्तर उंचावून त्यांना अधिक देशभक्त बनविण्याचा प्रयत्न करेन. मी दहशतवाद, जातीयवाद, प्रांतवाद, मादक पदार्थांचे सेवन, हुंडा प्रथा, मद्यपान इत्यादी सर्व दुष्कर्मांचे उच्चाटन करण्याचादेखील प्रयत्न करेन.\nमी पंतप्रधान झालो तर मी आरोग्य प्रणाली कडे आपले लक्ष वेधणार. आरोग्य हीच संपत्ती या म्हणीनुसार मी आरोग्य क्षेत्रात काही सुधारणा घडवून आणणार. जे सरकारी दवाखाने आहेत तिथे फारशा सोई सुविधा उपलब्ध नसतात तर त्या मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन.\nगरीब जनतेला सरकारी दवाखान्याचा लाभ घेता येईल असे धोरण आखणार. म्हणजे गरीब जनता कमीत कमी पैशात कोणत्याही बिमारीचा इलाज करू शकणार. मानवजातीच्या कल्याणासाठी मी आपल्या रीतीने सर्वाना रोजगार उपलब्ध करून देणार.\nतर मित्रांनो मी पंतप्रधान झालो तर …. मराठी निबंध If I Were A Prime Minister Essay In Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेलच. हा निबंध तुम्ही तुमच्या मित्राला पण जरूर शेयर करा, धन्यवाद.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचा :-\nमी शिक्षक झालो तर …….\nमाझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.\nकोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi\nराधानगरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Radhanagari Sanctuary Information In Marathi\nरेहेकुरी अभयारण्याची संपूर्ण माहिती Rehekuri Sanctuary Information In Marathi\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi\nआयआरएस अधिकारी कसे बनायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/09/india-first-gk-in-marathi.html", "date_download": "2021-07-27T12:29:07Z", "digest": "sha1:MYLV7EBLP6M5K4XVPZSLV7VGJY2DX2ZF", "length": 12616, "nlines": 196, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "भारतालील पहिले सामान्य ज्ञान", "raw_content": "\nHomeसामान्य ज्ञानभारतालील पहिले सामान्य ज्ञान\nभारतालील पहिले सामान्य ज्ञान\nभारतात आतापर्यंत ज्या घटना घडल्यात त्यापैकी सर्वात अगोदर कोणती घटना घडली यांची थ्योडक्यात माहिती पाहूया.\nभारतातील पहिला मेडिकल पार्क – चेन्नई (तमिळनाडू)\nसांडपाणी व मलजल धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – राजस्थान\nआधार कार्डवर चालणारे पहिले एटीएम – डीसीबी बँक, मुंबई.\nपहिली विमान पार्क – बगोदरा (गुजरात)\nस्वाईन फ्ल्यूची लस मोफत देणारे राज्य – महाराष्ट्र\nपहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ – गुजरात\nबेटावरील पहिला जिल्हा – माजुली (आसाम)\nपहिले आधार गाव - टेंभली (नंदुरबार)\nपहिले केरोसिन मुक्त शहर – चांदीगड\nपहिले झोपडीमुक्त शहर – चांदीगड\nपहिली फूड बँक – दिल्ली\nइ- गव्हर्नन्स धोरण राबविणारे पहिले राज्य- महाराष्ट्र\nइ- कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश\nजन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश\nवायफाय सुविधा देणारे पहिले रेल्वे स्थानक – बंगळुरू\nराज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nभारतातील पहिली स्त्री बटालियन – हडीरानी (राजस्थान)\nपहिले ई-पंचायत सुरू करणारे राज्य – महाराष्ट्र\nग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सुविधा देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nसिकलसेल आजार ग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र\nक्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nयुवा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nभूजलसंबंधी कायदे करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमवर नोटा पर्याय देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nसामाजिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nसेवा हमी कायद्यातील 369 सेवा ऑनलाइन देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र\nडिजिटल लॉकर सुविधा देणारी पहिली नगरपालिका – राहुरी (अहमदनगर)\nऑनलाइन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य – गुजरात\nई-रेशन कार्ड देणारे पहिले राज्य – नवी दिल्ली\nपंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य – राजस्थान\nदेशातील पहिले ग्रीनफील्ड खाजगी विमानतळ – अंदल (पश्चिम बंगाल)\nपहिले धूम्रपानमुक्त शहर – कोहिमा (नागालँड)\nआशियातील सर्वांत स्वच्छ गाव – मेलीनॉन्ग (मेघालय)\nपदवीपर्यन्त लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य – तेलंगणा\nबालकच्या जन्मानंतर लगेच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य – हरियाणा\nशहर प्राणी घोषित करणारे पहिले शहर – गुवाहाटी (गंगेतील डॉल्फिन)\nगुन्हेगारांची डीएनए रेखाचित्रित करून ठेवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश\nपहिले महिला न्यायालय – माल्डा (पश्चिम बंगाल)\nफॅट कर लागू करणारे पहिले राज्य – केरळ (14.5%)\nखाणींचा ई-लिलाव करणारे पहिले राज्�� – राजस्थान\nआनंदी विभाग सुरू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश\nजीएसटी पारित करणारे पहिले राज्य – आसाम\nअन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड\nशेतीसाठी अर्थसंकल्प राबविणारे पहिले राज्य – कर्नाटक\nतृतीय पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – केरळ\nतृतीय पंथीयांना पेन्शन सुविधा देणारे पहिले राज्य – ओडिशा\nसौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कोची\nसौर ऊर्जेवर चालणारे न्यायालय – कुंटी (झारखंड)\nई-सिगरेटवर बंदी घालणारे पहिले राज्य – पंजाब\nप्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य- हिमाचल प्रदेश\nथर्मोकोलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य – झारखंड\nपहिले पोलिओमुक्त राज्य – केरळ\nपहिले मोफत एयायफाय शहर – कोलकाता\nपहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य – सिक्किम\nश्लोक बेटी गार्डन (फक्त मुलींसाठीचे पहिले गार्डन) – उदयपूर (राजस्थान)\nपहिले त्सुनामी केंद्र – हैदराबाद\nपहिले ई-न्यायालय – हैदराबाद उच्च न्यायालयात\nएलएनजी इंधंनावरील पहिली बस – केरळ\nपहिला बँकिंग रोबो – लक्ष्मी (सिटी युनियन बँक)\nविमुद्रिकरण ठराव पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड\nपहिली पेमेंट बँक – एरटेल पेमेंट बँक (राजस्थान)\nपहिले हरित शहर – आगरताळा (त्रिपुरा) (दुसरे – नागपूर)\nरॅगिंग विरोधात कायदा करणारे पहिले राज्य – तमिळनाडू\nसेवा हमी कायदा लागू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश\nपहिले हगणदारी मुक्त राज्य – सिक्किम\nनिर्मल भारत अभियानांतर्गत 100% स्वच्छता झालेले राज्य – सिक्किम\nसर्वाधिक पोलिस असणारे राज्य – तमिळनाडू\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसमानार्थी शब्द | Synonyms\nशब्द समूहाबद्दल एक शब्द\nअभ्यास कसा करावा 24\nएम पी एस सी अभ्यासक्रम 2\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 18\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2018 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/7-people-dead-in-one-family-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-27T10:51:21Z", "digest": "sha1:HVVE7Y3NXFXGLK56Z7LDQY56M455TYAL", "length": 11309, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "15 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; पुुण्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\n15 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; पुुण्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोनाने मृत्��ू\n15 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; पुुण्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू\nBy टीम थोडक्यात On एप्रिल 17, 2021 6:41 pm\nपुणे | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेषत: पुण्यात. पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा. अशात पुण्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यात गेल्या 15 दिवसांत एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.\nएकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाची लागण होत गेली. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला.\nलॉकडाऊन असून देखील अनेक नागरिक कोरोना नियम मोडतांना दिसत आहे. यामुळे पुण्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला असून संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतली दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. जिवंत असताना रुग्णालयात उपचारासाठी रांगेत उभं राहायचं आणि प्राण गेल्यानंतरही अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभं राहायचं असंच काहीसं चित्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात…\nमहाराष्ट्राकडून मी तुम्हाला विनंती करतो, राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा- जितेंद्र आव्हाड\n…म्हणून मुलीनंच घरच्यांच्या जेवणात मिसळलं विष; काळजाचा थरकाप उडवणारी घटना\nआज मुंबई-हैदराबाद आमने-सामने; सलग पराभवाचा सामना करणाऱ्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा\n“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस”\n“भन्नाटच… मला मैदानात असे 11 जडेजा पाहिजेत”\nमहाराष्ट्राकडून मी तुम्हाला विनंती करतो, राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा- जितेंद्र आव्हाड\nप्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला प्रियकर, केले अत्यंत धक्कादायक कारनामे\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का…\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य\nपुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/802", "date_download": "2021-07-27T11:18:11Z", "digest": "sha1:EYGFPEMFUSPNY34XB2SWUCLA23IMDXKA", "length": 10076, "nlines": 68, "source_domain": "desimarathi.com", "title": "फक्त सकाळी एक वेळेस हे मिश्रण घ्या फक्त तीन दिवस आणि कसलाही मूळव्याध लगेच घालवा.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / फक्त सकाळी एक वेळेस हे मिश्रण घ्या फक्त तीन दिवस आणि कसलाही मूळव्याध लगेच घालवा..\nफक्त सकाळी एक वेळेस हे मिश्रण घ्या फक्त तीन दिवस आणि कसलाही मूळव्याध लगेच घालवा..\nमूळव्याध चा त्रास हा भयंकर असतो अनेक लोकांना डॉक्टर ऑपरेशन करण्यास सांगतात. तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त हा उपाय करा. आणि तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा करा.\nमित्रांनो मुळव्यधला आयुर्वेदामध्ये अर्ष असे म्हणतात. यात आपल्यापैकी बरेच व्यक्तींना रक्त येणे जास्त त्रास होणे, कोंब येणे, खाज येणे अश्या प्रकारचा त्रास होत असतो. आणि यालाच मूळव्याध म्हणतात. यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे कोरडा आणि एक म्हणजे रक्ती मूळव्याध मित्रांनो मूळव्याध आत्त किंवा बाहेर कुठेही होवू शकतो. कोणताही मूळव्याध असो हा चुकीच्या आहार मुळेच होतो. तर यासाठीच आजचा उपाय खूप महत्वाचा आहे. हा उपाय केल्याने १००% गुण येतो.\nचला तर मग बघुयात कश्याप्रकारे करतात हा उपाय..\nयासाठी सर्व प्रथम आपल्याला लागणार आहे पांढरे जासवांधाचे पाने याचे अनेक प्रकार आहेत पण आपल्याला फक्त पांढऱ्या जस्वंधाचेच पान लागणार आहे. ही साधारणतः ७-८ पाने लागणार आहे. आणि ही पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. पाने धुवत असताना हे पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घायाचे आहे. जास्वंदाची पाने आपल्या शरीरासाठी खूपच चांगले ठरतात.\nयांनतर दुसरा घटक लागणार आहे गुलबक्षी च्या झाडाचे पाने हे झाड आपल्याला सहज उपलब्ध होते. याला कळ्या रंगाचे बारकी फळे येतात. याला काही ठिकाणी गुळबास सुधा म्हणतात. काही ठिकाणी गुलगुस म्हणतात. हे सुधा पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे.\nआता या दोन्ही पानांचा आपल्याला दोन चमचे रस काढायचा आहे. व दुधामध्ये मिक्स करायचा आहे. हे दोन्ही पाने पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ह्या पाना मुळे कुठलाही मूळव्याध पंधरा दिवसात मुळापासून निघून जातो. हा उपाय करत असताना आपल्याला ही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे ते म्हणजे हा उपाय करत असताना दिवसभरात मिरचीचे सेवन अजिबात करू नये.\nचला तर मग बघुयात याचा कसा वापर करायचा आहे…\nगुलबक्षी ची पाच पाने व जस्वंधाची पाच पाने आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहेत. व त्यात दोन चमचे पाणी टाकायचे आहे कारण आपल्याला त्याचा रस काढायचा आहे. पूर्ण बारीक झाल्यानंतर हे कापडाच्या मदतीने याचा रस काढून घायचा आहे. मित्रांनो या उपायला एक पथ्य आहे हा उपाय करत असताना हिरवी मिरची खायची नाही.\nरस काढून घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी दूध घ्यायचे आहे व त्या दुधात आपण काढून घेतलेला रस दोन चमचे टाकायचा आहे. आणि पूर्ण मिक्स करून हा उपाय आपल्याला सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. व हा उपाय सलग पांढरा दिवस करायचा आहे. हे ��िश्रण पिल्यानंतर अर्धा तास काही खायचे नाही. या उपयाला कुठलाही साईड इफेक्ट नाही. यामुळे तुमचा कुठलाही मूळव्याध लगेच बरा होतो. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करुन पहा तुम्हाला यापासून फायदाच होणार आहे. आपल्या मुळव्याधाच या समस्या लवकरच दूर होतील आणि ऑपरेशन करण्याची वेळ सुद्धा येणार नाही.\nPrevious पित्त वारंवार खवळतंय पिताशय धुटल्यासारखे साफ होईल एकही खडा सापडणार नाही परत. (फक्त हा उपाय करा.)\nNext जेवण झाल्यानंतर केवळ १० मिनिटांत फक्त हा १ पदार्थ सेवन करा पोटात कधीच गॅस होणार नाही..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/singer-adnan-sami-slams-person-who-said-lata-mangeshkar-doesnt-have-a-good-voice-said-bandar-kya-jaane-adrak-ka-swaad-128125864.html", "date_download": "2021-07-27T13:11:56Z", "digest": "sha1:CGK6X7QYTCJE2QALE2XASSQJH6NC4RDN", "length": 6743, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Singer Adnan Sami Slams Person Who Said Lata Mangeshkar Doesn't Have A Good Voice, Said Bandar Kya Jaane Adrak Ka Swaad | लता मंगेशकरांवर टीका करणा-या नेटक-यावर भडकले अदनान सामी, म्हणाले - 'गाढवाला गुळाची चव काय!' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअदनाने ट्रोलरला सुनावले:लता मंगेशकरांवर टीका करणा-या नेटक-यावर भडकले अदनान सामी, म्हणाले - 'गाढवाला गुळाची चव काय\nएका नेटक-याने फोटोवर कमेंट करताना लता मंगेशकर यांच्यावर टीका केली.\nगायक अदनान सामी यांनी गुरुवारी दिग्गज गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि नूरजहां यांचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी 'किती आयकॉनिक आणि ऐतिहासिक फोटो आहे', असे कॅप्शन दिले. यानंतर एका नेटक-याने फोटोवर कमेंट करताना ���ता मंगेशकर यांच्यावर टीका केली. यामुळे अदनान सामी यांनी या नेटक-याला चांगलेच सुनावले.\nनेटक-याला अदनानचे चोख उत्तर\nअदनान सामी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर यूजरने लिहिले की, 'लता मंगेशकरांचा आवाज चांगला आहे असा विचार करण्यासाठी भारतीयांचे ब्रेन वॉश करण्यात आले आहे.' यावर अदनान यांनी उत्तर देताना लिहिले की, 'गाढवाला गुळाची चव काय. आपल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करुन मुर्ख दिसण्यापेक्षा गप्प राहणे केव्हाही चांगले.'\nदिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी दिला पाठिंबा\nअदनान व्यतिरिक्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही लता मंगेशकर यांचे समर्थन केले आहे. त्यांनी यासंबंधी अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. विवेक यांनी लिहिले की, 'मी देवाला प्रार्थना करतो की लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे पुढच्या जन्मी आमच्यासारखे मनुष्य होवोत ज्यांना सुंदरता नक्की काय असते आणि देवत्व नक्की कसे असेल ते त्यांना कळेल.'\nआपल्या आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'माझा सरस्वती आणि दिव्यतेवर विश्वास आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे लता मंगेशकर. माझा सैतानावरही विश्वास आहे, याचे कारण म्हणजे लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे लोक,' असे त्यांनी म्हटले आहे.\nअदनान आणि विवेक यांच्या व्यतिरिक्त लता दीदींच्या चाहत्यांनीही त्यांचे समर्थन करत ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. एका नेटक-याने ट्रोलर्सला प्रत्युत्तर देताना म्हटले की, 'लता मंगेशकर या भारतासाठी दैवी देणगी आहेत.'\nआणखी एका यूजरने लिहिले- 'काही लोक राजकारणात इतके आंधळे आहेत की ते भारताच्या स्वर कोकिळेला अपमानास्पद वागणूक देताना मागेपुढे पाहात नाहीत. अशा मूर्खांचा निषेध असो. लोक इतके विष घेऊन कसे जगतात' अदनान यांनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिल्यापासून सोशल मीडियावर 'लता जी' ट्रेंड होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Amitpopatdhakane", "date_download": "2021-07-27T13:02:15Z", "digest": "sha1:I2QGHCPJ2K5TWXCYLLI63NRALGXJ64H6", "length": 8924, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Amitpopatdhakane - विकिपीडिया", "raw_content": "\n१० मे इ.स. १९९६\nसध्या स्थानिक वेळ व दिनांक : ०६:०२, २७ जुलै २०२१ IST [refresh]'\nहे सदस्य मराठी लिहू, वाचू व बोलू शकतात.\nहे सदस्य हिंदी लिहू, वाचू व बोलू शकतात.\nहे सदस्य इंग्रजी लिहू ,वाचू व बोलू शकतात.\nही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते\nही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते.\nही व्यक्ती अहमदनगर येथे राहते\n१,०००+ या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर १,००० संपादने पूर्ण केली आहेत.\n[१] मराठी विकिपीडियाच्या संपादकांपैकी एक आहे. मी येथे थोडे लेखन करीत आहे. जुलै, २०१९च्या (मी २०१२ पासुन काम करत होतो काही कारणाने मला Block केले) सुमारास मी मराठी विकिपीडियावर ९०० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली होती. मी अहमदनगर जिल्हातील अनेक विकिपीडियाबद्दल लेख बनवले आहे. तांत्रिक ज्ञानही आहे.\nसध्या आपल्या मराठी विकिपीडियावर एकूण ७७,६०५ लेख आहेत. मराठी विकिपीडियाला ७७,७७७ लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त १७२ लेख हवे आहेत.\n१ मी निर्मिलेले लेख व संचिका\n२ मी पाहिलेले काही प्रसिद्ध ठिकाण\n३ मी पाहिलेले विमानतळे\nमी निर्मिलेले लेख व संचिका[संपादन]\nमी निर्मिलेले लेख येथे पहा\nमी पाहिलेले काही प्रसिद्ध ठिकाण[संपादन]\nलडाख- १) खारदुंग ला २) सियाचिन ३) रुमसे ४) डंगलगला ५) डेब्रिंग ६) टान्डी ७) सारचु ८) पॉटसिवो ९) पान्ग १०) कारु ११) प्रतापपुर १२) साऊथ पुल्लू १३) नॉर्थ पुल्लू\nपश्चिम बंगाल- १)बागडोगरा विमानतळ २)सिलिगुडी\nगोवा- १) मडगाव २)फोंडा ३)पणजी\nचंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ (१३ जून २०१७)\nछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ( ६ सप्टेंबर २०१७)\nलेह लडाख विमानतळ (२४ जून २०१७\nइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (२८ नोव्हेंबर २०१७)\nगोपिनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (६ सप्टेंबर २०१९)\nगाजियाबाद वििानतळ (१३ जुलै २०१९)\nबागडोगरा विमानतळ (२३ जून २०१९)\nसरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (५ आक्टोबर २०१९)\nआपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.\n१००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०२१ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. ए��� ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/theft/", "date_download": "2021-07-27T12:22:01Z", "digest": "sha1:5RRF26QNRJTT4ETU6ZYCXSIHL3YYYPNP", "length": 4346, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "theft | रयतनामा", "raw_content": "\nपतीला मारला चाकू, पत्नीकडून हिसकले दागिने; माधव नगर परिसरात चोरट्यांचा थरार\nअमरावती शरातील माधवनगर येथे राहणाऱ्या एका घरात शनिवारी रात्री झाली. चोरांनी पतीला चाकूमारून चोरट्यांनी पतींजवळून ३ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने व ४ हजार रुपयांची...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/aai-recruitment-2021-4/", "date_download": "2021-07-27T12:55:08Z", "digest": "sha1:5IDN7PNA3RP6NCT5VV4EPJDZS4DNBJKK", "length": 5634, "nlines": 112, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "AAI : एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates AAI : एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरती.\nAAI : एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरती.\nAAI Recruitment 2021: एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत 04 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. ही भरती ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि ��रतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleराष्ट्रीय आरोग्य अभियान, अलीबाग-रायगड अंतर्गत 33 पदांसाठी भरती.\nNext articleजिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत भरती.\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे भरती. (२७ जुलै)\nअकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून अर्ज सुरु.\nकोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड येथे भरती. (२७ व २९ जुलै)\nसार्वजनिक आरोग्य विभाग येथे भरती. (३०जुलै)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/district-hospital-chandrapur-recruitment-2021/", "date_download": "2021-07-27T10:53:07Z", "digest": "sha1:AGYXC4CF5YY2KIUWJ3UI4U3JMOI3M2RL", "length": 6794, "nlines": 112, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत भरती.\nजिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत भरती.\nDistrict Hospital Chandrapur Recruitment 2021: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत 36 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मार्च २०२१ पासून दर दोन महिन्यांने (मार्च, मे जुलै सप्टेंबर, नोव्हेंबर , जानेवारी) ई. महिन्याचे १५ तारखेला मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\n58 वर्षे पेक्षा जास्त नसावे.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nजिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर या कार्यालयात आयोजित.\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nInterview Date (मुलाखातिची तारीख) : मार्च २०२१ पासून द��� दोन महिन्यांने (मार्च, मे जुलै सप्टेंबर, नोव्हेंबर , जानेवारी) ई. महिन्याचे १५ तारखेला मुलाखत आयोजित करण्यात येत आहे.\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र अंतर्गत भरती.\nNext articleकोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती.\nजिल्हा रुग्णालय सातारा येथे भरती. (२२ सप्टेंबर)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nकॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे भरती. (०८ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. येथे भरती.\nन्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट येथे भरती. (११ ऑगस्ट)\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती. (१० ऑगस्ट)\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे भरती. (२९ जुलै)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maharashtra-state-co-operative-credit-union-federation-proposal-state-government-304756", "date_download": "2021-07-27T11:00:38Z", "digest": "sha1:JNA5FGCGP353KCEMH7TQ25WGWPF6KIPU", "length": 10856, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पतसंस्थेतील गुंतवणूकदारांनो आता तुमच्या ठेवी अधिक सुरक्षित होणार कारण...", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार राज्यातील सहकारी आणि खासगी बँकांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. परंतु सहकारी पतसंस्थांमधील ठेवींना अद्याप विमा संरक्षण प्राप्त झालेले नाही.\nपतसंस्थेतील गुंतवणूकदारांनो आता तुमच्या ठेवी अधिक सुरक्षित होणार कारण...\nअनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा\nपुणे - राज्यातील सहकारी पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण प्राप्त व्हावे, पतसंस्थांच्या ठेवी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करता यावी आणि थकीत कर्जे वसुलीसाठी सहकारी पतसंस्थांची राज्यस्तरीय शिखर पतसंस्था असावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने राज्य सरकारसमोर मांडला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nरिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार राज्यातील सहकारी आणि खासगी बँकांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. परंतु सहकारी पतसंस्थांमधील ठेवींना अद्याप विमा संरक्षण प्राप्त झालेले नाही. या संदर्भात राज्य सरकारने स्व. दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास मंडळामार्फत (एमसीडीसी) संरक्षण देण्याबाबत प्रयत्न केले. त्यासाठी एमसीडीसीमध्ये पतसंस्थांनी गुंतवणूक करावी, असा सरकारचा प्रस्ताव होता. तसेच, सरकारने नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नियामक मंडळाकडे पतसंस्थांनी 0.05 टक्के रक्कम अंशदान म्हणून भरावी, असा प्रस्ताव पतसंस्थांना देण्यात आला होता. परंतु सहकारी पतसंस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार नियामक मंडळाप्रमाणे सहकार आयुक्तांना यापूर्वीच आहेत. शिवाय, अंशदानातून 50 कोटी रुपये जमा करून 1 लाख कोटींच्या ठेवींना संरक्षण कसे देणार, असा प्रश्न फेडरेशनने उपस्थित केला होता. फेडरेशनने राज्य सरकारच्या या दोन्ही प्रस्तावाला विरोध केल्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यामुळे सहकारी पतसंस्थांना त्यांच्या ठेवी गुंतवणूक करण्यासाठी शिखर संस्था स्थापन करावी, असा प्रस्ताव फेडरेशनच्या वतीने देण्यात येणार आहे. या शिखर संस्थेच्या माध्यमातून थकीत कर्ज वसुली करण्यासोबतच पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे.\nएनडीएच्या उपप्रमुखपदी रिअर अ‍ॅडमिरल अतुल आनंद यांची नियुक्ती\nठेवींच्या गुंतवणुकीसाठी शिखर पतसंस्था आवश्यक :\nलॉकडाऊनच्या कालावधीत सहकारी पतसंस्थामधील ठेवी कमी झालेल्या नाहीत. सहकारी पतसंस्थांना दरवर्षी जिल्हा सहकारी बँकांमध्ये राखीव निधी ठेवावा लागतो. परंतु काही जिल्हा सहकारी बँक अडचणीत आलेल्या आहेत. तसेच, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, लोकसेवा सहकारी बँक, पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक अशा काही सहकारी बँका आर्थिक अडचणीत आल्या आहेत. या बँकांमध्ये काही पतसंस्थांच्या ठेवी अडकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारी पतसंस्थांच्या ठेवी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सहकारी शिखर पतसंस्था असावी, असे राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे म्हणणे आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nरिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे सध्या कर्ज वसुली स्थगित आहे. त्यामुळे पतसंस्थांना जिल्हा बँकांमधील राखीव निधी काढण्याची परवानगी द्यावी. सहकारी पतसंस्थांच्या पारदर्शक कारभारासाठी सहकार विभागाकडून पोर्टल सुरू करण्यात यावे. तसेच, कर्ज वसुली दाखले ऑनलाइन मिळावेत.\n- काका कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन.\nराज्यातील एकूण पतसंस्था : सुमारे 22 हजार (नागरी आणि पगारदार पतसंस्था)\nठ���वीदार : सुमारे एक कोटी\nठेवी : एक लाख कोटी रुपये\nपुणे जिल्ह्यातील स्थिती :\nठेवी : सुमारे आठ हजार कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mumbai-corona-latest-marathi-news-updates/", "date_download": "2021-07-27T11:25:03Z", "digest": "sha1:2MVWWFYZU2XOJMD7PXT4X6S4ZCRC4GWI", "length": 11467, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमंगळवार, जुलै 27, 2021\n मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट\n मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट\nमुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.\nमुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 794 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 833 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.\nमुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 16 हजार 070 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 95 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 78 हजार 278 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.\nरुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं,…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूर��्रस्त भागांचा दौरा…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट\n अनलिमिटेड इंटरनेट पॅकसाठी ‘ही’ महापालिका चक्क विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार 1 हजार रुपये\nमोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संशयी प्रवृत्ती बळावल्या 5 महिन्यात तब्बल एवढ्या तक्रारी\nनागपूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज फक्त 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद\nदेशातील ‘या’ राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; उद्यापासून होणार अनलॉकला सुरुवात\n पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट\nमहाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची…\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या…\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं…\n…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा\n‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’\n‘बाई पॅन्ट कुठे आहे’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल\n‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य\n“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”\n“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”\n…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’\nपूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…\n राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/614/", "date_download": "2021-07-27T10:38:35Z", "digest": "sha1:RR5YPXXYTNQ3NBCWLQJHSPEW53ACRAKK", "length": 9633, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "पतीला मारला ���ाकू, पत्नीकडून हिसकले दागिने; माधव नगर परिसरात चोरट्यांचा थरार | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी पतीला मारला चाकू, पत्नीकडून हिसकले दागिने; माधव नगर परिसरात चोरट्यांचा थरार\nपतीला मारला चाकू, पत्नीकडून हिसकले दागिने; माधव नगर परिसरात चोरट्यांचा थरार\nशरातील माधवनगर येथे राहणाऱ्या एका घरात शनिवारी रात्री झाली. चोरांनी पतीला चाकूमारून चोरट्यांनी पतींजवळून ३ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने व ४ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९६ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. चोरी करून जाताना चोरट्यांनी हवेत गोळीबारही केल्याने खळबळ उडाली.\nमाधव नगरमध्ये राहणाऱ्या प्रदीप माथने यांच्या घरी शनिवारी रात्री दोन चोरटे शिरले. त्यांनी प्रदीप मथाने पत्नी शुभांगी माथने यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सर्व दागिने लुटले. याच दरम्यान प्रदीप माथने हे घरी आले. त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरट्यांनी त्यांना चाकू मारून जखमी केले. चोरीचा हा थरार पंधरा मिनिटे सुरू होता. त्यानंतर परिसरातील मुख्य चौकात येऊन चोरट्यांनी हवेत गोळीबार केला व रस्त्याने येणाऱ्या नंदू वामनराव कुटे या दुचाकीस्वाराला दगड मारून जखमी केले. त्यानंतर कुटे यांची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी घटनास्थळला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.\nNext articleपक्षी सप्ताह : छत्री तलाव परिसर ते बंदरझिरा येथे पक्षी निरीक्षण\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी न���कसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/north-maharahtra", "date_download": "2021-07-27T12:15:54Z", "digest": "sha1:2WXRJBMCBRZ3MZHQRNUERBO47X2BQPR4", "length": 2227, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "North maharahtra", "raw_content": "\nधुळे काँग्रेसभवन समोर एकाची हत्या, दोघे ताब्यात\nVideo आदिवासी समाजात काठी (होळी)चे महत्व\nVideo देशदूत ‘हम दोनो’ प्रा.प्रदिप आणि चारूशीला दिक्षीत यांच्याशी गप्पा\nशैक्षणिक विकासाच्या डेल्टा रँकींगमध्ये नंदुरबार देशात दुसरा\n३२ मण सुवर्णसिंहासन खडा पहारासाठी तरुणांनी पुढे यावे\nअल्पवयीन मुलगी अत्याचारानंतर गर्भवती\nप्रजासत्तादिनी प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळांच्या आयोजनास मनाई\nजिल्ह्यात येणार 24 हजार 320 ‘कोवीशिल्ड व्हॅक्सीन’\nजलोला येथे होणारा बालविवाह रोखला\nअनोरे गावाची देश पातळीवर निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ima", "date_download": "2021-07-27T12:12:42Z", "digest": "sha1:DDMAKI67PKQYAB44B7TTTIW62YHPANAO", "length": 17032, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nरामदेव बाबा कोरोनाची लस घेणार; म्हणाले, डॉक्टर पृथ्वीवरील देवदूत\nअॅलिओपॅथीवर टीका करणारे योग गुरु रामदेव बाबा अखेर कोरोनाची लस घेणार आहेत. रामदेव बाबांनी थेट यू टर्न घेत डॉक्टरांची स्तुतीही केली आहे. ...\nविना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करा; रामदेव बाबांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल\nआपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असे मलिक यांनी म्हटले. | Nawab Malik ...\nIMA ही इंग्रजांच्या काळातील NGO, त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही- रामदेव बाबा\nएलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे असा सवाल रामदेव बाबा यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत केलाय. ...\nरामदेवबाबांविरोधात डॉक्टरांचं 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन, डीपीही ब्लॅक ठेवणार\nयोग गुरू रामदेवबाबा यांनी अॅलिओपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. (FORDA to hold nationwide protest on June 1 against Baba Ramdev's ...\nRamdev Vs IMA: अखेर रामदेव बाबांवर कोलकात्यात गुन्हा दाखल; अडचणी वाढल्या\nअॅलिओपॅथी उपचार आणि डॉक्टरांवर टीका करणं योग गुरु रामदेव बाबांना चांगलंच भोवताना दिसत आहे. (ima filed fir against baba ramdev in kolkata seeking action) ...\nRamdev Vs IMA: रामदेव म्हणतात, IMA अधिकाऱ्यांचे संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी \nयोगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा वाद आता आणखी गंभीर होताना दिसतो आहे.(Ramdev IMA) ...\nतर रामदेव बाबांवर एफआयआर दाखल करू, आयएमएचा इशारा\nडॉक्टरांची खिल्ली उडवणं आणि अॅलिओपॅथी उपचारांवर टीका करणं योग गुरु रामदेव बाबांना चांगलंच भोवताना दिसत आहे. (IMA serves defamation notice on Baba Ramdev) ...\nडॉक्टरांची खिल्ली उडवली, बाबा रामदेव यांच्यावर तातडीने कारवाई करा, IMAचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र\nआधी अॅलिओपॅथी, नंतर डॉक्टरांची खिल्ली उडवणं योग गुरु बाबा रामदेव यांना महागात पडण्याची शक्यता आहे. (IMA writes to Uttarakhand CM, seeks action against Baba Ramdev) ...\nरामदेव बाबांचा पुन्हा एकदा एलोपॅथीवर निशाणा, IMA आणि फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न\nरामदेव बाबा यांनी आज त्यांचं हे वक्तव्य मागे घेत असल्याचं सांगितलं. पण आता पुन्हा एकदा त्यांनी एलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत IMA आणि फार्मा कंपन्यांना 25 ...\nरामदेव बाबांकडून अखेर ‘ते’ वक्तव्य मागे, सोशल मीडियावर मि���्सचा पाऊस\nIMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. ...\nMaharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान\nRaj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nNagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली\nMumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nChiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला\nPHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्री बंद पडली\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी3 hours ago\nTokyo Olympics 2021: तीन दिवसांत दोन धक्कादायक निकाल, जगातील पहिल्या, दुसऱ्या क्रमाकांचे खेळाडू स्पर्धेबाहेर\nअभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री\nHealth Tips | अल्कोहोलबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच, वाचा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPriya Bapat : मराठमोळ्या प्रिया बापटचं सुंदर फोटोशूट, ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2′ बाबत म्हणाली…\nफोटो गॅलरी10 hours ago\nMouni Roy : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर\nफोटो गॅलरी10 hours ago\nगृहकर्ज घेणाऱ्यांनो ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी11 hours ago\nRose Water : सुंदर त्वचा हवीय मग, घरच्या घरी बनवा गुलाब पाणी…\nलाईफस्टाईल फोटो11 hours ago\nचिकन वेस्टपासून तयार होणार बायोडिझेल\nफोटो गॅलरी12 hours ago\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु\nअन्य जिल्हे1 min ago\n 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित\nVIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ\nमोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय\nकेळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे29 mins ago\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/macon/", "date_download": "2021-07-27T13:02:42Z", "digest": "sha1:6RV3IKPXPNZDCRJKV4RENM2HIRHABHAS", "length": 9696, "nlines": 155, "source_domain": "www.uber.com", "title": "मेकन: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nमेकन: राईड घ्या. प्रवास करा. वेगवेगळी ठिकाणे पहा.\nUber च्या मदतीने ट्रिप प्लॅन करणे सोपे आहे. आसपास फिरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची तुलना करा आणि तुमच्या जवळपास काय पाहण्यासारखे आहे ते जाणून घ्या.\nइतरत्र कुठे जात आहात Uber उपलब्ध असलेली सर्व शहरे पहा.\nMacon मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Macon मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nमेकन मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हर होणारे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ\nमेकन मध्ये डिलिव्हर केले जाणारे खाद्यपदार्थांचे सर्वोत्कृष्ट प्रकार शोधा आणि केवळ काही टॅप्स करून जेवण ऑनलाइन ऑर्डर करा.\nसर्व मेकन रेस्टॉरंट्स पहा\nFast food डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nCoffee & tea डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nWings डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nFamily meals डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nMexican डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nSandwich डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nPizza डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nAmerican डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nChinese डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nBakery डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nComfort food डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nDoughnuts डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nआम्ही शहरांसोबत भागीदारी कशी करतो\nतुमचा आणि आमचा संबंध कदाचित फक्त एका टॅपपासून सुरू होत असेल पण वेगवेगळ्या शहरांमधून तो अधिकाधिक घट्ट होत जातो. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भविष्यात अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम शहरे बनवण्यासाठी इतरांकरता एक आदर्श म्हणून काम करणे हे आमचे लक्ष्य आहे.\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nUber अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी मद्यपदार्थ किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने मादक पदार्थ किंवा मद्यपदार्थाचे सेवन केले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.\nव्यावसायिक वाहने राज्य सरकारच्या अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात, जे टोलच्या व्यतिरिक्त असतील.”\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/507", "date_download": "2021-07-27T12:52:16Z", "digest": "sha1:SNEWG6YDMERGBMXWLRKOM73HKYCRG7TK", "length": 11074, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "संक्रमणापासून मुलांना वाच'वायचे असेल तर,ही फळे चुकनही खायला देऊ नका. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / संक्रमणापासून मुलांना वाच’वायचे असेल तर,ही फळे चुकनही खायला देऊ नका.\nसंक्रमणापासून मुलांना वाच’वायचे असेल तर,ही फळे चुकनही खायला देऊ नका.\nहे जर पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना खायला देत असाल तर मित्रांनो विशेष काळजी घ्या.सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संक्रमण आत्तापर्यंत आपण वयस्क मध्यम वयाच्या वर्गातील व्यक्तीला संक्रमणाचा धोका जास्त आहे असे समजत होतो.परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा अन्य तज्ञ मंडळींनी मोठा धोका जे मुले झिरो ते 18 वर्षे वयोगटात आहे त्यांना होऊ शकतो असे भाकीत केले आहेत.\nआज पर्यंत कोरूना संक्���मणाचा इतिहास पाहता लहान मुलांना जास्त त्रास किंवा संक्रमणाची तीव्रता कमी पाहायला मिळाली आहे यातील झिरो ते बारा वयोगटातील मुलांमध्ये थायम्हस ग्ल्यांड असतो जो की नॉर्मल प्रोटेक्शन मुलांना देत असतो.12 ते 18 टीने एज मुलांना संक्रमणाची लक्षणे थोडी जास्त जाणवतात.सर्व पालकांनी ज्याप्रमाणे आजपर्यंत आपल्या मुलांची काळजी घेतली त्याच प्रमाणे काळजी घ्या.टेन्शन येईल असे वागू नका.\nसर्वप्रथम लहान मुलांचे हात सातत्याने धुवा मुलांना सॅनिटायझर व साबणाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करा.मुलांसमोर शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल अथवा टिशू पेपर धरावा समोरच्या व्यक्तीशी बोलताना मास्क वापरून कमीत कमी सहा फूट अंतर असावे. विशेषता आजारी असेल त्यांनी इतर व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे.अस्वच्छ हाताने आपले डोळे नाक आणि तोंड याला स्पर्श करू नये.जर तुमच्या मुलांना संक्रमणाची लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.\nअर्धवट शिजलेले मांस मुलांना देऊ नका.मुलांची झोप पुरेशी होईल याकडे सातत्याने लक्ष द्या आणि सर्वात महत्त्वाचे आहार भरपूर आणि संतुलित असावा. यामध्ये पहिला पदार्थ आहे पाणी हे शरीर हायड्रेट ठेवण्याचं काम करते म्हणून पाणी जास्तीत जास्त घ्यायला हवे परंतु हेच पाणी फ्रीजमधील किंवा माठातील थंड पाणी असेल तर घशातील तक्रारी व आजार पचनाच्या तक्रारी वाढतात.ज्याने प्रतिकारशक्ती कमी होते म्हणून या संक्रमण काळात या दरम्यान किंवा माठाचे थंड पाणी शक्यतो लहान मुलांना देऊ नका.\nदुसरा पदार्थ आहे तो म्हणजे केळी केळी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते परंतु केळी रात्रीच्या वेळी खाल्ल्याने किंवा केळी खाल्ल्यानंतर लगेचच लहान मुलांना तहान लागते पाणी मागते पाणी पिल्याने बऱ्याच लहान मुलांना सर्दी कशाचे संक्रमण होते तसेच ज्यांना संक्रमण आहे त्यांचा कफ वाढून त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून केळी खायला देताना या विशेष काळजी घ्या.\nया नंतर चा पुढचा पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे द्राक्ष जर मुलाने संक्रमण झाले असेल सर्दी कफ असेल तर चुकूनही द्राक्ष किंवा मनुके खायला देऊ नका याने कप दुप्पट वाढतो. हा असंख्य व्यक्तींचा अनुभव आहे द्राक्ष आणि मुकेश खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात परंतु जर असे आजार नसतील तर तुम्ही हे खाऊ शकता.\nयानंतर चा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही व ताक शक्‍यतो रात्रीच्या वेळी खायला देऊ नका संक्रमण असेल तर या दरम्यान दुग्धजन्य पदार्थ अत्यंत कमी यानंतर पुढील पदार्थांमध्ये थंडपेय कुल्फी गारीगार तसेच दुकानांमध्ये उपलब्ध असणारे चे पॅकेट किंवा फास्ट फूड आहे त्या सोबतच बऱ्याच लहान मुलांना चॉकलेट आणि बिस्कीट जास्त खाण्याची सवय असते या संक्रमणाच्या काळामध्ये याचं प्रमाण पूर्णतः कमी करा.\nPrevious कितीही जाड भिंगाचा चष्मा, आयुष्यात कधीच परत चष्मा लागणार नाही डोळ्यांची जळजळ, डोळ्यांची लाली गायब..\nNext जाणून घ्या आपले फुफ्फुस निरोगी आहे की नाही घराच्या घरी मोफत करा, ६ मिनिटांची फुफ्फुसांची वॉक चाचणी, सर्व माहिती\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/heavy-rain-in-uttarakhad/videoshow/84611514.cms", "date_download": "2021-07-27T11:33:01Z", "digest": "sha1:5IISAECE2SVG2LPLXTHUV7DWSVB6TUR4", "length": 3806, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "heavy rain in uttarakhad - चंपावतमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं रस्त्यावर झालाय चिखल,ट्रक गेला वाहून, Watch news Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचंपावतमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं रस्त्यावर झालाय चिखल,ट्रक गेला वाहून\nउत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. चंपावत इथंही पावसानं कहर केलाय. इथले रस्ते मातीचे असल्यानं रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य आहे. याच चिखलात एक ट्रक आणि एक कार अडकली. मात्र या दोन्ही गाड्यांमधल्या लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलंय\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nदेशात गेल्या 24 तासात करोनाचे 42 हजार नवे रूग्ण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F", "date_download": "2021-07-27T12:14:17Z", "digest": "sha1:MKK2WG3GJIYYMD7ESIETUSXFGD4R6HI7", "length": 3762, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेड रूट - विकिपीडिया", "raw_content": "\nचार्ल्स फ्रेडरिक फ्रेड रूट (१६ एप्रिल, १८९०:डर्बीशायर, इंग्लंड - २० जानेवारी, १९५४:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९२६ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइ.स. १८९० मधील जन्म\nइ.स. १९५४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२० रोजी ०३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/tag/4559/page/3/?vpage=1", "date_download": "2021-07-27T12:52:06Z", "digest": "sha1:WSNNSAMDU3IWL5QLKAY3QTFKNMNE4U5H", "length": 13462, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "** – Page 3 – profiles", "raw_content": "\nमराठीखेरीज संस्कृत व इंग्रजी भाषांत ग्रंथरचना, काव्यरचना करणारे आणि गुजराती, सिंधी, लॅटिन, फारसी व संस्कृत या भाषांचे जाणकार महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म १ ऑगस्ट १८३५ रोजी झाला. सोप्या मराठीत “राजा शिवाजी” हे वीररसप्रधान महाकाव्य त्यांनी लिहिले. […]\nप्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. “संशोधन धारा” या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय “नागेशमाहात्म्य” चे संपादन त्यांनी केले. […]\n“मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके ���्यांनी अनुवादित केली. […]\nडॉ. भगवान गणेश कुंटे\nऐतिहासिक ग्रंथांचे अनुवादक आणि महाराष्ट्र सरकारच्या “स्वातंत्रसैनिक चरित्रकोशा” च्या दुसर्‍या खंडाचे संपादक डॉ. भगवान गणेश कुंटे यांचा जन्म ४ जून १९२० रोजी झाला. “औरंगजेबाच्या कुळकथा” व “औरंगजेबाचा इतिहास” (दोन्ही यदुनाथ सरकारांच्या पुस्तकांवरुन), “पानिपताची मोहिम अथवा काशिराजाचा वृतान्त” (काशिराज पंडिताच्या मूळ […]\nनारायण बापूजी कानिटकर हे लेखक, नाटककार आणि अनुवादक होते. “तरुणी शिक्षण नाटिका” आणि “संतती कायद्याचे नाटक” लिहून सद्य सामाजिक विषयांवरील मराठी नाटकांचा पाया त्यांनी रचला. ४५ वर्षाच्या आयुष्यात, वकिली शिक्षणानंतर त्यांनी १० नाटके लिहिली होती. त्यांत बडोदे संस्थानातील विषप्रयोग (मल्हारराव महाराज), […]\nडॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे\nनिष्णात डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. “वाग्भट” या त्यांच्या ग्रंथावरून त्यांच्या आयुर्वेदावरील दांडग्या अभ्यासाची कल्पना येते. “स्त्रीरोगविज्ञान” या ग्रंथासह “ज्ञानेश्वरी” व “अमृतानुभव” या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. १५ जुलै १८९६ रोजी त्यांचे निधन झाले. Dr Anna Moreshwar Kunte\n“प्रपंच”, “मानिनी” व “रुपा” या मासिकांचे संस्थापक-संपादक माधव राजाराम कानिटकर हे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. त्यांनी १५ वर्षांत ५० कादंबर्‍या आणि शंभरावर कथा लिहिल्या. चंदनाची वीणा, आषाढमेघ, कथामाधव ही त्यांच्या कथासंग्रहांची तर ग्रीष्माची […]\nभालचंद्र दत्तात्रय खेर (भा द खेर)\nलेखक आणि अनुवादकार भालचंद्र दत्तात्रय खेर […]\nकथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार अंबादास शंकर अग्निहोत्री यांनी “माणूस” या टोपण नावाने वृत्तपत्रीय लेखन केले. मुक्ता आणि इतर कथा, घुंगरू हे त्यांचे कथासंग्रह. १६ नोव्हेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले. Ambadas Shankar Agnihotri\n“गावगाडा” या पुस्तकाचे लेखक, ग्रामीण समाजरचना व मागास जातिसंस्थेचे अभ्यासक त्रिंबक नारायण अत्रे यांचा जन्म ५ सप्टेंबर १८७२ रोजी झाला. “गावगाडा”त पारंपारिक बलुतेदारांसह विविध जाती-जमातींचा परिचय त्यांनी करुन दिला असून समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तक […]\nअभिमान चित्रपटाची ४८ वर्षे\nड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\nभारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी\nमहिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\nएक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \nघट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-27T10:52:22Z", "digest": "sha1:C27KFLQGIGRSGKU2RVTE65A2LWDHTJLS", "length": 11286, "nlines": 97, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "देवेंद्र फडणवीस Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा होर्डिंगबाजी सुरू\nपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे पुण्यात होर्डिंग वार सुरू झालेलं दिसलं. भाजपकडून होर्डिंग्सवर फडणवीसांच्या उल्लेख 'विकासपुरुष आणि…\n‘जाधवांचे वागणे धक्कादायक ; चूप करणे किंवा त्यांच्या अंगावर जाणे योग्य नाही’\nमुंबई : रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर महिलेसोबत गैरवर्तन ��ेल्याचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत. भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, असे नेटकरी त्यांना सुनावत आहेत.…\n‘आता कुठे घरातून डिस्चार्ज झालाय, आता फिरत आहेत’; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून…\nरायगड : राज्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. या घटनेनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान…\nअलमट्टी धरणातून विसर्ग केल्यानंतर कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती येईल, यासाठी आत्ताच प्रयत्न…\nमुंबई : अतिवृष्टीमुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा जबर फटका बसला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे…\nपूर आणि दरडग्रस्तांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारला ‘ही’ महत्त्वाची मागणी\nमहाड : महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली…\n‘पूरग्रस्तांना पिण्याचं पाणी आणि अन्न पुरवा’; फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन\nमुंबई : संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने झोडून काढलं आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात महापूर आला आहे. चिपळूनसह इतर अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतं आहे. चिपळूणमध्ये 202 मिमी पडलेला पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या…\n“आम्ही पूरग्रस्त भागात बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”\nअहमदनगर: राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच…\nलसीकरणासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना घेऊन केंद्राकडे जाणार; राजेश टोपे\nपुणे : गेले दोन वर्षे झाली आपण कोरोना या महामारीशी लढत आहोत. देशात महामारीचे संकट असताना कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येक राज्यातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. राज्याला प्रत्येक चार ते पाच दिवसांत १० लाख कोरोना प्रतिबंध लसी मिळायला…\nस्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज भाजपानं फेडलं\nमुंबई : एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले. तसंच…\nपुण्यासाठी काहीच केलं नाही त्यांचे बॅनर ‘विकासपुरूष’ म्हणून झळकतात; पवारांचा भाजपाला…\nमुंबई : गेले काही दिवसांपासून पुण्यात भाजपाच्या एका बॅनरनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे नवं शिल्पकार, विकासपुरूष असं संबोधण्यात आलं आहे. परंतु ज्यांनी…\n… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं टाळायला…\nपुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’…\nराज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील…\n‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा…\n“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत…\nसुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला…\n“नारायण राणेच पांढऱ्या पायाचे म्हणून कोकणावर संकट आलं”;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1712/", "date_download": "2021-07-27T11:08:25Z", "digest": "sha1:UF7CJNLG3XXZF52AMBHBRGWN7ECSOG7N", "length": 50287, "nlines": 123, "source_domain": "rayatnama.com", "title": "अमरावती जिल्ह्यातील विकासाची दशा व दिशा ; खरंच आपले ‘ भिडू’ भिडत का नाही…? | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील विकासाची दशा व दिशा ; खरंच आपले ' भिडू' भिडत...\nअमरावती जिल्ह्यातील विकासाची दशा व दिशा ; खरंच आपले ‘ भिडू’ भिडत का नाही…\nकोरोना संक्रमणाच्या विळख्याने ग्रस्त झालेले आणि शतकातील सगळ्यात मोठ्या महामारी ने मानवी जीवनाच्या अस्तित्वावर संकट आलेले 2020 या वर्षाची सांगता झाली. 2021 या नवीन वर्षाची सुरुवात होत असताना अमरावती शहरातील सर्व नागरिकांना मी नवीन व��्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. या महामारी च्या सुरुवातीच्या काळामध्ये देशातील व राज्यातील सर्व व्यवहार थांबल्या सारखे झाले होते. प्रारंभिक तीन चार महिन्याच्या कालखंडानंतर देश पातळीवरील शासन व राज्य पातळीवरील राज्य शासनाने हळूहळू आपल्या नियमित कामाला सुरुवात केली व मानवी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या औद्योगिक सामाजिक व मूलभूत सोयीसुविधांच्या निर्मितीच्या प्रकल्पांना पुन्हा नव्याने गतिमान करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्याच्या औद्योगिक सामाजिक तसेच नागरी सोयीसुविधांच्या महत्त्वाचे प्रकल्पांना खंडित झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. नव्याने एखादे प्रकल्प शहरांमध्ये अथवा जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काही विशेष प्रयास झाले नाहीत हे समजुन घेता येऊ शकले तरी जे प्रकल्प 2020 आधी मंजूर झाले होते किंवा कार्यान्वयित झाले होते त्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती व सातत्य आणि शासन स्तरावर आपले सर्वस्व पणाला लावून त्यांना गतिमान करण्याच्या दृष्टीने जबाबदारी मध्ये आमच्या लोकप्रतिनिधींना अपयश आले ही बाब निर्विवाद आहे. लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे जिल्ह्याच्या व शहराच्या भविष्याची जोडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची स्थिती ही अत्यंत चिंताजनक झाली असून अशीच परिस्थिती राहिल्यास अजून किती कालावधी ते पूर्ण होण्यास लागेल याची शास्वती नागरिकांना देता येऊ शकत नाही. अमरावती हे विभागीय आयुक्त असलेले शहर असून महाराष्ट्रातील इतर विभागीय मुख्यालय असणाऱ्या शहरांच्या तुलनेत आमची स्थिती फारशी चांगली नाही. त्याकरता सभागृहांमध्ये व सभागृहाच्या बाहेर सत्यार्थ संघर्षरत राहून काही अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प मिळवण्यासाठी तत्कालीन सर्वच लोकप्रतिनिधींनी आपले सर्वस्व पणाला लावले होते.\nमहाराष्ट्रातील 6 विभागीय मुख्यालयांपैकी अमरावती हे एकमेव असे विभागीय मुख्यालय आहे. की, जेथे विमानतळाची सुविधा उपलब्ध्द नाही. हे अमरावतीकरांसाठी निश्चितच भुषणावह नाही. मी व तत्कालीन जनप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे दिनांक 13 जुलै 2019 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते 32 कोटी रुपयांच्या विस्तारीकरणाच्या कामांचे भुमिपूजन करुन डिसेंबर 2020 पर्यंत पूर्णक्षमतेने सदर विमानतळ कार्यान्वीत होईल अश्या पध्दतीने संपूर्ण कामे मार्गी लावली होती. परंतु गेल्या वर्षभराआधी मंजूर निधीच्या पलिकडे एकही दमडी अधिकचा निधी या आर्थिक वर्षात उपलब्ध केला नसल्याने सर्व काम ठप्प पडले आहे. मी घेतलेल्या माहीती नुसार धावपटटीचे काम करणारी कंपनी AIC Infra द्वारे जवळपास पूर्ण धावपटटीचे निर्माण करून झाले आहे. परंतु त्यांनी केलेल्या कामाच्या देयकापैकी फक्त तीन कोटीचे देयक न दिल्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे. धावपटटीवरील शेवटचा थर (सिल्ककोट) शासनाने केवळ 3 कोटी चा निधी न दिल्यामुळे अनेक महिन्या पासून प्रलंबित आहे. फक्त आणि फक्त ऐवढयाच कारणाने धावपटटीचे काम पूर्वत्वास येवून शकले नाही. प्रत्यक्ष पुर्णक्षमतेने प्रवासी विमानांच्या उड्डानासाठी ATC टावर, प्रशासकीय इमारत, टर्मिनल बिल्डिंग इत्यादी कामांची 35 कोटी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही महाराष्ट् विमानतळ विकास कंपनीने (MADC) फक्त निधी नसल्याने सदर कामाची वर्क ऑर्डर गेल्या काही महिण्यांपासून थांबवलेली आहे. अशा पद्धतीने डिसेंबर 2020 पर्यंत सहजासहजी विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू करणे सहज शक्य झाले असते परंतु ते आता कधी होईल याबद्दल अनिश्चितता आहे. महाराष्ट्रातील विभागीय मुख्यालये तर सोडाच जिल्हया जिल्हयातील विमानतळं जसे लातूर, नांदेड, जळगाव, कोल्हापूर, शिर्डी इत्यादी ठिकाणी सुध्दा विमानतळाची निर्मिती झालेली आहे. या सर्व शहरातील विमानतळांना राज्यशासनाकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यात तिथले लोकप्रतिनिधी यशस्वी झाले. सोलापूर येथील विमानतळा करिता फक्त भुसंपादनाकरीता 40 कोटी रुपयांच्या निधीची एकरकमी तरतूद तिथल्या स्थानिक लोकप्रतितनिधींच्या दबावामुळे किंवा आग्रहाखातर मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी करून दिली. हे अनाकलनीय तर आहेच त्याहीपेक्षा अमरावतीच्या लोकप्रतिनिधींच्या डोळयात झणझणीत अंजण घालणारे आहे. एवढेच नव्हे तर अमरावतीच्या विमानतळाला घरघर लागलेली असतांनाच पुणे येथे आधीच एक विमानतळ असल्यावरही दुसऱ्या वितानतळाकरीता निधी देण्याची तयारी शासनस्तरावर सुरु असल्याचे कळते. अमरावती मधील औद्योगिक वाढीला चालना मिळण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. अशी परिस्थिती निर्माण होणे हे विदर्भाच्या ��िकासाच्या दृष्टीकोनातून सुध्दा अन्यायकारक आहे.\nअमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करिता गतकाळात सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. त्याचा अद्यावत अहवाल शासनाला पाठवलेला असून राज्य सरकारने रीतसर केंद्र सरकार कडे प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. चालू वर्षात यावर काहीच कारवाई झालेली नाही. अमरावती येथे एक सोडून दोन ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध आहे जी सहज उपलब्ध्द होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविदयालयाच्या बाह्यरुग्ण विभागाकरीता अत्यावश्यक असलेली रुग्ण संख्या जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल च्या ओपीडी द्वारे सहज उपलब्ध आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कमीत कमी खर्चात सुरू करणे सहज सोपे आहे. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो आहे. याउलट सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेकरिता केवळ भूसंपादनासाठी स्थानिक विरोधी पक्षाचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी सातारात मा.उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाकरीता 61 कोटी रुपयांची तरतूद केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली आहे.\nसन 2009 साली भूमिपूजन झालेल्या बडनेरा येथील रेल्वे वॅगन फॅक्टरी चे काम अद्यापही अपूर्ण आहे. मार्च 2020 पर्यंत किमान एक शेड पूर्णत्वास जाऊन त्याचे लोकार्पण करण्यचे नियोजित होते परंतु अद्याप त्याचा थांग पत्ता नाही. तसेच या वॅगन फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांकरीता 128 निवासस्थानांच्या इमारतीचे काम मुंबई स्थित कॅनान कंपनी द्वारे बांधकाम सुरु होते परंतू स्थानिक जनप्रतिनिधींद्वारे त्यामध्ये खोडा घातल्यामुळे ते काम सघ्या बंद आहे व केव्हा सुरु होईल याबाबत अनिश्चितीता आहे. या उलट लातूर येथे रेल्वे कोच निर्माण फॅक्टरी चे वर्ष 2018 मध्ये भूमिपूजन होऊन नुकतेच त्या मधून पाहिल्या कोच चे उत्पादन सुरु होवून लोकार्पण सुद्धा झाले.\nवाढीव पाणीपुरवठा योजना टप्पा 2 व व भुयारी गटार योजना\nमाझ्या कार्यकाळात अमरावती शहराच्या 2045 सालापर्यंत होणाऱ्या संभाव्य लोकसंख्येची पाण्याची तहान भागवू शकणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प करिता 114 कोटी रुपयांची अमृत योजना कार्यान्वित करण्यात आली होती. त्याचे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत 82%पर्यंत पूर्ण करण्यात आले होत���. यामध्ये शहराच्या नविन विस्तारीत भागांमध्ये 10 पाण्याच्या नविन टाक्या, 450 किमी. ची पाईप लाईन, सिंभोरा येथील जलाशयातील अदयावत 950 एचपीचे 6 मोटार पंपासह पंपींगस्टेशन यांचे कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. या अत्यंत महत्वाच्या योजनेची प्रशासन व कंत्राटदार यांच्या विसंवादामुळे वाताहात होवू नये म्हणून दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा दिर्घ आढावा बैठका घेवनू समन्वयाने कामे पूर्ण करुन घेतली. परंतु तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये किंचितही वाढ झालेली नाही. मुख्य म्हणजे अत्यंत महत्वाचा असा तपोवन येथील 56 एमएलडी क्षमतेचा वाढीव जलशुद्धीकरण प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. अमरावतीकरांना दररोज मुबलक पाणीपुरवठा करण्याकरिता ते पूर्णत्वास जाणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे कंत्राटदार प्रशासनाविरोधात न्यायालयात गेल्यामुळे आता या प्रकल्पावर अनिश्चित काळासाठी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन व कंत्राटदार याचा समन्वय घडवून आणणे व प्रकरण न्यायालयात जाऊ न देता काम मार्गी लावणे या मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी निश्चित कमी पडत आहेत. फक्त जलशुध्दीकरण केंद्राअभावी अमरावतीकरांना दररोज मुबलक पाणीपुरवठया पासून वंचीत राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे भुयारी गटार योजने करिता सुद्धा महत्प्रयासाने 84 कोटी रुपये मंजूर केले होते. शहरातील दोन विभागातील मुख्य मलवाहिनीचे पूर्ण झालेल्या कामांमध्ये सुटलेल्या 71 मुख्य मलवाहिनीच्या (गॅप) जोडणे व या दोन विभागात असलेल्या 24000 मालमत्तांना भुयारी गटारीची नागरिकांना शासकीय खर्चाने मोफत जोडणी करून देण्याच्या महत्वपूर्ण कामाचा समावेश होता. आणि या कामाच्या पुर्णत्वावर भुयारी गटार योजनेच्या भविष्यातील कामची मंजुरी अवलंबून आहे .असे असताना समन्वयाअभावी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अनास्थेमुळे तो कंत्राटदार सुद्धा आता न्यायालयात गेला आहे त्यामुळे गेल्या वर्षभरात कामे करण्याची सुवर्णसंधी असतानाही ही कामे करण्यात आली नाही.आता ही दोन्ही कामे ठप्प पडलेले आहेत. ही एकप्रकारे अमरावतीकर नागरीकांची प्रताडना आहे.\n5.भारत डायनॅमिक्स मिसाईल कारखाना\nनांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये केंद्र शासन पुरस्कृत भारत डायनामिक्स निर्मिती कारखान्याचे प्रस्तावित आहे. उद्योग विकास महामंडळाने जागा हस्तांतरण केली असून संपूर्ण जागेला सुरक्षा भिंत उभारण्या पलीकडे कोणतेही काम अद्यापही झालेली नाही त्याला चालना देणे गरजेचे आहे.याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असे निदर्शनास आले भारत डायनामिक्स लिमिटेड कंपनीचे बहुतांश सगळे अधिकारी हे दक्षिणात्य असल्यामुळे भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रातील विदर्भात येणे याबाबत त्यांची मोठी अनास्था आहे. यावर तोडगा काढून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.\nअमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय 400 बेडेड हॉस्पिटल\nसंपूर्ण जिल्ह्यातील स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चारशे खाटांच्या अद्यावत रुग्णालयाच्या इमारती करिता 43 कोटी रुपये मंजूर करून निविदा प्रक्रिया मंजूर करून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु अर्थसंकल्पामध्ये तरतूद झालेले चार कोटी रुपये अद्यापही अप्राप्त असल्याने निर्माण कार्य धिम्या गतीने सुरू आहे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.\nविभागीय संदर्भ सेवा रुग्णालय टप्पा 2 ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल)\nआपली आरोग्य व्यवस्था सुदृढ व अद्यावत असणे किती गरजेचे आहे हे या कोरोना महामारी च्या काळात आपल्या सर्वांच्या लक्षात आलेले आहे. अमरावती जिल्ह्या करिता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कशा पद्धतीने वरदान ठरलेले आहे हेही आपण बघितले आहे. अमरावती जिल्ह्याच्याच नव्हे संपूर्ण पश्चिम विदर्भातील सहा जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून 2004 ते 2009 या माझ्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात अमरावती येथे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कार्यान्वित करण्यात आले होते. येथील अद्यावत आरोग्य सुविधांचा लाभ आजपर्यंत हजारो नागरिकांनी घेतला आहे व सातत्याने घेत आहेत. किडनीच्या जटील शस्त्रक्रिया, लहान मुलांचे जटील शस्त्रक्रिया,शरीराच्या जटील सुगठण शस्त्रक्रिया (Plastic Surgery) असे महागडे उपचार गोरगरीब जनतेला विनामूल्य मिळायला लागले. एवढेच नव्हे तर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे आतापर्यंत अत्यंत कठीण अशा किडनी प्रत्यारोपण 15 शस्त्रक्रिया सुद्धा यशस्वीरित्या करण्यात येत आहेत. ही एक यशोगाथाच आहे.याच ���ालिकेत हृदय रोग, मेंदू रोग व कॅन्सर यासारख्या अत्यंत महागडे उपचार असणाऱ्या रुग्णांकरिता सुसज्ज असे टप्पा 2 कार्यान्वित करण्याकरिता त्याच्या 38 कोटी च्या निधीमधून इमारतीचे काम संपुष्टात येऊन सुसज्ज इमारत तयार करून घेण्यात आपल्याला यश आले आहे .या रुग्णालया करिता पद मान्यता मंजूर करून घेण्यासाठी आपल्याला यश आले आहे. त्याचबरोबर लागणारी अद्यावत साधन सामग्री जसे क्याथ लॅब, डिजिटल लिनियर एक्सलेटर या सारख्या यंत्र सामुग्री करिता निधी उपलब्ध करून राज्य शासनाच्या अंगीकृत हापकिन इन्स्टिट्युट द्वारे निविदा प्रक्रिया देखील सुरू करून घेतली आहे . असे असताना गेल्या आर्थिक वर्षात ही संपूर्ण परिस्थिती जशीच्या तशी आहेत या सर्व विषयांमध्ये यत्किंचितही वाढ झालेली नाही किंवा पदभरतीकरिता कोणतीही कारवाई सुद्धा झालेली नाही. त्यामुळे अत्यंत महत्वाचे रुग्णालय कार्यान्वित होऊ शकलेले नाही.\nचिखलदरा विकास आराखडा (सिडको )\nपूर्व विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण चिखलदरा असून गतकाळात मी पालकमंत्री म्हणून व त्यानंतर आमदार म्हणून सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सिडको च्या माध्यमातून चिखलदरा गिरीस्थानाचा पर्याटनाच्या दुष्टीकोनातून विकास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे पुढाकार घेण्यात आला होता. या करीता सिडको द्वारे प्रस्तावित 600 कोटी रुपयांच्या आराखडाला मान्यता देण्यात आली होती. यामध्ये चिखलदरा येथे जागतिक दर्जाचा स्कॉयवाक, चिखलदरातील महत्वपूर्ण पॉईटला जोडणारा सर्कुलर रोड इत्यादी बाबत नियोजन करण्यात आले होत. परंतु ही कामे सद्यस्थितीत थंड बस्त्यात असल्याने त्याचे ही काम अद्याप रेंगाळलेले आहे. गेल्या काही काळात याबद्दल साधी चर्चा झाल्याचेही ऐकिवात नाही. त्याचप्रमाणे चिखलदरा पर्यटन स्थळाचा भविष्यात होणाऱ्या लोकसंख्या व पर्यटक वाढीच्या दृष्टीकोनातून शहराकरीता पाणीपुरवठा मुबलक व्हावा या दृष्टीकोनातून पाटबंधारे विभागामार्फत लघु प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. त्यालाही आता चालना देणे गरजेचे आहे.\nफिशरीज हब व फिश मार्केट\nअमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील गोड्या पाण्यातील मासेमारीला चालना देण्याकरिता व त्याचे मूल्यवर्धन करून चांगला मोबदला स्थानिक मासेमारांना मिळावा याकरिता 2018 साली तब्बल 23 क��टी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करून महापालिकेला निधी जमा करून दिला परंतु अद्यापही फिशरीज हब व फिश मार्केट याचे बांधकाम पूर्ण करण्यात पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही.\nसन २००८ मध्ये मी जलसंपदा राज्यमंत्री असतांना अमरावती जिल्ह्यातील मोठे,मध्यम,लघु अशा तब्बल ३९ व संपूर्ण पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्पांची सर्वेक्षण करून शासनाद्वारे त्यांची प्रशासकीय मंजुरात करुन प्रत्यक्ष कामे सुरु केली होती. त्यांनतर 2009 ते 2015 या काळात संपूर्ण कामे बंद असल्यागत होती. सन 2017-18 साली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष म्हणून माझी नव्याने नियुक्ती झाल्यांनतर बहूतेक प्रकल्पांच्या रखडलेल्या पर्यावरण मान्यता, सुधारित प्रशाकिय मान्यता मिळवून घेतल्या. त्याचप्रमाणे अनेक प्रकल्पांची रखडलेली भुसंपादन, पूर्नवसन व त्यातील नागरी सुविधांची कामे प्रशासनासोबत विभागीय स्तरावर सातत्याने बैठका घेवून मार्गी लावली. यामुळे बहूतांश प्रकल्प ॲडव्हास स्टेजमध्ये आणून ठेवली होती. उदा. निम्नपेढी, बोर्डी नाला इत्यादी. महतप्रयासाने प्रकल्पांची कामे सुरु केली. पुन्हा हे प्रकल्प आता मंदावलेले आहेत. कोणी ही मंत्री Review meetings घेत नसल्याने अधिकारी सुस्त व मस्त झालेले आहेत. भुसंपादन पुनर्वसनाची कामे रेंगाळल्या मुळे लोक त्रस्त आहेत व जवळजवळ सर्व प्रकल्पाच्या घळभरणीला अमर्याद असा विलंब होत आहे .परिणामी प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात वाढ न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही आहे.\nप्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण अकादमी\nफक्त्‍ अमरावती जिल्हयातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील प्रशासकीय सेवेत व स्पर्धा परीक्ष्याच्या माध्यमातून शासकीय सेवेत जावू इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांकरीता सुसज्ज अशा प्री-आएएस कोचींग सेंटर विदर्भ महाविदयालय परीसरामध्ये उभारण्याकरीता माझ्या कार्यकाळात त्याची मृहूर्तमेढ रोवून 19 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजूरात करुन घेण्यात आली होती. याचे प्रशासकीय इमारतीचे व वस्तीगृहाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु असून सघ्यास्थितीत 50% पर्यंत पूर्ण झाले आहे. सुरुवातीला मंजूर झालेल्या निधी पलिकडे या आर्थिक वर्षात शासनाने निधीची अघ्यापही तरतूद केलेली नाही. परीणामी आता याचे निर्माण कार्यही ठप्प होण्यास सुरुवात झाली ��हे.\nअद्यावत निवासी ज्ञानस्त्रोत व अभ्यासिका\nअमरावती जिल्हयातील शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षा व तत्सम प्रकारातील परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्या करीता अमरावती विदयापिठाच्या रुक्मिनी नगर येथील जागेवर माझे कार्यकाळात 5 कोटी रुपये प्रशासकीय मंजूरात असलेले अद्यावत निवासी अभ्यासिकेच्या इमारतीचे निर्माण हाती घेण्यात येवून इमारतीचे 50% काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतू 5 कोटींपैकी सुरुवातीला मंजूर झालेल्या 2.5 कोटी निधी पलिकडे या आर्थिक वर्षात कोणताही निधी मंजूर करण्यात आला नाही. यामुळे आता ते कामही मंदावले आहे.\nकोरोना संक्रमनाचा संभाव्य धोका लक्षात घेता 22 मार्च 2020 पासून सर्व यात्री ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. परंतू गतकाळात रेल्वे विभागाने 10% ट्रेन परत सुरु केल्या आहेत. परंतू यामध्येही कोणता मापदंड लक्षात घेतला आहे हे अनाकलनीय आहे. कारण अंबा एक्सप्रेस ही अत्यंत महत्वाची अमरावती मुंबई गाडी जी आयएसओ मानांकन प्राप्त आहे व या मध्ये 98% प्रवासी वाहतूक असून अत्यंत गरजेचे आहे ती बंद आहे. याउलट फक्त 4% प्रवासी वाहतूक असलेली अमरावती तिरुपती ट्रेन सुरु आहे. एवढेच नव्हे तर जबलपूर अमरावती एक्सप्रेस ही अमरावती पर्यंत असताना सुद्धा फक्त जबलपूर नागपूर असेच सुरू आहे दिवसभर नागपूरला गाडी उभी राहून परत जबलपूर निघून जाते परंतु अमरावती पर्यंत का सुरू करण्यात आली नाही हे अनाकलनीय आहे.अमरावती शहरातील युवावर्ग अनेक कामकाजी लोक पुणे येथे वास्तव्यास असून त्यांना अत्यंत महत्त्वाची असणारी अमरावती पुणे रेगुलर गाडी किंवा गरिब रथ या नवीन गाडीची मोठ्या प्रमाणात मागणी असून गरज सुद्धा आहे.. परंतू या विषयाच्या बाबतीत एकंदरीतच सर्व लोकप्रतिनिधींचे मौन आहे. अशा पद्धतीने एक ना अनेक प्रकल्पनिहाय उदाहरणे देता येतील जी सहजासहजी पूर्णत्वास गेली असती जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान या प्रकल्पांच्या पूर्णत्वास जाण्यामुळे निश्चितच उंचावले असते जो त्यांचा संवैधानिक अधिकार सुद्धा आहे. यादी लांब आहे. परंतु या संपूर्ण विषयांच्या मुळाशी गेले असता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. ही संपूर्ण परिस्थिती फक्त कोरोनामुळेच उदभवली आहे काय….. हे काही अंशी जरी खरे असले तरी कोरोना काळापूर्वी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्प मध्ये विदर्भ, मराठवाड��� व उत्तर महाराष्ट्राला काय स्थान होते. याचा थोडा आढावा घेतला असता कशी सापत्न वागणूक दिलेली आहे याची चूनुक लक्षात आल्याशिवाय राहत नाही हे सर्वश्रूत आहे. सद्यस्थितीत विदर्भ व त्यातही प्रामुख्याने पश्चिम विदर्भातील प्रकल्पांबाबत शासन स्तरावर मोठी अनास्था आहे. आता प्रश्न हा पडतो या सर्व गोष्टींचे आकलन आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना होत नाही का…. हे काही अंशी जरी खरे असले तरी कोरोना काळापूर्वी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्प मध्ये विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला काय स्थान होते. याचा थोडा आढावा घेतला असता कशी सापत्न वागणूक दिलेली आहे याची चूनुक लक्षात आल्याशिवाय राहत नाही हे सर्वश्रूत आहे. सद्यस्थितीत विदर्भ व त्यातही प्रामुख्याने पश्चिम विदर्भातील प्रकल्पांबाबत शासन स्तरावर मोठी अनास्था आहे. आता प्रश्न हा पडतो या सर्व गोष्टींचे आकलन आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना होत नाही का…. किंवा होत असेल तर त्याबाबत भरीव व पोटतिडकीने पाठपुरावा का होत नाही…. खरंच आपले ' भिडू' भिडत का नाही...\nमाजी राज्यमंत्री व माजी आमदार\nPrevious articleआंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांना चीनमध्ये प्रवेश नाही; ‘WHO’ ने व्यक्त केली नाराजी\nNext articleअमेरिकेत सत्तासंघर्ष ; हिंसाचारात एक ठार\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/statement", "date_download": "2021-07-27T10:44:19Z", "digest": "sha1:KDOCOGNJGRMGD7U7JHYBPL4DISL4E72J", "length": 2545, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "statement", "raw_content": "\nविस्थापितांच्या भावनांशी खेळू नका - वहाडणे\nमहसूलबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई - आ. आशुतोष काळे\nअकोले तालुक्यासाठी लवकरच वीज विकास आराखडा - ना. तनपुरे\nआरक्षणावरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना चालणा देणे आवश्यक - जयंत पाटील\nतिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात - सुरेखा पुणेकर\nराहुरी मतदारसंघातील रस्ते, वीज व आरोग्य सुविधांना प्राधान्य- ना. तनपुरे\nसाठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या - आ. आशुतोष काळे\nपरमार्थात दिखावा टिकत नसतो- रामगिरी महाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/fraud-3-lakh-fifty-thousand-online-shopping-wardha-369483", "date_download": "2021-07-27T11:52:58Z", "digest": "sha1:I4L6LD7N5R7O5NI7F7Y3DVFHOM2DQFC3", "length": 7507, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑनलाइन खरेदीच्या नावावर साडेतीन लाखांचा गंडा, टोळी जेरबंद", "raw_content": "\nऑनलाइन खरेदीची क्रेझ वाढत असून याच प्रकारातून से��ू येथील एका व्यापाऱ्याला तीन लाख 40 हजार रुपयांचा गंडा बसला आहे.\nऑनलाइन खरेदीच्या नावावर साडेतीन लाखांचा गंडा, टोळी जेरबंद\nवर्धा : सध्या ऑनलाइन खरेदीची क्रेझ वाढत असून याच प्रकारातून सेलू येथील एका व्यापाऱ्याला तीन लाख 40 हजार रुपयांचा गंडा बसला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सेलू पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली.\nहेही वाचा - पर्यटकांची पेंचकडे धाव, नेमक्या कोणत्या प्रवेशद्वारावरील पर्यटकांना होतेय वाघाचे दर्शन\nसेलू येथील व्यापारी अनुज दिलीप भटेरो यांनी इंडिया मार्ट मार्केटिंग या साईटवर अ‌ॅग्रिकल्चर स्प्रे-पंप पाहिजे असल्याची जाहिरात टाकली. यातून तक्रारदाराच्या मोबाईलवर एक बुकलेट प्राप्त झाले. यावरून 250 नग स्प्रे-पंप बाबत करार झाला. यासाठी 3 लाख 40 हजार रुपयांचा एक धनादेश सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून आर.टी.जी.एस.ने शिवम एक्‍सस्पोर्ट कंपनीच्या खात्यावर पाठविण्यात आले. परंतु, सदर ऑर्डरची वाट पाहिली असता ऑर्डर प्राप्त न झाल्याने तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.\nहेही वाचा - यवतमाळमध्ये ३५ हजारांवर को-मॉर्बिड रुग्ण, सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्येत घट\nपोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरविली असता यशराज सुभाष सखीया हा एचडीएचसी बँक शाखा राजकोटचे खाते चालवत असून सदरचे खाते हे शिवम एक्‍सपोर्टच्या नावाने असल्याचे पुढे आले. तसेच एक विधी संघर्षित बालक हा अजय पटेल या नावाने मोबाईल फोनद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधून त्यांच्याशी वाटाघाटी करून कृषी स्प्रे-पंप व इतर वस्तूचे बदल्यात व्यवहार करीत असल्याचे पुढे आले. या दोघांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील विठ्ठल गाडे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, राकेश देवगडे, अमोल राऊत, विक्रम काळमेघ व महिला पोलिस कुंदा तुरक यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/marseille/", "date_download": "2021-07-27T13:13:44Z", "digest": "sha1:ATEQLZXWTBPHPCIK7OFAV4QQDT67CLOJ", "length": 10171, "nlines": 167, "source_domain": "www.uber.com", "title": "मार्सेली: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nमार्सेली: राईड घ्या. प्रवास करा. वेगवेगळी ठिकाणे पहा.\nUber च्या मदतीने ट्रिप प्लॅन करणे सोपे आहे. आसपास फिरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची तुलना करा आणि तुमच्या जवळपास काय पाहण्यासारखे आहे ते जाणून घ्या.\nइतरत्र कुठे जात आहात Uber उपलब्ध असलेली सर्व शहरे पहा.\nMarseille मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Marseille मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल\nतुमच्या ड्रायव्हरला कुठे भेटायचे ते जाणून घ्या आणि तुमचे पिकअप लोकेशन कसे शोधायचे यासाठी तपशीलवार दिशानिर्देश मिळवा.\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nमार्सेली मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हर होणारे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ\nमार्सेली मध्ये डिलिव्हर केले जाणारे खाद्यपदार्थांचे सर्वोत्कृष्ट प्रकार शोधा आणि केवळ काही टॅप्स करून जेवण ऑनलाइन ऑर्डर करा.\nसर्व मार्सेली रेस्टॉरंट्स पहा\nGrocery डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nHalal डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nFast food डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nSushi डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nPizza डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nBurgers डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nAsian डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nConvenience डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nDesserts डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nHealthy डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nTacos डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nItalian डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nआम्ही शहरांसोबत भागीदारी कशी करतो\nतुमचा आणि आमचा संबंध कदाचित फक्त एका टॅपपासून सुरू होत असेल पण वेगवेगळ्या शहरांमधून तो अधिकाधिक घट्ट होत जातो. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भविष्यात अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम शहरे बनवण्यासाठी इतरांकरता एक आदर्श म्हणून काम करणे हे आमचे लक्ष्य आहे.\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nUber अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी मद्यपदार्थ किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने मादक पदार्थ किंवा मद्यपदार्थाचे सेवन केले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.\nव्यावसायिक वाहने राज्य सरकारच्या अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात, जे टोलच्या व्यतिरिक्त असतील.”\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/category/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2021-07-27T12:43:46Z", "digest": "sha1:SCTIH6VKUAFFF5XA4IH6VKFXYNPLW4AX", "length": 7773, "nlines": 54, "source_domain": "desimarathi.com", "title": "बॉलिवूड Archives - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवऱ्यावर ‘हे’ गं’भीर आ’रोप.. मोठ्या चित्रपटात काम देतो म्हणून, करायचा…\nराज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची जोडी संपूर्ण बॉलीवूडमध्ये मजेदार जोड्यांसाठी ओळखली जाते. शिल्पा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि नवरा राज कुंद्रासोबत मजेदार व्हिडिओ शेअर करत रहात आहे. राज सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. हे जोडपे सोशल मीडिया साइटवर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि दररोज काही ना काही पोस्ट शेअर करत …\nसंपूर्ण बॉलिवूड हादरले होते, दे’ह व्यापारामध्ये अडकल्या या ९ अभिनेत्री अब्रूचे झाले खोबरे.\nमित्रांनो से’क्स कँ’डल मध्ये अनेक अभिनेत्रीची प्रकरण उ’गडकीस आले आहेत. तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या ९ अभिनेत्री चला बघुया. १ :- शर्लिन चोप्रा :- या अभिनेत्रींचे नाव पहिल्यांदा चर्चित आले ते का’मसुत्रा या पिक्चर मधून या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की मी पैशासाठी दे’ह व्यापार केला आहे. २ :- श्वेता …\nया क्रिकेटर ची बहीण आहे सोशल मीडिया क्वीन ,जाणून घ्या कोण आहे ती…\n4 weeks ago जरा हटके, बॉलिवूड 0\nटीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि विकेटकीपर ऋषभ पंतने प्रत्येकाला आपल्या खेळाचा चाहता बनविला आहे. वयाच्या 22 व्या वर्षीच पंतचे कोट्यावधी चाहते आहेत. पंतची मोठी बहीणची लोकप्रियता ही ऋषभपेक्षा काही कमी नाही. ऋषभ पंत वही बहीण साक्षी ��ंत सोशल मीडियावर एका स्टारसारखी आहे. सध्या भारतीय संघ कसोटी विश्वविजेतेपदासाठी इंग्लंडला पोहोचला आहे.या …\n‘द फॅमिली मॅन 2’ मधील धृतीची फीस जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, सामंथाला तो हॉट सिन करायला मिळाले इतके मानधन.\nमनोज वाजपेयींच्या अभिनयाने बद्ध झालेल्या वेब सिरीज ‘फॅमिली मॅन’ च्या पहिल्या सीझननंतर आता दुसरा सीझन चर्चेत आहे. सोशल मीडियापासून ते रोजच्या बातम्यांपर्यंत ‘फॅमिली मॅन’ च्या दुसऱ्या सीझनचा उल्लेख सर्वत्र केला जात आहे. यावेळीही मनोज वाजपेयी श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. दुसरीकडे, साउथ स्टार समंथा अक्केनेनी हिनेदेखील प्रेक्षकांना …\nसलमान खानसोबत काम केलेली ही अभिनेत्री लग्नाच्या 17 वर्षानंतरही आई बनू शकली नाही, अगदी चांगली कारकीर्द सुद्धा गमावली.\nबॉलिवूडमधील 90 च्या दशकात एका अभिनेत्रीचे नाव खूपच चर्चेत होते, आणि ती अभिनेत्री म्हणजे आयशा झुलका. आयशा झुलका सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.मागे काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या दरम्यान तिने आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असतांना ही चित्रपटांच्या सृष्टीमधून एग्जिट का केले …\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-rocket-attack-in-kabul/", "date_download": "2021-07-27T11:07:16Z", "digest": "sha1:PFCEFHW3655ZYWLC7JT5BD2YDHEZB3YD", "length": 3265, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "काबुलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले 14 रॉकेट , 3 जणांचा मृत्यू - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS काबुलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले 14 रॉकेट , 3 जणांचा मृत्यू\nकाबुलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले 14 रॉकेट , 3 जणांचा मृत्यू\nकाबुलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले 14 रॉकेट\n3 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी\nअफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत���रालयाची माहिती\nबरेच रॉकेट हे ग्रीन झोनमध्ये पडले\nत्याठिकाणी दूतावास, ऑफिस आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी राहत असल्याची माहिती\nPrevious articleकॉमेडियन भारती सिंगला NCBकडून समन्स\nNext articleमुंबईत तीन वर्षीय चिमुरडीवर सामूहिक अत्याचार\nराज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी July 27, 2021\nदेशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू July 27, 2021\nपीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’ July 27, 2021\nसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणः दिल्ली कोर्ट आज घेणार निर्णय, शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता July 27, 2021\nTokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचे धडाकेबाज पुनरागमन, लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव  July 27, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1029/", "date_download": "2021-07-27T12:52:47Z", "digest": "sha1:UK4A7TFOUJJRPWO57M75RFIPZT2YM7AE", "length": 9615, "nlines": 98, "source_domain": "rayatnama.com", "title": "एकाच कुटुंबातील 5 जण जखमीट्रॅक्टरवर आदळली स्विफ्ट कार; | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी एकाच कुटुंबातील 5 जण जखमीट्रॅक्टरवर आदळली स्विफ्ट कार;\nएकाच कुटुंबातील 5 जण जखमीट्रॅक्टरवर आदळली स्विफ्ट कार;\nअमरावती- नागपूर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या लाकडाच्या ट्रॅक्टरवर नागपूरवरून अमरावती कडे जाणारी भरधाव स्विफ्ट कार धडकली. या अपघातात कारमधील 5 जण जखमी झालेत. .\nभंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील दातीर कुटुंबीय हे मोझरी मार्गे हायवेने अमरावती कडे एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात स्विफ्ट कार क्रमांक MH 36,H-6218 ने जात असताना अचानक गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडी फाट्यावरून लाकडाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक MH-27,D-6395 हा हायवे ओलांडत असतांना सदर ट्रॅक्टरवर भरधाव स्विफ्ट कार धडकून अपघात झाला.ज्यामध्ये कार मधील रविंद्र किशोर दातीर(वय 58,रा.लाखनी,जि. भंडारा),वनिता रविंद्र दातीर(वय 52),अथर्व रविंद्र दातीर(वय 17),अंकिता रविंद्र दातीर(वय 28),वैभव मुकेश दातीर(वय 22,रा.जरूड) हे जखमी झाले असून त्यांच्यावर गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच ठाणेदार राजेश पांडे, रोशन नंदरधने,सुनील बनसोड,अरविंद गावंडे,खंडारे, दीपक सोनाळेकर हे घटनास्थळी दाखल पोचले. अपघातातील ट्रॅक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.\nPrevious articleसत्यशोधक समाज : आजचीही गरज\nNext articleअज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू;\nअंजनगाव- टाकरखेडा मार्गावर अपघात\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6/?vpage=29", "date_download": "2021-07-27T10:49:29Z", "digest": "sha1:G2IYX24VEVWCSWAB7FZ7AFVU6RBCUYPJ", "length": 30178, "nlines": 186, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पश्चिम बंगालचेही बांगलादेशीकरण – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 27, 2021 ] ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन\tदर्यावर्तातून\n[ July 27, 2021 ] ‘शरीफ’ बदमाश\tललित लेखन\n[ July 26, 2021 ] कारगिल विजय दिवस\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] महिला क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस.\tदिनविशेष\n[ July 26, 2021 ] एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी \n[ July 26, 2021 ] घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत\tखाद्ययात्रा\n[ July 26, 2021 ] मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन\tदर्यावर्तातून\n[ July 26, 2021 ] आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ\tव्यक्तीचित्रे\n[ July 26, 2021 ] दिगू टिपणीस\tललित लेखन\n[ July 25, 2021 ] सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम\tविशेष लेख\n[ July 25, 2021 ] जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश\tमराठी भाषा आणि संस्कृती\n[ July 25, 2021 ] झोप का हवी\tआरोग्य\n[ July 25, 2021 ] सागर आणि नदी\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ July 25, 2021 ] माझी “थकत” चाललेली माणुसकी \n[ July 25, 2021 ] संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया\tकथा\n[ July 25, 2021 ] क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर\tक्रिकेट\n[ July 25, 2021 ] सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती\tकायदा\n[ July 25, 2021 ] फायर ऑनबोर्ड\tदर्यावर्तातून\nHomeनियमित सदरेपश्चिम बंगालचेही बांगलादेशीकरण\nSeptember 3, 2012 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nआसाम दंगल आणि त्यानंतर देशाच्या अनेक राज्यांतून ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांचा आपल्या गावांकडे निघालेला लोंढा याला जबाबदार असेलेल्या एसएमएस आणि एमएमएसचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताचे आरोप २० औगस्टला पाकिस्तानने नाकारले आहेत. सरकारने आता पर्यन्त धमकविण्यारे २४५ वेबसाइट /सन्केत स्थळे ब्लॉक केले आहेत. उत्तर-पूर्व सीमावर्ती राज्यातल्या मोबाईलधारक नागरिकांना सतत असे मेसेज येत होते की, तुम्ही तुमचे घरदार सोडून तात्काळ अन्यत्र पळून जा. अन्यथा तुमच्या घरादाराची तुमच्यासह राखरांगोळी केली जाईल. या एसएमएसमुळे उत्तर पूर्वेकडील राज्यातले नागरिक अन्यत्र पळू लागले, युद्धजन्य स्थिती नसतांना उद्भवलेली स्थिती अभूतपूर्व अशीच होती.\nआमचे केंद्रीय गृहमंत्री पत्रके काढण्यापलीकडे व हताशतेने आवाहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते. इतकी भीषण अशी ही स्थिती होती. हे एसएमएस आले कुठून. ते पाठवले कुणी याचा थांगपत्ताही आमच्या सरकारला लागत नव्हता. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनेदेखील हात टेकले. केंद्रीय गृहखात्याच्या सायबर क्राईम कंट्रोलिंग सेलने मान टाकली, अशी ही दीनवाणी अवस्था होती. शंभर बॉम्बस्फोट जो अनर्थ घडवू शकले नसते त्यापेक्षा मोठा अनर्थ या एसएमएस बॉम्बने घडवून आणला. आमची सीबीआय तर एवढी हताश झाली की, हा एसएमएस कुणी पाठवला याची माहिती देणार्‍याला तिने लाखोचे बक्षीस घोषित करून टाकले. जर बक्षीस घोषित करूनच गुन्ह्याचा तपास लावायचा असेल तर रॉ, आय बी, सीबीआय, एन.आय.ए. या महागड्या आणि पांढरा हत्ती ठरणार्‍या यंत्रणा हव्यात कशाला याचा थांगपत्ताही आमच्या सरकारला लागत नव्हता. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनेदेखील हात टेकले. केंद्रीय गृहखात्याच्या सायबर क्राईम कंट्रोलिंग सेलने मान टाकली, अशी ही दीनवाणी अवस्था होती. शंभर बॉम्बस्फोट जो अनर्थ घडवू शकले नसते त्यापेक्षा मोठा अनर्थ या एसएमएस बॉम्बने घडवून आणला. आमची सीबीआय तर एवढी हताश झाली की, हा एसएमएस कुणी पाठवला याची माहिती देणार्‍याला तिने लाखोचे बक्षीस घोषित करून टाकले. जर बक्षीस घोषित करूनच गुन्ह्याचा तपास लावायचा असेल तर रॉ, आय बी, सीबीआय, एन.आय.ए. या महागड्या आणि पांढरा हत्ती ठरणार्‍या यंत्रणा हव्यात कशाला अब्जावधीचा निधी आणि कोट्यवधीचा सिक्रेट फंड हाताशी असतांना यांना जर एखाद्या एसएमएसचे मूळ शोधून काढता येत नसेल तर त्या बंद केलेल्या बर्‍या.\nनेते या घुसखोरांच्या मतांवर अवलंबून\nभारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोलायला ईशान्य भारतातील राज्य सरकारे, केंद्र सरकार, ढोंगी निधर्मी राजकीय पक्ष, नोकरशाही आणि काही वृत्तपत्रे तयार नाहीत. आज देशामध्ये सुमारे ४ कोटी बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यामध्ये सरकार अपुरे पडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरेही मारले आहेत. देशाच्या सुरक्षेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. “हुजी” सारख्या दहशतवादी संघटना बांगलादेशात तळ ठोकून भारतात हल्ले करीत असतात. शिवाय या संघटना बांगलादे��ी जनतेचे भारताबाबतचे मतही कलुषित करतात.\nघुसखोरीमुळे सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येचा तोलच बिघडला. घुसखोरी अशीच चालू राहिल्यास, प. बंगालची राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडू शकते.सत्तेवर राहण्यासाठी बहुतेक स्थानिक राजकीय नेते या घुसखोरांच्या मतांवर अवलंबून आहेत. त्याचा तोटा म्हणजे प. बंगाल समाजाला भेडसावणार्‍या या अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज कोणाला वाटत नाही. परिणामी घुसखोरी रोखण्यात राजकारण्यांना अपयश येत असल्याची भावना समाजात निर्माण झाली असून त्यातून एक हताशपणा आणि वैफल्याची लहर दिसत आहे. घुसखोरीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास प्रतिकूल स्थिती आहे. आजपर्यंत सुमारे बारा लाख बांगलादेशी नागरिक व्हिसाच्या अधिकृत माध्यमातून भारतात आले; पण नंतर गायब झाले आहेत.\nलोकशाहीमुळे सत्ताबदल झाला की इतर काही कारणामुळे\nप. बंगालमध्ये २१ मे २०११ मध्ये ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ममता बॅनर्जी डाव्या आघाडीचा पराभव करून निवडून आल्या. बहुतेक वृत्तपत्रांना हा लोकशाहीचा मोठा विजय वाटला. पण हे पूर्ण सत्य आहे का लोकशाहीमुळे सत्ताबदल झाला की इतर काही कारणामुळे लोकशाहीमुळे सत्ताबदल झाला की इतर काही कारणामुळे आपली व्होट बँक फुगवण्यासाठी ३० वर्षांपासून डाव्या आघाडीच्या राज्य सरकारांनी पश्‍चिम बंगालमध्ये बांगलादेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होऊ दिली आहे. भारतातील पूर्वांचलीय राज्य व बंगाल यांचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएफआय व आयएसआयने मिळून गेल्या ३० वर्षांपासून पश्‍चिम बंगाल व आसाममधील लोकसंख्येची रचना बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून सुमारे ४ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत. बांगालदेशामध्ये सीमेवर असलेल्या शहरांमध्ये असे एजंट कार्यरत आहेत, जे भारतामध्ये मानवी तस्करी करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. पश्‍चिम बंगालमधील राजकीय एजंटांशीही त्यांनी घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे एकदा भारताच्या सरहद्दीतून घुसखोरी केली की त्या बांगलादेशी नागरिकाला कुठे व कसे जायचे, हे सगळे व्यवस्थित माहिती असते.\nते स्थानिक राजकारण्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधतात. नोकरशहा व पोलीस यांच्याशी बोल���ी करण्यासाठी स्थानिक राजकारण्यांनीही काही माणसे बाळगलेली असतात. शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळविणे, मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे तयार करणे असे सर्व उद्योग या मंडळींच्या माध्यमातून पार पाडले जातात.\n५४ मतदारसंघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या जास्त\nपश्‍चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी ५४ मतदारसंघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या खूपच जास्त आहे. ४० विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे बंगालदेशी घुसखोरांच्या मतांवर निवडणुकांतील उमेदवारांचे भवितव्य ठरते. बांगलादेशामधून होणार्‍या घुसखोरीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. टास्क फोर्स ऑफ बॉर्डर मॅनेजमेंटने दिलेल्या विश्वासार्ह आकडेवारीचा वापर करूनच केंद्रीय गृहमंत्रालयाने हा अहवाल तयार केला. या राज्यातील माल्दा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर या ३ जिल्ह्यांत तर बांगलादेशी घुसखोरच बहुसंख्याक मतदार म्हणून पुढे आले आहेत.\nपश्‍चिम बंगालमध्ये बांगलादेशी मुस्लिमांच्या संख्येत अस्वाभाविक रीतीने वाढ होत आहे. या राज्यातील बांगलादेशी मुस्लिमांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पश्‍चिम बंगालमधील सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांनी जमीन, पैसे व मतदानाचा हक्क या गोष्टी हिसकावून घेतल्या आहेत. केंद्रातील यूपीए सरकार व राज्यातील डाव्या आघाडीचे सरकार यांचा पाठिंबा तसेच बांगलादेशी घुसखोरांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील सर्व राजकीय पक्षांनी दिलेला पाठिंबा यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. डीजीएफआय व आयएसआय यांना पश्‍चिम बंगालमध्ये आपल्या कारवाया पार पाडण्यासाठी ही आयतीच संधी मिळाली. पश्‍चिम बंगालमधील निवडणूक यंत्रणाच आपल्या ताब्यात घेणे, अंमली पदार्थ, गुरेढोरे यांची तस्करी, सीमेपलीकडून येऊन लुटमार करणे, हुजी, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदच्या सहाय्याने दहशतवादी कारवाया पार पाडणे, अशा सर्व प्रकारांमध्ये या दोन्ही संघटना यशस्वीपणे बांगलादेशीय सीमा भागात गुंतलेल्या आहेत.\nबांगलादेशामधून ४ कोटी लोकांनी भारतात घुसखोरी केली ही वस्तुस्थिती सीमा सुरक्षा दलाची ‘कार��यक्षमता’ सिद्ध करण्यास पुरेशी आहे. भारत – बांगलादेशी सीमेवर कुंपण उभारण्याचे काम २०१३ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जाते. बांगलादेशींनी घुसखोरी केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली असून या परिस्थितीस जबाबदार असलेल्या बीएसएफ व केंद्रीय गृहमंत्रालयाला स्पष्ट शब्दांत जाब विचारण्याची आवश्यकता आहे. बांगलादेशी घुसखोरांना मिळालेला मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे. सीमेपलीकडून होणार्‍या घुसखोरीला व दहशतवादाला रोखण्यासाठी कडक उपाय अवलंबले पाहिजेत.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t288 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nपाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज\nपाकिस्तान मध्ये चीनी व्हायरसचे थैमान आणि भारत लष्करप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा\nभारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संक्रमण ...\nअफगाणिस्तानात शिखांच्या गुरुद्वारावर आत्मघातकी हल्ला\nसर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे. करोनावरती असलेल्या अतिरेकी लक्ष्यामुळे मिडीयाने ...\nनेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज\nचुकीच्या माहितीचा व्हायरस रोखण्याकरता\nआपल्याकडे करोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (Information Overload ) झाला आहे. माहितीच्या ...\nजनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nकरोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी\n२४ मार्चला पं��प्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nदेशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वास्तवात या 24 ...\nकरोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nकरोना विषाणू - रशिया-ओपेक तेल युध्द भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nतेल आयात खर्च निम्म्यावर\nदेशाची होमलँड सिक्युरिटी मजबुत करण्याकरता अमेरिकेच्या अनुभवाचा वापर\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील ३ अब्ज ...\nव्हीआयपी सुरक्षा आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा\nसुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस ...\nडोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीत तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती, तीन समझोता ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1534/", "date_download": "2021-07-27T11:25:35Z", "digest": "sha1:SXBILOEF5DXEUYQ77MJ77ATH7STNITYH", "length": 12876, "nlines": 100, "source_domain": "rayatnama.com", "title": "आदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिवस साजरा; ऑनलाइन आयोजन | रयतनामा", "raw_content": "\nHome विदर्भ आदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिवस साजरा; ऑनलाइन आयोजन\nआदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिवस साजरा; ऑनलाइन आयोजन\nबालशिक्षण मंडळ खापर्डे बगीचा अमरावती द्वारा संचलित आदर्श पूर्व माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवी ,सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी गुगलमीटच्या माध्यमातून उस्फूर्तपणे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा केला .\nगणित दिवसा निमित्त दैनंदिन व्यवहारातील गणित आपल्याला कोठे अनुभवायला येतात याचे छोटे-छोटे प्रात्यक्षिक तयार केले तसेच स्वतःच्या गणिताबद्दल च्या कविता, गणिताच्या नवीन पद्धतीच्या छोट्या ट्रिक करून त्याचे व्हिडिओ तयार केले आणि आपली कला ऑनलाइन पद्धतीने सादर केली शाळेच्या गणित शिक्षिका स्वामींन��� आळशी व शीतल केने मॅडम मार्गदर्शनात आणि मुख्यधपिका स्नेहल विरुळार यांच्याध्यक्षतेत आयोजीत कार्यक्रमात मुलांनी गणित दिवस साजरा केला. यावेळी स्नेहल विरुळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना सांगितले गणिताशी मैत्री कशी करायची गणित अतिशय मजेशीर विषय आहे तो मजा घेत कसे शिकायचं याचे उत्तम मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यांच्या बद्दल माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.\nसहभागी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवी मधून तन्वी खोडे, आदित्य लोखंडे ,आयुष्ष यावले,कृष्णा भस्मे ,अक्षरा वैराळे, पार्थ बडगे ,अनुष्का सुर्वे ,अनुष्का जामठीकर, मयूर गोटेफोडे ,रोहन किलेवाले ,वंदन भुयार ,आदित्य मोखडे ,अमेय जोशी ,अधिराज देशमुख, सार्थक बंड या विद्यार्थ्यांनी आपले प्रात्यक्षिक व्हिडिओद्वारे दाखवलेत त्याचप्रमाणे इयत्ता सहावी मधून मनुश्री महल्ले ,ऊर्जा झंझाट ,रितेश मंडयान,वैभवीडोंगरे अंजली गौरकर ,कोमल कन्हेड ,आदिनाथ घोडेगावकर ,चैतन्य चौधरी ,विघ्नेश गायकवाड लतिका चौधरी, ऋषिकेश मराठे,अधिराज वानखडे, प्रणव पाटील ,यश गुलालकरी ,सुजल मुळे ,समीक्षा साळवे, शिवम काळमेघ यांनी सहभाग घेतला इयत्ता सातवी मधून भक्ती राजनकर ,कृष्णा बेलसरे, आरुषीउंबरकर ,संकल्प हीवे ,जाई लावरे ,विश्वास गभने ,ओम आढाव, सिद्धेश जगताप ,अंजली दाभाडे ,अनुश्री दारोकार ,श्रावण कुकडे, आनंद गिरी, समीर खंडारे ,आर्यि माहोरे ,पृथ्वी जावळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्साह आणि प्रेरणा देण्यासाठी शाळेच्या शिक्षिका रूपाली जोशी, राधिका सिद्धभट्टी, अश्विनी कुलकर्णी, कीर्ती कोहळे ,सौ खडसे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता महाजन, सचिव संध्या मराठे, मुख्याध्यापिका स्नेहल विरूळकर यांचे मार्गदर्शन लाभले.\nआदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिवस साजरा; ऑनलाइन आयोजन\nPrevious articleपुण्यात 4 जानेवारीपासून शाळा होणार सुरू\nNext article9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा: पंतप्रधान\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nअमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा\nअमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...\nबालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर\nअनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...\nशेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nअमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...\nकोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/corona-updates-cases-rate-steady-after-diwali-cases-increases-379457", "date_download": "2021-07-27T11:42:42Z", "digest": "sha1:DWNZT74753MT7DBRWYEP3XF3E74NNR5T", "length": 6711, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | corona updates: दिलासादायक! मागील 24 तासांत कोरोना रुग्णवाढीत घट", "raw_content": "\nदेशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. प्रतिदिन रुग्ण 40 ते 50 हजारांच्या दरम्यान वाढत होते\n मागील 24 तासांत कोरोना रुग्णवाढीत घट\nनवी दिल्ली: देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. प्रतिदिन रुग्ण 40 ते 50 हजारांच्या दरम्यान वाढत होते. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 31 हजार 118 रुग्णांचं निदान झालं असून 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात तब्बल 94 लाख 62 हजार 810 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 37 हजार 621 वर गेला आहे.\nदेशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत देशातील 88 लाख 89 हजार 585 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत 41 हजार 985 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nलशीच्या बाबतीत भारत ‘आत्मनिर्भर’\nदिल्लीत कोरोनाचा प्रसार मंदावतोय-\nकोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. सध्या देशात 4 लाख 35 हजार 603 रुग्ण उपचार घेत आहेत. दिल्लीत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 हजार 726 रुग्ण आढळले आहेत. तर 5 हजार 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवाळीनंतर दिल्लीत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला होता पण आता काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथाची पूजा; पाहा व्हिडिओ\nजागतिक आरोग्य संघटना कोरोनाचा प्रसार कसा झाला याचा शोध लावणार आहे. त्यामुळे पुढे एखादी महामारी आली तर त्याचा सामना करण्यासाठी फायदा होईल, अशी माहिती WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/congress-mla-zeeshan-siddique-complaints-against-mumbai-congress-president-bhai-jagtap-writes-letter-to-rahul-and-sonia-gandhi-477412.html", "date_download": "2021-07-27T11:55:10Z", "digest": "sha1:KEVHZC6FRQBRROGAU6QWXA4UVL6E7AM2", "length": 18836, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nझिशान सिद्दीकींची भाई जगतापांविरोधात राहुल, सोनियांकडे तक्रार, भाई म्हणतात, त्याचं जेव्हढं वय, त्यापेक्षा जास्त माझी कारकीर्द\nकाँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी पत्र लिहून भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील (Mumbai Congress) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique ) यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाई जगतापांची कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकींनी केली आहे.\nकाँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी पत्र लिहून भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली. (Congress MLA Zeeshan Siddique complaints against Mumbai congress president Bhai Jagtap, writes letter to Rahul and Sonia Gandhi )\nझिशान सिद्दीकी यांचे नेमके आरोप काय\nमाझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्याविरोधात कारवाया करत आहे, असा आरोप आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला. झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने कार्यक्रम घेतला,स्थानिक आमदार असून बोलवलं नाही. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवाराला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असं नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाई जगताप यांनी सांगितल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी बीकेसी पोलीस स्थानकात मुंबई काँग्रेसने पोलिसांना कोरोनासाठी आवश्यक साधन सामुग्री वाटप केले, त्या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. पण स्थानिक आमदार असून झिशान सिद्दीकी यांना बोलवण्यात आले नाही,प्रोटोकॉल पाळले जात नाही अशी तक्रार झिशान सिद्दीकी यांनी केली.\nपक्षात माझ्या विरुद्ध काम करणाऱ्यांना ताकद दिली जाते अशी तक्रार ही झिशान सिद्दीकींनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लिहिलेलं पत्र झिशान यांनी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील,के सी वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,भाई जगताप यांना देखील पाठवले आहे.\nभाई जगताप यांची प्रतिक्रिया\nनेमकं प्रकरण काय हे त्यालाच विचारा. प्रत्येकाला काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे. सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो त्यांच्याकडे मांडण्याचा अधिकार आहे. मुंबईत आमचे चार आमदार आहेत, त्यापैकी तो सर्वात तरुण आमदार आहे. त्याचा उत्साह मी समजू शकतो, त्याचं जेवढं वय आहे, त्यापेक्षा जास्त कालावधीत मी राजकारणात आहेत आणि फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये. त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक मी अध्यक्ष म्हणून वेगळी वागणूक कोणाला देत नाही. ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात, प्रोटोकॉल असेल तर तो झिशान सिद्दीकीलाही लागतो आणि भाई जगतापलाही लागतो. मी झिशान सिद्दीकीशी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असं भाई जगताप म्हणाले.\nसंभाजी छत्रपतींच्या मोर्चात आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रात नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ वाचा 7 मोठे मुद्दे\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nचणे खा फिट राहा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nपत्नी आणि मुलं खरेदीसाठी गेली, 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nAngarki Sankashti Chaturthi 2021 | अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट, पुण्यात मात्र भाविकांची गर्दी\nअध्यात्म 6 hours ago\nलसीकरणातून भाजपच्या प्रचारावर काँग्रेसचा आक्षेप, कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन\nपुरामुळे मुंबईत दूधाची आवक घटली, भेसळखोरांचे फावले, मालाड-गोवंडीत धडक कारवाई\nकेळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nटोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nभाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं\nअन्य जिल्हे12 mins ago\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nक्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन\n”पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान”\nWeather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nमराठी न्यूज़ Top 9\nHSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार\nपूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल\nWeather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nभाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही\nअन्य जिल्हे47 mins ago\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\nश्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण\nक्रीडा विद्यापीठावरुन इम्तियाज जलील आक्रमक, एमआयएमतर्फे उद्या मोठे आंदोलन, सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन\nMaharashtra News LIVE Update | सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक\nTokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bowling-action", "date_download": "2021-07-27T11:06:08Z", "digest": "sha1:Z2QRADW6LBNO4IIVLZA7PT3QKL3XGNZP", "length": 12435, "nlines": 238, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVideo : हरभजनच्या बोलिंग अॅक्शनची सेम टू सेम नक्कल, दस्तुरखुद्द भज्जीकडून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर\nसोशल मीडियावर एका बोलर्सने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या बोलिंगची नक्कल केली आहे. | Harbhajan Singh Bowling Action ...\nअंबाती रायुडूला आयसीसीचा झटका, रायुडू निलंबित\nनवी दिल्ली: न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वन डे मालिकेतील भारतीय संघाचा सदस्य असलेल्या अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) झटका दिला आहे. ...\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nNagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली\nMumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक\nDevendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस\nChiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला\nVIDEO : Sangli Accident | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात\nVIDEO : Ajit Pawar यांच्या Kolhapur दौऱ्यानंतर स्थानिकांमध्ये वाद\nPHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्री बंद पडली\nTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन\nफोटो गॅलरी2 hours ago\nTokyo Olympics 2021: तीन दिवसांत दोन धक्कादायक निकाल, जगातील पहिल्या, दुसऱ्या क्रमाकांचे खेळाडू स्पर्धेबाहेर\nअभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री\nHealth Tips | अल्कोहोलबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच, वाचा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nPriya Bapat : मराठमोळ्या प्रिया बापटचं सुंदर फोटोशूट, ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2′ बाबत म्हणाली…\nफोटो गॅलरी8 hours ago\nMouni Roy : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर\nफोटो गॅलरी9 hours ago\nगृहकर्ज घेणाऱ्यांनो ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी10 hours ago\nRose Water : सुंदर त्वचा हवीय मग, घरच्या घरी बनवा गुलाब पाणी…\nलाईफस्टाईल फोटो10 hours ago\nचिकन वेस्टपासून तयार होणार बायोडिझेल\nफोटो गॅलरी11 hours ago\nIND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह\nVideo | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा\nHealth Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या\nपीककर्ज न देणाऱ्या बँकांना सरकार कोणतेही सहकार्य करणार नाही; राजेश टोपेंचा इशारा\nअन्य जिल्हे8 mins ago\nदरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू\nNagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली\nIND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला\nPHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्री बंद पडली\n‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं’, फडणवीसांचा टोमणा\nडोंबिवलीकरांची दोन वर्षांपासूनची प्रतीक्षा खरंच संपणार पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल गणेश चतुर्थीआधी सुरु होणार, शिवसेनेचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://desimarathi.com/archives/484", "date_download": "2021-07-27T11:47:00Z", "digest": "sha1:QZLYAVTJ7N47PJAJXGWFTLRRGQ5GUR3O", "length": 8666, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "या उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / या उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते.\nया उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते.\nआज आम्ही आपल्या साठी घरात जर पाल झाली असतील झुरळ, डास, माश्या झाल्या असतील तर या पासून अगदी घरच्या घरी सहज रित्या लगेच सुटका करून देणारा बहुगुणी उपाय आणि लगेच करता येणारा असा उपाय घेवून आलो आहोत. जर घरत असे कीटक झाले तर आपण याच्या पासून वाचण्यासाठी बरच काही करत असतो व वेगवेगळे औषध या साठी आपण वापरत असतो. परंतु याचा परिणाम आपल्यावर ही होतो. लहान मुलांवर देखील याचा परिणाम होतो. आणि महागडे प्रॉडक्ट आणून पैसे देखील खर्च होतात.\nतर मित्रांनो अगदी साधा सोफा उपाय तुम्ही घरच्या घरी जर केल्यात तर या सर्व किटका पासून सहजपणे सुटका होणार आहे. तर चला बघुया काय आहे हा उपाय..\nएका पातेल्यात अर्धा कप भरून पाणी घ्या. नंतर काळीमिरी घ्या. कलिमिरीचा वास कोणत्याही कीटकांना सहन होत नाही. म्हणूनच येते आपण काळीमिरी घेतली आहे. काळीमिरी ची प्रथम पावडर करून घ्या. आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा पावडर टाका. नंतर पुढे कडुलिंबाची पाने घ्या. आपल्याला हे माहितीच आहे की कडुलिंब किटाणू पासून सुरक्षा करण्यासाठी किती महत्वाचे आहे. याच्या उग्र आणि कडू वासा मुळे कुठलेही कीटक असो ते घरातून बाहेर निघून जाते.\nकडुलिंबाची उन्हात वाळवून कोरडी पाने घ्या व त्याचा चुरा करून घ्या. तुमच्याकडे ताजी पाने असतील तरी चालतील पण ते बारीक करून त्या पाण्यामध्ये टाका. नंतर हे सर्व झाल्यानंतर हे छान उकळून घ्या. हे मिश्रण उकळून झाल्यानंतर ह्यात एक ग्लास पाणी टाका. नंतर हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचे आहे. नंतर हे सर्व मिश्रण सप्रेच्या बॉटल मध्ये भरून घ्या.\nआणि घरात ज्या ठिकाणी झुरळ असेल पाल असेल डास असतील त्या ठीकणी तुम्ही स्पे करायचे आहे. याच्या वासामुळे कितीही डास असो किंवा कुठलेही कीटक असो तर ते अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होईल. आणि याचा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. आणि या स्प्रे मुळे डाग देखील पडणार नाहीत. याने ��पल्या लहान मूलांना त्रास होणार नाही हा आपल्यासाठी फायदाच आहे. इतर विषारी स्प्रे ते आपल्यावर परिणाम करु शकते.\nमित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. आणि माहिती आवडली असेल तर कॉमेंट नक्की करा व इतरांना नक्की शेअर करा.\nPrevious अशा प्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…\nNext निष्काळजी राहू नका, हा १ पदार्थ वापरून फळे भाज्या करा वि’षाणू मुक्त, संस’र्ग होणार नाही.\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nरात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..\nकेस काळे करण्यासाठी घरगुती उपाय, पांढरे केस काळे करण्यासाठी 7 घरगुती उपाय. १०० % गुणकारी\nफक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/st-in-osmanabad-district-to-start-from-tomorrow-with-conditions-district-collector-127279324.html", "date_download": "2021-07-27T12:47:53Z", "digest": "sha1:KYOYAJBYRPMRCQTZ5KDNTABPBYH7OMU6", "length": 5885, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ST in Osmanabad district to start from tomorrow with conditions; District Collector | अटी-शर्थींसह उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी उद्यापासून सुरू होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबस सेवा:अटी-शर्थींसह उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी उद्यापासून सुरू होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील\nराज्य, राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांनाही परवानगी\nकोरोना विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तब्बल दीड महिन्यापासून बंद असलेल्या एसटी बसेसला रस्त्यावर धावण्यास जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी रात्री हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, ही बससेवा ग्रीन झोन असलेल्या आपल्या जिल्ह्यांतर्गत धावणार असून यासाठी विविध अटी व शर्थीनुसार ही सेवा सुरू करण्यास लाॅकडाऊनच्या कालावधीकरीता म्हणजेच 17 मे पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.\nपरवानगी देताना सदरील बस फक्त जिल्ह्यांतर्गतच प्रवास करतील, बसमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्केच प्रवाशांची वाहतूक करणे, बसच्या प्रत्येक फेरीपूर्वी व फेरीनंतर स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, चालक-वाहकांनी नियमित मास्क, ग्लोव्हज, गॉगल, सॅनिटायझर वापरने, स्वच्छता राखणे, बसमधील प्रवाशास तोंडाला मास्क, रुमाल बंधनकारक करणे, बसमध्ये चढ-उतार करताना सुरक्षित अंतर राखणे, बसस्थानक व परिसराची वारंवार स्वच्छता करणे, निर्जंतुकीकरण करणे, स्थानकावर गर्दी होणार नाही यादृष्टीने नियोजन करणे व विशेष म्हणजे वैद्यकीय कारण वगळता 65 वर्षावरील नागरिक, गरोदर माता व दहा वर्षाखालील बालकांना बसमध्ये प्रवासास न घेणे अशा विविध अटींच्या आधीन ही सेवा 17 मे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nराज्य, राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांनाही परवानगी\nएसटी बसबरोबरच जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ढाबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ढाब्यांना वेळेच बंधन नसले तरी विविध अटींचे पालन करून ढाबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षित अंतर राखणे, हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबन व मुबलक पाणी ठेवणे, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्हज, गॉगल वापरणे आदींचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/corona-symptoms/all/", "date_download": "2021-07-27T11:15:02Z", "digest": "sha1:2IZVWJMNX4TXOBSUI74P4C6JZMHWUM6C", "length": 15429, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Corona Symptoms - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nWhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा या टिप्स वापरुन राहा टेन्शन फ्री\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nराज कुंद्राची अटक बेतणार शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\nCBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा\n येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या\nआसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या..\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nराज कुंद्राची अटक बेतणा��� शिल्पाच्या करिअरवर 'सुपर डान्सर'मध्ये राहणार गैरहजर\n‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार\nकतरिनाची बहिणही आहे फारच ग्लॅमरस; नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nराज कुंद्रा तुरुंगातच राहणार; कोर्टानं फेटाळली याचिका\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली\nमुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज\nIND vs SL : नवे खेळाडू शोधण्याच्या नादात दोघांच्या करियरला ब्रेक लागणार\n त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं\nआजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका\n5 वर्षांपर्यंतच्या मुलांचंही बनवा आधार कार्ड, फॉलो करा या सोप्या स्टेप्स\n स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\nफक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST\nअस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री\nएका चिठ्ठीने उलगडलं 'बाथरूम सिक्रेट'; वाचूनच महिलेला फुटला घाम\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\n मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग\nपुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक\nदेशात तिसऱ्या लाटेचे संकेत या दोन गोष्टींनी वाढवली चिंता\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nVIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी\nपाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड\nलग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल\nचिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL\nCOVID-19: खासदारांच्या पगारात 30 टक्के होणार कपात, लोकसभेत विधेयक मंजूर\nसंपूर्ण देश कोरोना व्हायरसमुळे आलेल्या संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.\nपुण्यात कोविड सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO\nकोरोनाच्या धास्तीनं रक्ताच्या नातेवाईकांनीच स्वीकारलं नाही पार्थिव, अखेर....\nकोरोनाचं रुप पुन्हा बदललं, आता डेंग्यू तापाप्रमाणे रुग्णांमध्ये दिसली लक्षणं\nमहाराष्ट्र Sep 13, 2020\nलस येत नाही तोपर्यंत निर्बंध कायम, मास्क न वापरणाऱ्यांबाबत कठोर आदेश\n...तर नाईलाजाने आम्हाला मंदिरे उघडावी लागतील, 'आध्यात्मिक आघाडी'चा इशारा\n'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न; राजेश टोपे यांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये दिसला कोरोनाचा धोकादायक सिंड्रोम MIS-C, ही आहेत लक्षणं\nCSKनंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह\nपती कोरोना पॉझिटिव्ह...मायलेकीवर पुण्यात हॉस्पिटल पार्किंगमध्ये राहाण्याची वेळ\n गणपतीत एकत्र आलेल्या एका परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह\nविद्यार्थ्यांना घरूनच देता येईल परीक्षा, उदय सामंत यांची माहिती\nUNLOCK 4 मध्ये राज्य सरकारनं जिल्हा बंदी उठवली, पण 'देऊळ' ठेवलं बंदच\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...\nWhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा या टिप्स वापरुन राहा टेन्शन फ्री\nमूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं\n फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nघरात लावा ही रोपं आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राची होणार चौकशी; क्राईम ब्रांचनं पाठवलं समन्स\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nVIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात\nदाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा\nसरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर\nपॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/tag/sitar/", "date_download": "2021-07-27T11:25:19Z", "digest": "sha1:CYPTIR3DNZPQW3AFIDZFOA5ZL6UJF4PI", "length": 51341, "nlines": 99, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "sitar – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कर्नाटकच्या सीमेवरील गाव म्हणजे मिरज, हे आपल्याला परिचित असते. त्याच मिरजेतील संगीत क्षेत्राशी निगडीत वाद्य तयार करणाऱ्यांचे मोठे केंद्र आहे, ह्या बद्दल तसे आपाल्याला माहिती नसते. त्याबद्दल एका कन्नड मासिकात प्रसिद्ध कन्नड लेखक रहमत तरीकेरी यांचा एक लेख आला होता. त्याचे भाषांतर मराठी वाचकांसाठी या ब्लॉगवर देत आहे. मिरजेत अखिल भारतीय गांधर्व महामंडळाचे कार्यालय देखील आहे, तेथे मी पूर्वी कधी तरी गेलो होती. या मिरजेचे हिंदुस्तानी संगीताच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे, त्याचे कारण अब्दुल करीम खान उत्तरेतून येथे आले आणि किराण घराण्याची परंपरा येथे रुजली आणि वाढली. असो, ह्या सतारवाली गल्लीबद्दल जरूर वाचून अभिप्राय कळवा.\nअनुवाद: प्रशांत कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी\nएक काळ असा होता की मिरज म्हणजे की मोठ्मोठ्याला हॉस्पिटल्सला पर्यायवाची नाव होते. एकोणिसाव्या शतकात एका ख्रिस्ती गृहस्थाने सुरु केलेले हे हॉस्पिटल, त्यावेळेस तेथे एकेका रुग्णाला तेथे न्यायचे म्हणजे जीवन मरणाचा संघर्षच असे समजायचे. कन्नड मधील प्रसिद्ध कादंबरीकार मिरजी अण्णाराय यांच्या निसर्ग नावाच्या कादंबरीत अनेक पात्रे मिरजेतील हॉस्पिटलमध्ये जातात असा उल्लेख आहे. अण्णाराय यांचे निवास असलेले शेडबाळ हे गाव मिरजेच्या जवळच आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील कोल्हापूर आणि सोलापुर ह्या दोन शहरांव्यतिरिक्त मिरज हे सीमेवरील तिसरे शहर गणले जाते. मिरजेला कन्नड भाषेतील अनेक मासिके, वर्तमानपत्रे आहेत, तसेच कन्नड बोलणारे लोक पावला-पावलावर आहेत. मिरजेमधील लोहमार्ग हा उत्तर कर्नाटकतील रेल्वेशी जोडला गेला आहे. जेव्हा फक्त मीटर गेज लोहमार्ग होता, त्या काळात, मुंबईला जाण्यासाठी प्रवासी मिरजेला उतरून मग पुढचा प्रवास ब्रॉड गेज ने करत असत. पण मिरज हे केवळ रेल्वे बदलण्यासाठी म्हणून असलेले जंक्शन न राहता, ते वेगवेगळ्या दिशेने आलेल्या लोकांसाठी एक आश्रयस्थान देखील झाले. त्यामुळे मिरजेला आलेल्या कित्येक लोकांचे जीवन देखील बदलण्यास हातभार लावलेला आहे. त्यात बडोद्याहून मिरजेस आलेल्या किराणा घराण्याचे थोर गायक अब्दुल करीम खान(१८७२-१९३७) हे एक नाव. उत्तर कर्नाटकात हिंदुस्तानी संगीताचा प्रसार होण्यास अब्दुल करीम खान यांना जेवढे श्रेय जाते, तेवढेच ह्या मिरज-हुबळी लोहमार्गाला द्यावे लागेल. गायनासाठी आसपासच्या गावात जाताना मैफिलीसाठी लागणारी संगीताची वाद्ये रेल्वेतून विनासायास सुरक्षितपणे नेण्यास सुलभता होती. दरवर्षी ते म्हैसूरला देखील दसऱ्याच्या वेळेस दरबारात मैफिलीसाठी रेल्वेतून जात असत. त्यांना पूजनीय अश्या हुबळीच्या सिद्धारूढ स्वामीजींच्या दर्शनासाठी देखील ते मिरजेहून रेल्वेतूनच जात असत.\nपुण्या-मुंबईकडे जाताना मी १०-१२ वेळातरी मिरजेहून गेलो आहे. पण कधी मिरजेत उतरून गाव पाहण्याचा योग आला नाही. ह्या वेळेस मी आणि माझी पत्नी दोघांनी मुद्दाम तेथे उतरून मिरजेची प्रसिद्ध सितारवाले गल्ली पाहायला गेलो. सुफी संत सय्यद शमसुद्दीन साहेब यांचा उरूस देखील सुरु होता. त्या दर्ग्याच्या जवळच करीम खान यांची समाधी आहे. दिल्लीच्या सुफी संत निजामुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ हिंदुस्तानी संगीताचे पितामह अमीर खुस्रो यांची समाधी जशी आहे तसेच. संगीत तसे पहिले तर परंपरावादी मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे. पण हिंदुस्तानी संगीताची मुस्लीम गायकांशिवाय करूच शकत नाही. पण सुफी संतांनी संगीताला ईश्वर आराधनाचे मध्यम बनवले. दर्ग्यात नवस फेडण्यास येणाऱ्या सर्वधर्मीय लोकांना या सुफी संतांनी काव्य आणि संगीतातील रागांनी सुद्धा जोडले. साधारण पणे दर्ग्यात राज दरबारातील पिढीजात कव्वाल गात असत, पण एखाद्या सुफी संताच्या उरुसात, राज्यातील गायक मंडळी येऊन एखाद्या गायकाच्या स्मृती प्रीत्यर्थ गायन करण्याची प्रथा हि मिरजेतच आहे. मिरजेत अब्दुल करीम खान यांच्या बरोबर भातखंडे, ��लुस्कर, हिराबाई बडोदेकर यांसारखे गायक राहत असत.\nआम्ही उभयंता पती पत्नी मिरज स्टेशन वरून दर्ग्याकडे चालत निघालो. रस्ता धुळीने माखला होता, वर ऊन मी म्हणत होते. रस्त्याच्या कडेला सफरचंद केळी द्राक्षे अशी फळे विकणाऱ्या बायका बसलेल्या. आजूबाजूला मिरज संस्थानाच्या राजा महाराजांनी बांधलेल्या उभारलेल्या इमारती नजरेस पडत होत्या. नुकतीच शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेली असावी, त्यानिमित्त लावलेले भगवे झेंडे अजून होते. शिवाजी महाराज हे मराठ्यांचा हृदयात अस्मिता होती आणि, मोघल, आदिलशाही यांच्या विषयी त्यांच्या हृदयात द्वेषभाव भरून होता, असे असले तरी संगीताचा विषय निघाला कि हा सगळा द्वेषभाव मनातून काढून, ह्या मुस्लीम गायकांना हे आपल्या हृदयात सामावून घेत, आणि त्यांची एखाद्या देवासमान वागवत असत.\nदर्ग्याला जाणाऱ्या त्या रस्त्यावर एका चौकात कोपऱ्यात करीम खान यांचा अर्धपुतळा दिसला. छोटाशी चेहरेपट्टी, गळ्यात घड्याळाची साखळी गळाबंद कोटावर अडकवलेली दिसत होती. नाकही तसे लहानच, एकूणच चेहरेपट्टी आणखीन छोटी करणारी डोक्यावरील जरीच्या रुमालाची फेट्यासारखी बांधलेली पगडी दिसत होती. चित्राखाली काही नावे दिसली, ती मी वाकून वाचली. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना केसकर हे नभोवाणी मंत्री होते तेव्हा झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात हिराबाई बडोदेकर, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, कपिलेश्वरी, भीमसेन जोशी ह्या लोकांनी भाग घेतला होता असे दिसते. कपिलेश्वरी यांनी करीम खान यांच्या समाधीच्या अमृतशिळेची तयार केली होती. सवाई गंधर्व, केसरबाई केरकर, रामभाऊ रुकडीकर, सुरेश माने, हिराबाई बडोदेकर हे सर करीम खान यांचे शिष्यगण. त्यातील शेवटचे दोघे त्यांची मुलेच होती. सवाई गंधर्व हे भीमसेन जोशी, आणि गंगुबाई हनगल यांचे गुरु होते.\nएकोणविसाव्या शतकात बांधलेला तो दर्गा तसा मोठाच होता. गोलाकार आवार असलेल्या त्या दर्ग्यात विविध ठिकाणाहून आलेले लोकं होते. दर्ग्यात सगळीकडे धूपाचा धूर(लोहबान), तसेच स्वयंपाक घरातील चुलीचा देखील धूर, आणि त्यात मसाल्यांचा वास मिसळून पसरला होता. दर्ग्याच्या समोरच विविध संप्रदायाशी, शाखांशी निगडीत फाकीरांचे आखाडे दिसत होते. काळे वस्त्र धारण केलेल्या रफाई फकिराने, आम्ही दोघे बाबा बुदानगिरीच्या आसपासचे आहोत हे समजल्यावर ���हा दिला. दर्ग्यात येऊन तेथील संगीत ऐकत, समाधीवर फुले साखर वाहून, धूपकुंडातील राख नेणारे भक्त ही तर नित्याचीच बाब होती. पण विशेष वाटले ते असे कि मिरजेच्या सीमेवरील लिंगायत समजातील लोकं तेथे येऊन फातेहा अदा करत होते(इस्लाम धर्मातील कुराणातील वचने म्हणत करावयाचा एक विधी). हा लिंगायत समाज तसा विशेष जातीभेद न मानणारा. अशी लोकं दर्ग्यात येऊन त्यांच्यासारखेच धर्मातीत असणाऱ्या सुफीसंतांची पूजा करतात हे वैशिष्ट्यपूर्ण वाटले.\nदुपारी ऊन उतरल्यावर मिरजेतील संगीतवाद्ये तयार करणाऱ्या सतारवाली गल्लीत गेलो. भारतात लखनौ आणि कोलकाता व्यतिरिक्त अशी संगीताची वाद्ये तायार करणारे तिसरे शहर म्हणजे मिरज. ह्या गल्लीचे खरे नाव महात्मा गांधी रस्ता हे होय. दर्ग्यापासून खालच्या बाजूला असलेल्या शनिवार पेठेतील हा भाग. भारतातील मुस्लीम समाज हा खालच्या जातीच्या लोकांनी बनला आहे. त्यांच्यापाशी पारंपारिक अशी शेतजमीन नाही. त्यामुळे ते एका गावी अथवा जागेत कायम राहत नाही, मिळेल ते काम करतात, हस्त कौशल्याचे, कारागिरीचे काम करतात, त्यामुळे देखील त्यांना अभद्र समाज मानले गेले असावे. मिरजेत देखील हेच झाले असावे. मिरजेतील सतार आणि इतर वाद्ये बनवणारे हे असे लोक असावेत.\nसतारवाली गल्लीत असलेल्या विविध कारखान्यातून वीणा, हार्मोनियम, तानपुरा, सतार, दिलरुबा, बीन, सरोद, सूरबहार; तबला, तबल्याचा डग्गा, ढोल, ढोलची असे सगळे विकण्यास ठेवलेले दिसत होते. भजन मंडळीकरिता असलेल्या वीणाच अधिक प्रमाणात दिसत होते. ह्या वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहेत. कीर्तनकार मंडळी गळ्यात अश्या वीणा अडकवून अभंग गात भजन, कीर्तन करतात. जमिनीवर, तसेच धुळीने माखलेल्या कपाटात दुरुस्तीसाठी आलेली भुंडी, तारा तुटलेल्या अवस्थेतील, कातडी फाटलेल्या, निसटलेल्या परिस्थितील ती विच्छिन्न वाद्ये दिसत होती, जशी काही सरकारी रुग्णालयात खाट न मिळाल्यामुळे जमिनीवरच पसरलेल्या रुग्णांसारखे ते दृश्य दिसत होते. दुकानाच्या वरच्या भागात असलेल्या माळ्यात त्या कुशल कामगारांचा संसार थाटलेला दिसत होता. घर आणि दुकान एकत्र असल्यामुळे वाद्ये तयार करण्याच्या, दुरुस्तीच्या कामात घरातील सगळेच हातभार लावत असताना दिसत होते. लाकूड कोरण्याच्या, तार बसवण्याच्या, कातडी बसवण्याच्या कामात, तसेच वाद्ये नीट जुळले आहे कि नाही, वाजताहेत कि नाही हे तपासण्याच्या कामात मग्न होते.\n‘हे काम तुम्ही कधीपासून करत आहात’ असे मी त्या लोकांना विचारले. त्यांना कधीपासून ते नक्की सांगता येईना.बहुतेक ७-८ पिढ्यांपासून हे काम असावे असे ते म्हणाले. एक मतप्रवाह असा आहे कि उत्तर भारतातून आलेल्या सतारवाले लोकं येथे आले, आणि त्यांनी मग स्थानिक लोकांना हि कला शिकवून गेले. हाजी शौकत अली यांच्या दुकानात त्यांच्या आजोबांचे मोठेसे छायाचित्र लावलेले होते. माम्मुडी कृष्णराज वाडियार यांच्या सारखी जाडजूड मिशा असलेल्या, डोक्यावर पगडी असलेल्या असे ते होते. त्यांनी नवीन तंतूवाद्य निर्माण केले असे खाली नमूद केले होते. व्यवसाय कसा चालला आहे हे विचारता राज इब्राहीम उत्तरले, ‘आम्ही वाद्ये तयार करतो, पण देवच खरेदीदारांना आमच्याकडे पाठवतो. कलाकार ती वाद्ये वापरून कलेचे सृजन करतो. त्यांना गौरव प्राप्त होते, ते बरोबरच आहे. त्याच बरोबर आमच्यासारखे जे वाद्य तयार करतात त्यांना सुद्धा समाजात मान मिळायला हवा. आम्ही देखील देशाचे नाव उज्ज्वल करत असतो. सरकारने कर माफ केले आहेत, हे खरे आहे. ह्या कामातून जीवन जगता येऊ शकते. पण जास्त प्रगती होऊ शकत नाही. मिरजेत एखादा गवंडी दिवसा ५०० रुपये कमावतो. आम्ही एखादी सतार वीणा दहा-एक दिवस राबून तयार करतो, ती पंधरा हजारांना जाते. मजुरी ३०० रुपये जाते. त्यामुळे आमची मुले रिक्षा चालवणे पसंत करतात. परंपरागत हा जो कला कौशल्याचा व्यवसाय त्यांना करायचा नाही.’ तुमच्यात सर्वात चांगला कारागीर कोण असे विचारले असता शराफत भाई हे नाव घेतले. पण ते या जगात आता नाहीत. या सतारवाल्यांना बहुतेक सर्व गायकांची नावे माहिती होती. कर्नाटकाचे बालेखान हे आपल्या कुटुंबासोबत उरुसाला येऊन गायनसेवा करून जातात हे नमूद केले.\n‘वाद्यांच्या दुरुस्ती मध्ये फायदा अधिक असेल’, असे विचारले असता ते म्हणाले, ‘बरोबर आहे, तार तुटली तर कलाकारच ती लावतात, पण तुंबा जर निकामी झाला तर आमच्याकडे यावे लागते, कातडे खराब झाले, फाटले तर ते आम्हालाच बदलावे लागते’. पण कलाकार आणि संगीत विद्यालयाच्या ठिकाणी, त्या त्या गावी, वाद्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारी सगळी उपकरणे, हत्यारे घेऊन जावे लागते. मोठमोठ्या संगीत महोत्सवात ह्या कारागिरांना कार्यक्रम संपेपर्यंत ठेऊन घेतले जाते. पण मोबदला अतिशय कमी दिला जातो. कातडे, तारा, लाकूड हे त्यांचा प्रमुख कच्चा माल. माझ्या पत्नीने ह्या सर्व कामात महिलांचा सहभाग किती असे विचारले. सतारवाल्यांनी बांबूच्या खिळ्यांकडे बोट दाखवून सांगितले कि हे सतारीच्या दांडीला डोक्याला खिळे बसवण्याचे काम महिला करतात. पुरुषांचाच ह्या वाद्य तयार करण्याचा कामात महिलांचा सहभाग विशेष नसताना, हे काम महिलाच करतात हे अर्थपूर्ण आहे.\nवाद्यांच्या विविध भागाची नावे तर वेगळीच होती-तुंबा, तार, गुटी, तबकडी, शिगडा, जवारी. वाड्याच्या छातीवर तारांचे जाळ्याला टेकू देण्याचे काम जवारी करते, आणि ते हाडापासून बनवले जाते. तत्क्षणी मला शरीररचने सारखेच संगीत वाद्याची रचना असते हे सांगणारी एक रूपककथा आठवली. यल्लमा हिने कार्तवीर्यार्जुनाच्या शरीरापासून आणि मरळूसिद्ध कोल्हापूरच्या माई देहापासून वाद्य तयार करत असे सांगणाऱ्या काही गोष्टी आहेत. युद्ध मध्ये शत्रूला मारून त्यांच्या शरीरापासून वाद्य करून ते वाजवण्याची विजयकथा देखील आहे. महात्मा बसवेश्वर आपल्या अवताराच्या शेवटी आपल्या डोक्यावापासून वाद्याचे डोके, आपल्या नसांपासून तारा करून वाद्य करावे अशी कुडल संगमाजवळ प्रार्थना जात. देहाच्या अवयवांचे वेगवेगळे भाग करून वाद्य तयार करण्याचे वर्णन करणारे एक वचन देखील आहे.\nया संगीत वाद्यांच्या विविध भागांचा कच्चा माल देशातील विविध येथे भागातून येतो. राजस्थान आणि लखनौ येथून जवारी तयार करण्यासाठी लागणारी उंटाची हाडे येतात, मुंबईहून तारा येतात, बल्लारी येथून लाकूड येते, केरळमधून हत्तीचे दात, पंढरपूर, अक्कलकोट येथून दुधीभोपळे येतात. लाकूड, तारा, हाडे आदी कुठून कुठून येतात, कुठे मिरज आणि कुठे संगीत सगळे आश्चर्यचकित करणारे आहे. अशाच काहीश्या परिभाषेत अल्लमप्रभू आपले आणि गुह्येश्वर आपल्या वचन साहित्यात विवरण करत, ह्या वाद्यकारांच्या जोडीला मिरजेला आलेले दिसतात. दुकानांच्या जोत्यावर वाळलेले मोठमोठे दुधीभोपळे टांगलेले दिसत होते. आमच्या मलेनाड(सह्याद्री) येथील घरांवर जसे रंगीबेरंगी काकड्या टांगलेल्या असतात, तसे ते दिसत होते. हे भोपळे भीमानदीच्या तीरावर पिकतात. हे भोपळे सांबारात घालून खाल्यावर, पोट भरवून टाकणारी, तृप्त करणारी हि भाजी, कलाकारांच्या-साधकांच्या हातात असलेल्या वाद्च्या रूपाने, नादाने, श्रोत्यांचे कान देखील तृप्त करते. गुरुपंथात सामान्य व्यकी दीक्षा घेऊन साधनेत असे असाधारण रुपांतर होण्यास आणि हे सामान्य भोपळे वाड्यात रुपांतरीत होण्याच्या प्रक्रियेत संबंध आहे. कच्च्या मातीचे घटवाद्यात होणारे रुपांतर देखील असेच आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या वचनात कायक म्हणजे हा घट होय. वाद्य आणि शरीराचा संबंध काही जगातील संस्कृतींमध्ये आहे.\nचित्रपट पाहताना गाणे जे आपण ऐकतो पाहतो, त्यावेळेस पडद्यावरील कलाकारच फक्त दिसतात, पण त्यामागील अनेक जन जसे, ज्या गीतकाराने गीत लिहिले आहे ती व्यक्ती, संगीत देणारी व्यक्ती, वादन करणारे वादक आपल्या नजरेस पडत नाहीत. पूर्वीच्या काळात कर्नाटकात दान देऊन विविध कार्य करणाऱ्यांचे कन्नड शिलालेख त्यांच्या नावासहित आपल्याला आढळतात. पण ते कोरणाऱ्या लोकांची नावे दिसत नाही, दगड कोरणाऱ्या शिल्पींची नावे कुठे इतिहासात दिसत नाहीत. संगीत विश्वात कलाकारांची चरित्रे आहेत. पण त्यात अश्या वाद्य निर्मिती करणाऱ्या कारागिरांचा सहसा उल्लेख मिळत नाही. आपण खातो ते धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव जसे आपल्याला माहिती नसते, आपण परिधान करत असलेल्या कपड्यांचा धागा विणणाऱ्या विणकराचे नाव जसे आपल्याला माहिती नसते, तसेच हे आहे.\nमहात्मा बसवेश्वरांच्या वचनातील कुडलसंगम हे वाद्य बनवणार्या कुशल कारागीरच नव्हता, तर त्या वाद्याला पोटाशी धरून बत्तीस राग गाणारा गायक देखील होता. आता बहुतेक वाद्य तयार करणारे कारागीर गायन, वादन करत नाहीत. तसेच गायन वादन करणारे जवळ जवळ सर्वच जण वाद्ये तयार करत नाही. असे असले तरी ह्या कारागिरांनी तयार केलेल्या वाद्यामधून निघणारा नाद, आणि वादकाच्या अथवा गायकाच्या पोटातून जन्मणारी गायन वादन कला या दोघांच्या मुळेच संगीत तयार होते. हे संगीत ऐकून रसिक जन आपल्या कानात, हृदयात साठवतात. ह्या त्रिकुटात म्हणजे कारागीर-गायक/वादक-रसिक श्रोता जे आहेत, ते वेगवेगळ्या धर्मातून, प्रदेशातून, संस्कृतीमधून आलेले असतात. संगीतक्षेत्रात असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण बहुत्व अथवा धर्मातीतता आहे. मिरजेतील प्रसिद्ध दवाखाने देहाचे आजार, दुखणे बरे करतात, तर सुफी संताचा दर्गा, संगीतातील महान कलाकारांची कला, आणि महात्मा गांधी रस्त्यावरील या सतारगल्लीतील वाद्य तयार करणाऱ्या कारागीर आणि त्यांची वाद्ये हि माणसाच्या मनाला बरे ���रते, शांत करते, असे वाटते. सितारवाला आपल्या आर्थिक विवंचनाचे निवेदन संपवून, शांत चित्ताने म्हणाला, ‘आम्ही कारागीर म्हणजे, घरच्या एखाद्या मुलीला वाढवून, तिचे अलंकरण करून, कोणा एका परिचिताच्या हाती देणाऱ्या माता पित्यांसारखे आहोत. ती नव्या घरी जाऊन ते उज्ज्वल करते. त्याच प्रमाणे आमचे वाद्य कलाकाराच्या हातात जाऊन अनाहत नाद निर्माण करते. याची आठवण आम्हाला नेहमी मनाला सार्थकता आणते’.\nमी अनुवादित केलेले अमीरबाई कर्नाटकी हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अधून मधून वाचकांचे फोन येत असतात. वेगवेगळे अनुभव येतात. फोन केलेल्यांपैकी बरेचसे फोन, हे अमीरबाई यांची तसेच त्याकाळातील गाणी ऐकलेल्या वाचकांचे असतात. त्यांचा आठवणींना उजाळा मिळालेला असतो. मागच्या आठवड्यात विदुर महाजन यांचा असाच पुस्तकाबद्दल सांगायला फोन आला. मी त्यावेळेस ऑफिस मध्ये होतो. अगदी भरभरून बोलले, त्यांचा संदर्भ अमीरबाई यांच्या गाण्याकडे नव्हता, तर एका त्याकाळी स्त्रीने दिलेला परिस्थितीशी लढा हा होता, आणि त्यांना ते भावले होते. बोलण्याच्या ओघात, त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितले. ते सतारवादक आहेत. राहायला तळेगावात असतात. आणि पिंपळे सौदागर भागात(म्हणजे मी राहतो त्याच भागात) ते सतार शिकवायला आठवड्यातून एकदा येतात. त्यांनी पुस्तके देखील लिहिली आहेत हे त्यांच्याकडून समजले. मला त्यांनी भेटायला येण्याचे आमंत्रण देऊन आमचे त्यावेळचे संभाषण थांबले.\nमला अतिशय उत्सुकता वाटली. त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटू लागले. विदुर महाजन हे नाव कुठेतरी ऐकल्याचे वाटू लागले. पुस्तकाच्या संदर्भात, की त्यांच्या सतार वादनाच्या संदर्भात, आठवेना. मी त्यांची तीन पुस्तके मागवली, जी आत्मकथनात्मक आहेत. त्यातून त्यांच्या आयुष्याचा आलेख, चढ-उतार, संघर्ष, जीवनाबद्दल असणारे प्रेम पदोपदी जाणवते. पहिले पुस्तके आहे मैत्र जीवाचे. जे त्यांनी लिहिले, जेव्हा त्यांचा तरुण मुलगा अपघातात दगावला. त्यानंतर त्यांनी ते दुःख कसे पचवले, आपले जीवित ध्येय कसे निश्चित्त केले. जे अतिशय प्रेरणादायी आहे. ते आहे २००९ चे. ग्रंथालीने प्रकाशित केलेले(माझे पुस्तक देखील ग्रंथालीचेच, त्यामुळे हा एक समान धागा) . आणि दोन आवृत्या निघाल्या त्याच्या. दुसरे पुस्तक त्यांचे २०१३ मधील, नाव शोधयात्रा. ह्यात त्यांनी आपल्या व��यवसायासंदर्भात आलेले अनुभव सांगितले आहेत. व्यवस्थेशी त्यांनी लढा कसा दिला, त्यातून ते कसे बाहेर आहे, सचोटीने कसा त्यांनी व्यवसाय केला, हे सर्व समजते. बाहेर येवून त्यांनी सतार जवळ केली आणि त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. तिसरे पुस्तक २०१५चे, नाव एका स्वरवेड्याची आनंदयात्रा. त्यात त्यांनी सतार, सतारवादन याबद्दल लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास याबद्दल लिहिले आहे. लोणावळ्याच्या कैवल्यधाम मध्ये कार्यक्रम करतात हे समजते, सतारवादन क्षेत्रात त्यांनी कसे आणि कुठले प्रयोग केले याची माहिती मिळते, जसे की कॉर्पोरेट क्षेत्रात मनुष्यबळ विभाग, जो महत्वाचा असतो, त्यांना प्रशिक्षण देण्याच्या वेगवेगळया पद्धती आहेत. त्यातील एक म्हणजे outbound learning किंवा experiential learning, ज्या बद्दल मी गरुडमाची संदर्भात मी लिहिले होते. त्या क्षेत्रात त्यांनी, आणि त्यांच्या मित्रांनी सतार वादनाचा उपयोग करून Tuckman’s model of team building(जे जुने आणि प्रसिद्ध मॉडेल आहे) याची सांगड घातली. आणखी त्यांची जे काही करायचे त्यात झोकून द्यायची वृत्ती दिसून येते. या तिसऱ्या पुस्तकातील एक वाक्य अतिशय आवडले, त्यात ते यशाची व्याख्या करतात. ते वाक्य असे आहे-‘ज्याच्याकडे पुरेसा वेळ, पैसा, आणि काम या तिन्ही गोष्टी आहेत, आणि ज्याला पुरेशा आहेत, म्हणजे किती, याचं प्रमाण नेमकं ठरवता येतं, तो यशस्वी’.\nकाही वर्षांपूर्वी मी संजय भास्कर जोशी यांचे ‘आहे कॉर्पोरेट तरी’ हे पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी चाळीशी मध्ये मोठी नोकरी सोडून, आपले छंद, आणि आवडींकडे(जसे साहित्य, वाचन, लेखन) या कडे लक्ष केंद्रित केले, याचे अनुभव कथन केले होते. विदुर महाजन यांची पुस्तके वाचल्यानंतर देखील मला तसेच वाटले. मुळात ते व्यावसायिक होते, म्हणजे, आजकाल ज्या बद्दल बरेच बोलले जाते, entrepreneurship, तसे ते होते. धडाडी, उत्कटता, सचोटी होती. काही कारणाने ते सर्व सोडून सतरीकडे ते वळले. त्यातही तशीच धडाडी, उत्कटता, सचोटी दाखवत त्यांनी आपल्या जीवनाची मार्गक्रमणा सुरु ठेवली आहे.\nमला तळेगावाबद्दल आणखीनच आदर वाटू लागला आहे. माझे काही मित्र तळेगाव वडगाव भागात पूर्वी राहायचे, अधून मधून तेथे जायचो. संगीत क्षेत्रात थोडा रस घ्यायला सुरु केल्यानंतर केव्हातरी समजले की कलापिनी ही संस्था तेथे काम करते. उर्दू शायर मदहोश बिलग्रामी तळेगावात राहतात. त्यां��ा देखील भेटायला गेलो होतो, काही मित्रांसोबत. प्रसिद्ध लेखक, सह्याद्री मधील किल्ल्यांवर भटकणारे गो. नि. दांडेकर देखील तेथेच राहत. आता विदुर महाजन. हा सगळा लेखन प्रपंच मी त्यांना अजून न भेटताच केला आहे. पाहुयात केव्हा भेटणे जमते ते.\nकालच मी माझ्या पुस्तकाच्या मूळ कन्नड लेखकाशी, रहमत तरीकेरी यांच्याशी विदुर महाजन यांच्याबद्दल बोललो. महाजन यांचे त्यांच्याशी संभाषण झाले होते. त्यांनादेखील देखील अतिशय छान वाटले. तर असे हे विदुर महाजन, जगण्याचा आनंद शिकवणारे. त्यांची पुस्तके जरूर वाचावी अशी आहेत. त्यांची पुस्तके वाचल्यानंतर मला उमजले की त्यांनी त्यादिवशी फोन करून माझ्या पुस्तकात आलेल्या अमीरबाईच्या जीवनाच्या लढ्याबद्दल मला अशी प्रतिक्रिया दिली ते.\nखुशवंत सिंग आणि निसर्ग\nअशोक राणे: एक चित्रपटमय माणूस\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४\nमाझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#२\nमाझा पुत्र गुरुदत्त: भाग#१\nमाझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153391.5/wet/CC-MAIN-20210727103626-20210727133626-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}