diff --git "a/data_multi/mr/2021-04_mr_all_0334.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0334.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0334.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,532 @@ +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_52.html", "date_download": "2021-01-26T12:13:53Z", "digest": "sha1:GQWEZQD2TULQK4UZJFP3ESFV2G746WU2", "length": 16721, "nlines": 242, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जामखेडच्या रुग्णालय परिसरात रोहित पवारांची स्वच्छता मोहीम | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nजामखेडच्या रुग्णालय परिसरात रोहित पवारांची स्वच्छता मोहीम\nजामखेड : कर्जत आणि जामखेड शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हिरीरीने मैद...\nजामखेड : कर्जत आणि जामखेड शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हिरीरीने मैदानात उतरले आहेत. जामखेडच्या 'आरोळे हॉस्पिटलच्या आवारातील कचरा रोहित पवारांच्या नेतृत्वात साफ करण्यात आला. जामखेडच्या 'आरोळे हॉस्पिटल'ने कोरोना काळात मोठं योगदान दिलं. रुग्णालय प्रशासनाने बजावलेल्या कर्तव्याची जाण ठेवत रोहित पवारांसोबत जामखेडवासी स्वच्छता मोहिमेत उतरले. 'स्वच्छ सर्वेक्षणा'अंतर्गत या हॉस्पिटलमध्ये नागरिक, युवा मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत श्रमदान करुन परिसरात स्वच्छता केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.\nLatest News अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हार व भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी\nकोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज...\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्���ुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जामखेडच्या रुग्णालय परिसरात रोहित पवारांची स्वच्छता मोहीम\nजामखेडच्या रुग्णालय परिसरात रोहित पवारांची स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/08/lack-of-blood-health-minister-rajesh-topes-appeal-to-donate-blood/", "date_download": "2021-01-26T12:10:20Z", "digest": "sha1:4WG5EEYH6RBOWL6RKG4EVR7OGE3BHBIX", "length": 8150, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रक्ताचा तुटवडा ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे रक्तदान करण्याचे आवाहन - Majha Paper", "raw_content": "\n आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे रक्तदान करण्याचे आवाहन\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, रक्तदान, रक्तदान शिबिर, राजेश टोपे / December 8, 2020 December 8, 2020\nजालना : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहनही टोपेंनी यावेळी केले आहे.\nटोपे म्हणाले, मोठ्या प्रमाणात तरूण वर्ग हा रक्तदान करत असतो. पण अनेक महाविद्यालये आणि एनजीओ लॉकडाऊनच्या काळात बंद असल्यामुळे रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तरूण वर्गाने रक्तदान करण्याचे आवाहन टोपे यांनी यावेळी केले आहे. तसेच राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोना काळात रक्ताची टंचाई भासत असून स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन राज्यातील जनतेने रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केले आहे.\nया पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा येत्या काळात भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपा���णी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले.\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/14/garlic-will-control-high-blood-pressure-if-consumed-in-this-way/", "date_download": "2021-01-26T11:14:16Z", "digest": "sha1:TRLNJM5BVK6WEFWNQU44KNKPYJW7H5J6", "length": 7554, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'या' पद्धतीने सेवन केल्यास लसूण ठेवेल उच्च रक्तदाबावर नियंत्रण - Majha Paper", "raw_content": "\n‘या’ पद्धतीने सेवन केल्यास लसूण ठेवेल उच्च रक्तदाबावर नियंत्रण\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / घरगुती उपाय, रक्तदाब, लसूण / December 14, 2020 December 14, 2020\nउच्च रक्तदाब हा हृदयाशी संबंधित अनेक विकारांना निमंत्रण देऊ शकतो. वेळीच उपाय न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे ही एक आवश्यक बाब आहे. अनेक पदार्थांना चव प्रदान करण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. मात्र, पदार्थांना चटपटीतपणा म���ळवून देणारी लसूण औषधी गुणधर्मांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची आहे. नैसर्गिकरित्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता लसणीमध्ये आहे.लसणीत असलेल्या एलिसिन नामक एक रसायन असते. त्यामध्ये रक्तदाब आणि कोलेस्टोरेललाही नियंत्रणात ठेवण्याचे गुण आहेत. अर्थात लसणीची पाकळी खाऊन जादूची कांडी फिरवल्यासारखा रक्तदाब नियंत्रणात येत नाही. तिच्या सेवनाच्या काही पद्धती आहेत. ‘या’ सहा प्रकारे लसणीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येण्यास मदत होऊ शकते.\n१) सॅलड: आपल्या नियमित सेवनाच्या सॅलडमध्ये बारीक चिरलेल्या लसणीचा समावेश केल्यास त्याचा स्वादही वाढतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.\n२) सूप: कोणत्याही पालेभाजीचे अथवा टोमॅटो, बीट अशा फळभाज्यांचे सूप तयार करताना त्यामध्ये लसणीचा समावेश करा. मात्र, सूपमध्ये मिठाचे प्रमाण कमी असावे.\n३) लसूण व पाणी: सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लसूण जराशी ठेचून पाण्याबरोबर त्याचे सेवन केल्यास अनेक आरोग्यदायक फायदे मिळतात.\n४) लसणाचा चहा: चहा करताना त्यामध्ये लसूण घालून उकळून घ्या. त्यामुळे चहाला एक वेगळा स्वाद मिळेल आणि आरोग्यासाठीही ते उत्तम ठरेल. अर्थात या चहामध्ये दूध नसावे.\n५) परतलेली लसूण: कोणतीही भाजी, आमटी, सूप, रस्सा करताना त्यामध्ये लसूण चिरून परतून वापरली जाते. त्यामुळे पदार्थाची चव वाढते.\n६) लसूण व मध: लसूण ठेचून तिचे मधाबरोबर सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. लसणीच्या तेलाचाही अनेक जखमा व स्नायूदुखीसाठी वापर केला जातो.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/47430/backlinks", "date_download": "2021-01-26T12:18:49Z", "digest": "sha1:EADU35DZW5TYSHHT6BUORYAE5BAB4VQT", "length": 5117, "nlines": 112, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to Food - Kitchen Affairs - २. शिरा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/maharashtra-government-to-buy-who-suggested-remdesivir-10000-vial-injections-for-covid-19-treatment-says-health-minister-rajesh-tope-139411.html", "date_download": "2021-01-26T11:31:29Z", "digest": "sha1:JRGNZBZFROQKJ2EORHAQUFPSQ6TSMPVI", "length": 29499, "nlines": 205, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Covid-19 च्या उपचारासाठी राज्य सरकार करणार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शनची खरेदी- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुंबईच्या आझाद मैदानात आलेले श्रमिक, शेतकरी घरी परतण्यास सुरूवात : AIKS ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, जानेवारी 26, 2021\nमुंबईच्या आझाद मैदानात आलेले श्रमिक, शेतकरी घरी परतण्यास सुरूवात : AIKS ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nInternet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nHeart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा\nFarm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली\nCOVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार\nRahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही'\nAjit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा\nदिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला हे सरकारचे अपयश, आता कुणाचा राजीनामा घेणार शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल\nRepublic Day 2021: 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' धून वाजवून मुस्लिम व्यक्तीने जिंकली सर्वांची मनं; पहा व्हायरल व्हिडिओ\nराजस्थान येथे एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीवर गोळीबार\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nFarm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली\nWeather of Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता; तापमानात घट\nPadma Awards 2021: समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर\nRepublic Day 2021: तिरंगी रंगात सजली मुंबई; प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई\nमुंबईच्या आझाद मैदानात आलेले श्रमिक, शेतकरी घरी परतण्यास सुरूवात : AIKS ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही'\nदिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला हे सरकारचे अपयश, आता कुणाचा राजीनामा घेणार शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल\nराजस्थान येथे एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीवर गोळीबार\nCOVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार\nकोरोनाच्या नव्या स्ट्रेनसाठी परिणामकारक लस लवकरच बनवणार, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांना विश्वास\nदक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूचं मोठ संकट; मांजराच्या पिल्लाला कोविड-19 चा संसर्ग\nसीरम इंस्टीट्यूटच्या Covishield लसीला दक्षिण आफ्रिकेत मंजूरी; लवकरच सुरु करणार आयात\nFAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड\nWhatsApp वर एखाद्याने तुम्हा���ा ब्लॉक केलय 'या' पद्धतीने पाठवा मेसेज\nWorld's Most Valued IT Company: TCS बनली जगातील सर्वाधिक मूल्यवान आयटी कंपनी; Accenture ला टाकले मागे\nGoogle Warns Gmail Users: गुगलचा Gmail यूजर्संना इशारा; नवीन नियमांचे पालन न केल्यास बंद होतील 'हे' खास फिचर्स\nCar Buying Guide: नव्या कारच्या डिलिव्हरी पूर्वी जरुर तपासून पहा 'या' गोष्टी अन्यथा होईल मोठे नुकसानत\nTata Altroz i-Turbo भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह कारच्या खासियत बद्दल अधिक\nMahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज\nTVS ची सर्वात स्वत बाइकवर दिली जातेय ऑफर, फक्त 1555 रुपयांचा EMI भरुन घरी आणता येणार\nHappy Birthday Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेट संघाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा झाला 33 वर्षाचा; विराट कोहली, केएल राहुल, युवराज सिंह यांच्यासह 'या' भारतीय खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव\n एकच चेंडूवर नाट्यमय पद्धतीने दोनदा रनआऊट झाला फलंदाज, पहा हा मजेदार व्हिडिओ\nRoy Torrance Died: आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉय टोरन्स यांचे वर्षी निधन; वयाच्या 72 व्या वर्षा घेतला अखेरचा श्वास\nIND vs ENG Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या एन्ट्रीला BCCI ग्रीन सिग्नल देण्यास उत्सुक, पण एकच अडचण\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त अमिताभ बच्चन, मोहनलाल, धर्मेंद्र, सोनू सूद, जूनियर एनटीआर आदी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा\nईद निमित्ताने सलमान खान आणि जॉन अब्राहमची होणार टक्कर; Republic Day च्या दिवशी अभिनेत्याने केली 'सत्यमेव जयते 2' च्या प्रदर्शनाची घोषणा\nRepublic Day Movies: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'हे' हिंदी चित्रपट झाले होते रिलीज; बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास\nKapil Sharma च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी फेब्रुवारी मध्ये बंद होणार 'द कपिल शर्मा शो'\nHeart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा\nRepublic Day 2021: भारताच्या तिरंग्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत कोणती The Flag Code of India ची नियमावली पहा काय सांगते\nRepublic Day 2021: भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये मोहक तिरंगी आरास (View Pics)\nRepublic Day 2021: 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' धून वाजवून मुस्लिम व्यक्तीने जिंकली सर्वांची मनं; पहा व्हायरल व्हिडिओ\nAnushrut Haircut Viral Video:केस कापताना चिडणार्‍या नागपूरच्या अनुश्रूत चा नवा मजेशीर व्हिडिओ देखील वायरल (Watch Video)\nXXX Star Mia Malkova Superhot Photo: पॉर्नस्टार मिया मालकोवाचा 'हा' फोटो पाहून तुमचेही डोळे भिरभिरतील, जरा जपूनच पाहा\nFact Check: मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची RBI ची घोषणा PIB ने केला खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा 'वारकरी संतपरंपरे' वर आधारित चित्ररथ\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो कधी झाली या दिवसाची सुरुवात कधी झाली या दिवसाची सुरुवात\nMarathi Sahitya Sammelan: 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड\nCovid-19 च्या उपचारासाठी राज्य सरकार करणार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शनची खरेदी- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nकोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.\nमहाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. दरम्यान कोविड-19 (Covid-19) च्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना व्हायरसच्या उपचारात याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) सुचविले आहे. तसंच MERS- CoV आणि SARS या कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजारात या औषधाचे आशादायी परिणाम दिसून आल्याचे प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे औषध अत्यंत महान असल्यान��� गरिबांच्या सोयीसाठी राज्य सरकार याची खरेदी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा संसर्ग थोपवण्यासाठी राज्य सरकार सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असून कोविड-19 च्या रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आली असून कोविड-19 च्या चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसंच यापूर्वी राज्यात कोविड-19 च्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात आला होता. (Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण जाणून घ्या राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)\nमहाराष्ट्र शासन Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार.प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो. 1/2@DrLahanetp @CMOMaharashtra @ChaiMIRROR\nWHO सुचविते की Covid19 उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली.2/2@DrLahanetp @CMOMaharashtra @ChaiMIRROR\nमहाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 80229 इतकी झाली असून 2849 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यातील 42215 रुग्णांवर उपचार सुरु असून 35147 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. विशेष म्हणजे रुग्णसंख्येत दर दिवशी मोठी भर पडत आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असून अनेक बाबतीत मुभा देण्यात आली आहे.\nमुंबईच्या आझाद मैदानात आलेले श्रमिक, शेतकरी घरी परतण्यास सुरूवात : AIKS ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCOVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार\nप्रमुख शहरांमधील घर विक्री ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये चतुर्थांश-तिमाही आधारावर 50 टक्क्यांनी वाढली; 25 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus Vaccination Rumours: कोरोना व्हायरस लसीबाबत अफवा किंवा खोटी माहिती पसरवल्यास होणार कारवाई; केंद्राचे राज्यांना आदेश\nKisan Tractor Rally: दिल्लीत आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यावर पोहचून रोवला आपला झेंडा\nFAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड\nTractor Accident During Farmer’s Rally: रॅलीदरम्यान स्टंट करताना ट्रॅक्टर उलटला, चिल्ला बॉर्डर येथील घटना; पाहा व्हिडिओ\nRepublic Day 2021: भारताच्या तिरंग्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत कोणती The Flag Code of India ची नियमावली पहा काय सांगते\nमुंबईच्या आझाद मैदानात आलेले श्रमिक, शेतकरी घरी परतण्यास सुरूवात : AIKS ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nInternet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nHeart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा\nFarm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nFixed Deposits वर ‘या’ 6 बँकांमध्ये मिळेल सर्वाधिक व्याज; उत्तम रिटर्नची हमी\nFarm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली\nAjit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा\nWeather of Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता; तापमानात घट\nPadma Awards 2021: समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/erix-p37094122", "date_download": "2021-01-26T11:51:48Z", "digest": "sha1:S3WZZJXFQROX5RFE4QFMLW2URIW33ZKQ", "length": 16531, "nlines": 320, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Erix in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Erix upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nSildenafil साल्ट से बनी दवाएं:\nManforce Tablet (2 प्रकार उपलब्ध) Viagra (1 प्रकार उपलब्ध) Alivher (1 प्रकार उपलब्ध) Penegra Tablet (1 प्रकार उपलब्ध) After Ten (1 प्रकार उपलब्ध) Trugra (1 प्रकार उपलब्ध) Bold Care 50 (1 प्रकार उपलब्ध)\nErix के सारे विकल्प देखें\n���रीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nErix खालील उपचारासाठी वापरले जाते -\nनपुंसकता मुख्य (और पढ़ें - नपुंसकता के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें नपुंसकता (इरेक्टाइल डिसफंक्शन)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Erix घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Erixचा वापर सुरक्षित आहे काय\nमहिलाओं के लिए प्रतिबंधित\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Erixचा वापर सुरक्षित आहे काय\nमहिलाओं के लिए प्रतिबंधित\nErixचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nErix घेतल्यावर तुमच्या मूत्रपिंड वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nErixचा यकृतावरील परिणाम काय आहे\nErix घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nErixचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Erix चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nErix खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Erix घेऊ नये -\nErix हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Erix चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Erix घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Erix केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Erix घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Erix दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Erix आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल्कोहोल आणि Erix दरम्यान अभिक्रिया\nErix आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2016 - 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2021-01-26T12:04:35Z", "digest": "sha1:ZRSWZIRMDL6ZOG3BOSJ2XGPRZ5DTY3IJ", "length": 2682, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:मध्य प्रदेशमधील विद्यापीठे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मध्य प्रदेशमधील विद्यापीठे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/counselor-of-healthy-sex-life", "date_download": "2021-01-26T11:08:59Z", "digest": "sha1:MBNMN5MYPVFN3LOZAI47P53N5LLBBMOE", "length": 21627, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "निराम�� कामजीवनाचे समुपदेशक - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतासारख्या देशात जिथे आजही स्त्रियांची अंतर्वस्त्रं सुकण्यासाठी स्वच्छ हवेत टाकली जात नाहीत तिथे सेक्ससारख्या विषयावर स्तंभ चालवणं आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे सोप्पं काम नक्कीच नव्हतं. डॉ. महिंदर वत्स यांनी हे आपल्या नर्मविनोदी शैलीत, खुमासदार पद्धतीने सोपं केलं. त्यांचे स्तंभ, त्यांनी लोकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं वाचताना आपल्याकडे आजही लैंगिक ज्ञानाचा किती अभाव आहे हे पदोपदी जाणवत राहतं.\n२००५ मध्ये ‘मुंबई मिरर’मध्ये ‘आस्क दि सेक्सपर्ट’ नावाचा स्तंभ सुरू झाला. त्या स्तंभाने खळबळ माजवली. लोक प्रचंड प्रश्न विचारायचे आणि त्याला ८० वर्षीय डॉ. महिंदर वत्स आपल्या हजरजबाबी पद्धतीने उत्तरं द्यायचे. हे प्रश्न वाचणाऱ्यांना कदाचित मूर्खपणाचेही वाटू शकतात. पण त्यांना दिलेली उत्तरं तितकीच धमाल, मिश्किल आणि त्याचबरोबर वाचकांना एक शिकवण देणारी असायची.\nसेक्ससारखा विषय अलीकडच्या काळात शहरांमध्ये तरी थोड्या खुलेपणाने चर्चिला जाऊ लागला आहे. पण तरीही या विषयाभोवती असलेलं एक टॅबूचं वलय, काहीतरी अत्यंत गोपनीय असल्यासारखं आणि प्रचंड खासगी असलेलं हे सेक्सचं जग खऱ्या अर्थाने कुणालाही उलगडलेलं नाही. भारतासारख्या देशात जिथे आजही स्त्रियांची अंतर्वस्त्रं सुकण्यासाठी स्वच्छ हवेत टाकली जात नाहीत तिथे सेक्ससारख्या विषयावर स्तंभ चालवणं आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे सोप्पं काम नक्कीच नव्हतं. वत्स यांनी हे आपल्या नर्मविनोदी शैलीत, खुमासदार पद्धतीने सोपं केलं. त्यांचे स्तंभ, त्यांनी लोकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं वाचताना आपल्याकडे आजही लैंगिक ज्ञानाचा किती अभाव आहे हे पदोपदी जाणवत राहतं. लोकांना असेही प्रश्न पडू शकतात, याचं आश्चर्य वाटून घ्यायचं की डॉ. वत्स यांनी त्यांना दिलेली उत्तरं वाचून हसत बसायचं असा प्रश्न वाचकांना पडतो. ‘मुंबई मिरर’ने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी खोटे प्रश्न तयार करून पाठवले आणि त्यांची उत्तरं डॉ. वत्स यांच्याकडून घेतली असे आरोप ‘मुंबई मिरर’वर झाले. परंतु डॉ. वत्स यांनी आपल्या काळात साधारण २०,००० प्रश्नांची उत्तरं दिली असं ‘मुंबई मिरर’च्या संपादक मीना बघेल ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात.\nडॉ. वत्स यांचा जन्म १९२४ साली कोलकात्यात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सैन्यात वैद्यकीय संशोधक होते. आपल्या वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचं शिक्षण भारतभरात विविध ठिकाणी झालं. आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर आणि वयाची तिशी उलटल्यानंतर डॉ. वत्स यांनी स्तंभलेखक म्हणून आपल्या करियरला सुरूवात केली.\nमुंबईत एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपल्या कुटुंबाच्या मित्रांकडे डॉ. वत्स राहत होते. त्यांच्यामार्फत त्यांची प्रोमिला यांच्याशी ओळख झाली. डॉ. वत्स हे पंजाबी होते तर प्रोमिला या मूळच्या सिंध प्रांतातल्या होत्या. काही वर्षांनंतर त्यांनी पारंपरिक अरेंज मॅरेज पद्धतीला छेद देऊन लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला आणि १९५०च्या काळात ते ब्रिटनमध्ये राहिले. या काळात डॉ. वत्स यांनी हॉस्पिटल हाऊसमन आणि रजिस्ट्रार म्हणून काम केलं. त्यांचे वडील आजारी पडल्यावर ते भारतात परतले आणि ग्लॅक्सोमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर त्यांनी काम करायला सुरूवात केली. त्याचबरोबर त्यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून खासगी सेवाही सुरू केली. वत्स यांना १९६० च्या दशकात महिलांच्या मॅगझीनसाठी वैद्यकीय सल्ल्याचा स्तंभ लिहिण्यासाठी विचारणा झाली. त्यांनी त्यानंतर ‘फेमिना’, ‘फ्लेअर’ आणि ‘ट्रेंड’ अशा अनेक महिलांच्या मॅगझीन्समध्ये आरोग्यविषयक स्तंभ लिहिले. १९७० च्या दरम्यान त्यांना एका संपादकांनी लैंगिक आरोग्याबद्दलच्या प्रश्नांबाबत प्रतिबंध केला. मात्र वत्स यांनी विविध पर्यायांद्वारे आपलं लेखन सुरूच ठेवलं. फँटसीसारख्या पुरूषांच्या नियतकालिकांसाठीही त्यांनी लिहिलं.\n‘फेमिना’मधल्या त्यांच्या स्तंभाच्या एका वाचकाने एक अश्लीलतेसंदर्भात खटला दाखल केला होता. त्यांनी असा आरोप केला होता की प्रकाशक आपली वाचकसंख्या वाढवण्यासाठी खोटी पत्रं लिहित आहेत. सत्या सरन या संपादकांनी एक मोठी बॅग भरून न उघडलेली पत्रं न्यायाधीशांना दाखवल्यानंतर हा खटला रद्दबातल करण्यात आला.\nते १९७४ साली ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ (एफपीएआय) मध्ये काम करत असताना त्यांनी भारतात तेव्हा उपलब्ध नसलेला लैंगिक समुपदेशन आणि शिक्षण उपक्रम आणण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन ‘एफपीएआय’ने भारतातील पहिलं लैंगिक शिक्षण, समुपदेशन आणि उपचार कें��्र सुरू केलं. त्याला लोकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. १९७६ साली त्यांनी मानवी लैंगिकता आणि कौटुंबिक आयुष्य या विषयावरची पहिली कार्यशाळा योजित केली. भारतातले ख्यातनाम ‘एलजीबीटी’ हक्कांचे कार्यकर्ते अशोक राव कवी यांनीही या कार्यशाळेत भाषण केलं होतं. १९८०च्या सुरूवातीला वत्स यांनी आपलं काम बंद करून फक्त समुपदेशन आणि लैंगिक शिक्षण या क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्यास सुरूवात केली.\nसुरूवातीला या उपक्रमाविरोधात लोकांनी बंड केलं, नाराजी दाखवली, अपमान केला. त्यानंतर लोकांमध्ये कुतूहल, स्वारस्य आणि सहनशक्ती निर्माण झाली. लोकांनी उदासीनतेने हा विषय स्वीकारला आणि त्यानंतर उत्साहाने सहभाग घेतला, असं डॉ. वत्स यांनी २००४ मध्ये आपल्या लेखात लिहिलं. ‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत वत्स यांनी त्याच्या विचारसरणीला आकार देणारा एक महत्त्वाचा क्षण सांगितला. ‘काँग्रेस ऑफ प्लॅन्ड पॅरंटहूड’च्या १९५७ सालच्या एका सभेत त्यांची भेट एका जपानी डॉक्टरांशी झाली. त्यांनी गर्भवती झाल्यानंतर मुलींच्या आत्महत्या कशा प्रकारे थांबवल्या हे सांगितलं. या मुली एका रेल्वे ट्रॅकवरून डोंगराच्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या करत असत. या डॉक्टरने डोंगरावर मरण्याची गरज नाही असे पोस्टर्स लावले. त्याने गर्भपात करून त्या मुलींचा जीव वाचवला. डॉ. वत्स यांना त्या डॉक्टरांकडून प्रेरणा मिळाली.\n२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटातल्या बोमन इराणी यांनी साकारलेल्या डॉ. वर्दे या सेक्सॉलॉजिस्टची भूमिका डॉ. वत्स यांच्यावर बेतलेली आहे. बोमन इराणी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक मिखाइल मुसळे यांनी या भूमिकेची तयारी करण्यासाठी अनेकदा डॉ. वत्स यांच्या कार्यालयाला भेट दिली. डॉ. वत्स हे अत्यंत प्रामाणिक आणि हजरजबाबी व्यक्तिमत्व असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.\nवैशाली सिन्हा यांनी डॉ. वत्स यांच्यावर ‘आस्क दि सेक्सपर्ट’ नावाचा एक ९० मिनिटांचा लघुपटही बनवला आहे. हा लघुपट २०१७ साली मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. त्यात वत्स यांचं समाजाच्या आरोग्यासाठीचं योगदान दाखवण्यात आलं आहे. वत्स ९२-९३ वर्षं वयातही आपल्या मॅग्निफाइंग ग्लासमधून लोकांचे इमेल वाचतात, आपल्या सहाय्यकाला प्रश्नांची उत्तरं टाइप करायला सांगतात आणि ती पाठवतात, हे ���पल्याला दिसतं. तसंच त्यांच्याकडे सल्ला विचारायला येणारे लोकही खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आलेले दिसतात. वत्स कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रश्न ऐकतात आणि कोणताही निवाडा करण्याच्या थाटात उत्तरं देत नाहीत. ते नीट समजावून सांगतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे असं सिन्हा यांनी या लघुपटात नमूद केलं आहे.\n‘मुंबई मिरर’च्या संपादक मीना बघेल म्हणाल्या की, वत्स यांनी कायम एकाच गोष्टीवर भर दिला. ‘संमती, संमती आणि संमती.’ संमतीशिवाय कोणतीही गोष्ट आनंद देऊ शकत नाही असं त्यांचं मत होतं.\nवत्स यांच्या कुटुंबाने त्यांना अत्यंत योग्य शब्दांत आदरांजली देताना म्हटलं की, ‘डॅडचं आयुष्य विविधांगी होतं. ते आपल्या अटींवर एक दिमाखदार आयुष्य जगले. आज ते आपल्या प्रिय प्रोमिलासोबत गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या आयुष्याचा उत्सव साजरा करत आहोत. त्यांना आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले आणि एक समुपदेशक, मार्गदर्शक, गाइड आणि इतर अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. ‘\nडॉ. वत्स यांनी अनेकांच्या लैंगिक समस्यांवर समुपदेशन केलं. त्यांचं लैंगिक आयुष्य आनंदी आणि सुखी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत वाचकांसाठी सेक्सपर्टचं एक वेगळं जग खुलं करून दिलं. त्यासाठी अनेकांनी त्यांना मनापासून आदरांजली वाहिली आहे.\nरजनीकांत ते गांगुली व्हाया पश्चिम बंगाल\nमोफत लसीकरणाचा गोंधळात गोंधळ\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1026697", "date_download": "2021-01-26T11:30:44Z", "digest": "sha1:6JDRMBAMVU73EF7H3JP4PH4DAPETLLTL", "length": 2518, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:३७, २४ जुलै २०१२ ची आवृत्ती\n११ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nमूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\n१५:३३, ६ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\n०५:३७, २४ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)\n| नाव = झाकीर हुसेन\n| चित्र रुंदी = 25px\n| चित्र उंची =10px\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1775335", "date_download": "2021-01-26T12:24:40Z", "digest": "sha1:ZOK4P4RCA4JUD7X7QRCXMHEPZP4I3WRC", "length": 7543, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nचंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष (संपादन)\n११:१६, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n२,१०४ बाइट्सची भर घातली , ९ महिन्यांपूर्वी\n१७:१६, ५ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nसंतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\n११:१६, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMorer.adt (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit\n'''चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष''' म्हणजे प्राचीन भारतातील [[पंजाब]] आणि वायव्य भारताची ग्रीक अधिपत्यातून मुक्तता करण्यासाठी [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याचा]] संस्थापक [[चंद्रगुप्त मौर्य]] आणि भारतातील ग्रीक सत्ता यांच्यामध्ये [[इ.स.पू. ३२५]] - [[इ.स.पू. ३२४|३२४]] च्या आसपास झालेला संघर्ष होता.\n==पार्श्वभूमी== इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजा मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते हे साम्राज्य वायव्य भारतापासून रूम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेले होते इसवी सन पूर्व 518 च्या सुमारास दारयुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते सम्राट च्या काळात भारत आणि इराण ���ांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होते त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाण-घेवाण वाढली सम्राट दारयुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन अस्तित्वात आणले त्यामुळे व्यापार करणे सुलभ झाले परसेपोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दारयूशच्या काळात बांधले गेले परसीपोलीस हे ठिकाण इराणमध्ये आहे\n[[अलेक्झांडर द ग्रेट|अलेक्झांडर]] भारतामध्ये होता त्यावेळेपासूनच त्याच्याविरोधातील असंतोष उफाळून आला होता. त्याचे सैन्य [[चिनाब नदी]] पार करत असताना निकानोर या त्याच्या क्षात्रपाचा अस्साकेनोई जमातीच्या लोकांनी वध केला होता. नंतर अलेक्झांडरने फिलिप या आपल्या विश्वासू सहकार्याची त्याच्याजागी सेनापती म्हणून नियुक्ती केली. फिलिपच्या अधिपत्याखाली वायव्य सीमेपासून [[खैबर खिंड|खैबर खिंडीपर्यंतचा]] [[गांधार|प्राचीन गांधारचा]] सर्व प्रदेश, निम्न काबूल खोरे आणि [[हिंदुकुश पर्वत|हिंदुकुश पर्वतापर्यंतचा]] सर्व प्रदेश होता. इ.स.पू. ३२५ मध्ये अलेक्झांडर भारतामधून परतला. त्यानंतर लवकरच फिलिपचाही वध करण्यात आला. अलेक्झांडर बॅबिलोनियाच्या मार्गावर असताना त्याला ही घटना कळली. फिलीपच्या जागी दुसरा सेनापती नियुकत करण्याणेवजी त्याने सर्व ग्रीक प्रदेश [[तक्षशिला]] येथील क्षात्रपाच्या हवाली केला. त्यामुळे भारतावरील ग्रीक नियंत्रण कमजोर झाले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64825", "date_download": "2021-01-26T13:14:31Z", "digest": "sha1:T5CFJJK6TVRSZ2FGVZVRXQOOXTEEI336", "length": 16523, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला आवडलेले काही हाॅलिवूड आणि टाॅलीवूड चित्रपट. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला आवडलेले काही हाॅलिवूड आणि टाॅलीवूड चित्रपट.\nमला आवडलेले काही हाॅलिवूड आणि टाॅलीवूड चित्रपट.\nखुप असे चित्रपट असतात जे आपल्याला खुप आवडतात आणि इतरांनीही ते पाहावे असे आपल्याला वाटते तर हा धागा अशाच चित्रपटांसाठी आहे.\nमला अत्यंत आवडलेल्या चित्रपटांची यादी मी खाली दिली आहे आणि तुम्हीही अशीच यादी देऊ शकता किंवा एखाद्या चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगितल्यास उत्तम..\n3.आर्या & आर्या 2\n9.ओरू वडकन सेल्फी (मल्याळ��)\nटीप : टाॅलिवूड चित्रपटांची खरी नावे आहेत. हिंदीमध्ये डब असल्यास नावे वेगळी असू शकतात\nटॉलीवूड हे तेलगू चित्रपटांना\nटॉलीवूड हे तेलगू चित्रपटांना म्हटले जाते, अपरिचित, वेदलम हे तामिळ पिक्चर आहेत\nकाही चांगले कन्नड पिक्चर\nकाही चांगले कन्नड पिक्चर\nह्याकरता एक सेपरेट धागा आहे\nह्याकरता एक सेपरेट धागा आहे माबोवर.. जेथे सगळे आपापले आवडते चित्रपट डिस्कसतात..\nबाहुबली 1 आणि 2\nसिक्स्थ सेन्स नावावरूनच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल असं वाटतयं.\nबघु वेळ मिळाला तर नक्की बघेन हा सिनेमा..\nटकमक टोक माहीतीबद्दल धन्यवाद.\nटकमक टोक माहीतीबद्दल धन्यवाद.\nतमिळ चित्रपटसृष्टीला काय म्हणतात हे माहीत नव्हत..मला तेलगू आणि तमिळ दोन्ही चित्रपटसृष्टींना टाॅलीवूड म्हणत असतील असं वाटल होतं म्हणून लिहलं..\nबाकी वर तुम्ही दिलेल्या कन्नड सिनेमे सबटायटल्ससह कुठे पाहायला मिळतील\n@ टीना मी इथे फक्त माझ्या\n@ टीना मी इथे फक्त माझ्या आवडत्या सिनेमाची लिस्ट टाकली आहे...\nआणि इथे बाकी माबोकराची लिस्ट मागितली आहे जेणेकरून एखाद्या चांगल्या कलाकृतीची आदान प्रदान करता येईल..\nतुमच्या धाग्यावर बरेच प्रतिसाद आलेत आणि मला हव्या असलेल्या टाॅलिवूड आणि हाॅलीवूड सिनेमाबद्दल बघायच झालं तर खुप छाननी करावी लागते..\nइथे शाॅर्टकट मध्ये अपेक्षित असलेलं मिळवता येईल म्हणून हा धागा काढलाय ..\nमाझ्यासारखं इतर कुणाला अपेक्षित असेल तर त्यांनाही सोयीच होऊ शकत ..हा दुसरा उद्देश..\nमिर्ची माझापण आवडता सिनेमा आहे... वरच्या लिस्टमध्ये लिहताना विसरलो...\nमुंगारे माले हा कुठला सिनेमा आहे\nद थिअरी ऑफ एव्हरीथिंग\nअजय चव्हाण सेम पिंच काल च\nअजय चव्हाण सेम पिंच काल च पहिला मिर्ची\n>>ह्याकरता एक सेपरेट धागा आहे\n>>ह्याकरता एक सेपरेट धागा आहे माबोवर.. जेथे सगळे आपापले आवडते चित्रपट डिस्कसतात..\nएकाच ठिकाणी पोस्टा ना प्लिज सर्व माहिती, नविन धागे कशाला.\nकोण जुना धागा शोधणार.\nकोण जुना धागा शोधणार.\nएकाच ठिकाणी पोस्टा ना प्लिज\nएकाच ठिकाणी पोस्टा ना प्लिज सर्व माहिती, नविन धागे कशाला.>>+१\nकोण जुना धागा शोधणार.>> काही असे कॉमन गोष्टीवर धागे काढण्यापूर्वी निदान या नावाने किंवा कंटेंटने कुठला धागा आहे का याआधी काढलेला याची खातरजमा करण्यासाठी मायबोलीच्या 'शोध' या सुविधेचा वापर करावा.. एखादा शब्द जसे इथे चित्रपट अस टाकुन शोध घेतल्यास त्यावरील सर्व धागे दिसतीलच तुम्हाला.\nसाॅरी टू सेय बट तुमचा सल्ला मला हातात टी व्ही चा रिमोट देण्याऐवजी कोचावरून उठून मॅन्युली चॅनेल बदलण्यासारखा वाटला..\nकाही चुकीच लिहलं असेल तर माफ करा हा..खोचक बोलण्याचा हेतू नाहीये माझा फक्त जे वाटलं ते स्पष्ट बोललो इतकंच होप सो लहान भाऊ समजुन तुम्ही समजुन घ्याल..\nTollywood : हल्लीच बघितलेला इंटरनॅशनल रावडी- इरु मुगन (बघाच एकदा), एकाडिकि (Ekkadiki Pothavu Chinnavada ) , मगधीरा, अपरिचित, आर्या & आर्या 2 .\nतुमच्या धाग्यावर बरेच प्रतिसाद आलेत आणि मला हव्या असलेल्या टाॅलिवूड आणि हाॅलीवूड सिनेमाबद्दल बघायच झालं तर खुप छाननी करावी लागते..>> माझा धागा तो जो धागा आहे तो दोन तीन भागात विभागला आहे.. आणि मी त्या धाग्याबद्दल म्हणतच नाहीए अहो.. तुम्ही हे जे लिस्ट दिलीए त्याबद्दलच म्हणतेय. एक धागा आहे ज्यावर सर्वांनी स्वतःच्या लिस्ट टाकलेल्या आहे.. असो..\nकाही चुकीच लिहलं असेल तर माफ करा हा..खोचक बोलण्याचा हेतू नाहीये माझा फक्त जे वाटलं ते स्पष्ट बोललो इतकंच होप सो लहान भाऊ समजुन तुम्ही समजुन घ्याल..>> इथे मी बस वाचायला येते.. खोचक बोलण म्हणुन मानु नका पण ते आई बाई बहिण भाऊ बाप काका मामा मावशी नकोच.. सध्याचे आहेत तेच पेलवेना त्यात इथे येऊन परत नात्याच्या भानगडीच नको..\nमी तुम्हाला दिलेला सल्ला साधा सरळ होता.. तुम्ही इथे त्यामानाने नविन दिसता म्हणुन मदतीच्या हेतुने..\nतुम्हाला रुचला नसेल तर नसो बापडा ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/03/pakatle-besan-ladu-recipe-marathi.html", "date_download": "2021-01-26T10:48:17Z", "digest": "sha1:JIFBHUTWZEA2ORYUKUEOBH2EUEMCYKLR", "length": 6166, "nlines": 66, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Pakatle Besan Ladu Recipe in Marathi", "raw_content": "\nपाकातले चविष्ट बेसन लाडू: बेसन लाडू हे पाकातले कसे बनवायचे. लाडू हा दिवाळी फराळाचा राजा म्हणतात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेसन लाडू, रवा लाडू, बुंदी लाडू, गव्हाच्या पीठाचे लाडू हे गणपती बाप्पांना फार आवडतात. त्यामुळे गणेश चतुर्थीला बनवायला छान आहेत. बेसन लाडू हे बीन पाकाचे व पाकाचे बनवता येतात. पाकातले बेसन व बीन पाकाचे बेसन लाडू बनवायला सोपे आहेत. पाकातले बेसन लाडू बनवतांना बेसन अगदी खमंग ब्राऊन रंगावर भाजून घ्यायला पाहिजे तसेच बेसन भाजून घेतल्यावर दुध घालून भाजलेले बेसन शिजवून घेतले पाहिजे म्हणजे लाडू खाताना चिकट होत नाहीत.\nपाकातले लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\nवाढणी: २५ लाडू बनतात\n३ कप बेसन (चणाडाळ पीठ)\n१ १/४ कप साजूक तूप (घी)\n१/४ कप वनस्पती तूप\n१ टी स्पून वेलचीपूड\n२ १/४ कप साखर\n१ १/२ कप पाणी\nएका मोठ्या कढई मध्ये वनस्पती तूप गरम करून त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून मंद विस्तवावर बेसन भाजून घ्या. बेसन छान खमंग भाजून घ्या. बेसनाचा रंग ब्राऊन झाला पाहिजे नंतर त्यामध्ये दुध शिंपडून एक सारखे हलवून थोडेसे गरम करून घ्या मग बेसन फुलून येईल.\nदुसऱ्या विस्तवावर साखर व पाणी घालून मंद विस्तवावर पाक तयार करायला ठेवा. पाक तयार करतांना मधून मधून सारखे हालवत रहा. पाक झाला की नाही हे पहाण्यासाठी बोटावर थोडा पाक घेवून त्याची एक तार आली पाहिजे व तो थोडा चिकट लागला पाहिजे.\nपाक तयार झालाकी त्यामध्ये भाजलेले बेसन, वेलचीपूड, किसमिस व ड्रायफ्रुट घालून मिक्स करून घ्या. थोडे कोमट झाले की चांगले मळून घ्या. मळून झाले की त्याचे छान गोल लाडू वळून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_74.html", "date_download": "2021-01-26T12:29:06Z", "digest": "sha1:RDTWZ5ZSFKERPPXLT7E7NOZUC47IE5JK", "length": 16204, "nlines": 150, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिना निमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या डिप्लोमा महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते\nशिबिराचे उदघाटन पंचायत समितीच्या सभापती नीता बारावकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ��ुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, युवकचे अध्यक्ष राहुल वाबळे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संचालक कौस्तुभ चव्हाण, सोमेश्वर चे\nउपाध्यक्ष शैलेश रासकर, शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे, गौतम काकडे, विक्रम भोसले,\nरमाकांत गायकवाड संचालक किशोर भोसले, महेश ककडे नामदेव शिंगटे, विशाल गायकवाड, लालासाहेब माळशिकारे, बाळासाहेब काकडे, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड डॉ मनोहर कदम, प्राचार्य हजारे शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.\nदरवर्षी पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो मात्र कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. याचा विचार करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबीराचे आयोजन केले आहे. आज सोमवारी सकाळी ९ ते ३ यावेळेत हे शिबीर सोशल डिस्टंगसिंगचे नियम पाळून पार पडत आहे\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर���टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1434875", "date_download": "2021-01-26T13:08:39Z", "digest": "sha1:BCNTEPTZMORNYPS4YIKOIJQ7YQG57PU4", "length": 3192, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राम गणेश गडकरी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राम गणेश गडकरी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nराम गणेश गडकरी (संपादन)\n२३:३१, १५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n→‎राम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके\n२३:३०, १५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n२३:३१, १५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\nछो (→‎राम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके)\n==राम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके==\n* गडकर्‍यांचा नाट्यसृष्टी ([[वसंत शांताराम देसाई]])\n* गोविंदाग्रज शैली : स्वरूप व समीक्षा (डॉ. सुरेश भृगुवार)\n* गोविंदाग्रज समीक्षा (अक्षयकुमार काळे) या पुस्तकाचे प्रकाशन १९८५ साली [[वसंतदादा पाटील]] यांच्या हस्ते झाले होते.\n* गोविंदाग्रज - समीक्षा (साहित्य समीक्षा); लेखक - उल्हास कोल्हटकर.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1753457", "date_download": "2021-01-26T12:34:58Z", "digest": "sha1:R2RW56DZDYCUKLJXWO33S35ISRH2GZTG", "length": 8351, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जांभूळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जांभूळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:११, २९ मार्च २०२० ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , ९ महिन्यांपूर्वी\n११:१४, २५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती (संपादन)\n११:११, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nजांभूळ वृक्ष हा समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षगटाचा अविभाज्य घटक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात [[महाबळेश्वर]], [[माथेरान]], [[भीमाशंकर]], [[वासोटा]], [[��ोयना अभयारण्य|कोयना]] परिसर, [[सावंतवाडी]]-[[आंबोली]] परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचा हा आवडता वृक्ष आहे. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशमाचे किडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरीत्या पोसले जातात.\nतशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लगडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठालगतच्या ओव्हल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणार्‍यांच्या पायाखाली येऊन जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाडे आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत एकटाच उभा आहे. वांद्त्‍याच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाचे दर्शन ठिकठिकाणी होते. राणीचा बाग, हँगिंगहॅंगिंग गार्डन, बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवईचे उद्यान ही अनेक छोटी उद्याने जांभूळ वृक्षाचे संवर्धन करीत आहेत.\nसुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणार्‍या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गो���्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1754843", "date_download": "2021-01-26T13:10:50Z", "digest": "sha1:COLOEBEJMDWWUXMB6R5PRDL453TRQYKP", "length": 4635, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"दीनानाथ मंगेशकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"दीनानाथ मंगेशकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:५४, २९ मार्च २०२० ची आवृत्ती\n५ बाइट्सची भर घातली , ९ महिन्यांपूर्वी\n१९:३१, १२ जुलै २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n१४:५४, २९ मार्च २०२० ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nइ.स. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:चीस्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली.\n* [[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]] (पद्मावती)\n* [[एकच प्याला]] (सिंधू)\n* [[काँटोकॉंटो में फूल]] ऊर्फ भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्री भूमिका)\n* चौदावे रत्‍न (त्राटिका)\n* [[धरम का चाँदचॉंद]] ऊर्फ भक्त ध्रुव (सुरुचि)\n* [[संगीत पुण्यप्रभाव|पुण्यप्रभाव]] (कालिंदी, किंकिणी)\n* ब्रह्मकुमारी (गौतम, प्रबोधन)\n* नन्नु द्रोवनी किंत ताम समा (कानडी गीत, राग काफी सिंदुरा)\n* निकेनिके शोभा (बहादुरी तोडी)\n* नैन सो नैल मिला रखुँगीरखुॅंगी (दरबारी कानडा)\n* परलोक साधनवे (कानडी गीत)\n* मोरी निंदियाँनिंदियॉं गमायें डारी नैन (बिहाग)\n* शंकर भंडारी बोले(शंकरा)\n* सकल गडा चंदा (जयजयवंती)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1777118", "date_download": "2021-01-26T13:09:02Z", "digest": "sha1:MSKCOTFXYPBFFUQBCTEW5GCGNJSX36G2", "length": 16815, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:३१, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n११७ बाइट्स वगळले , ९ महिन्यांपूर्वी\n१२:३१, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१५:३१, २६ एप्रिल २०२० ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n| पद = [[भारत]]ाचे ३ रे [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]]\n| कार्यकाळ_आरंभ = [[मे १३]], [[इ.स. १९६७]]\n| मागील = [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]\n| पुढील = [[वराहगिरी वेंकट गिरी]] (कार्यवाहू)\n== कौटुंबिक आणि प्रारंभिक जीवन ==\nहुसेन हे [[तेलंगणा|तेलंगना]] येथे अफ्रिदी वंशाच्या एका पश्तुण कुटुंबात जन्मलेले होते. [[उत्तर प्रदेशमधील जिल्हे|उत्तर प्रदेशा]]तील [[फरुखाबाद जिल्हा|फरुखाबाद]] जिल्ह्यातील कैमगंज आणि शिक्षण व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचे निकट संबंध होते.{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/cities/Hyderabad/history-under-threat/article2524995.ece|शीर्षकtitle=History under threat|last=Ifthekhar|first=J. S.|date=2011-10-10|work=The Hindu|access-date=2019-01-21|language=en-IN|issn=0971-751X}} हुसेनचा जन्म झाल्यानंतर त्याचे कुटुंब [[हैदराबाद]] पासून ते कैमगंज येथे स्थायिक झाले.सात मुलांपैकी दुसरा तो होता: सहकारी शिक्षणकर्त्या युसूफ हुसेन यांचे मोठे भाऊ होते. हुसैन यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात सक्रिय राहीले होते.{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/after-controversy-crowning-glory-for-khurshid/article4041434.ece|शीर्षकtitle=After controversy, crowning glory for Khurshid|last=Gupta|first=Smita|date=2012-10-29|work=The Hindu|access-date=2019-01-21|language=en-IN|issn=0971-751X}} त्यांचे नातं सलमान खुर्शीद, [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस|कॉंग्रेसचे]] राजकारणी आहेत. ते भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत.आणि त्यांचे भगिनी प्रसिद्ध शैक्षणिक मासूद हुसेन होते. त्यांचा भाऊ महमुद हुसेन [[पाकिस्तान]] चळवळीत सामील झाला आणि त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केले, तर त्यांचे भतीजे अनवर हुसेन पाकिस्तान [[दूरदर्शन]]चे संचालक होते.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatmatamandir.in/dr-zakir-husain/|शीर्षकtitle=Bharatmatamandir − Dr. Zakir Husain|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}} हुसेनचे वडील फिदा हुसेन खान यांचे वय दहा वर्षांचे असताना मरण पावले. १९११ मध्ये चौदा वर्षांचा असताना त्यांची आई मरण पावली. हुसेनची प्राथमिक शिक्षण [[हैदराबाद]]मध्ये पूर्ण झाले. त्यांनी इस्लामिया ह��यस्कूल, [[इटावा]] येथून हायस्कूल पूर्ण केले आणि त्यानंतर [[अलाहाबाद विभाग|अलाहाबाद]] विद्यापीठाशी संलग्न मुहम्मद एंग्लो-ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षित केले जेथे ते एक प्रमुख विद्यार्थी नेते होते.{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/booksid=uzNnwUasQ3wC&pg=PA20&lpg=PA20&dq=%22Islamia+High+School%22&redir_esc=y#v=onepage&q=%22Islamia%20High%20School%22&f=false|title=Dr. Zakir Hussain, Quest for Truth|last=Dr.z.h.faruqi|last2=Fārūqī|first2=Z̤iāʼulḥasan|date=1999|publisher=APH Publishing|isbn=9788176480567|language=en}} १२६ मध्ये त्यांनी [[बर्लिन]] विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट प्राप्त केली.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nndb.com/people/285/000114940/|शीर्षकtitle=Zakir Hussain|संकेतस्थळ=www.nndb.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}} १९१५ मध्ये १८ वर्षांच्या वयात त्यांनी शाहजहां बेगमशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली, सईदा खान आणि सफिया रहमान यांचे लग्न झाले.{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books\n१९२७ साली जामिया मिलिया इस्लामियाच्या डोक्यावर जाण्यासाठी ते भारतात परतले. पुढच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] सरकारच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या संघर्षाने घट्ट सहभाग घेतलेल्या संस्थेला शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व प्रदान केले आणि [[महात्मा गांधी]] व हकीम अजमल खान यांच्या वतीने वस्तुनिष्ठ शिक्षणासह प्रयोग केले. या काळात त्यांनी भारतात शैक्षणिक सुधारणांच्या हालचाली करून स्वतः ला गुंतवून ठेवले आणि विशेषतः त्यांच्या जुन्या अल्मा मातृ मुहम्मद एंग्लो ओरिएंटल कॉलेज (आता अलीगढ मुस्लिम विद्यापीठ) च्या कार्यात सक्रिय होते. या कालखंडात हुसैन आधुनिक भारतातील प्रमुख शैक्षणिक विचारवंत आणि व्यावसायिकांपैकी एक म्हणून उभ्या राहिल्या. जामिया यांना आपल्या प्रतिकूल परिस्थितिमध्ये बलिदान देण्यासाठी आणि अनधिकृत प्रयत्नांमुळे मोहम्मद अली जिन्नासारखे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक झाले. भारत स्वातंत्र्यानंतर लवकरच, हुसेन अलीगढ [[मुसलमान|मुस्लिम]] विद्यापीठाचे [[कुलगुरू]] म्हणून सहमत झाले जे पाकिस्तानच्या निर्मितीच्या चळवळीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक विभाग सक्रियपणे सक्रिय झाल्यामुळे भारत विभागीय काळात प्रयत्न करण्याचा सामना करीत होता.हुसेन यांनी पुन्हा १९४८-१९५६ पासून अलीगढ येथे झालेल्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यात नेतृत्व प्रदान केले.कुलगुरू म्हणून आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर लवकरच १९५७ मध्ये त्यांनी [[भारतीय संसद|भारतीय संसदे]]च्या उच्च सदस्याचे सदस्य म्हणून नामांकन केले. १९५७ मध्ये त्यांनी बिहार [[राज्यपाल]] म्हणून राज्यसभेवर पदार्पण केले.\n१९५७ ते १९६२ या काळात [[बिहार]]चे [[राज्यपाल]] म्हणून काम केले. नंतर १९६२ ते १९६७पर्यंत भारताचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून हुसेन १३ मे १९६७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या उद्घाटन भाषणात त्यांनी सांगितले की संपूर्ण [[भारत]] त्यांचे घर होते आणि त्याचे सर्व लोक त्यांचे कुटुंब होते.शेवटच्या दिवसांत, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वादविवाद करीत होता.९ ऑगस्ट १९६९ रोजी हा विधेयक मोहम्मद हिदातुल्लाह (कार्यकारी अध्यक्ष) यांच्याकडून राष्ट्रपतींच्या सहमतीला प्राप्त झाला.आपल्या अध्यक्षपदीच्या काळात जकीर हुसेन यांनी हंगेरी, युगोस्लाविया, यूएसएसआर आणि नेपाळ येथे चार राजकीय भेटी केल्या.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20130817094728/http://rashtrapatisachivalaya.gov.in/media_abroad.pdf|शीर्षकtitle=Wayback Machine|दिनांक=2013-08-17|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}}\nहुसेन ३ मे १९६९ रोजी मरण पावले, जो पहिल्या भारतीय [[राष्ट्राध्यक्ष]] पदावर मरण पावणारे होते. त्यांना [[नवी दिल्ली]]तील जामिया मिलिया इस्लामिया परिसर येथे त्यांच्या पत्नीबरोबर (जे काही वर्षांनंतर मरण पावले) दफन केले गेले. इलयुंगी येथे उच्च शिक्षणासाठी सुविधा पुरविण्याच्या मुख्य उद्दीष्टाने, १९७०मध्ये त्यांच्या सन्मानार्थ एक महाविद्यालय सुरू करण्यात आला.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.drzhcily.com/|शीर्षकtitle=Dr. ZAKIR HUSAIN COLLEGE,Ilayangudi,Sivaganga,TamilNadu,India|संकेतस्थळ=www.drzhcily.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}}\nअलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्याच्या नावावर आहे.\n{{क्रम-शीर्षक|शीर्षकtitle=[[:वर्ग:भारताचे राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]]|वर्ष=[[मे १३]], [[इ.स. १९६७]]- [[मे ३]], [[इ.स. १९६९]]}}\n{{क्रम-पुढील|पुढील=[[वराहगिरी वेंकट गिरी]] }}\n{{क्रम-शीर्षक|शीर्षकtitle=[[:वर्ग:बिहारचे राज्यपाल|बिहारचे राज्यपाल]]|वर्ष=[[जुलै ६]], [[इ.स. १९५७]]- [[मे ११]], [[इ.स. १९६२]]}}\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/pakistan-16-year-old-sikh-girl-was-abducted-and-converted-muslim-311899", "date_download": "2021-01-26T12:27:12Z", "digest": "sha1:2IBY4U6OOYS74GI5I3MA4V2RQAPJ3QTL", "length": 17717, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाकमध्ये शीख युवतीचे अपहरण करुन धर्मांतर अन्... - pakistan 16 year old sikh girl was abducted and converted muslim | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपाकमध्ये शीख युवतीचे अपहरण करुन धर्मांतर अन्...\nएका सोळा वर्षीय शीख युवतीचे अपहरण करून तिच्या मनाविरोधात धर्मांतर करून एका मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिल्याची घटना येथे घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nकराची (पाकिस्तान): एका सोळा वर्षीय शीख युवतीचे अपहरण करून तिच्या मनाविरोधात धर्मांतर करून एका मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिल्याची घटना येथे घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nचीननंतर पाकला खुमखुमी; जवान हुतात्मा\nयुवतीच्या नातेवाईकांनी सांगितले की, लक्ष्मी कौर (वय 16) हिचे जाकोबाबाद येथून 17 जून रोजी अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर तिचे मनाविरोधात धर्मांतर केले. धर्मांतरानंतर तिचे वझिर हुसैन चांदियो या मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिला. याबाबत तक्रार दाखल केली आहे. अपहरण करणाऱयांना आणि वझिरला शिक्षा होण्याची मागणी करण्याबरोबरच या घटनेचा शीख नागरिकांनी निषेध केला आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या शीख नागरिकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले होते.\nभारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...\nदरम्यान, पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासातील दोन भारतीय अधिकाऱयांचे अपहरण केले होते. दोघांची 50 तासानंतर सुटका करण्यात आली होती. मात्र, 50 तासांमध्ये त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात होता. त्याबाबत भारताने वारंवार पाकिस्तानकडे सूचना मांडल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानने उलट भारतीय कर्मचाऱ्यांना 'हिट अँड रन' प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. सुटका झाल्यानंतर दोन्ही अधिकार भारतात परतले आहेत.\nपाक पोलिसांनी घाणेरडे पाणी पाजले; रॉडने मारले...\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nन्यायासाठी आई-वडिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न; मुलीचे अपहरण करून हत्या झाल्याचा आरोप\nगोंदिया : घरूनशिकवणी वर्गासाठी निघालेल्या माझ्या मुलीचा अपघात झाला नाही, तर अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींवर...\nबस सुटल्याने बाप-लेकं बसले युवकाच्या कारमध्ये; वाटेत पिस्तूलच्या धाकावर घडला हा प्रकार\nनागपूर : पिस्तुलाच्या धाकावर कापड व्यापारी व मुलाचे अपहरण करून सोन्याचे दागिने व रोख लुटून त्यांना सोडण्यात आले. ही खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली....\nअपहरण झालेले भोपाळ- मुंबई विमानाचे जळगावात लँडींग\nजळगाव : भोपाळहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाले.. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या साथीदाराला तिहार तुरुंगातून सोडण्याच्या मागणीसह काही मागण्या...\nबलात्कार पीडितेची पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी फरफट नको; विशेष न्यायालयाकडून पोलिस विभागाची कानउघाडणी\nमुंबई : बलात्कार पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याची फरफट करायला लावू नका, असे विशेष न्यायालयाने पोलीस विभागाला सुनावले आहे. पाच...\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची लाखमोलाची गोष्ट; एक लाखाच्या नोटेवर होता फोटो\nनवी दिल्ली - तुम मुझे खून दो, मैं तुम्‍हें आजादी दूंगा.... जय हिंद सारख्या घोषणांनी स्वातंत्र्याच्या लढाईला नवी ऊर्जा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस...\n माझं अपहरण करुन बोलायला भाग पाडलं, शेतकऱ्यांनी मीडियासमोर उभा केलेल्या शुटरचा दावा\nनवी दिल्ली- चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा दावा करणाऱ्या युवकाला पकडून आंदोलक शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उभा केल्याने एकच...\nभाजपचा महाविकास आघाडीला खणखणीत टोला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर भातखळकर कडाडले\nमुंबई : मुंबईतील अमली पदार्थांचे कारखाने नष्ट करण्याचे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी दलाला करावे लागले. मग राज्याचे गृहखाते आणि मुंबई...\nमुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत\nनागपूर : आईशी असलेले प्रेमसंबंध खटकल्यामुळे मुलाने दोन मित्रांच्या मदतीने आईच्या प्रियकराच्या अपहरणाचा कट रचला. दुकानातून दुचाकीने त्याचे अपहरण केले...\n'ते' अपहरण नाही; चिंचवड अपहरण प्रकरणाला वेगळे वळण\nपिंपरी : ऑफिसमध्ये शिरून पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण...\nबसपाच्या माजी जिल्हाध्यक��षाचा पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न, गोंदिया जिल्ह्यातील घटना\nगोंदिया ः बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष दुर्वास भोयर यांची मुलगी जखमी अवस्थेत आढळली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचे अपहरण केल्यानंतर बलात्कार...\nखासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार\nम्हसरूळ (नाशिक) : आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोघांचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खासगी...\nपिस्तूलाच्या धाकाने तरुणीचे प्रेमप्रकरणातून भरदिवसा अपहरण\nपिंपरी - प्रेमप्रकरणातून पिस्तूलाच्या धाकाने तरुणाने भर वस्तीतून एका तरुणीचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (ता.19) सकाळी साडे अकराच्या सुमारास...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-dharngaon-losing-her-motherland-deepali-became-first-science-graduate-matang", "date_download": "2021-01-26T13:00:33Z", "digest": "sha1:26SXFKSYV3GYPL77FDDEWZBTIKOAREAR", "length": 19249, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "मातृछत्र हरपले अन् मामाच बनले आई - marathi news dharngaon losing her motherland deepali became the first science graduate of the matang community | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nमातृछत्र हरपले अन् मामाच बनले आई\nभावंडांना आईची आठवण कधीही येऊ दिले नाही. दीपालीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि आज विज्ञान शाखेची पदवीधर बनविले.\nधरणगाव : घरात अठराविश्व दारिद्र्य, वयाच्या दहाव्या वर्षी मातृछत्र हरपले, वडिलांनी दुर्लक्षित केले. मात्र जिद्द, मेहनत आणि मामाची साथ या बळावर दीपाली निकाळजे या मातंग समाजाच्या विद्यार्थिनीने तालुक्यात मातंग समाजात पहिली विज्ञान पदवीधर होण्याचा मान मिळविला. दीपालीला बी. एस्सी.मध्ये ७७.११ टक्के गुण मिळाले आहे. मातृछत्र हरपलेल्या दीपालीची उज्ज्वल भविष्याकडे प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.\nआवश्य वाचा- पोलिस ठाण्याशेजारीच पूल पार्टीचा धिंगाणा\nअमोना (जि. बुलडाणा) येथील दीपाली निकाळजे हिची घरची परिस्थित अत्यंत नाजूक, अशा��� वयाच्या दहाव्या वर्षी मातृछत्र हरपले. आई गेल्याने वडिलांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीत या चिमुकलीला डोळ्यांसमोर अंधार दिसत होता. मात्र दीपालीचे मामा संजय तोडे धरणगाव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे दीपालीच्या आईची भूमिका निभावत आहेत. बहिणीच्या मृत्यूनंतर दीपालीसह भावंडांची जबाबदारी संजय तोडे यांनी स्वीकारली आणि या भावंडांना आईची आठवण कधीही येऊ दिले नाही. दीपालीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि आज विज्ञान शाखेची पदवीधर बनविले. एवढेच नव्हे, तर ही विद्यार्थिनी धरणगाव तालुक्यात मातंग समाजातील पहिली पदवीधर विद्यार्थिनी ठरली आहे. संपूर्ण तोडे परिवाराला दीपालीच्या यशाचा अभिमान आहे.\nसमाजातील मुलींसाठी कार्य करण्याचा मानस\nभविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजाची, राष्ट्राची सेवा करायची, तसेच ज्या समाजात आपण जन्माला आलो या समाजासाठी खास करून मातंग समाजातील मुलींसाठी कार्य करण्याचा दीपालीचा मानस आहे. तिच्या यशाचे श्रेय दीपाली आपले मामा संजय तोडे, मामी सुनीता तोडे, दीपालीचे आजोबा भीमराव तोडे, आजी यांना देते.\nवाचा- शेंडीने दाखवला चोरट्यांचा पत्ता\nदिपालीच्या यशाबद्दल मातंग समाज आणि वाल्मीकी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मातंग समाजाच्या वतीने प्रल्हाद जाधव, सुनील चित्ते, समाधान चित्ते, सतीश जाधव यांनी गौरव केला. वाल्मीकी समाजाच्या वतीने विनोद पचरवाल, पापा वाघरे, सूरज वाघरे, मनीष पचरवाल, भैला, मेघा पचरवाल यांनी गौरव केला. तर संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गाळापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पागारिया, प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार, उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील, धरणगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष डी. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबस सुटल्याने बाप-लेकं बसले युवकाच्या कारमध्ये; वाटेत पिस्तूलच्या धाकावर घडला हा प्रकार\nनागपूर : पिस्तुलाच्या धाकावर कापड व्यापारी व मुलाचे अपहरण करून सोन्याचे दागिने व रोख लुटून त्यांना सोडण्यात आले. ही खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली....\nनांदेड - शनिवारी ५५ जणांचे अहवाल पॉझ���टिव्ह; ४० जण कोरोनामुक्त\nनांदेड -मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत असतानाच शनिवारी (ता.२३) आलेल्या...\nशिक्षकांच्या कोरोना चाचणीमुळे लॅबवरील ताण वाढला; शुक्रवारी १५ जणांचे आहवाल पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू\nनांदेड - पुढील आठवड्यात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे राज्य सरकाने घोषणा केली आहे. त्यामुळे शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षकांना...\nमराठी भाषिकांचा गुरुवारी महापालिकेवर विराट मोर्चा\nबेळगाव : सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या महापालीके समोर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल पिवळ्या ध्वजा विरोधात गुरुवारी (ता. 21) मराठी भाषिक...\nGrampanchayat Result | पनवेल ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा झेंडा\nनवीन पनवेल : पनवेल तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींपैकी दोन बिनविरोध झाल्याने शुक्रवारी (ता. 15) 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या....\nBirds Flu Effect | मटण मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस; ऐन हंगामात चिकन व्यवसायाला उतरती कळा\nपाली - मार्गशीर्ष महिना गुरुवारी संपला शुक्रवारी (ता.15) किंक्रांत देखील आली. त्यामुळे खवय्यांच्या उड्या मांसाहारावर पडल्या असल्या तरी बर्ड...\nयादीत नाव न आल्याने धक्का बसला आणि मृत्यू झाला; मग काय संतप्त नातेवाईक मृतदेहासकट पालिकेत धडकले\nचाळीसगाव ः शासनातर्फे पात्र ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने येथील पालीकेतील सफाई कर्मचारी बापू त्र्यंबक जाधव (वय ५५)...\nबेळगावात 21 तारखेच्या मोर्चाबाबत होणार मोठ्या प्रमाणात जनजागृती\nबेळगाव : महापालीके समोर लावण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा यासाठी 21 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाबाबत मोठ्‌या प्रमाणात जनजागृती...\nएक जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी\nबेळगाव : कोरोनाचे संकट दूर करत शिक्षण खात्याने एक जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची जोरदार तयारी केली आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे काम सुरु आहे....\nमेकअप आर्टिस्ट्सनी केला वर्ल्ड रेकॉर्ड, 1500 हुन अधिक मेकअप आर्टिस्टनी केला ऑनलाइन मेकअप\nमुंबई, 21 : कोरोना काळात आलेली मरगळ आणि नैराश्य दूर करण्यासाठी 20 डिसेंबर या दिवशी सलोन असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) तर्फे एकाच वेळी 1500 हुन अधिक...\nएका लग्नाची वेगळी गोष्ट; मुलीचं कन्यादान केल्यावर त्य��च मंडपात आईनं घेतले ७ फेरे\nगोरखपूर : एकाच मंडपात आई आणि मुलीचं लग्न. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याचा साक्षीदार ठरलेल्या मंडपाने...\nनवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल\nमाजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील लवुळ येथील दिपाली महादेव विघ्ने (वय २०) या नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून बुधवारी (ता. ०९) आत्महत्या केली. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/drinking-tea-or-coffee-mantralaya-corridor-not-allowed-decision-government-394328", "date_download": "2021-01-26T12:10:21Z", "digest": "sha1:WCON5OI3X2C5Q6DET647BQKXGP7NFIG7", "length": 17780, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंत्रालयातील लॉबीत किंवा कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी, ड्रेसकोडनंतर सरकारचा महत्त्वाचा निर्णय - drinking tea or coffee in mantralaya corridor in not allowed decision by government | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nमंत्रालयातील लॉबीत किंवा कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी, ड्रेसकोडनंतर सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nसर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चाांगल्या प्रतीच्या वर्तणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात.\nमुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने ड्रेसकोडचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी घेतला होता. यानंतर आता आणखीन एक मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता मंत्रालयातील लॉबीत किंवा जिन्यामध्ये उभं राहून चहा किंवा कॉफी पिण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.\nमहत्त्वाची बातमी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा जीव धोक्यात, कोण उठलंय मुंबई महापौरांच्या जीवावर \nसर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चाांगल्या प्रतीच्या वर्तणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात. अशात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय किंवा गबाळी ���सल्यास त्याचा परिणाम एकंदर कामकाजावर देखील होतो. म्हणूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पेहराव कसा असावा याबाबत सरकारकडून आता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.\nमहत्त्वाची बातमी : आतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते \nमहाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक मंत्रालयात आपल्या विविध कामांसाठी येत असतात. अशात मंत्रालयात कोणत्याही वेळी कर्मचारी किंवा अधिकारी लॉबीत, कॉरिडॉर किंवा जिन्यावर चहा कॉफी पिताना आढळून येतात. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी मंत्रालयाच्या कॉरिडॉर किंवा लॉबीत चहा न पिण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nमहत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा \nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic...\nसंजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस पण घडलं असं की...\nमुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\n\"सरकार याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती का संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया\nमुंबई : आज देशाने जे पाहिलं ते या आधी कधीही पाहिलं नव्हतं. शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक झाल्यानंतर आता देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून आणि...\nमुंबई पालिका खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्रे म्हणून घोषित करण्याची शक्यता\nमुंबई: पालिकेने मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमधून तिथे काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची यादी मागितली आहे. खरंतर, खासगी रुग्णालयांनाही...\nमुंबई महामार्गावर आमदार खोसकर यांची गांधीगिरी; गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांचे स्वागत\nघोटी ( जि. नाशिक) : मुं��ई - नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे सोमवारी (ता. २५) सकाळी साठेआठला वाहतूक सप्ताहानिमित्त आमदार हिरामण खोसकर...\nGood News : अशोक चव्हाणांनी नांदेडला आणले आणखी एक महत्त्वाचे कार्यालय\nनांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने महावितरणचे मंडळ कार्यालय नांदेडला होणार आहे....\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या...\n\"घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय\", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र\nमुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या...\nभेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा प्रवीण दरेकर यांची टीका\nमुंबई: कृषी कायद्याविरोधात मुंबईत काढलेल्या शेतकरी मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त होते, त्यात शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते, 'भेंडी...\nRepublic Day 2021: डोंबिवलीत दिमाखात फडकला 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज\nमुंबई: लेझीम ताशाचा गजर, नागरिकांचा भारत माता की जय...वंदे मातरमचा नारा... अशा देशभक्तीपर वातावरणात डोंबिवली पूर्वेमध्ये 150 फूट उंचीचा...\nकाँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा राज्यात 2006 मध्येच आणला होता, भाजपची शरद पवारांवर टीका\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आणलेला काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा महाराष्ट्रात आघाडी सरकारने 2006 मध्येच आणला होता. या कायद्यांसाठी ज्येष्ठ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mumbai-traffic-updates-western-express-highway-traffic-jam-on-2nd-consecutive-day-in-city-147639.html", "date_download": "2021-01-26T12:18:01Z", "digest": "sha1:MIKV2JCG3KAJPQ5PFQDYTITP52ISEEHJ", "length": 28367, "nlines": 203, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mumbai Traffic Updates: पश्चिम द्रुतगती महामार्गावर आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी देखील ट्राफिक जॅम! | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nपंजाब, हरियाणा, वेस्टर्न उत्तर प्रदेशातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असून सरकार त्यांना गांभिर्याने घेत नाहीय- शरद पवार ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, जानेवारी 26, 2021\n फ्लिटपकार्टवर पोको एम2 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nपंजाब, हरियाणा, वेस्टर्न उत्तर प्रदेशातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असून सरकार त्यांना गांभिर्याने घेत नाहीय- शरद पवार ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRBI Grade B Notification 2021: ग्रेड बी ऑफिसरच्या भरतीसाठी 'या' दिवशी जाहीर केले जाणार नोटिफिकेशन, rbi.org.in वर करता येणार अर्ज\nभारतामध्ये पुन्हा TikTok सुरु होण्याची आशा मालवली; केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर घातली कायमस्वरुपी बंदी\nThane: पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून एका तरुणावर चॉपरने सपासप वार; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर\nInternet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nHeart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा\nFarm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली\nCOVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार\nRahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही'\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane: पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून एका तरुणावर चॉपरने सपासप वार; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर\nAjit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा\nWeather of Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता; तापमानात घट\nPadma Awards 2021: समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर\nपंजाब, हरियाणा, वेस्टर्न उत्तर प्रदेशातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असून सरकार त्यांना गांभिर्याने घेत नाहीय- शरद पवार ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nInternet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nRahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही'\nदिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला हे सरकारचे अपयश, आता कुणाचा राजीनामा घेणार शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल\nCOVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार\nकोरोनाच्या नव्या स्ट्रेनसाठी परिणामकारक लस लवकरच बनवणार, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांना विश्वास\nदक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूचं मोठ संकट; मांजराच्या पिल्लाला कोविड-19 चा संसर्ग\nसीरम इंस्टीट्यूटच्या Covishield लसीला दक्षिण आफ्रिकेत मंजूरी; लवकरच सुरु करणार आयात\n फ्लिटपकार्टवर पोको एम2 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nFAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड\nPoco M3 स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह भारतात होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फिचर्स\nWhatsApp वर एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केलय 'या' पद्धतीने पाठवा मेसेज\nCar Buying Guide: नव्या कारच्या डिलिव्हरी पूर्वी जरुर तपासून पहा 'या' गोष्टी अन्यथा होईल मोठे नुकसानत\nTata Altroz i-Turbo भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह कारच्या खासियत बद्दल अधिक\nMahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज\nTVS ची सर्वात स्वत बाइकवर दिली जातेय ऑफर, फक्त 1555 रुपयांचा EMI भरुन घरी आणता येणार\nHappy Birthday Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेट संघाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा झाला 33 वर्षाचा; विराट कोहली, केएल राहुल, युवराज सिंह यांच्यासह 'या' भारतीय खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव\n एकच चेंडूवर नाट्यमय पद्धतीने दोनदा रनआऊट झाला फलंदाज, पहा हा मजेदार व्हिडिओ\nRoy Torrance Died: आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉय टोरन्स यांचे वर्षी निधन; वयाच्या 72 व्या वर्षा घेतला अखेरचा श्वास\nIND vs ENG Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या एन्ट्रीला BCCI ग्रीन सिग्नल देण्यास उत्सुक, पण एकच अडचण\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त अमिताभ बच्चन, मोहनलाल, धर्मेंद्र, सोनू सूद, जूनियर एनटीआर आदी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा\nईद निमित्ताने सलमान खान आणि जॉन अब्राहमची होणार टक्कर; Republic Day च्या दिवशी अभिनेत्याने केली 'सत्यमेव जयते 2' च्या प्रदर्शनाची घोषणा\nRepublic Day Movies: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'हे' हिंदी चित्रपट झाले होते रिलीज; बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास\nKapil Sharma च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी फेब्रुवारी मध्ये बंद होणार 'द कपिल शर्मा शो'\nHeart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा\nRepublic Day 2021: भारताच्या तिरंग्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत कोणती The Flag Code of India ची नियमावली पहा काय सांगते\nRepublic Day 2021: भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये मोहक तिरंगी आरास (View Pics)\nRepublic Day 2021: 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' धून वाजवून मुस्लिम व्यक्तीने जिंकली सर्वांची मनं; पहा व्हायरल व्हिडिओ\nAnushrut Haircut Viral Video:केस कापताना चिडणार्‍या नागपूरच्या अनुश्रूत चा नवा मजेशीर व्हिडिओ देखील वायरल (Watch Video)\nXXX Star Mia Malkova Superhot Photo: पॉर्नस्टार मिया मालकोवाचा 'हा' फोटो पाहून तुमचेही डोळे भिरभिरतील, जरा जपूनच पाहा\nFact Check: मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची RBI ची घोषणा PIB ने केला खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा 'वारकरी संतपरंपरे' वर आधारित चित्ररथ\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो कधी झाली या दिवसाची सुरुवात कधी झाली या दिवसाची सुरुवात\nMarathi Sahitya Sammelan: 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड\nMumbai Traffic Updates: पश्चिम द्रुतगती महामार्गावर आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी देखील ट्राफिक जॅम\nआज (30 जून) नव्या आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी देखील मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनां��्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या आहेत. तशीच परिस्थिती मुलुंड चेक नाका आणि अन्य भागात दिसत आहे.\nमुंबई आणि ट्राफिक हे समीकरण तसं नवीन नाही पण कोरोना संकट काळात आता लॉकडाऊन शिथिल करताच पुन्हा वाहनांची वर्दळ वाढल्याने ट्राफिक जॅम होताना दिसत आहे. मुंबईकरांना विनाकारण 2 किमीच्या पलिकडे न जाण्याचं आवाहन आहे. परंतू काहींकडून त्या नियमांचं उल्लंघन होताना दिसत असल्याने पोलिसांनाही नाकेबंदी करत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलावा लागत आहे. आज (30 जून) नव्या आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी देखील मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या आहेत. तशीच परिस्थिती मुलुंड चेक नाका आणि अन्य भागात दिसत आहे.\nकोरोना संकटकाळात मुंबईमध्ये मिशन बिगिन अगेन अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही अंशी व्यवहार सुरू झाले आहेत. एमएमआर रिजनमध्ये प्रवासाला पास विना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यामुळे आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा झपाट्याने फैलावू शकतो या भीतीने आता मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर 2 किमी परिसरापलिकडे न जाण्याचा नियम लादला आहे.\nमुंबई: वेस्टर्न एक्सप्रेसवे पर लंबा ट्रैफिक जाम लगा\nमुंबई मध्ये धारावी, वरळी हे कोरोनाचे सुरूवातीच्या टप्प्यातील हॉट्सस्पॉट्स आता मुंबई उपनगरांमध्ये उत्तर दिशेला असणार्‍या भागांमध्ये पहायला मिळत आहेत. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी कालपासून नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. काल नव्या नियमांनुसार सुमारे 16 हजारांपेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर पडणं, क्षमतेपेक्षा अधिक जण वाहनांमध्ये असणं, मास्कचा वापर टाळणं याकडे पोलिस कटाक्षाने नजर ठेवून आहेत.\nMumbai Mumbai Traffic Mumbai Traffic Jam Mumbai Traffic Updates Western Express Highway पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई मुंबई ट्राफिक मुंबई ट्राफिक अपडेट्स वेस्टर्न एक्सप्रेस वे\nAjit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा\nRepublic Day 2021: तिरंगी रंगात सजली मुंबई; प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई\nप्रमुख शहरांमधील घर विक्री ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये चतुर्थांश-तिमाही आधारावर 50 टक्क्यांनी वाढली; 25 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका इंजिनीअरचा रोड रोलरखाली चिरडून दुर्देवी मृत्यू\nKisan Tractor Rally: दिल्लीत आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यावर पोहचून रोवला आपला झेंडा\nFAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड\nTractor Accident During Farmer’s Rally: रॅलीदरम्यान स्टंट करताना ट्रॅक्टर उलटला, चिल्ला बॉर्डर येथील घटना; पाहा व्हिडिओ\nRepublic Day 2021: भारताच्या तिरंग्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत कोणती The Flag Code of India ची नियमावली पहा काय सांगते\n फ्लिटपकार्टवर पोको एम2 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nपंजाब, हरियाणा, वेस्टर्न उत्तर प्रदेशातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असून सरकार त्यांना गांभिर्याने घेत नाहीय- शरद पवार ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRBI Grade B Notification 2021: ग्रेड बी ऑफिसरच्या भरतीसाठी 'या' दिवशी जाहीर केले जाणार नोटिफिकेशन, rbi.org.in वर करता येणार अर्ज\nभारतामध्ये पुन्हा TikTok सुरु होण्याची आशा मालवली; केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर घातली कायमस्वरुपी बंदी\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nFixed Deposits वर ‘या’ 6 बँकांमध्ये मिळेल सर्वाधिक व्याज; उत्तम रिटर्नची हमी\nThane: पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून एका तरुणावर चॉपरने सपासप वार; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर\nFarm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली\nAjit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा\nWeather of Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता; तापमानात घट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/tag/offers/", "date_download": "2021-01-26T12:51:37Z", "digest": "sha1:BWLQ5OVOHDGAFUPC6NFE35BM3E3XRGXE", "length": 5744, "nlines": 75, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "offers – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\n‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये\nविवेक पिदुरकार: रिअलमीच्या 55 इंची ���िव्हीवर तब्बल 27 हजार रूपयांची सवलत मिळत आहे. माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्राॅनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. रिअलमी या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे.…\nगोदरेजच्या विविध उत्पादनांवर सूट आणि बक्षिसांची लयलूट\nविवेक तोटेवार, वणीः माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. गोदरेज या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे. विविध उत्पादने दिवाळीसाठी आलीत. या दिवाळीत त्या उत्पादनांवर सवलत आणि…\nआजपासून दिवाळीनिमित्त ग्राहकांची चांदीच चांदी\nविवेक तोटेवार, वणी: वणीतील टागोर चौक परिसरात साई सुपर मार्केट हे ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. यंदाच्या दिवाळीला ग्राहकांसाठी एका योजने अंतर्गत चक्क चांदीचे शिक्के मिळणार आहेत. काही प्रॉडक्ट्सवर हमखास बक्षीसं आहेत. तर जवळपास 5 ते…\nआयएफबी ची दिवाळी ऑफर सुरू\nविवेक तोटेवार, वणी: आयएफबी IFB हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांमधलं एक ब्रँडेड नाव आहे. याचे वणीतील अधिकृत डीलर आहेत आझाद इलेक्ट्रॉनिक्स. दिवाळीच्या पर्वावर आयएफबीच्या विविध उत्पादनांवर वीस टक्क्यांपर्यंत घसघशीत सवलत…\nदसऱ्याच्या दिवशीच काही स्पेशल गिफ्ट ग्राहकांना मिळतील\nविवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दसरा स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यंदा दसऱ्यानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स लाँच केल्यात. सॅमसंगचा स्मार्टफोन, होम…\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/76906", "date_download": "2021-01-26T12:40:56Z", "digest": "sha1:OBPEJVPKCCYKJ25LSF2TUKORSWQRTIMP", "length": 50433, "nlines": 253, "source_domain": "www.maayboli.com", "title": "थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ४ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ४\nथोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ४\nएकदा अशीच मजा. पेंचमध्ये सलामा-भिवसनच्या मध्ये जाता जाता मला दिसला ब्लॅक राजा. म्हणजे फुलपाखरू आहे हे. फर्र करून उडून गेलं. पण ते येणार हे नक्की. कारण वाघाच्या पहाटेच्याच विष्ठेवर ते बसलं होतं. मी तिथंच थांबलो.\nतोवर भिवसनकडून गाडी आली. “वाघीन हाये वाघीन. ती नाय का तर बसूनसनी हाय. तीन बच्चे घेऊन. बिलकूल रोडावर.”\nजायचं होतं, पण जीव राजात गुंतलेला. त्याची आशा सुटेना. तो आला. कुठून तरी अज्ञातातून आल्यासारखा अवतरला आणि असा डाव्या हाताला वर एका पद्धतशीर पानावर बसला. घ्या आता. थांबू की जाऊ थांबू की जाऊ थांबूच म्हटलं शेवटी. तो उतरणारच.\nहोता करता अजून एक गाडी आली. “दीड घंटा झाला, वाघीण रोड सोडत नाय. आन बच्चे तीन. खेळतेत. रोडा-रोडानीच बिलकूल. पावरझोडीच्या पहिले मोड हाये नाय का जी; बास, थितंच.”\nगाडी गेली आणि राजा उतरला. पुन्हा वाघाच्या विष्ठेवर स्थिरावला. सकाळच्या उन्हात सुंदरच दिसत होता. काय सांगू एक मिनीट. शोधून टाकतोच इथं. हे घ्या.\nया राजानं तासभर खाल्ला. पुढं जायचं होतं भिवसनकडूनच. जाईस्तोवर ऊन तापलं. वाघीण काय अशा उन्हाला बसून राहील होय बच्चे घेऊन नावच काढू नका. ती उठून कुटूंब-कबिला घेऊन पोहोचली असणार पाण्याला मॅगझीन नाल्यात म्हणा किंवा अजून कुठं.\nपण खरं तर आपण इनटेकपासून सुरू केलं होतं ना या इनटेकची दुसरी आठवण सांगतो आता. ही ब्लॅक राजाची आठवण अशीच उडत-उडत मध्येच घुसली. ती काही इनटेकची नव्हे. इनटेक राहिलं तिकडंच आणि आपण आलो सलाम्याकडं.\nतर इनटेकचं काय झालं एकदा, एकाने इनटेकला गाडी उभी केली अन् कट्ट्यावर बसला गडी. रस्त्याकडेच्या गवतानं चरत चरत आलेली सांबरं एकदम ओरडून सैराट धावली. हा वळून बघतो तर मागून वाघोबा. मग हा फटकन उठून गाडीत घुसला. वाघाला काय घेणं ना देणं याच्याशी. वाघ त्याच्याच तंद्रीत काही जुगाड जमवायच्या नादात होता. तो याच्या गाडीपुढून सरळ पाय-या चढत वरच्या विश्रामगृहाच्या अंगणात निघाला आणि पुढं चालता झाला.\nहा जरा छपरीच होता वाघ. काय काय गमती याच्या. तसा दोन-तीनदा याला पाहिला, पण कॅमेरा नसताना. पेंचला इनटेकला गेलात तर तिथं देवमन भेटेल. देवमनला विचारा, तो कसा उभा होता खाली आणि वरुन पाय-यांनी हा बदमाश वाघोबा उतरला. देवमन जाईल कुठं एकुलत्या वाटेनं वाघ उतरून आल्यावर एकुलत्या वाटेनं वाघ उतरून आल्यावर त्यानं मागचा-पुढचा विचाऱ न करता क्षणात आहे तशी तोतलाडोहात १०० फुट खोल पाण्यात उडी मारली. वाघ जाई���र्यंत तो पाण्यातच राहिला. आता हा वाघ खोडसाळ म्हणून गंमत करून पळाला. खरं त्याला देवमन पाहिजे म्हणून उतरला असता तर त्यानं मागचा-पुढचा विचाऱ न करता क्षणात आहे तशी तोतलाडोहात १०० फुट खोल पाण्यात उडी मारली. वाघ जाईपर्यंत तो पाण्यातच राहिला. आता हा वाघ खोडसाळ म्हणून गंमत करून पळाला. खरं त्याला देवमन पाहिजे म्हणून उतरला असता तर वाघ पट्टीचे पोहतात. मागच्या भागात मी लिहिलं आहे. कसा वाघानं पाण्यात पाठलाग केला आणि माकडाची शिकार केली.\nआणि तोतलाडोहात तशा मगरी नाहीत. इनटेकच्या खोल पाण्यात तर नाहीतच. मॅगझीन नाल्यात एक दिसत होती अलीकडच्या काळात. तुमडीमट्ट्यावरून कधी उन्हाला पडलेली दिसे. बाकी अवजड मगरी म्हणाल तर सा-या धरणाच्या खाली. मग सहसा रस्त्यावरून दिसणार नाही अशा ठिकाणी खाली कुसुमखडकला या बिलामती झोपून राहायच्या. तोंडं सताड उघडून. कुसुमखडकला वळायच्या आधी झाडो-यातून एक सापट होती. अगदी तिथून पाहिलं की ही काळी धुडं दिसत नेमकी. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांना कोणी पहात आहे. पण पुढं कुसुमखडकपाशी पोहोचून पाहायचं म्हटलं तर तेवढा कौशल्यविकास झालेल्या माणसाचंच काम ते. इथून कसं एकदम असं चुपचाप पाहायचं. स्लो मोशनमध्ये पाहायचं. अडम-धडम जाल तर या मगरी काही थांबत नाहीत. जर्रा काही जोरात हालचाल जाणवली की पाण्यात सूर. हे बघा असं.\nअसू द्या. आपण कुठून कुठं निघालो इनटेकला पाहिलेल्या मत्स्यगरुडाची आठवण मला झाली होती आणि आलो कुठं\nडावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.\nतर आपण ताडोबा तळ्याकडं होतो ना सर्पगरुड पहात. इथून आता एकतर पांढरपौनी, येनबोडी करत जामणीकडं निघायचं.\nया पांढरपौनी, येनबोडीला वाघ बसतो उन्हाचा. पांढरपौनीला तर सारे पर्यटक वाघाच्या नादाने गाड्या लावून वाट बघतात. पलिकडून गवतात वाघाची झोपायची जागा. शिकाऱ खाऊन पाणी प्यायचं आणि तंगड्या ताणून गवतात पडी मारली की मारली. नादावलेले पर्यटक इकडं घामाघूम. मध्येच एखाद्या वेळाने मग तो लमडीचा वाघ डोकं उचलून जागेवरूनच अदमास घेतो, हे गाड्यावाले गेले की आहेत\nएकदा तिकडं जाता-जाता म्हणून गेलो अन् वानराच्या मोहात पडलो. काही म्हणा पण प्रेमात पडावं तर माकडाच्या, वांद्राच्या. काय काय आणि कसे कसे खेळ शोधून काढतात\nमारुती चितमपल्ली साहेबांच्या एखाद्या पुस्तकात वाचलं असेल की माकडं डोळ्याने चेंडू खेळतात. म्हणजे अश�� गंमत, की दोन जण आमोरा-समोर बसतात. एकानं भुवईनं टुईंग करून काल्पनिक चेंडू उडवायचा, तो दुस-यानं भुवयांनी टॉईंग करून परतवायचा. अर्थात वांद्रं काय चेंडू-बिंडू मानून खेळत नसतील. हा आपला कल्पनाविलास झाला. पण खाणं-पिणं उरकलं की कधी कधी ती असा चाळा करतात हे मात्र खरं. मी स्वत: पाहिलं आहे.\nशिवाय एका फांदीवर नाहीतर दगडावर बसून शेपट्या ओढून एकमेकांना पाडायचं आणि त्याच्या जागेवर आपण बसायचा खो-खो खेळायचा. वांद्रं मोठी गमतीची. यांचे खेळ पहावेत, नजरेचे चाळे पहावेत. वेळ कुठं जातो काही समजत नाही.\nरस्त्याच्या या बाजूला मोहाचा वृक्ष. वानरांचा फिरस्ता कळप तिथं पोहोचला. मोहाच्या टोळ्या; फळं, खाली पडली होती. ओलीनं त्याला कोंब फुटले. पेरभर मूळ मातीत घुसलं. नखभर पानाची जोडी बी फाकलून बाहेर येऊ बघत होती. तुम्हाला माहितीये बहिणाबाईंनी काय सुरेख सांगितलंय या पानांचं रहस्य\nऊन वा-याशीं खेयतां एका एका कोंबांतून\nपर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन\nटाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं\nजसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी\nबहिणाबाई एक अद्भुत व्यक्तिमत्व.\nतर मी काय पाहिलं त्या दिवशी की वांद्रं एकेक बी उचलून मोठ्या चवीनं खात होती.\nअगदी गोव्याच्या रानात फिरताना जमिनीतून काढून खाल्लेल्या अशा काजू बियांचीच आठवण झाली. मध्येच या माकडीणीला वाटलं असेल, ‘आता गं बाई काय सारखी ती फुकणी आमच्याकडं करुन बघतो रे काय सारखी ती फुकणी आमच्याकडं करुन बघतो रे जेऊ दे की गप.’\nया पांढरपौनी, येनबोडीसारखंच जामणीत पक्कं पाणी. पाणी आणि गवत म्हटलं की जनावरं रमतात. सांबरं गळा-पोट पाण्यात उतरतात.\nपाण्याखाली मुंडकं घालून त्यात उगवलेलं लुसलुशीत गवत मोठ्या मजेने खातात. कधी-कधी एखादा गवाही असं करताना दिसतो खरा, पण ही गव्याची अस्सल सवय नाही. ताडोबा तळ्यात एकदा असं रमलेलं सांबर उभ्या-उभ्याच मगरींनी फाडून खाल्लं.\nमगर आणि कोळसुंदे यांना कधी शिकार करताना नाजूक मनाच्या माणसानं पाहू नये. मगरीची जी काही धांदल होते ती पाण्यात. पण कोळसुंदे म्हणजे रानकुत्रे पळत्या जनावराला झोंबतात, फाडत राहतात. जनावर पळत राहतं, कुत्रे खात राहतात. रक्ताळलेलं जनावर मग कुठंतरी पडतं. तसं पडून डोकं उचलून बघत राहतं आणि कुत्रे त्याच्या देखता डोळा त्याला तोडतात, खात राहतात. असो.\nतर त्या जामणीत अशी सांबरं, तरी पाच-दहा असतीलच; ग��त खात होती. खाता-खाता-खाता एकदम दचकली. भैताड असलं तरी त्या जनावराला समजलं की ही रणभूमी आपली नाही. मगर असो की वाघ, या पाण्यात आपलं जे शस्त्र, वेगवान धाव; हे चालणार नाही. म्हणून आधी त्यांनी पळायला सुरुवात केली आणि जमिनीवर उभे राहिले, तेंव्हाच वळून पाहिलं.\nया जामणीच्या मैदानात मी नाही म्हटलं तरी दोनेक हज्जार चितळं एका वेळी पाहिलीत. कितीतरी गवे, सांबरं इथं असतातच. एकदा खातोड्याहून येताना चितळाचा कळप होता, कोसेकनार रस्त्याला. बरं, जाता जाता एक; या रस्त्याला एक चट्टेरी घुबड असतं बरं का\nतर असा त्या जामणीत चितळांचा कळप, कोसेकनार रस्त्याला. आपण तिथं अशा वेळी गेलं की ही चितळं अगदी हमखास जामणी तळ्याकडून आपल्याला आडवी होऊन रानात पळतात. असा जवळपास साराच कळप गेला, एक चितळ मानेला झटके देत काही खात होतं. जवळ गेलो तरी त्याला ते जे काय खात होतं त्याची लालूच सुटेना. बरं तर बरं मी होतो म्हणून. ‘आला जर वाघ म्हणजे तुला काय भावात पडंल रे हा मोह’ बहुधा माझं स्वगत त्यानं मनावर घेतलं आणि तोंडातला जो काय मुद्देमाल असेल, तो टाकून धूम पळाला गडी. मी पाहिलं, अशी काय चीज आहे ही’ बहुधा माझं स्वगत त्यानं मनावर घेतलं आणि तोंडातला जो काय मुद्देमाल असेल, तो टाकून धूम पळाला गडी. मी पाहिलं, अशी काय चीज आहे ही ते होतं चितळाचं गळून पडलेलं शिंग. चावून चघळून वीतभर राहिलं असेल आता.\nअसं दिसूनही जातं कधी, ही हरणं गळून पडलेली शिंगं चघळतात. थोडं विस्तारानं सांगतो. काय आहे की आपण सा-याला नुसतीच हरणं-बिरणं म्हणतो.\nतर असं आपण गवत खाणारं, लाल रंगाचं, चार पायावर जे येईल त्याचं मुटकुळं हरणात टाकतो. काय वाट्टेल ते आलं तरी हरणाची रेष काही ओलांडत नाही. पण हरणाचे प्रकार दोन; सारंग आणि कुरंग. ज्या हरणाची शिंगं दरवर्षी गळून पडतात आणि नवीन येतात ते सारंग. ज्यांची शिंगं आयुष्यभर गळत नाहीत ते झाले कुरंग.\nम्हणजे काळवीट, नीलगाय, चौशिंगा हे झाले कुरंग; antelopes. कुरंगाची शिंगं म्हणजे कायमची. फेव्हिकॉल का मजबूत जोड. यांच्या शिंगांना फाटे-फुटे काही नसतात.\nसांबर, चितळ, भेडकी हे झाले सारंग; deers. या सारंगांना मग शिंगं येतात. त्यावर रेशमी मलमली आवरण असतं. अगदी हात लावून पहावा असं.\nम्हणजे हे बघा असं.\nम्हणजे साधारण तुम्हाला सांगतो बघा, ते किवी म्हणून फळ येतं ना आजकाल ते पाहिलं की मला हरणाची मलमली शिंगं आठवतात.\nशिंगांची वाढ प���र्ण झाली की त्यांना अज्ञात कॉल येतो, ‘झालं बे, घास की आता’ अशी हरणं मग शिंगं झाडाच्या खोडावर घासतात. वरची मलमल घासून काढतात. खाऊन टाकतात. हो, एवढी प्रथिनं काय वाया घालवणार उगाचच्या उगाच’ अशी हरणं मग शिंगं झाडाच्या खोडावर घासतात. वरची मलमल घासून काढतात. खाऊन टाकतात. हो, एवढी प्रथिनं काय वाया घालवणार उगाचच्या उगाच शिंगं मग उजळतात, टोकदार होतात.\nआपल्याला डौल वाटतो, पण मोठा नर असला ना सांबरा-बिंबराचा, तर ८-१० किलोचं एक शिंग असतं. हे ओझं कशाला तर म्हणे स्वयंवरासाठी. मग असा मजबूत धिप्पाड नर असा शिंगांचा डोलारा घेऊन माद्यांना इम्प्रेस करत फिरतो. अशा वेळी बाकी नवतरुण कुठं काही आपलंही सूत जमतंय का पाहतात. पण हे त्या जुनाट नरानं जर पाहिलं तर काही धडगत नाही. तुफान हाणामारी होते मग आणि हारलेला नर जीव वाचवून बुंगाट पळतो; पुढच्या वर्षीची संधी घ्यायला. एक चितळ मी बघितलं होतं असं. मारामारी करायला गेलं आणि समोरच्यानं खच्च्याक करून वीतभर शिंग त्याच्या मानेत खांद्याशी खुपसून मोडलं. त्याचं शिंग मोडलं, पण याची हौसच मोडली. मग धूम-तकाट पळाला हा. मानेत मोडलेलं शिंग तसंच.\nअसा नवख्याला सूत न जुळवू देणारा हा थोराड विजेता नर मग अख्ख्या कळपात सूतंच सूतं करून टाकतो. सा-या हरिणी भरतो आणि स्वत:चाच वंश टिकेल असं पाहतो. हे महत्वाचं काम झालं, की शिंगं गळतात आणि नर बोडका होतो. किस्सा खतम.\nपण पुढच्या वर्षी परत हे १० न् १० म्हणजे २० किलो डोक्यावर उगवायचे म्हणजे गंमत नाही राव हे कॅल्शियम येणार कुठून इतकं हे कॅल्शियम येणार कुठून इतकं मग कॅल्शियम भरपूर असणा-या कुरणात चरणं, सापडलेली शिंगं चघळणं असे कॅल्सीरिच उपाय सुरू होतात. तेंव्हा कुठं शिंगं आणि तेंव्हा कुठं सुतावर सूतं. असं हे आहे बघा.\nसारई असते ना सारई, म्हणजे आपलं साळींदर. त्यालाही अंगभर काटे यायला हवे असतात. कधी एखादा वाघ नादावतो याच्या मांसाला, कधी बिबटाला हाव सुटते. मग मेहनतीनं उगवलेले आणि काळजीनं सांभाळलेले काटे खर्ची घालावे लागतात. गंमत वाटते खरी पण या साळूच्या काट्यानं फट् म्हणता वाघ मेलेत. कधी कधी हे काटे अंगात घुसून वाकतात आणि निघत नाहीत. जखमा सडतात. जनावर चिडचिडं होतं, त्रासतं. तर असे हे काटे गेले तर साळींदराला ते परत यायला हवे असतात. लवकर यायला हवे असतात म्हणजे Z डिग्री प्रोटेक्शन चालूच राहतं. मग ही साळू अशी रात्��ी मुळं-फळं धुंडाळत निघाली की हरणाची शिंगंपण शोधते. चघळते.\nगंमत अशी की माणसांनाही ही शिंगं हवी असतात. काही तरी शोभेच्या वस्तू-बिस्तू, औषधं बनतात. कफासाठी आयुर्वेदात मृगशृंग भस्म वापरतात ते याचंच. पण अशी शिंगं जवळ बाळगणं गुन्हा आहे. आपल्याकडं सापडलं तर कायद्याचा भुंगा लागतोच आपल्या मागं.\nतर मी सांगत होतो जामणीपासून पुढं कसं-कसं, काय-काय. डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.\nकोसेकनार रस्ता धरून मग खातोड्यातच निघता येतं. नाहीतर मगर टाक्याकडून चितळ रोड पकडा किंवा जामुनबोडीच्या पठारावरून खाली उतरा, विशेष फरक नाही. मी ब-याचदा जामुनबोडीवरून जातो बहुधा. एक छोटासा तुकडा आहे हा, पण मला भारी फील येतो इथं. तो प्रत्येकालाच येईल असं नाही. मला येतो. गवत हिरवं असताना सांबराचे भारीभन्नाट फोटो कुठं मिळत असतील तर ते इथंच.\nअर्थात असं मी म्हणतो. तुम्हाला पटलंच पाहिजे असं काही नाही बरं का\n रानात कुठंही असो. छान वाटत नाही असं काही नसतं. अहो आपल्या घरच्या झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या गच्चीत किंवा समोर हिरवी टेकडी दिसणा-या खिडकीतसुद्धा मन किती प्रसन्न होऊन जातं\nसमजा इकडं नको तर मग पंचधारेतून निघा आपलं सरळ सरळ आणि रेंज ऑफिसपासून सरळ परतीचा रस्ता. या पंचधारेत मी पाहिला होता पहिल्यांदा टी-५४. हे असा मजबूत बॉडीबिल्डर. आता फोटो म्हणाल तर नाही. त्या दिवशी कॅमेराच नव्हता. जामणीकडून पंचधारेकडं येता येता, मगर टाक्याच्या आधी उजव्या हाताच्या नाल्यातून एकदमच हा निघाला. थोडी हालचाल दिसली म्हणून पाहिलं तर टी-५४. हे वाघ ना, खरं म्हणजे खरं भीक घालत नाहीत. त्यानं कौतुक सोडा हो, किमान नैसर्गिक उत्सुकता म्हणून तरी पाहायला हवं ना, की बाबा कोण हा काय करतोय काही भानगड करतोय का माझ्यासोबत काय नाय. सरळ आपला चाल्ला. बैलाच्या शिंगावर माशी बसली म्हणून बैलाला काय फरक पडतो काय नाय. सरळ आपला चाल्ला. बैलाच्या शिंगावर माशी बसली म्हणून बैलाला काय फरक पडतो त्याच्या चेह-यावर काय वेगळ्या भावना येतात त्याच्या चेह-यावर काय वेगळ्या भावना येतात काय नाय. तस्साच हा. चाल्ला. लय इन्सल्ट केला राव. बघू पण नाही त्यानं काय नाय. तस्साच हा. चाल्ला. लय इन्सल्ट केला राव. बघू पण नाही त्यानं माणूसकी तर संपलीच म्हणतात, पण आता जनावरकी पण नाय राहिली जगात. बरं आता हे असं एकदा घडलं म्हणून नाही हो\nबघा आता या गेल्या काल-परवाच्या हिवाळ्यात काय झालं, एक ब्लॅक रेडस्टार्ट बसला होता. मराठी नाव लय भारी शोधून ठेवलं आहे ‘कृष्ण थिरथिरा’. याच्या जवळ गेलं की हा उडून पुढं जाणार, पुन्हा जवळ गेलं की उडून पुढं जाणार. असं घुमवत घुमवत नेलं त्यानं. याच्या जवळ जायचं म्हणजे धीराचं काम. मी एक गाणं पण लिहिलं याच्यावर –\nथांबा, धीर जरा धरा\nमग फोटो निघतो बरा\nबोलो ताराराऽऽ, बोलो तारारा ऽऽ\nअजून गाणी लिहिणारच होतो. कौतुकानं आमच्या 'हिला' पण ऐकवलं. पण वेगळाच इफेक्ट झाला राव. तर असं गाणं ऐकवल्यावर ते अ‍ॅटॉमिक रिअ‍ॅक्शन की काय ते असं म्हणतात ते झालं बहुतेक आणि मला बायकोनं प्रेमानं जवळ बसवून सांगितलं की, “बघ बाबा रे, तू काही माझा असा जवळचा किंवा खास असा शत्रू नाहीस. पण हे असलं हे, हे लिहून ऐकणा-याचे केस उभे करण्यापेक्षा लॉकडाऊन आहे, रविवारी रिकामा असतोस तर घरी भांडी-बिंडी घास की. उठ”\nकाऽऽही कदर नाही हो, काऽऽही कदर नाही\nमी तसा शीघ्र कवि, पण रसिकांचा तुटवडा आहे; करता काय असू द्या आता. भांडी घासण्यापेक्षा काही नं लिहिता गप कोप-यात बसणं आरोग्याला हितकारक आहे अशा एकंदरीत निष्कर्षाला मी पोहोचलो. एक गाणं लिहिण्यापेक्षा दहा पानं लिहावीत. शिवाय त्यामुळं आपला नवरा भलताच हुशार आहे, एकटाकी लिहितो असा बायकोचा समज होतो. ती तशा कृपादृष्टीने माझ्याकडे पाहते. घटिका भरली असली तर हातात भरल्या चहाचा कप देते. मग मी हळूच बघतो, माझ्याही डोक्यावर सांबराची शिंगं उगवलीत की काय\n कुठून कुठं पार गेलो मी\nतर मी त्या याच्या मागं, म्हणजे आपल्या त्या ब्लॅक रेडस्टार्टच्या मागं होतो. मग तो एका उघड्या-वाघड्या फांदीवर टुलू-टुलू झोके घेत बसला.\nमी त्याच्यावरचा डोळा न हलवता तिथं पोहोचलो. हे भलं डोक्याच्या वर गवत झाडू गवत, मारवेल, वाळा. मी आता तिथं पोहोचलो. त्याला झोके घेण्यातली गंमत समजली असणार. यावेळी तो उडाला नाही; पण मीच उडालो. आता म्हणा का झाडू गवत, मारवेल, वाळा. मी आता तिथं पोहोचलो. त्याला झोके घेण्यातली गंमत समजली असणार. यावेळी तो उडाला नाही; पण मीच उडालो. आता म्हणा का तर झाली गंमत अशी की, हा गडी डाव्या हाताच्या बोरीवर झोका खेळतोय. मी पाहतोय हे असा. आणि गवताचा पट्टा संपला तिथं गाडी आल्यावर एकदम लक्षात आलं राव, उजव्या हाताला पिवळंधम्मक जनावर लोळलंय उन्हाला.\nमला तसे फारसे वाघ दिसत नाहीत. म्हणजे मी मागं लागत नाही म्हणून असेल कदाच���त. पण जसं काहीच लोकांना भुतं दिसतात, काही लोकांना नाही. त्याचं काहीतरी गणाशी असतं म्हणतात. राक्षसगण, देवगण, मनुष्यगण. तसं वाघ हमखास दिसणा-या, कधी-कधी दिसणा-या आणि न दिसणा-या लोकांच्या गणाचा अभ्यास केला पाहिजे. आता मी मधल्या गटात समजा. माझा कोणता गण माहीत नाही. पण घाई-गडबडीनं १-२ च फोटो घेतल्यावर त्या वाघोबानं मात्र अशी अतिसुंदर पोझ तोडली आणि उठून माझ्याकडं शेपटी करून आपलं दुंगण दाखवत झोपला. माझा गण कळाला नाही, पण त्याचा गण दिसला. कर्म माझं.\nअसे हे वाघ. जाऊ द्या. माझं त्याला कौतुक नाही, त्याचं मी कशाला करू आपण काय नुसते वाघ पहायला आलो नाही. जे दिसलं ते आपलं. नाही का\nबरं मी काय म्हणत होतो या मगर टाक्याची भानगड माहिताय का या मगर टाक्याची भानगड माहिताय का टी-१२ आहे ना ताडोब्याची टी-१२ आहे ना ताडोब्याची पांढरपौनीत फिरते. पहिलटकरीण होती. या मगर टाक्यातच बच्चे दिले होते. यांना १-२ वेतानंतरच ‘आई’ची कर्तव्य आणि जबाबदा-या कळतात.\nया टाक्याच्या नावाची गंमत म्हणजे सुरूवातीला ताडोबा मगर प्रजनन केंद्र होतं. त्यावेळी मगरींची पिल्लं आणून या टाक्यांत ठेवत होते. आता मगर प्रजनन केंद्र बंद झालं कधीच. पण टाक्याची हौस भागली नाही आणि टी-१२ ला उल्हास फार. तिनंही म्हटलं असेल बघू तरी मगरीच्या माजघरात बाळं ठेवायची चैन करू या वर्षी.\nछान चालू आहे लेखमाला. वाचतोय\nछान चालू आहे लेखमाला. वाचतोय, प्रत्येक लेख काही तरी नवीन शिकवून जातोय जंगल आणि तेथील रहिवाशां विषयी.\nआमची वाचन भुक अशीच शमवत रहा, खुप खुप धन्यवाद आणि पुलेप्र.\n\"मी तसा शीघ्र कवि, पण रसिकांचा तुटवडा आहे; करता काय असू द्या आता. \"\nआम्ही आहोत ना ऐकायला इथे, येऊ द्या बाहेर कलागुणांना . लगेच काय काय टी-५४ च्या तोंडी नाही देणार तुम्हाला.\nखूप छान. विषय, लेखन अन\nखूप छान. विषय, लेखन अन फोटोही.\n मस्त भाग हाही आणि फोटो\n मस्त भाग हाही आणि फोटो पण भारी वांदरीणीचा फोटो परफेक्ट आलाय. सांबरशिंगं दरवर्षी नवीन उगवतात हे माहिती नव्हतं. What an expensive courtship\nहा भाग सुद्धा अपेक्षेप्रमाणे\nहा भाग सुद्धा अपेक्षेप्रमाणे झक्कास\nवानरांच्या लीला बघत आमचं बालपण गेलं. आमचं घर पहिल्या मजल्यावर. एका बाल्कनी समोर मोठीच्या मोठी गोदामं. गच्चीवर गेले की दोन बाजुंना मोठी पिंपळाची झाडं.\nवानरांची टोळी आली की कधी गोदामावर तर कधी पिंपळाच्या झाडावर त्याचा पाडाव अ��े. त्यांच्या लीला बघण्यात तासन तास जात. तेव्हा कॅमेरा नव्हता.\nएकदा मागच्या भिंतीवर वानरं बसली होती. भिंतीच्या फटीतून साप निघाला. एका वानराने त्याला पकडले एक दोनदा भिंतीवर आपटले. मग त्याचे तोंड त्याने भिंतीवर घासले आणि वर करून मेला की जीवंत बघुन पुन्हा घासले. असे घासून मारून सापाला खाली फेकुन दिले.\n हा भाग खासच जमलाय\n हा भाग खासच जमलाय\nरेडस्टार्ट आणि वाघोबाही सुंदर\nगळून पडलेली शिंगं हरणं चघळतात ही माहिती रोचक.\nसाळिंदराचे काटे अंगात घुसल्यामुळे वाघ जखमी, जायबंदी होऊन पुढे नरभक्षक झाल्याचं जिम कॉर्बेटच्या पुस्तकात वाचलंय. पण एकाचं बघून बाकीचे वाघ शहाणे होत नाहीत का\nकसलं मस्त लिहीता हो.\nकसलं मस्त लिहीता हो.\nएकदा तुमच्याबरोबरच ४-५ कुटुंबांची ट्रिप काढून तुमच्या नजरेने जंगल बघायला हवे.\nखूपच छान लिहिलंय. mi_anu>>+1\nमस्त माहिती मिळते तुमच्या\nमस्त माहिती मिळते तुमच्या लेखांमधून.\nसुरेख फोटो, चित्रदर्शी वर्णन\nसुरेख फोटो, चित्रदर्शी वर्णन\nमस्त लेख आणि फोटोसुद्धा\nमस्त लेख आणि फोटोसुद्धा\nगळून पडलेली शिंगं हरणं चघळतात ही माहिती रोचक. > +१\nमजा आली वाचताना. काही शब्द तर भारी आवडले वांद्र आम्ही यांना वान्नेर म्हणतो, रोडावर, टुलू टुलू\nवांद्र, वान्नेर आणि काही लोक\nवांद्र, वान्नेर आणि काही लोक वांदेर पण म्हणतात.\nअफाट सुंदर लिहिलंय .. माहिती\nअफाट सुंदर लिहिलंय .. माहिती तर अतिशय रोचक ..\nवाचताना.. कसं सांगू का असं शेजारी बसून कॅज्युअली गप्पा मारता मारता .. किंवा जंगलाच्या पायवाटेने चालत चालत बोलताय असं वाटत ..\nखूप छान आणि बारीक निरीक्षणं आहेत तुमची ..\nमला पण काही शब्द आणि लिहिण्याच्या लकबी फार आवडल्या .. टुलू-टुलू किंवा पण मोठा नर असला ना सांबरा-बिंबराचा, डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे. वगैरे\nपूर्वी बुद्धपौर्णिमेला मचाणावर बसून व्याघ्रगणना होत असे ..(नुसता वाघ नाही इतर प्राणीही अर्थात ) काही ठिकाणी ते आता बंद झालेय .. तुम्ही असे कधी मचाणावर बसून रात्र घालवली आहे का त्याबद्दल वाचायला नक्की आवडेल\nधन्यवाद पाथफाईंडर, उमा_ ,\nधन्यवाद पाथफाईंडर, उमा_ , जिज्ञासा, मानव पृथ्वीकर, वावे, अजिंक्यराव पाटील, mi_anu, जयु, आऊटडोअर्स, हर्पेन, वर्षा, अनिंद्य, सुमुक्ता, मित्रहो, मानव पृथ्वीकर, charcha, anjali_kool\n@ मानव पृथ्वीकर - वानरं काय वाट्टेल ते उद्योग करतात, पण असा साप मारला हे अजबच.\n@mi_anu - यो�� असले तर असा फेरफटका नक्की मारता येईल.\n@ anjali_kool - रात्र मचाणावर घालवणं हा छान आणि वेगळाच अनुभव आहे. अनेक अनुभव आहेत असे. मी काही अनुभव लिहीन. सध्या लिहायला फार जमत नाहीये.\nभन्नाट. फा र मस्त वर्ण न\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/mahesh-kothares-house-raids-of-special-5-team-11666.html", "date_download": "2021-01-26T11:21:33Z", "digest": "sha1:KZF3X2Q7656HWIQENYLXMRQCW3YJTIUH", "length": 11977, "nlines": 273, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : महेश कोठारेंच्या घरावर 'स्पेशल 5' च्या टीमचा छापा", "raw_content": "\nमराठी बातमी » मनोरंजन » महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ च्या टीमचा छापा\nमहेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ च्या टीमचा छापा\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : अनेक सिनेमांमध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसलेले सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या घरावरच छापा मारण्यात आला. हा छापा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर स्पेशल 5 च्या टीमने मारला. होय, स्पेशल 5 ची टीम, जी स्टार प्रवाहवर नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nया छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. महेश कोठारे यांना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये धडाकेबाज पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यांचा सळसळता उत्साह तरुणाईला नवी ऊर्जा देतो. महेश कोठारेंच्या या एनर्जीमागे नेमकं काय रहस्य आहे, हेच जाणून घेण्यासाठी ‘स्पेशल 5’ च्या टीमने त्यांच्या घरावर छापा टाकला.\n‘स्पेशल 5’ ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच जिगरबाज पोलिसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे.\nमहेश कोठारेंसोबत रंगलेल्या मनसोक्त गप्पांमधून ‘स्पेशल 5’ च्या टीमला बऱ्याच टीप्स मिळाल्या आणि ही भेट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली. ‘स्पेशल 5’ टीमची शौर्यगाथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. 10 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाहवर हा शो पाहता येणार आहे.\nAyodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात\nदुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…\nस्वातंत्र्य सैनिक महादू चौधरींची तिरंग्याला अखेरची सलामी, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन\nसासू माझी ढासू… मराठमोळ्या अभिनेत्रींच्या रिअल लाईफ सेलिब्रिटी सासूबाई\nफोटो गॅलरी6 mins ago\nराजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | अमित शाहांच्या घरी तातडीची बैठक, अतिरिक्त सुरक्षा दल अलर्ट\nPhoto : सई मांजरेकरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी15 mins ago\nRailway Recruitment 2021 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांना करता येईल अर्ज\nTractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू\nभाजपच्या कार्यक्रमात अचानक श्रीकांत शिंदे पोहोचले, म्हणाले, ‘मनामध्ये डिस्टन्स ठेऊ नका’\nराजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nDelhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | अमित शाहांच्या घरी तातडीची बैठक, अतिरिक्त सुरक्षा दल अलर्ट\nFact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण\nशेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील\nAyodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/front-of-karisma-deepika-was-interrogated-by-ncb/", "date_download": "2021-01-26T11:06:22Z", "digest": "sha1:EWMFAINON4R5PRA2D3FJJ5SERPWRWNVH", "length": 9096, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "करिश्माला समोर बसवून दीपिकाची चौकशी, फोनही घेतला एनसीबीने", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nकरिश्माला समोर बसवून दीपिकाची चौकशी, फोनही घेतला एनसीबीने\nदीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असून तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला आहे. त्यामुळे दीपिकाला चौकशी दरम्यान कोणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही.\nमुंबई : व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या माध्यमातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड मधील मोठ्या कलाकरांचे ड्रग्स कनेक्शन उघडले केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या बड्या अभिनेत्रींना समन्स बजावले आहे. काही बड्या कलाकरांची चौकशी सूरू आहे. आज सकाळपासून ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी सुरु आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असून तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला आहे. त्यामुळे दीपिकाला चौकशी दरम्यान कोणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही.\nआज सकाळी पावणे दहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात दीपिका हजर झाली. त्यानंतर बरोबर १० वाजता तिची चौकशी करण्यात आली. चौकशी सुरू होण्यापूर्वी एनसीबीने तिचा फोन काढून घेतला. त्यामुळे तिला चौकशी सुरू असेपर्यंत कुणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही. दीपिकाची मॅनेजर करिश्माही १० वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दीपिकासोबत अभिनेता आणि तिचा पती रणवीर सिंग नाही. त्यामुळे दीपिका एकटीच एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे.\nदीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठीच दीपिका हॉटेलमध्ये थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनसीबीकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने रात्रभर तिच्या वकिलांशी चर्चा केली असल्याचेही सांगण्यात आले आहे.\nरामदास जाधव कैकाडी महाराजाचं कोरोनामुळे निधन,वारकरी संप्रदायावर शोककळा\nड्रग्स कनेक्शन ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही’-वकील उज्ज्वल निकम\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nएका वर्षातच नळयोजना बरगळली\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात\nविरुष्काच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन\nकंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.\nक्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2021-01-26T12:53:37Z", "digest": "sha1:6CTRXLOJSMHV5IFXEG2F3T4RNRDARBJE", "length": 3742, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्ञानेंद्रियेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ज्ञानेंद्रिये या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nज्ञानेंद्रिय (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविषय ‎ (← दुवे | संपादन)\nअनुभववाद ‎ (← दुवे | संपादन)\nचव ‎ (← दुवे | संपादन)\nस्थितप्रज्ञ ‎ (← दुवे | संपादन)\nइंद्रिये (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nऐतरेयोपनिषद ‎ (← दुवे | संपादन)\nकेतू (ज्योतिष) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/11/", "date_download": "2021-01-26T11:41:10Z", "digest": "sha1:MLMLUFOI3Y5FPEGVVRSK6LECQDE7KP23", "length": 60183, "nlines": 407, "source_domain": "suhas.online", "title": "November 2011 – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nपुन्हा एकदा… सलाम सबको सलाम \nपुन्हा एकदा… सलाम सबको सलाम \nमुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम…\nहॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम…\nबोटीतून आलेल्य�� त्या दहशतवाद्याना सलाम…\nतिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम…\nरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम…\nसागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला सलाम…\nकोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम…\nसीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम…\nशहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम…\nजाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्‍या लास्ट बुलेटला सलाम…\nहुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम…\nत्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम…\nमुंबईवर हल्ला करणार्‍या पाकिस्तानला सलाम…\nपुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्‍या आपल्या नेत्यांना सलाम…\nहल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्‍या त्यांच्या नेत्यांना सलाम…\nहल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्‍याला मीडीयाला सलाम…\nत्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम…\nवर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्‍या प्रत्येकाला सलाम…\nकोरडे अश्रू ढाळणार्‍या लोकांना सलाम…\nशहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्‍या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम…\nकसाबला जिवंत पकडणार्‍या पोलिसांना सलाम..\nत्याला पोसणार्‍या आपल्या सरकारला सलाम…\nत्याला फाशी देणार्‍या आपल्या न्यायदेवतेला सलाम…\nत्याला सुधारू द्या असा म्हणणार्‍या मानवाधिकार समितीला सलाम..\nबॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्‍यांना सलाम…\nमृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्‍या वृत्तपत्राला सलाम..\nपोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्‍याला सलाम..\nउद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्‍याला सलाम…\nफेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम…\nकमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम…\nकॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..\nसगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..\nज्यांना सलाम करायचा राहिला त्या सगळ्यांना सलाम..\nगांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…\nलाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..\nसलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम… \nटेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये “सी- सॅट” आणि “डी- सॅट” हे नेहमीच्या वापरातले शब्द. मागे आपण डी- सॅट बद्दल व��चले असेलंच. थोडक्यात सांगायचं झालं तर, “डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )” आणि “सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)” प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते.\nजर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला फक्त ते संवादाच्या माध्यमातून परदेशात पोचवायचे असते आणि आपली तांत्रिक हुशारी बरोब्बर ठिकाणी वापरायची असते. पण एका झटक्यात ऐकणारे ते च्यामारिकन कुठले, त्यांच्यासमोर किती डोकं फोडा, जोपर्यंत ती लोकं त्यांचा मेंदू वापरणे बंद करत नाही, तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला बांधता येतो तो फक्त अंदाज, तिथे ते काय करतायत याचा..त्यांना प्रत्येक गोष्ट लहान मुलांसारखी हळूहळू आणि पटवून द्यावी लागते. आता ह्यात त्यांची काही चुकी नाही म्हणा, तिथल्या प्राथमिक शिक्षणाचा घसरलेला दर्जा ह्यासाठी कारणीभूत आहे… एकदा एकीला सांगितलं की, कम्प्युटरच्या सगळ्या विंडो बंद कर, तर ती बया घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून आली आणि म्हणाली Don’t you think its odd काय बोलावं आता\nआता माझं जे नवीन प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन सांभाळतो. खास करून दुर्गम, खेड्यापाड्यातील लोकांसाठी ही सुविधा एक वरदान आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शहरात जितकी कंपनीची ग्राहकसंख्या आहे, त्याहून अधिक ग्राहकसंख्या दुर्गम भागात आढळते. कारण त्यांना त्याची जास्त गरज असते. तिथेही आयुष्याची ३५-४० वर्ष शहरात पैसे कमावतात ऐशो आराम करतात आणि मग उरलेला पैसा घेऊन कुठेतरी गावात, जंगलात, वाळवंटात राहायला जातात मन:शांतीसाठी. तिथे ना त्यांना फोन नेटवर्क मिळत, ना इंटरनेट. मग त्यांच्याकडे सॅटेलाईट कम्युनिकेशन, हे एकच उपलब्ध माध्यम असतं जगाशी जोडण्याचे. म्हणूनचं सॅटेलाईट कम्युनिकेशनला लगेच आणि जास्त प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेचे लष्कर आणि जगभरातील सगळ्या ATM मशीन्सचं नेटवर्क, हे आमच्या सॅटेलाईट कम्युनिकेशनचा वापर करूनचं जोडलेले आहेत. हे नेटवर्क त्यातल्यात्यात कमी खर्चात सेटअप होतं, पण त्याचा मेंटेनन्स खुपंच जास्त आहे. पण हे नेटवर्क खुपच नाजूक आहे. तसेच अमेरिकेत वाढत असलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे ह्या नेटवर्कला खूप वेळा (नेहमीच) धक्का लागतो आणि तो धक्का आम्हाला सहन करावा लागतो. मग आम्हाला फोनाफोनी, शिव्याशाप सुरु…त्यातल्या अश्याच एका धक्क्याची कहाणी इथे देतोय 🙂\n(संभाषणाचे जमेल तितकं मराठीत भाषांतर करतोय…)\n) जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास असलेल्या स्टिफनचा आवाज ऐकू आला… मी काही बोलायच्या आधीचं त्याने कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली होती..\nस्टिफन:- युवर कंपनी सक्स… मी माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही मला त्याचा परतावा देत नाही.. मी तुमच्यावर केस करेन.\nमी:- (ऑफकोर्स आधी माफी मागितली आणि एका नवीन डी- सॅटची मनापासून तयारी करत विचारलं) नक्की प्रॉब्लेम काय आहे स्टिफन\nस्टिफन:- (काही बोलायच्या मुडमध्ये नव्हता) मला तुझ्या बॉसशी बोलायचं आहे, कंपनी सीईओशी.. माझा फोन ट्रान्सफर कर अमेरिकेत…\nमी:- स्टिफन, मला असे करता येणार नाही. पण तू जर मला नक्की काय झालंय सांगितलंस, तर मी तुला नक्की मदत करायचा प्रयत्न करेन…\nस्टिफन:- मदत…नको मला तुझी मदत… मला तू तुझ्या बॉसचा नंबर दे..\nमी:- सॉरी, पण मला तसे करता येणार नाही.. (मी खुणेनेच माझ्या मॅनेजरला कॉल ऐकायला सांगितला त्याच्या डेस्कवरून)\nस्टिफन:- (सूर वाढवत) #$#$@$, ^%&%^$# तू मला नाही म्हणालास…मला\nमी:- (माफी मागत) मला तू नक्की सांग काय झालंय ते, मला माझ्या मॅनेजरपेक्षा तरी जास्त माहित आहे ह्या सर्विसबद्दल. (मॅनेजर डोळे वटारून बघू लागला आणि हसायला लागला)\nस्टिफन:- अच्छा, तू स्वतःला शहाणा समजतोस काय माहितेय तुम्ही भारतीय लोकं हुशार असता..पण शेवटी अमेरिकन्स ते अमेरिकन्स…\nमी:- ह्म्म्म.. (काही बोललो नाही)\nस्टिफन:- आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.. जगाला जगायची दिशा वगैरे दिली आणि आता जगावर सत्ता गाजवतोय. आमची संस्कृती सगळं जग मानतेय….\nमी:- (माईक बंद करून, मस्त पाणी पिऊन आलो..तो बोलतच होता)\nस्टिफन:- फक्त, तुमच्या भारतात एक गोष्ट चांगली आहे, नाती सांभाळायची जिद्द आणि अक्कल.. तुम्ही त्या बाबतीत पुढे गेलात..\nमी:- (हे ऐकून मी एकदम बावरलो..म्हटलं ह्याला काय झालं आता… मग मीच म्हणालो) काही प्रॉब्लेम झालाय का\nस्टिफन:- सुहास, तुझं लग्न झालंय काय रे\nमी:- नाही.. (हा विषय टाळत) मला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा\nस्टिफन:- काही नाही.. सगळ�� एकदम सुरळीत सुरु आहे \nमी:- क्काय…(आवशीचा घोव तुझ्या) मग तू शिव्या का देत होतास\nस्टिफन:- माफ कर दोस्ता, पण त्या तुझ्यासाठी किंवा तुझ्या कंपनीसाठी नव्हत्या…\nमी:- मग… नक्की झालंय काय मी तुला काही मदत करू शकतो काय\nस्टिफन:- मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं… स्वतःला मोकळं करायचं होतं… माझी बायको मला सोडून गेली दुसऱ्याकडे. मी साधा सॉफ्टवेअर इंजिनिअर. आयुष्यात २० वर्ष प्रचंड कष्ट केले, पैसा कमवला आणि उडवलासुद्धा. प्रेम केलं एका मुलीवर आणि तिच्याशीच लग्न केलं, मग आम्हाला मुलगी झाली. तिच नाव जेन…मग वयाच्या ४३ व्या वर्षी कंटाळून नोकरी सोडली. मी नोकरी सोडल्याने मला पैश्याचा एकुलता एक स्त्रोत म्हणजे, गावी घरासमोर असलेली थोडीफार शेती. पोटापाण्यापुरते पैसे आरामात मिळतात त्यातून, पण बायकोला ते कमीपणाचं वाटायचं आणि शेवटी १५ वर्षाच्या पोरीला माझ्याकडे सोपवून निघून गेली… आता ती मुलगी सुद्धा घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतेय आणि गेला एक आठवडा ती घरी आली नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये काम करतेय म्हणाली.. वेळ मिळाल्यास घरी चक्कर मारेन लवकरचं असं म्हणतेय… माझी मुलगी मलाच म्हणतेय जमल्यास घरी चक्कर टाकेन.. काय बोलावं तिचा खूप राग आला होता, पण तिला ओरडू शकत नाही. काही म्हणालो तर, घर सुद्धा सोडून जाईल जेन. कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं, तर शेजारी कोणी नाही. माझा सख्खा शेजारी माझ्या घरापासून जवळजवळ ३०-३५ किलोमीटर अंतरावर राहतो. मोबाईल नाही, टीव्ही नाही.. आहे ते फक्त इंटरनेट\nमी:- स्टिफन, वाईट वाटलं हे ऐकून \nस्टिफन:- आमच्या इथे नात्यांना फार कमी वेळ किंमत असते… काही वेळा वाटतं की, ही नाती अशीच टिकतील…पण कुठल्याही क्षणी, तो माणूस आपल्याला लाथाडून दूर निघून जातो, कधीच परत नं येण्यासाठी.. माझं दोघींवर खूप प्रेम आहे रे.. पण त्यांना त्याची किंमत नाही… आज मनसोक्त दारू प्यायलो आहे, मस्त बार्बेक्यू बनवायचा प्लान आहे आणि तुझ्याशी बोलतोय.\nमी:- (विषय बदलावा म्हणून) अरे व्वा.. बार्बेक्यू..सही हैं… ख्रिसमसची तयारी सुरु झाली का (मी स्वतःच जीभ चावली, त्याला तर अजुन दोन महिने अवकाश आहे)\nस्टिफन:- हा हा हा हा… विषय बदलतोयस…ख्रिसमसला अजुन खूप वेळ आहे रे. जाऊ दे. तू कर तुझं काम…\nमी:- सॉरी, बोलण्याच्या ओघात निघून गेलं. मुद्दामून नाही बोललो..\nस्टिफन:- ह्म्म्म्म..ठीक आहे रे. मल�� फक्त कोणाशी तरी बोलायचं होत… तुमच्या नेटवर्कमध्ये, ह्या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन फिरवता येतो, म्हणून मी फोन केला आणि सगळा राग रिता केला तुझ्यावर. माफ कर मला, खरंच माफ कर \nमी:- (मी काय बोलावं मला सुचत नव्हतं…मॅनेजरला खुणावलं, त्याने हाताने खुन करून सांगितलं कट कर फोन..एएचटी वाढतेय (AHT = Average Handle Time)) स्टिफन, मी समजू शकतो तुझी परिस्थिती….पण आम्हाला वैयक्तिक गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत. जर तुला सर्विसचा काही प्रॉब्लेम नसेल, तर मला हा कॉल कट करावा लागेल….सॉरी \nस्टिफन:- हो हो.. नक्की कर आणि होsss (तोडक्यामोडक्या शब्दात का होईना तो आनंदाने हिंदीत ओरडला) फिर मिलेंगे \nमी:- नक्की… काळजी घे.. Bye \nअमेरिकेच्या लॅविश संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहित आहेच, पण तिथे असाही एक वर्ग आहे जो त्या लॅविशपणाला कंटाळून शहराबाहेर पळ काढतोय (आपल्यासारखंच). काय बोलावे सुचत नव्हते. एक वेगळेच वास्तव समोर आले होते..आपल्याकडे सुद्धा आपल्या मनात कधी कधी विचार येतो, जाऊया आता गावाकडे, शहरात राहून कंटाळा आलाय. ह्या धकाधकीच्या जीवनात आता जगायचा खरंच कंटाळा आलाय. 😦\nमी मॅनेजरला ओरडून सांगतो, चल मी आता ब्रेक घेतो. तो जा म्हणाला आणि मी दारातून बाहेर पडणार इतक्यात तो ओरडला… “सुहास, स्टिफनने सी-सॅट भरा हैं तेरे कॉल कें लिये, और बार्बेक्यू पार्टी का इन्व्हिटेशन भी भेजा हैं…\nमी नुसताच हसलो… आणि बाहेर पडलो \nपूर्वप्रकाशित – मीमराठी दिवाळी अंक २०११\nसाठ्ये कॉलेजमध्ये एकदम उत्सवाचे वातावरण होते. कॉलेजच्या वार्षिक युथ फेस्टिव्हल्सची तयारी जोरदार सुरु होती. रोज टीव्ही, वर्तमानपत्रात जाहिराती झळकत होत्या. एकंदरीत हा फेस्टिव्हल कॉलेजसाठी प्रतिष्ठेचा बनला आणि त्यामुळे आयोजनात कुठल्याही प्रकारची हयगय केली जात नव्हती. फेस्टिव्हलच्या थीमचा एक भाग म्हणून, कॉलेजने दरवर्षीप्रमाणे एक स्मरणिका छापायचे ठरवले आणि त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य पाठवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले गेले. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवेशिका पारखून निवड करणे सुरु होते. मराठी साहित्य छाटणीचे काम कॉलेज जिमखान्यात सुरु होते.\nह्या आयोजनाला सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता आणि एक से बढकर लेख, कविता आयोजाकांपर्यंत पोचल्या होत्या. इतके लेख आणि साहित्य त्यांच्याकडे पोचले की, त्यांनी अजुन प्रवेशिका घेणे बंद केले आणि तशी सूचना नोटीस बोर्डावर लावली. सगळे आयोजक कँटिनमध्ये चहा घ्यायला गेले. जेव्हा ते सगळे जण परत आले, तेव्हा त्यांना जिमखान्याच्या टेबलावर एक बंदिस्त लिफाफा आढळला. फेस्टच्या मासिकासाठी एका मुलीने कविता लिहून पाठवली होती. त्या पाकिटावर तिने नाव आणि बाकी माहिती लिहिली होती. आयोजकांपैकी एकाने ते पाकीट उघडलं आणि कविता वाचायला सुरुवात केली..\nआज पुन्हा तेच स्वप्न पडलं..\nमला उडता येत होत..\nआसमंतात करत होती मुक्त संचार..\nस्वच्छंदी मनात फक्त तुझाच विचार..\nपंख काही नव्हते मला..\nतरीही मी उडत होते..\nहवं तसं हवं तिथे..\nजणू मी हवेत तरंगत होते..\nमग मनात विचार आला..\nकुठे बरं जावं, काय बरं शोधावं..\nक्षणाचाही विलंब जाहला नसावा..\nआतून वाटले तुझा चेहरा पाहावा..\nमी मात्र तुझ्या ओढीने..\nअखेर एक खिडकी दिसते..\nहे तुझेच घर अशी खात्री पटते..\nमला कसं कळलं विचारू नकोस..\nस्वप्नातल्या गोष्टींवर अंकुश नसे..\nमी तशीच विहरत त्या खिडकीपाशी येते..\nतुझ्या ओढीने शोधाशोध करते..\nपलंगावर तू निर्धास्त पहुडलेला..\nअंधारात फक्त तुझा चेहरा उजळलेला..\nडोळ्याचे पारणे फिटे पर्यंत..\nमी फक्त तुला पाहते..\nअरे कूस बदलू नकोस..\nअसंच मनोमन पुटपुटत राहते..\nस्मरणिकेचे संपादक: “ह्म्म्म…..चांगला प्रयत्न आहे…प्रियकराची आठवणीत हरवलेली एक प्रेयसी. एकदम जीव ओतून लिहायचा प्रयत्न केलाय. पण… पण आपण ही कविता नाही स्वीकारू शकत. कविता उशिरा पाठवलीय. (ते शिपायाला हाक मारतात)\n“पांडू, हे पाकीट ह्या पोरीला नेऊन दे आणि तिला सांग कविता नाही स्वीकारू शकत, कारण साहित्य द्यायची मुदत संपली आहे म्हणून” आणि सगळे कामात गर्क होतात.\n“तो” मात्र ती कविता वाचून स्तब्ध झाला होता. त्याला राहून राहून त्या मुलीचं नाव ओळखीचे वाटत होतं. तो लगेच पांडूच्या मागून धावत गेला आणि आडूनआडून बघायला लागला की ती मुलगी नक्की कोण…पांडू एका वर्गासमोर जाऊन उभा राहतो आणि त्या मुलीला आवाज देतो. ती बाहेर येते, पण ह्याला तिचा चेहरा दिसत नाही. पांडू तिच्याशी बोलत असतो. तिला आपली कविता नाकारली आहे हे निश्चितचं आवडत नाही, आणि ती तो कागद चुरगळून बाहेर फिरकावते. हा तिला बघायचा प्रयत्न करतो, पण त्याला फक्त एक पाठमोरी आकृती दिसते, जी डोळे पुसत वर्गात जात असते. तो लगबगीने उठतो आणि धावतच त्या कागदाच्या बोळ्याजवळ पोचतो. कोणी बघत नाही हे बघू���, ती कविता नीट घडी करून खिशात ठेवून देतो.\nकॉलेजच्या आवारात विविध स्पर्धांच्या पात्रता फेरी सुरु होत्या. सगळीकडे नुसता गोंधळ सुरु होता. फेस्टची तयारी पुर्ण होत आली होती. आता सगळे आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरु होती. होता होता फेस्टिव्हलचा दिवस उजाडला. कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी अधिकृतपणे फेस्टिव्हल सुरु झाल्याची घोषणा केली. आता पुढचा आठवडाभर नुसता हैदोस घालायला सगळे मोकळे.\nविद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी विविध स्पर्धेतून भाग घेत होत्या, सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सायन्स म्हणा, वकृत्व म्हणा, रोबोटिक्स म्हणा की गायन म्हणा….आयोजनात काही कसूर पडली नव्हती. सगळं कसं सुरळीतपणे सुरु होतं. संयोजकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना “उत्सव” ह्या स्मरणिकेचे वाटप सुरु केलं. साहित्याची ही मेजवानी कोणी सोडेल तर शप्पथ…\nत्यातल्या कथा आणि कविता इतक्या उत्कृष्ट दर्ज्याच्या होत्या, की सगळ्यांना ते आवडत होत. तिला सुद्धा स्मरणिकेची एक प्रत दिली होती, पण ती तोंड पाडून लायब्ररीकडे जात होती. तिला अजिबात रस नव्हता वाचनात. तिचा प्रचंड हिरमोड झाला होता आपली कविता नाकारल्यामुळे . तासभर लायब्ररीत बसून ती घरी जायला निघाली. दरवाज्यातच तिच्या मैत्रिणी घोळक्याने उभ्या होत्या आणि काही तरी कुजबुजत, खिदळत होत्या.\nतिला काही कळले नाही, तिने विचारलं तिच्या मैत्रिणीला, “काय गं.. काय झालंय” तिच्या मैत्रिणीने काही नं बोलता, स्मरणिकेचे एक पान उघडून तिच्या पुढे केलं. कवितेचे शीर्षक “शीर्षक नसलेली कविता” होतं आणि ती तिचीच कविता होती. कोणीतरी त्या कवितेचे रसग्रहण केलं होतं.\nकसला तरी शॉक लागल्यासारखं ती उभी होती, काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तिने ते रसग्रहण वाचले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबून गेले. काही झालं तरी तो स्वतःला सावरू शकत नव्हती. ज्याने ते रसग्रहण लिहिलं होतं, त्याने तिच्या भावना तंतोतंत हेरल्या होत्या आणि त्या सुरेख शब्दातून मांडल्या होत्या. ती धावतच जिमखान्याकडे निघाली. तिथे चौकशी केली त्या लेखाबद्दल, पण कोणालाच काही नक्की माहित नव्हते. लेखकाचे नावं अनामिक असल्यामुळे त्यावरून ओळखणे अशक्य होते. ती बावरून इकडेतिकडे बघू लागली. काय करावं, कोणाला विचारावं म्हणून मग ती कल्चरल कमिटीच्या ऑफिसक��े जाऊ लागली. निदान त्यांना नक्की माहित असेल ह्या आशेने. तिथे गेली, पण तिथे कोणीच नव्हते.\nती दरवाज्याजवळ असलेल्या बाकावर ढिम्मपणे बसली. मनात विचारांचे सत्र सुरु होतेच. कोणी केलंय हे रसग्रहण, कोण मला इतकं चांगलं ओळखत इथे. बालपणापासूनचे शिक्षण रत्नागिरीला झाल्यामुळे, हे तर माझं पहिलंच वर्ष ह्या कॉलेजमध्ये, नव्हे ह्या शहरातसुद्धा. काय करावं कळत नव्हतं. आजवर जे कोणाला तिने कधी सांगितलं नाही, ते आज तिलाच कोणीतरी समजावून सांगताय. त्या एक एक शब्दात अशी जादू होती, की तिला नकळत त्याची आठवण येऊ लागली. जुने दिवस आठवू लागले. शाळेतली शेवटची दोन वर्ष आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये असतानाचे दिवस तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागले.\nत्या घडामोडी, ते मित्र, त्या पिकनिक्स, ती भांडणं आणि तो… हो त्याला कशी विसरणार होती ती. त्याच्या आठवणींत तिने अनेक रात्री रडून जागवल्या होत्या. कोणी कधी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतो, आपल्याला धीराने सांभाळतो, आपण आपलं आयुष्य त्याच्यावर समर्पित करायला तयार असतो आणि अचानक..अचानक तो कुठेतरी दूर निघून जातो. ना त्याची काही खबर, ना कधी फोन. त्याला डोळेभरून बघायला तिचे डोळे तरसले होते, पण अचानक तो निघून गेला होता तिच्या आयुष्यातून. तिच्या मैत्रिणींनी खूप समजावलं, जाऊ दे त्याला विसर आता, त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. काही वाटत असतं तर तो गेलाच नसता तुला सोडून. तू तुझं आयुष्य बरबाद करून घेऊ नकोस… पण हिच्या मनात तो कुठेतरी खोलवर रुतून बसला होता. त्याचा आवाज, त्याची माया, त्याचा लडिवाळपणा ती अजिबात विसरू शकत नव्हती. आज इतक्या वर्षांनी तो भेटेल असं तिला वाटलं, पण तो कशाला येईल परत जर त्याला यायचं होतं, तर सोडूनच का गेला… जाऊ दे आपण नको त्याचा विचार करायला असं मनात म्हणत ती बाकावरून डोळे पुसता उठायला लागली.\nतेव्हढ्यात कोणीतरी तिला आवाज दिला,”हाय, तूच ती कविता लिहिली होतीस नं….(तो अडखळत बोलत होता)” ती डोळे पुसत म्हणाली,”Excuse Me, तू कोण.. तुला माझ्याबद्दल काय माहितेय मी तुला ओळखते काय मी तुला ओळखते काय” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..” तिने परत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर” तिने ��रत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर\n छान वाटलं तुला मी अजुन आठवतोय बघून”\n“अरे मी कोणालाच विसरले नाही, पण तू किती बदललायस..म्हणून लगेच ओळखणं कठीण गेलं बस्स…कसा आहेस तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे\n“अरे हो हो.. किती ते प्रश्न…मला तुझ्याबद्दल बरचसं माहित आहे..त्यानेच सांगितलं होत…(तिचा चेहरा पडतो) प्रेम वगैरे एक आभास असतो, असं त्याला वाटायचं. आयुष्यात एक वय असं असतं, की प्रत्येकाला एका आधाराची गरज असतेच. त्याला तो फक्त काही क्षणांचा आभास वाटला आणि तो तुझ्या आयुष्यातून निघून गेला…शाळेचं वर ते. एक चूक म्हणून तो पुढे निघून गेला…पण मी तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी येणार पाणी बघितलंय तेव्हाही आणि आजही… तुझं त्याच्यावर असलेलं प्रेम मी तुझ्या डोळ्यात वाचलंय, तुझी होणारी तळमळ मी तुझ्या कवितेतून वाचली आणि न राहवून तो लेख लिहिला…”\n“क्क्काय… तू तो लेख लिहिलास… पण का काय गरज होती.. मला वाटलं की… त्याने ….”\n“ह्म्म्म्म… मला माफ कर, पण काही गोष्टी नाही सांगू शकत. प्लिज मला कारण विचारू नकोस, मी नाही सांगू शकणार”\n“तुला सांगावच लागेल, आज मला वाटलं की कितीतरी वर्षांनी तो माझ्याशी बोलतोय…तिच भावना, ते प्रेम. मला तू सांग, हा नक्की काय प्रकार आहे\n“प्लीजजजजजज, मला नको भाग पाडू… मी नाही सांगू शकणार”\n“तुला सांगावच लागेल, तुला माझी शप्पथ…” (हे बोलताना तिने हलकेच जीभ चावली. अरे ह्याला आपण असं कसं बोललो, कुठल्या हक्काने..) ती वरमून त्याला सॉरी म्हणाली, “नको सांगूस, नसेल सांगण्यासारखं”\n“खरंच नाही सांगण्यासारखं, काय सांगू तुला.. तुला ते नाही आवडणार\n“ह्म्म्म.. राहू दे, कदाचित तुला ते मला सांगण्यात, कमीपणाचे वाटत असेल. तू त्याचा मित्र, तुला त्याची बाजू बरोबर वाटणार आणि सगळी चूक माझी असेल हे गृहीत धरले असशील. असो, मला नाही काही फरक पडत. माझ्या भावना समजून घेणारं कोणीच नाही” 😦\n…(त्याचा आवाज एकाएकी चढला) बोल नं काय सांगू काय सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत आणि आजही आहे सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत ��णि आजही आहे जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी \nती काहीचं बोलत नव्हती… खाली मान घालून हातातल्या रुमालाशी चुळबूळ करत होती… तो गप्प का झाला म्हणून तिने डोक वर काढलं, तर तिला फक्त त्याची डोळे पुसत जाणारी पाठमोरी आकृती दिसली.. ना तिने त्याला थांबवलं, नं त्याने मागे वळून बघितलं …\nपूर्वप्रकाशित – दीपज्योती दिवाळी अंक २०११ (जालरंग प्रकाशन)\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दख�� दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nप्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/06/21/1990-custodial-death-case-ex-ips-officer-sanjiv-bhatt-sentenced-to-life-imprisonment/", "date_download": "2021-01-26T12:52:55Z", "digest": "sha1:ULTCINU7AW53AI3A7UDJOEAQVQIIXEDG", "length": 4813, "nlines": 39, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "माजी आयपीएस अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा - Majha Paper", "raw_content": "\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा\nमुख्य, देश / By माझा पेपर / आयपीएस अधिकारी, जन्मठेप, संजीव भट्ट / June 21, 2019 June 21, 2019\nजामनगर – गुजरातमध्ये १९९० साली झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत माजी आयपीएस संजीव भट्ट यांना दोषी ठरवत त्यांना गुजरातमधील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजीव भट्ट यांचे सहकारी डी. एन व्यास यांनाही न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणातील अन्य दोषी पोलिसांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.\n१९९० साली गुजरातमधील जामनगर येथे संजीव भट्ट अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जोधपूर कसब्यांमध्ये झालेल्या जातीयवादी हिंसाचारानंतर १५० जणांना ताब्यात घेतले होते. प्रभुदास वैशनानी याचाही यामध्ये समावेश होता. त्याच्यावर सुटकेनंतर रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. भट्ट आणि अन्य ६ पोलिसांविरोधात वैशनानीच्या भावाने तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत पोलिसांच्या मारहाणीत भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/08/priyanka-chopra-again-discusses-hot-photo-in-swimming-pool/", "date_download": "2021-01-26T12:44:29Z", "digest": "sha1:A6KD44I4WUSJ3OL4RYV6ADZTEJ7VDP6K", "length": 7941, "nlines": 61, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्विमिंग पूलमधील हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली प्रियंका चोप्रा - Majha Paper", "raw_content": "\nस्विमिंग पूलमधील हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली प्रियंका चोप्रा\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / निक जोनास, प्रियंका चोप्रा / July 8, 2019 July 8, 2019\nबॉलीवूड तसेच हॉलीवूडमध्ये आपल्या अभियानाची छाप पाडणारी देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या फॅशन सेन्स आणि मादक अदांमुळे चर्चेत असते. प्रियंका चोप्रा सध्या आपल्या पती निक जोनाससोबत इटलीमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. ती आपल्या सोशल अकाउंटवर या सुट्ट्यांचे फोटोज शेअर करत आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ते दोघे ज्���ात एका सुंदर संध्याकाळी एक सुंदर असा रोमँटिक डान्स करत होते. तिचे चाहते हा डान्स पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षावच करत होते. त्यातच प्रियंकाने आता या सुट्ट्यांमधील आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.\nप्रियंका या फोटोंमध्ये स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त भिजताना दिसत आहे. त्यात पांढ-या रंगाचा स्विम सूट तिने परिधान केला आहे. ती ज्यात खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. खुद्द निकने हे फोटो क्लिक केल्यामुळे हे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर आपले फोटो प्रियंका चोप्रा आणि निक जोनास शेअर करतच असतात. ज्यात या दोघांमध्ये भन्नाट केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते.\nप्रियंका ब-याच काळानंतर ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात फरहान अख्तर आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसतील. 11 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/bridges-of-mumbai-may-be-complete-till-monsoon-2021-58523", "date_download": "2021-01-26T12:42:30Z", "digest": "sha1:V3AICNL2RUJ4KA6VEBDU3PX22J77E32R", "length": 9770, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; दुरूस्तीच्या खर्चातही वाढ", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; दुरूस्तीच्या खर्चातही वाढ\nपुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; दुरूस्तीच्या खर्चातही वाढ\nपायाभूत सेवासुविधांचा विकास वेगानं करण्यासाठी महापालिका १०६ पुलांची लहान दुरुस्ती, तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती करणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम इन्फ्रा\nमुंबईतीस सीएसएमटी येथील हिमालया पुलाच्या दुर्घटनेनंतर जाग झालेल्या मुंबई महापालिकेनं मुंबईतील सर्व पुलांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेनं ३१४ पैकी २९६ पुलांचे ऑडिट केलं असून, यात २९ पूल अतिधोकादायक आढळलं. पायाभूत सेवासुविधांचा विकास वेगानं करण्यासाठी महापालिका १०६ पुलांची लहान दुरुस्ती, तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती करणार आहे. यापैकी बहुतांश कामं सुरू झाली असून, पावसाळ्यापूर्वी पुलांची कामं पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.\nमुंबईतील पुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार आहे. सीएसएमटी येथील हिमालय पूल पडल्यानंतर ३१४ पुलांपैकी २९६ पुलांचं नव्यानं ऑडिट करण्यात आलं. यात २९ पूल अतिधोकादायक आढळले. तर १०६ पुलांची लहान दुरुस्ती तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती होणार आहे. ८७ पैकी ४८ पुलांचं काम हाती घेण्यात आलं आहे.\nयामधील १४ कामं पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. सध्यस्थितीत हँकॉक, कर्नाक, महालक्ष्मी रेल्वे स्थानक, माहीम कॉजवे, नीलकंठ, मानखुर्द, विद्याविहार, बर्वेनगर, रेनेसान्स, हरितनाला, वीर संभाजीनगर मुलुंड, घाटकोपर येथील लक्ष्मीबाग, जोगेश्वरी रतननगर, कोरो केंद्र, मृणालताई गोरे पूल, गोखले पूल, धोबीघाट, पिरामल नाला आणि मेघवाडी इथं पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहेत.\nहिमालय पूल कोसळल्यानंतर महापालिकेनं पुलांचा आढावा घेतला. आता दुरुस्तीसाठीच्या ८ पुलांमध्ये महालक्ष्मी रेल्वे पूल, सायन रेल्वे स्थानक पूल, टिळक पुलाकडील फ्लाय ओव्हर, दादर फुलबाजाराकडील पुलाचा समावेश आहे. माहीम फाटक पूल, करी रोड रेल्वे स्थानक पूल, सायन रुग्णालय येथील पूल आणि दादर धारावी नाल्यावरील पादचारी पुलाचाही समावेश आहे.\nया दुरुस्तीसाठी अधिकच्या ८ कोटी ४६ लाख रुपयांस मंजुरी मिळाली. हिमालय पुलाची दुर्घटना झाली तेव्हा या ८ पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ३३ लाख खर्च होणार होता. मात्र आता हा खर्च २३ कोटी ६० लाख झाला. म्हणजे यात ८ कोटी ८४ लाखांहून अधिक वाढ झाली आहे.\nकंत्राटी व इतर असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा 'कोविड योद्धा' म्हणून सन्मान\nकोरोनामुळे पहिल्यांदाच प्रभादेवीची जत्रा रद्द\nप्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चाललीय, काँग्रेसचा टोला\nमहाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड\nमुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच- भाई जगताप\nपर्यटनाला चालना देण्यासाठी २ हजार ९०५ कोटींचे करार\nखडसेंना फक्त चौकशीसाठी समन्स केला –ईडी\nमुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्रं\nभारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन\nपत्री पुल वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण\nराज्यातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर\n‘महामूव्ही चॅनेल’ला पोलिसांनी लावले टाळे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/ass-maher-nko-g-srial-new-actor-entry-on-sony-marathi-nrst-76052/", "date_download": "2021-01-26T11:28:50Z", "digest": "sha1:64CK72H6J4E46X5QE6U5NK2X3WCXJRTI", "length": 12406, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ass maher nko g srial new actor entry on sony marathi nrst | 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकेमध्ये होणार गंडावरे बाबांचं आगमन, हा अभिनेता साकारणार भूमिका! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nमनोरंजन‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेमध्ये होणार गंडावरे बाबांचं आगमन, हा अभिनेता साकारणार भूमिका\nछोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेली ‘अस्सं माहेर नको गं बाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष गाजताना दिसत आहे. माहेरी असू���देखील सखीला माहेरपणाचा अनुभव घेता येत नसल्यामुळे ती पुरती कंटाळली आहे. तर आई-बाबा जावयाचे लाड करण्यात जराही कुचराई करताना दिसत नाही.त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस मज्जेशीर आणि रंगतदार वळण घेत असल्याचं दिसून येतं.\nसमीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत सगळ्यांना माहीत आहे. समीर आपल्या विनोदी अभिनयानं आणि कमाल टाइमिंगनं सगळ्यांचा लाडका झाला आहे. समीर आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांची. सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचंआगमन होणार आहे.\nछोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेली ‘अस्सं माहेर नको गं बाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष गाजताना दिसत आहे. माहेरी असूनदेखील सखीला माहेरपणाचा अनुभव घेता येत नसल्यामुळे ती पुरती कंटाळली आहे. तर आई-बाबा जावयाचे लाड करण्यात जराही कुचराई करताना दिसत नाही.त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस मज्जेशीर आणि रंगतदार वळण घेत असल्याचं दिसून येतं.\nमालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहे. तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहे. हे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुले गंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत १४ जानेवारीला आगमन होणार आहे, गंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होते, ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘अस्सं महेर नको गं बाई’, सोम.-शनि., रात्री १० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.\nया मालिकेत स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. यापूर्वी पुष्कराज आणि स्वानंदी या दोघांनी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केलं होतं.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरू��- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/new-twist-on-maza-hoshil-na-marathi-serial-on-zee-marath-st-69070/", "date_download": "2021-01-26T11:43:38Z", "digest": "sha1:OFWYQPN4NRXDXCUBRUAQ54GPJVM5LG2D", "length": 13140, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "New Twist on Maza hoshil na marathi serial on zee marath st | लग्न घटीका समीप आली, अखेर आदित्य सईचा होणार..राजा-राणीचा संसार सुखाने सुरू होणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nvideo शुभमंगल सावधान..लग्न घटीका समीप आली, अखेर आदित्य सईचा होणार..राजा-राणीचा संसार सुखाने सुरू होणार\n‘माझा होशील ना’ या झी मराठीवरील मालिकेमधला नव्या रंजक घडामोडींनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलेलं आहे. आदित्यला दापोलीमधे गाठून सईने तिचं प्रेम जाहिर केलंय, पण आदित्यने मात्र त्यागभावनेने सईला नकार दिलाय. असं घडत असतानाच मालिकेचा एक प्रोमो सोशल मिडिया आणि टिव्हीवर झळकू लागलाय ज्याने उत्कंठा अधिकच ताणली गेलीये आणि प्रेक्षकांमधे चर्चा रंगू लागलीये.\n‘माझा होशील ना’ या झी मराठीवरील मालिकेमधला नव्या रंजक घडामोडींनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलेलं आहे. आदित्यला दापोलीमधे गाठून सईने तिचं प्रेम जाहिर केलंय, पण आदित्यने मात्र त्यागभावनेने सईला नकार दिलाय. असं घडत असतानाच मालिकेचा एक प्रोमो सोशल मिडिया आणि टिव्हीवर झळकू लागलाय ज्याने उत्कंठा अधिकच ताणली गेलीये आणि प्रेक्षकांमधे चर्चा रंगू लागलीये.\nहा प्रोमो सई आदित्यच्या लग्नानंतरचा असून ह्यात सई मामांच्या हट्टापायी उखाणा घेताना दिसतेय. मुंडावळ्या,हार आणि पारंपारिक वेष परिधान केलेले सई आदित्य सायकलवरुन निघालेले दिसताएत. हे सगळं कधी घडणार आहे की पुन्हा हे काही स्वप्नं दाखवलं जात नाहिये ना की पुन्हा हे काही स्वप्नं दाखवलं जात नाहिये ना असे प्रश्न सगळ्यांनाच पडत आहेत. ह्याबद्दल आमच्या सूत्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर समजलं की, आदित्य आणि सईचं लग्न होणार हे १००% खरं असून त्या दिशेने प्रवास सुरुही झालाय. पण एकमेकांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असलेले सई आणि आदित्य खऱ्या प्रेमाने आणि नशीबाने कसे एकमेकांकडेच ओढले जाणार आहेत हे आता पहायला मिळणार आहे.\nमनोरंजनमन हेलावून टाकणारा ‘खिसा’, ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात\nप्रेमाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात आणि त्या कितीही तोडायच्या म्हटल्या तरी तुटत नाहित असं जे म्हटलं जातं, ते प्रत्यक्षात होताना आता पहायला मिळणार आहे. सई आणि आदित्यचा एकमेकांपासून विलग होण्यापासून ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्यापर्यंतचा भन्नाट प्रवास आता दिसणार आहे. तर, लग्नघटिका समीप तर येतेय, पण तोवर काय काय नव्या अडचणी आणि क्षण येताएत ते पाहूया कारण ह्यातूनच तावून सुलाखून सई-आदित्यचं प्रेम अजून मजबूत होणार आहे. ‘माझा होशील ना’ सोमवार ते रविवार रात्री ९.वा. फक्त आपल्या झी मराठीवर.\nमनोरंजन‘ही’ ठरली ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्जची विजेती’, तर मुंबईच्या अपूर्वाने पटकावला 2nd Runner Upचा मान\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन���स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/24/wrestling-in-friendship-crime-filed-against-three-persons/", "date_download": "2021-01-26T10:55:18Z", "digest": "sha1:JTMUJUNJHRM7UVHPKL36E62DQDJXJWDY", "length": 10716, "nlines": 133, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दोस्तीत कुस्ती..तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअखेर खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nमुकेश अंबानी एका तासाला किती पैसे कमवतात \n लहानपणीच कमरेत लावले रॉड ; लॉकडाऊनमध्ये झाले हाल, मग जिद्दीने केले ‘असे’ काही, आता करतोय बक्कळ कमाई\n व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने 79 वर्षांची आजी कमावतेय हजारो रुपये\nHome/Ahmednagar News/दोस्तीत कुस्ती..तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nदोस्तीत कुस्ती..तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nअहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जगात मैत्रीचे नाते हे सर्वात वेगळे असते. एकीकडे मैत्रीसाठी जीव देणारे उदाहरणे तुम्ही आजवर ऐकले असतील,मात्र इकडे जरा वेगळेच घडले आहे.\nएका मित्राने साथीदारांच्या साह्याने आपल्याच मित्राला लुटल्याची घटना जामखेड मध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील फिर्यादी सुभाष अर्जुन गोलेकर (वय ५० वर्षे) हा दि २२ रोजी गोलेकर वस्ती वरुन खर्डा गावात कामा निमित्त आला होता.\nया वेळी आरोपी भगवान निवृत्ती जोरे हा त्याचा मित्र भेटला व त्याने फिर्यादीस दारु पिण्यासाठी येण्याचा अग्रह धरला. त्यामुळे फिर्यादी व आरोपी हे दोघे मित्र दुचाकीवरून एका ठिकाणी दारु पिण्यासाठी बसले.\nयानंतर आरो���ी याने बाजुला जाऊन कोणाला तरी अज्ञात इसमास फोन करुन त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात इसमाने हातातील कसल्या तरी टनक वस्तूने फिर्यादी सुभाष गोलेकर याच्या डोक्यावर मारहाण केली व गंभीर जखमी केले.\nयानंतर आरोपी आसलेला त्याचा मित्र भगवान निवृत्ती जोरे याने त्याच्या छातीवर बसुन फिर्यादीची ८० हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावून घटनास्थळाहुन पळ काढला. फिर्यादी हा गंभीर जखमी झाल्याने दुसर्‍या दिवशी शुध्दीवर आल्यावर सर्व प्रकार पोलीसांना सांगितला.\nत्यानुसार पोलिसांनी आरोपी भगवान जोरे यास तातडीने ताब्यात घेतले असुन दोघा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी भगवान जोरे यास अटक केली असुन पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करत आहेत.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअखेर खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nअखेर खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/trp-scam-mumbai-police-arrest-republic-media-networks-ceo-vikas-khanchandani", "date_download": "2021-01-26T12:04:42Z", "digest": "sha1:42MUYAFMPKT76MEJBE4OAWWWFPRGCCMY", "length": 14953, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "टीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक - द वायर मराठी", "raw_content": "\nटीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक\nमुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी रिपब्लिक इंडिया मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक केली.\nआपल्या कार्यक्रमाची लोकप्रियता बनावट रेटिंगच्या माध्यमातून वाढवायची व त्यावर जाहिराती मिळवायचा असा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी शोधून काढला होता. त्यावेळी दोन मराठी वाहिन्या व रिपब्लिक इंडियाच्या विरोधात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल (बार्क)ने बनावट टीआरपी संदर्भात तक्रार नोंदवली होती. आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक झालेली आहे.\nटीआरपी घोटाळा नेमका काय होता\nगेल्या ऑक्टोबर महिन्यात ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवला असल्याचा खळबळजनक खुलासा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात त्या दिवशी पोलिसांनी ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्याच्या मालकांना अटक केली होती व त्यांच्याकडून ८ लाख रु.ची रक्कम जमा करण्यात आली होती. या रॅकेटमध्ये आढळलेल्या या वाहिन्यांमधील प्रमोटरपासून कोणाही वरिष्ठ, कनिष्ठाची चौकशी केली जाईल, असे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशीही सुरू केली होती.\nमुंबई पोलिसांच्या मते, ‘रिपब्लिक टीव्ही’च्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या, ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ यांनी हंसा या टीआरपी एजन्सीला हाताशी धरून आपला टीआरपी वाढवला होता. या एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांनी या वाहिन्या पाहाव्यात म्हणून त्यांना दर महिना ४०० ते ५०० रु. दिले जात होते. अशिक्षित घरांना इंग्रजी वाहिनी बघण्यास सांगितले जात होते. टीआरपीच्या आकडेवारीत बदल केले जात होते. या रॅकेटमध्ये ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ वाहिन्यांचे चालकही आढळल्याचा पोलिसांचा संशय होता. ‘रिपब्लिक टीव्ही’ने पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्याचे पुरावे हाती लागल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले होते.\nया वाहिन्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी ग्राहकांना पैसे दिले असून ती फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.\nपण टीआरपी रॅकेटमध्ये ‘रिपब्लिक टीव्ही’चे नाव आल्यानंतर या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिस आयुक्तांवरच आरोप करत सुशांत सिंह आत्महत्येच्या संदर्भातल्या चौकशीवरून परमबीर सिंग यांना सतत प्रश्न विचारल्याने त्यांनी असे आरोप केल्याचा आरोप केला. परमबीर सिंग यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे, असा इशारा गोस्वामी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता.\nगेल्या नोव्हेंबर महिन्यात रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांनी केलेल्या कथित टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या आरोपपत्रात १४० साक्षीदारांची नावे होती. त्यात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)चे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, फॉरेन्सिक ऑडिटर, जाहिरातदार, बॅरोमीटर लावणारे ग्राहक व अन्य काही जणांचा समावेश आहे. या ३ वाहिन्यांनी आपल्याला फसवले असा आरोप जाहिरातदारांचा आहे.\nमुंबई पोलिसांनी या प्रकरणी अगोदरच रिपब्लिक टीव्हीच्या पश्चिम भागाचे वितरण प्रमुख व दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांसह १२ जणांना अटक केली आहे.\nपोलिसांनी रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही तपासात नोंद केली आहे. या नोंदीवर पुढे आणखी २ हजार पाने आरोपपत्रात समाविष्ट केली जातील. यात फॉरेन्सिक व तंत्रज्ञांच्या साक्षी असतील. पोलिसांनी आरोपींचे फोन, लॅपटॉप व त्यांच्या कम्प्युटरमधील संभाषण, ईमेल, मेसेज व अन्य माहिती जप्त केली आहे.\nटीआरपी काही काळासाठी स्थगित\n‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवल्याचा घोटाळा लक्षात आल्यानंतर ऑक्टोबरमध्येच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) या टेलिव्हिजन रेटिंग कंपनीने ८ ते १० आठवड्यांसाठी टीआरपी जाहीर करणे बंद केले होते. बीएआरसीचा हा निर्णय इंग्रजी, हिंदी व प्रादेशिक भाषा व बिझनेस टीव्ही चॅनेलवर लागू झाला आहे. बीएआरसीने एक पत्र प्रसिद्ध करून आपल्या तांत्रिक समितीने टीआरपी घोटाळ्याची दखल घेत आ���ल्या कार्यप्रणालीमध्ये दुरुस्त्या, माहिती योग्य रितीने गोळा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.\nबीएआरसी इंडियाचे संचालक पुनीत गोयंका यांनी टीआरपी प्रसिद्ध करण्यावर स्थगिती आणण्यामागे टीव्ही इंडस्ट्री व बीएआरसी यांच्यातील संबंधांची नव्याने तपासणी व्हावी, एकमेकांवर विश्वास राहावा, नियमांचे कठोर पालन व्हावे, अशी कारणे दिली होती. टीव्ही बाजारपेठेत स्पर्धात्मक वातावरण पारदर्शी राहावे जेणेकरून या उद्योगाला आपल्या वाढीसाठी विविध घटकांवर लक्ष्य केंद्रीत करता येईल, असेही ते म्हणाले होते.\nबीएआरसीच्या या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशनने स्वागत केले होते.\nइज्जतीचा प्रश्नः सीबीआयच्या ताब्यातील १०० किलो सोने चोरीस\nपरदेशी पाहुणे आणि त्यांचा कायापालट\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naveparv.in/news/4331", "date_download": "2021-01-26T12:31:41Z", "digest": "sha1:T56OCXB7U2BRH6542VVTBU4JRO34EKD6", "length": 8616, "nlines": 120, "source_domain": "naveparv.in", "title": "चंदन व बांबू लागवडीतून नफा. – नवे-पर्व", "raw_content": "वेबपोर्टलवर वाढदिवस, जयंती, व्यावसायिक जाहिराती साठी संपर्क प्रा. एल. डी. सरोदे, पत्रकार 7350850354\nचंदन व बांबू लागवडीतून नफा.\nचंदन व बांबू लागवडीतून नफा.\n नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार वृक्ष आहे, या वृक्षापासून तेल आणि लाकूड अशा दोन्ही औषधी बनवता येतात. याच्या अर्काचा वापर खाण्यापिण��यात फ्लेवर म्हणून वापर होतो. साबण, कॉस्मेटिक्स आणि परफ्युम मध्ये पांढऱ्या चंदनाच्या तेलाचा वासासाठी वापर केला जातो.\nखादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) नाशिक मधील प्रशिक्षण भूमीत २६२ एकर जमिनीवर चंदन आणि बांबूच्या झाडांची लागवड केली. त्यांनी चंदन आणि अगरबत्ती बनवायच्या कामी येणारी बांबू टुल्डा ची ५००-५०० झाडे लावली. त्यांना १०-१५ वर्षात तयार होणाऱ्या चंदनाच्या झाडापासून ५० कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. आणि बांबूच्या झाडांपासून तीन वर्षानंतर दरवर्षी ४-५ लाख रुपयांचा फायदा मिळण्याचा अंदाज आहे. सरकारने चंदनाची शेती करण्यास मान्यता दिली आहे. मात्र लोकांना याबद्दल माहिती नाही असे शेतकरी अविनाश कुमार यांनी सांगितले आहे.\nशेतकऱ्याने नाकारली अत्यल्प नुकसान भरपाई -नाशिक\nअभिष्टचितन- मा.ना.धनंजय मुंडे साहेब.\n💐अत्यंत साध्या पद्धतीने अकोट येथील वधुवर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन👌\nग्रेट भेट-धनगर धर्म पीठ संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर व श्री.रामचंद्र यमगर यांच्यामध्ये.\nमहाराष्ट्राच्या उपराजधानीत धनगर धर्मपीठाच्या शहर अध्यक्ष पदी डॉ. प्रविण सहावे व डाँ.सौ.पुजा सहावे.\nधनगर धर्मपीठ विदर्भ अध्यक्ष श्री.विनायक काळदाते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nधनगर धर्म पीठाच्या सोलापूर महिला अध्यक्ष पदी उच्चविद्याभूषित प्रा.सौ.सविताताई दूधभाते यांची नियुक्ती.\nश्री.बाळासाहेब खराटे व श्री.मनोज करणकार यांचा वाढदिवस साजरा.💐🎂\nमा.गोपाळभाऊ गावंडे यांचा धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.\nविदर्भातील थोर संत झिंग्राजी महाराजांची आज पुण्यतिथी-ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे..\n💐धर्मपिठाच्या कार्याध्यक्ष पदी श्री.विनायक काळदाते यांची निवड -डॉ. अभिमन्यू टकले.💐\n💐धर्म पिठाच्या शिरेपेचात अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.होपळ सर यांनी खोचला मानाचा तुरा💐\nसुरेश ढवळे on धनगर धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांची कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाड्यांना भेट.\nसुनील शिंदे on धनगर समाजाने एकत्रितपणे आंदोलन उभारावे-मा.आ.हरिदासजी भदे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_114.html", "date_download": "2021-01-26T11:13:07Z", "digest": "sha1:QALQUVEBJEIV32YSISRHN4XD52EJIHRG", "length": 18416, "nlines": 244, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पवारांचा कृषी कायद्याला नव्हे, सिस्टीमला विरोध | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nपवारांचा कृषी कायद्याला नव्हे, सिस्टीमला विरोध\nपाशा पटेल यांचे मत; विधेयकावरील चर्चेला अनुपस्थित का राहिले अहमदनगर / प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आत्मा शेती आ...\nपाशा पटेल यांचे मत; विधेयकावरील चर्चेला अनुपस्थित का राहिले\nअहमदनगर / प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, असे म्हणतात. ते राज्यसभेचे सदस्य आहेत; मात्र शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्यावरच चर्चा राज्यसभेत सुरू असताना ते गैरहजर का राहिले असतील, असा खोचक सवाल कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. पवार हे प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्यांनी असे म्हटले, की कृषी विधेयक मांडण्याच्या सिस्टिमला विरोध आहे, विधेयकाला नाही. हे म्हणजे कही पे निगाहे, कही पे निशाना असेच आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.\nपटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दिल्लीत सुरू असणार्‍या शेतकरी आंदोलनावरून विरोधकांचा चांगला समाचार घेतला. ’कृषी विधेयकावरून पंजाब, हरियाणा सोडले, तर कुठेच भारतात शेतकर्‍यांचा उद्रेक झाला नाही,’ असे सांगतानाच पटेल म्हणाले, की जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात, तेव्हा आठ दिवस रस्ते बंद असतात; पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर नाहीत, उलट शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज जे कृषी विधेयक आले आहे त्याचा मसुदा हा शरद पवार हे कृषिमंत्री असतानाच तयार झाला होता. ’दिल्लीत ज्या आंदोलनाची सुरुवात झाली, ती केवळ किमान हमी भावाचा कायदा करा, या एकाच गोष्टीसाठी झाली होती,’ असे सांगत पटेल म्हणाले, की किमान हमी भावाचा कायदा करा या मागणीसाठी पंजाब, हरियाणा शेतकर्‍यांनी दिल्लीकडे कूच केली होती. तोपर्यंत या तीनही कृषी विधेयकाचे स्वागत जवळपास देशातील सर्व संघटनांनी केले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हार व भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी\nकोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज...\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पवारांचा कृषी कायद्याला नव्हे, सिस्टीमला विरोध\nपवारांचा कृषी कायद्याला नव्हे, सिस्टीमला विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_389.html", "date_download": "2021-01-26T13:07:25Z", "digest": "sha1:GABTALDQNMY5HZ7CND6AVA4JFCWMYSYP", "length": 18661, "nlines": 243, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विद्यार्थिनीला पुन्हा पळवून नेल्याची घटना, पोलिसांच्या तपासा विषयी शंका | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nविद्यार्थिनीला पुन्हा पळवून नेल्याची घटना, पोलिसांच्या तपासा विषयी शंका\nअकोले / प्रतिनिधी अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. केळी कोतुळ येथील ही...\nअकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. केळी कोतुळ येथील ही विद्यार्थिनी असून ती शासकीय आश्रम शाळा केळी कोतुळ येथे ११ वी च्या वर्गात शिकते. लॉकडाऊन मुळे शाळा सध्या बंद असल्याने ती पळसूदे येथे आपल्या आजीकडे सुट्टीला गेली होती. या शनिवारी रात्री पळसुंदे येथून रात्री तीला दोघा तरुणांनी मोटारसायकलवर पळवून नेले त्याना आजीने अडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सुसाट वेगाने या मुलीला घेऊन पळ काढला दुसऱ्या दिवशी मुलीचे वडीलांनी अकोले पोलिसांत फिर्याद ���िली फिर्यादी वरून पोलिसांनी वाघापूर येथील सोमनाथ एकनाथ शेंगाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद अकोले पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून त्याच्या वर अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.\nदरम्यान या पूर्वी भाऊबीजेच्या दिवशी देखील याच मुलीचे तिच्या राहत्या घरून केळी-कोतुळ येथून तिला पळवून नेले होते त्यावेळी तिचा शोध घेतल्यानंतर तिने मी स्वतःहून त्याच्या बरोबर गेली होते असा जबाब पोलिसांना दिला होता. त्यानंतर तिला घरी आणले होते मात्र शनिवारी तिला पुन्हा पळवून नेल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या तपासा विषयी शंका व्यक्त केली जात आहे. सोळा वर्षाची या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक तरुण तिला प्रलोभन दाखवून व तिच्या कडून पोलिसांना खोटे वदवून घेत आहे व तिचे वारंवार अपहरण करत असल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला मात्र पोलीस चुकीच्या पद्धतीने त्या मुलाला साथ देत असल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हार व भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी\nकोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज...\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुष��� गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विद्यार्थिनीला पुन्हा पळवून नेल्याची घटना, पोलिसांच्या तपासा विषयी शंका\nविद्यार्थिनीला पुन्हा पळवून नेल्याची घटना, पोलिसांच्या तपासा विषयी शंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/mlas-from-outside-mumbai-became-quarantined/", "date_download": "2021-01-26T13:24:36Z", "digest": "sha1:CH6BEQMQZZOQCIRFHIJLFCHTWPCRNT3V", "length": 9486, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "मुंबई बाहेरुन आलेले आमदार झाले क्वारन्टाइन…! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मुंबई मुंबई बाहेरुन आलेले आमदार झाले क्वारन्टाइन…\nमुंबई बाहेरुन आलेले आमदार झाले क्वारन्टाइन…\nमुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी ईडीकडून छापेमारी करण्यात आली.सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरांवरही ईडीने कारवाई केली. ‘टॉप्स’ कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान,सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यांनी ईडीकडे आठवडाभराचा वेळ मागितला असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.\nमनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. पण त्यांनी ईडीला आठवडाभरानंतर चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच मुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड-19 नियमांनुसार आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन झाले आहे.प्रताप सरनाईकांनी ईडीकडे विनंती केली की, मी सध्या कोविड-19 नियमानुसार क्वारंटाइन आहे. त्यामुळे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही. तर विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान,सरनाईक यांच्या भागिदाराची माहिती आणि विनंती पत्र हे त्यांचे मेव्हणे ED कार्यालयात देणार असल्याचीही माहिती आहे. सरनाईक पिता-पुत्रांना आज ११ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.\nPrevious articleपंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला येणार ‘पुण्यात’…\nNext articleदादाची क्रिकेट एन्ट्री होती पवारांची मेहेरबानी \nट्रॅक्टर रॅलीचा मार्ग …\nसोनाक्षी सिन्हाचा ” तो ” व्हिडीओ झाला व्��ायरल\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nवैद्यकीय विद्यार्थ्यांची प्रवेश फी भरणार सरकार – अमित देशमुख\nमुंबईत आंदोलन, शरद पवार होणार सहभागी….\nफेस ऑफ परळी स्पर्धेचे आयोजन\nत्यावेळी आम्हाला मैदान सोडायला सांगण्यात आलं होत ……..\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1671987", "date_download": "2021-01-26T12:28:37Z", "digest": "sha1:OMUFVZPYYAC52N4RSXAQI2SW6AHJ3H3P", "length": 3229, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:२७, ७ मार्च २०१९ ची आवृत्ती\n१४७ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n२०:३१, ७ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\n२२:२७, ७ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\nरग्दीने एजन्सी ऑगिलव्ही अँड माथेर या जाहिरात एजन्सीसाठी कॉपीराइटर म्हणून काम केले, जेथे त्याने एरोसाठी \"अनिरिसिबल\" आणि एजअर बार्कर या संस्थेसाठी \"स्मरणशक्ती\" तयार केली. संगीतकार रोनी बॉंड यांच्या सहकार्याने रश्दी यांनी लंडनच्या गुड अर्थ स्टुडिओजमध्ये जाहिरात रेकॉर्डसाठी शब्द लिहिले. गाणे \"द बेस्ट ड्रीम्स\" म्हटले गेले आणि जॉर्ज चांडलर यांनी गायन केले. ओडिली येथे असताना त्यांनी मिडनाइट्स चिल्ड्रेन लिहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97/", "date_download": "2021-01-26T11:15:49Z", "digest": "sha1:CVZ675NCHNIRB4JLTSUJZTGHDEEGDHS2", "length": 8953, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आर्थिक गुन्हे शाखेचे जळगावात छापे; दिग्गजांचे धाबे दणाणले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nआर्थिक गुन्हे शाखेचे जळगावात छापे; दिग्गजांचे धाबे दणाणले\nin खान्देश, main news, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव– शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटीव्ही बँकेतील मोठ्या प्रमाणावर अपहार तसेच फसवणूक प्रकरणात शुक्रवारी सकाळी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरात ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. यात बीएआरच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयासह बीएचआरमधील फसवणूक तसेच अपहाराशी संबंधितांकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून चौकशी सुुरु आहे.\nशहरातील बीएचआरप्रकरणातील अपहार तसेच फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनासाठी 136 जणांचे पथक शुक्रवारी सकाळी जळगावात धडकले आहेत. वेगवेगळ्या गाड्यांमधून आलेले पथकांकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्ररित्या चौकशी केली जात आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या अचानकच्या या छाप्याने अनेकांमध्ये खळबळ उडाली आहे. बीएचआर फसव���ूक प्रकरणात संबंधितांची चौकशी सुरु असल्याच्या वृत्ताला अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. सकाळपासून पथकांकडून संबंधितांकडे कागदपत्रांसह उपयुक्त सर्व माहिती, तसेच पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान ज्या ज्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. त्याठिकाणी संबधित हद्दीच्या पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.\nफुटबॉलचा जादूगार, दिएगो मॅरेडोना\nकृषी कायद्याने शेतकऱ्यांना नवीन अधिकार आणि संधी: मोदींची ‘मन की बात’\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nकृषी कायद्याने शेतकऱ्यांना नवीन अधिकार आणि संधी: मोदींची 'मन की बात'\nमोदींकडून खुश खबर; चोरून नेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतात परतनार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nps-trust-recruitment-2020/", "date_download": "2021-01-26T12:05:21Z", "digest": "sha1:DZ3R7ZH3VHGML3SU3ZTTTADKDGNPQHIQ", "length": 6242, "nlines": 122, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट भरती.\nनॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट भरती.\nNPS Trust Recruitment 2020: नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट 14 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleलोकविकास नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद भरती.\nNext articleMPKV- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (जि.अहमदनगर) भरती.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती.(मुदतवाढ)\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत भरती.\nFTII- चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत भरती.\nBAMU- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत भरती.\nUPSC- संघ लोक सेवा आयोग अंतर्गत भरती.\nICMR-NARI : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था अंतर्गत भरती.\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत Masseur/ Masseuse या पदासाठी भरती.\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/belpatra-found-with-five-leaves-on-mahalaxmi/", "date_download": "2021-01-26T12:15:58Z", "digest": "sha1:B4XIK2QHFM2EJCH5DO7FTKXMCM7BT4AY", "length": 7467, "nlines": 88, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "पाच पानाचे दुर्मिळ बेलपत्र मिळाले – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nपाच पानाचे दुर्मिळ बेलपत्र मिळाले\nपाच पानाचे दुर्मिळ बेलपत्र मिळाले\nमुकुटबन येथे महालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडला हा प्रसंग\nसुशील ओझा, झरीः शिवोपामहालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडला हा योगसनेत बेलाला खूप महत्त्व असतं. त्रिदल म्हणजेच तीनच पानाचा हा सेट असतो बेलपानांचा. क्वचितच तो तीनपेक्षा अधिक पांनाचा आढळतो. हा निसर्गाचा चमत्कार मुकुटबन येथे अनुभवायला मिळाला. ज्येष्ठ गौरीपूजनाच्या पर्वावर हा प्रकार पाहायला मिळाल्याने सर्वत्र कुतुहलाचा विषय झाला आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्रात गौरीपूजन किंवा महालक्ष्मीपूजन म्हणून उत्सव साजरा होत आहे. मुकुटबन येथील अखिल विलासराव बरशेट्टीवार यांच्या नात्यातील भानुदास शंकर सगर यांच्या घरी महालक्ष्मी बसविणार असल्याने पूजेकरिता ते शेतात बेलपत्र आणण्याकरिता गेलेत.\nबेलाच्या झाडाच्या लहान डहाळी तोडून घरी घेऊन आलेत. बेलपत्र तोडून एका ठिकाणी जमा करीत असताना त्याला पाच पानांचे दुर्मिळ असलेले बेलपत्र आढळले. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. बेलपत्राचा उपयोग आयुर्वेदिक औषधीत विविध आजारांवरसुद्धा उपयुक्त आहे. तर देवी देवतांच्या पूजनातही मोठे स्थान आहे. या पाच पानचा विषय परिसरात खूप रंगला.\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nनरसाळा येथे दिवसातली दुसरी आत्महत्या\nनवघरे परिवाराची ज्येष्ठ गौरीपूजनाची १०५ वर्षांची परंपरा\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6064", "date_download": "2021-01-26T11:44:56Z", "digest": "sha1:B5RRI4A4YCZGJEGLTM6MGWVHVKAQCAX7", "length": 11602, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गडचिरोली जिल्यातील दीना नदी झाली हाऊस फुल्ल | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली गडचिरोली जिल्यातील दीना नदी झाली हाऊस फुल्ल\nगडचिरोली जिल्यातील दीना नदी झाली हाऊस फुल्ल\nगडचीरोली प्रतिनिधी / प्रशांत शाहा\nगडचिरोली जिल्ह्यातील एकमेव व सर्वात मोठी धरण आत्ता झाली शंभर टक्के फुल्ल\nकर्मवीर कन्नमवार जलाशय रेगडी हे धरण गडचिरोली जिल्ह्यातील एक मेव व स��्वात मोठी धरण आहे\nसध्या विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण हाऊस फुल्ल झाली असून उसळी भरून वाहत आहे\nमागील काही दिवसापासून विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सूरु असल्याने पार्लकोट नदी उसळी भरून वाहत आहे या मुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा संपूर्ण जगाशी समर्क तुटला आहे यातच आत्ता जिल्ह्यातील एकमेव व सर्वात मोठे दीना धरण रेगडी हे उसडी भरून वाहत आहे\nधरणाचे पाणी वाढत असल्याने मूलचेरा,एटापल्ली व अहेरी तालुका वासीयांना सतर्क राहण्याची जरूरत आहे\nPrevious articleखरारपेठ येथील युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू\nNext articleस्व. राजीव गांधींचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी. — आमदार सुभाष धोटे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनितीन गुंडावार यांच्या नेतृत्वाखाली बोरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा…\nगडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे-आमदार डॉ देवराव होळी\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8341", "date_download": "2021-01-26T10:49:16Z", "digest": "sha1:D6XJHZ7XAJLQAE3ASJITTZNC4DGYVLQG", "length": 12454, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "नागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome नागपूर नागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात\nनागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात\nराज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती मदतारसंघात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्याममध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून महापौर संदीप जोशी, औरंगाबाद येथून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.\nनिवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत.\nया जागांसाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत असून 3 डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघात नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nPrevious articleगोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन तर्फे कुलगुरूंना निवेदन\nNext articleडोंगरगावात विजेचा लपंडाव….जनतेची कर्मचाऱ्यांकडे धाव\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nआता हेच बाकी होत नागपूर मेट्रोत प्री-वेडिंग, वाढदिवस झाले साजरे अन आता जुगारही…\nदादासाहेब कन्नमवार जयंती सोहळ्याचे आयोजन; विधानभवन प्रांगणात कार्यक्रम…\nनागपूर विभागातील जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nब्रेकींग न्यूज: दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार….\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9232", "date_download": "2021-01-26T12:20:35Z", "digest": "sha1:YPP3H767J3TJE7KRVZEG7LE7XBPZEOGK", "length": 13776, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "प्रबोधन विचार युवा मंच तर्फे सकमुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप आणि करियर मार्गदर्शन…. | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी प्रबोधन विचार युवा मंच तर्फे सकमुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप...\nप्रबोधन विचार युवा मंच तर्फे सकमुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप आणि करियर मार्गदर्शन….\nगोंडपीपरी: पुस्तकासाठी जीव धोक्यात घालणारे आणि पुस्तकासाठी घर बांधणारे जगातील एकमेव महान व्यक्तिमत्त्व विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथे हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रबोधन विचार युवा मंच तर्फे शालेय साहित्य वाटप आणि करियर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला.\nमहापरिनिर्वाण दिनी सुरज दहागावकर याने नागवंशीय बुद्धविहारात विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांना शालेय सहित्याचे वाटप करण्यात आले.\nया प्रसंगी युवा संयोजक प्रणित उराडे यांनी आयुष्यात आपली संगत कशी महत्वाची आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच रितीक खोब्रागडे यांनी मॉन्टी रॉबर्ट यांची प्रेरणादायी स्टोरी सांगून विद्यार्थ्यांना स्वप्नांचा पाठलाग करायला सांगितले. सोबतच संकेत वेल्हेकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.\nप्रबोधन विचार युवा मंच चे मुख्य संयोजक विनोद सोनटक्के यांनी पुस्तकाचे महत्व सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात घडलेला एक खिसा सांगून उपस्थित लोकांना सांगितला.\nकार्यक्रमाचे संचालन आणि आभार चांदणी अलोने यांनी तर प्रास्ताविक सुरज दहागावकर यांनी केलं. यावेळी मयुर पाटील, धनंजय पिंपळे, भारतीय बौद्ध महासभा चेकबापूर चे अध्यक्ष देवानंद मुंजनकर, सचिव राजेश झाडे,माजी सरपंच फुलबाई शेरके, नामदेव शेरके, जीवन अलोने तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,पालक तसेच समाजबांधव उपस्थित होते..\nPrevious articleजिल्हातील ३११ ग्रामपंचायती पेपरलेस ; जिल्ह्यात ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीचा वापर\nNext articleविकासकामावर गाजली गडचिरोली नगरपरिषदेची सभा\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वड���ट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/shaskiy-kapus-kahredisathi-kendra-konachya-faydyasathi/", "date_download": "2021-01-26T12:57:52Z", "digest": "sha1:U7LZ24OM35ZGHXBYVUGI6WEXJUQP46D5", "length": 7778, "nlines": 105, "source_domain": "analysernews.com", "title": "शासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी?", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nशासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी\n फरतड कापूस घेऊन मोठी आर्थिक उलाढाल\nसिध्देश्वर गिरी/परभणी: शासनाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरु केलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शासकीय कापूस खरेदी केंद्र अर्थात फेडरेशन सोनपेठ तालुक्यातील करम येथे मंजूर करून सदर केंद्र कार्यान्वित करण्यात आले. मात्र या कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून तुरळक शेतकरी वगळता सर्व फायदा झाला कोणाचा असा सवाल उपस्थित होऊ लागला असून पांढऱ्या कपड्यातील बगळ्यांनी स्व:तचे उखळ पांढरे करत जिनिंगचालकाचे चांगभले चालवल्याची चर्चा सर्वस्तरात होऊ लागली आहे.खऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाची सत्यता तपासताना ग्रेडरने आपले उखळ पांढरे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून.यामुळे शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली तर व्यापाऱ्यांच्या मालाचा दर्जा ठरवतांना मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे.शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भावनेतून व्यापाऱ्यांना न्याय तर शेतकऱ्यांवर अन्याय हे गमक वापरून जिनिंगचालकांनीही हात काळे केल्याची चर्चा सर्वत्र होत असून ६ ऑगस्ट रोजी फेडरेशनच्या शेवटच्या दिवसाची संधी साधून मोठ्या प्रमाणात खराब कापसाचा चांगला दर्जा ठरवत आपले उखळ पांढरे केल्याचे प्रकार समोर येत आहेत.\nग्रामीण भागात कोरोनाची भीती शेतात राहण्याशिवाय पर्याय नाही.\n सोनं व पैशासाठी गर्भवती सुनेला जीवे मारले\n...तर हिंसा थांबवता आली असती : खा.संजय राऊत\nलाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकविलेला झेंडा काढला\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\nचंदन पाटील नागराळकर पोहचले बांधावर; पिकांच्या नुकसानीची पाहणी\nप्लास्टिकचे ध्वज विकणा-यांवर कारवाई करा\nबर्ड फ्लूचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/palakmantri-varsha-gaikwad-yanchya-kdun-bank-adhikaryachi-khardpatti/", "date_download": "2021-01-26T11:13:32Z", "digest": "sha1:JTCQ6BKJ7VAA7MQFFQVOTY7SYGKLEAYV", "length": 11223, "nlines": 109, "source_domain": "analysernews.com", "title": "पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून बँक अधिकाऱ्यांची खरडपट्टी", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nपालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून बँक अधिकाऱ्यांची खरडपट्टी\nउद्दिष्टा पैकी केवळ 18 टक्के कर्ज वाटप\nप्रद्युम्न गिरीकर /हिंगोली :हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री ना वर्षाताई गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशासनाच्या आढावा बैठक घेतली यावेळी उद्दिष्ट पैकी केवळ 18 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याचे समोर आल्यानंतर संतापलेल्या पालकमंत्र्यांनी बँक अधिकार्‍यांची खरडपट्टी काढून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.\nया वर्षीच्या खरीप हंगाम करीता जिल्ह्यातील बँकांना पिक कर्ज वितरीत करण्यासाठी 1 हजार 169 कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी 40 हजार शेतकऱ्यांना उदिष्टाच्या केवळ 208 कोटी म्हणजे 18 टक्के पिक कर्ज वितरीत केले आहे. तर जिल्ह्यात 82 टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक कर्ज वितरण झालेले नाही. त्याकरीता सर्�� शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळावे यासाठी अग्रणी बॅंकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पिक कर्ज वितरणांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिले.\nयावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.\nयावेळी बॅंकांनी शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पिक कर्ज वितरीत केले आहे का किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, किती शेतकरी अजून कर्जमाफी पासून वंचित आहेत याची यावेळी माहिती घेत पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरिप हंगाम सुरु होवून महिना झाला आहे तरी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 18 टक्केच शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वितरण झाले आहे. बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरीत करण्याबाबत टाळा-टाळ किंवा दिरंगाई करत आहे अशा सर्व बँकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून त्यांना पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बँक निहाय आराखडा तयार करावा. तसेच त्यांना तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपूरावा करावा. जिल्ह्याकरीता किती बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. तसेच किती शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे आणि खत उपलब्ध करून दिले. तसेच पेरलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवल्या नसल्याच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या असून किती गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्याचा पंचनामा करावा. तसेच दोषीवर कायदेशीर कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत असे निर्देश पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिले.\nपालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी कृषि, सहकार, रेशीम आणि रोजगार हमी योजना विभागाचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.\nहनुमान मूर्तीच्या विटंबने प्रकरणी तरुणास अटक\nगोदाकाठच्या गावांचा संपर्क तुटला\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nएका वर्षातच नळयोजना बरगळली\nप्रचाराला गेलेल्या युवा नेत्याला कोंडले\nराज्य शासनाच्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी.\nग्रामपंचायत निवडणुक; कही खुशी कही गम\nयेलदरीच्या डाव्या कालव्यात बाबत पाटबंधारे महामंडळाला आदेश.\nअन्नदात्याला मजूर बनविण्याचा मोदींचा डाव- खा.राजीव सातव\nअखेर महात्मा गांधी आणि अग्रसेन महाराज यांची सुटका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/zp-kolhapur-recruitment-2020-2/", "date_download": "2021-01-26T11:08:53Z", "digest": "sha1:Y5FBKXB5Q7TJLUU5A2CDWB7PUQYVM3FC", "length": 6493, "nlines": 111, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(मुदतवाढ) जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मुख्य कबड्डी प्रशिक्षक या पदासाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (मुदतवाढ) जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मुख्य कबड्डी प्रशिक्षक या पदासाठी भरती.\n(मुदतवाढ) जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मुख्य कबड्डी प्रशिक्षक या पदासाठी भरती.\nZP Kolhapur Recruitment 2020: जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, कोल्हापूर येथे मुख्य कबड्डी प्रशिक्षक (पुरुष) या पदासाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. ही भरती सक्षम किंवा ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nवय 45 वर्षाचा आत असणे आवश्यक\nमा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31 डिसेंबर 2020\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleविधी व न्याय विभाग मुंबई सरकारी वकील आणि अभियोक्ता या पदासाठी भरती.\nNext articleसार्वजनिक आरोग्य विभाग बुलढाणा भरती.\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत भरती.\nFTII- चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत भरती.\nमहावितरण पांढरकवडा अंतर्गत (वीजतंत्री/तारतंत्री) या पदांसाठी (अप्रेंटिस)भरती.\nIIPS मुंबई येथे भरती.\nपुणे हवाई दल अंतर्गत लेखापाल-कम-लिपिक या पदांसाठी भरती.\nवसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 124 पदांसाठी भरती.\nअणु खनिज संचालनालय अन्वेषण व संशोधन अंतर्गत भरती.\nMMRDA – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/krantisinh-nana-patil-02/", "date_download": "2021-01-26T12:31:34Z", "digest": "sha1:A2CJW3LMNFW2FWEGL2TWEISF5VGRFUL6", "length": 20256, "nlines": 122, "source_domain": "bolbhidu.com", "title": "\"आरं ए नान्या, बायकुला शाळा शिकवायचं हे याड कुठनं काढलंस ?", "raw_content": "\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\n“आरं ए नान्या, बायकुला शाळा शिकवायचं हे याड कुठनं काढलंस \nमहाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी जशी संतांची तशीच सुधारकांचीसुद्धा परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ज्ञानोबा तुकोबांची भक्तिमार्गी संतपरंपरा या एकीकडे तर फुले, आगरकरांपासून अगदी दाभोलकरांपर्यन्तची सुधारकी परंपरा दुसरीकडे. समाजामध्ये मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी सुधारकांनी टाकीचे घाव स्वतः सोसले. आधी केले मग सांगितले.\nमहात्मा फुलेंनी दलितांसाठी शाळा काढली किंवा महर्षी कर्वेंनी विधवा पुनर्विवाहाचा प्रचार स्वतः विधवेशी विवाह करून केला. पण सगळेच काही कर्ते सुधारक नव्हते.\nकर्ते विरुद्ध बोलघेवडे समाजसुधारक असा वाद सुद्धा महाराष्ट्रात जुना आहे. महाराष्ट्रातल्या अशाच कर्त्या समाजसुधारकांमध्ये ताऱ्याप्रमाणे चमचमणारे एक नाव म्हणजे नाना पाटील\nहोय तुम्ही बरोबर वाचलं क्रांतिसिंह नाना पाटील \nनाना पाटलांच्या कार्याला क्रांतीचं वलय लाभलं. शेतकऱ्याच्या पोरांना बरोबर घेऊन त्यांनी क्रांती घडवून आणली. ज्या राज्यावर सूर्य कधी मावळत नव्हता त्या ब्रिटिशांच्या राज्यावरचा सूर्य साताऱ्यात मावळला. पण या क्रांतीच्या वलयामुळे सुधारक नाना पाटील झाकोळले गेले.\n‘आधी सामाजिक सुधारणा की राजकीय’ ���ा प्रश्न नानांना पडला नाही आपल्या सायकलीला तिरंगा लावून नानांनी गावगाव फिरून शिक्षणाचा प्रसार केला आणि वेळ पडताच ब्रिटिशांच्या गोळीला गोळीने उत्तर द्यायलाही ते सज्ज होते.\n१९१०-२० चा तो काळ म्हणजे सत्यशोधक समाजाच्या उत्कर्षाचा काळ. शाहू महाराजांचे नेतृत्व लाभलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रचार प्रसार जोरात चालू होता. कोल्हापूर साताऱ्याच्या भागात तेव्हा सत्यशोधक तमाशे होत. हे तमाशे म्हणजे शिक्षण, अस्पृश्यतानिर्मूलन, जात्युच्छेदन, स्त्रीशिक्षण अशा सुधारणांचे प्रचारच असत. वयाच्या १५ व्या वर्षी नाना अशाच एका सत्यशोधक तमाशाला हजर राहिले आणि कायमचे सत्यशोधक झाले. बारशातच गळ्यात पंढरीची माळ पडलेले नाना या आधुनिक विचारांकडे सहज ओढले गेले. सत्यशोधक विचारांच्या प्रचारार्थ ते गावोगाव फिरू लागले.\nशिक्षण संपल्यावर नाना तलाठी झाले. तलाठी म्हणजे तेव्हाच्या ग्रामीण समाजरचनेत फार मोठा माणूस \nपण नानांचे लग्न काही जमेना. कारण नाना म्हणायचे लग्न करीन तर सत्यशोधक पद्धतीनेच. लग्नात ना वाजंत्री, ना जेवणावळी, ना कर्मकांड, ना भटजी अशा या पद्धतीला जसा नानांच्या घरच्यांचा विरोध होता तसा तो मुलींच्या आई बापांचाही असायचा. त्यामुळे नानांना पोरगी द्यायला कोण बाप धजेना.\nनानांचे वडील नानांना म्हणायचे\n“अरं नाना असलं भिकाऱ्यासारखं लगीन लावू का मी माझ्या पोराचं लोकं तोंडात शान घालत्याली.”\n“अवो मी लोकांची लग्न अशी लावून देतो, त्यास्नी सांगतो रिण काढून लगीन करू नका, साध्या पद्धतीनं बिन कर्मकांडाचं लग्न करा, आण ती लोकं ऐकत्याती, आणि मी माझंच लगीन वाजतगाजत करू व्हय\nअखेर दुधोंडीच्या एका पाहुण्याने नानांना पोरगी दिली. सगळ्यांनीच त्यांच्या हट्टापुढे हार खाल्ली. नानांच्या लग्नात कसलाच बडेजाव नाही, पाटीलकी नाही, तलाठ्याच्या लग्नाची शोभा नाही. अत्यंत साधेपणाने चार पाहुणे बोलवून सोहळा पार पडला. नानांच्या लग्नात मंगलाष्टकासुद्धा नानांनी स्वतःच म्हटल्या आणि विवाह संपन्न केला.\nनानांची पत्नी आकूबाई ही अशिक्षित होती. कारण त्याकाळी स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जाई. ग्रामीण भागात सगळीकडे हीच परिस्थिती होती. नानांनी महात्मा फुल्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपल्या पत्नीला शिकवायचा निर्धार केला. आणि एक दिवस पाटी आणि पेन्सिल घेऊनच घरी ���ले. आकूबाईंना ही कल्पना अजबच वाटली होती पण नवऱ्याच्या हट्टापुढे नकार देण्याचे धैर्य त्यांच्यात नव्हते. त्या शिकायला तयार झाल्या.\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना…\nनानांच्या आजीला मात्र जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा ती मात्र रागाने फणफणली.\nआजी म्हणाली शाळा शिकून तू एक येडा झालाईस आता तिलाबी येडं करतुस का\nनाना म्हणाले ” अगं आज्जे शाळा शिकून कोण येडं होतंय काय शेहरातनी बघ जाऊन सगळ्या पोरी शाळंला जात्यात”\nआजी म्हणाली ” आरं जाऊदे त्यास्नी, त्यांनी आब्रू सोडल्या, मराठ्यांच्या पोरी कवा शाळा शिकत्यात्या काय न्हाईते सॉंग काढू नगंस” तू तिला कशी शिकवतोस बघतेच मी”.\nआजीनं शिक्षणाचा हा मुद्दा फारच ताणला तेव्हा नानांनी आजीला खडसावून सांगितलं “हे बघ आज्जे, जोपतुर आकूबाई लिहाय वाचाय शिकणार न्हाई, तोपतुर मी तिच्यासंगं नवरा बायकुचा संबंधच ठेवणार न्हाई”.\nहे ऐकताच आजी घाबरली, तिला माघार घ्यावीच लागली. नाना रोज कामावरून घरी आल्यावर बायकोला शिकऊ लागले. पुढे काही महिन्यातच त्या फाडफाड वाचू लागल्या, लिहू लागल्या. नानांनी तिच्याकडून रामायण, हरिपाठ वाचून घेतले आणि मगच त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते खरे पतिपत्नी झाले नाहीतर तोपर्यंत त्यांचे नाते हे गुरु शिष्याचेच होते.\nआत्ता परत येईल ते शस्त्र घेऊनच- नागनाथ अण्णा\n१८५७ ला कोल्हापुरने ठरवलं, मारों फिरंगीयो को \nगांधी लग्नाची अभिनव कल्पना.\nस्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेतल्यानंतर नानांना महात्मा गांधींनी वेड लावलं होतं. प्रत्येक गोष्टीत महात्मा गांधी हीच त्यांची प्रेरणा असायची. त्यांनी ‘गांधी लग्न’ हि एक अभिनव कल्पना प्रसारित केली. अत्यंत कमी खर्चात ही लग्ने होत. वरात, वाजंत्री, हुंडा याना फाट्यावर मारणारी हि लग्ने वरवर सत्यशोधक लग्नाप्रमाणेच असत. पण त्यात थोडे बदल केले गेले होते. गांधी लग्न पद्धतीत वधूवरांनी खादीचे कपडे घालून महात्मा गांधींच्या प्रतिमेस हार घालायचे आणि शपथ घ्यायची कि आपल्याला होणारे पहिले मूल हे देशाच्या स्वातंत्र्याच्या कामी येईल.\n१९३६ साली आपल्या बहिणीचा आणि १९४० साली आपल्या मुलीचा विवाह गांधी पद्धतीने लावून नानांनी ‘बोले तैसा चाले’ असा आपला बाणा दाखवला. त्यांच्या बहिणीचे लग्न दहा रुपयात तर मुलीचे लग्न पंधरा रुपयात लावून दिले. अशाप्रकारचे शेकडो विवाह नानांनी लावले. बऱ्याच गावांमध्ये सामुदायिक विवाह लावले, एकाच वेळी दहा-दहा, वीस-वीस विवाह एकाचवेळी एकाच मंडपात पार पडत.\nआजही सांगली साताऱ्याच्या भागात अशाप्रकारची गांधी लग्ने प्रचलित आहेत.\nसतत वीस वर्षे क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याच्या विविध भागातून सायकलीवरून फिरले. ज्या गावात ते जात त्या गावात स्वतःच्या सभेची दवंडी ते स्वतःच देत. संध्याकाळच्या सभेला ते शेती, पीकपाण्यापासून शिक्षण, जातनिर्मूलन ते थेट देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत विविध विषयावर दोन तीन तास एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे बोलत.\nत्यांच्या या गावोगावच्या प्रचाराने त्यांनी क्रांतीची बीजे पेरली होती. क्रांतीची सुरुवात स्वतःपासून, आपल्या घरापासून करावी लागते. बऱ्याचशा गोष्टी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध कराव्या लागतात. हे नानांनी जाणले.\nम्हणूनच पुढे साताऱ्यात घराघरातून क्रांतीचा वणवा ते पेटवू शकले. तरुण, स्त्रिया, मुले, वृद्ध असा सर्वांचा सहभाग असलेले प्रतिसरकार ते स्थापू शकले.\nहे ही वाच भिडू.\nशनिवारवाड्यावरचा युनियन जॅक उतरवून तिरंगा कोणी फडकवला…\nब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी\nपंचगंगेच्या खोऱ्यात सहकार फुलवणारे देशभक्त रत्नाप्पा कुंभार\nहिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांमुळे प्रतिसरकारच्या नागनाथअण्णांना अटक झाली होती.\nअन् नाना पाटलांनी म्हसोबाचे डोळेच चोरले..\nबंदुकीच्या शोधात सुरू झालेला प्रवास ५००० सैनिकांची तुफान सेना उभारून शांत झाला\nब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nदिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १०…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1062889", "date_download": "2021-01-26T12:49:45Z", "digest": "sha1:YIEZML726N3QSZIRWYNLCI7JYNTNVBVB", "length": 2343, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हो चि मिन्ह सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हो चि मिन्ह सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहो चि मिन्ह सिटी (संपादन)\n०५:२१, ९ ऑक��टोबर २०१२ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१९:१२, ८ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: krc:Хошимин)\n०५:२१, ९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/corona-virus-second-wave-corona-virus-test-medicine-drug-storage-planning-akp-94-2337123/", "date_download": "2021-01-26T11:40:48Z", "digest": "sha1:NKDWQPKKQ5KTJT23TRFY3TSCX3DYNINB", "length": 16821, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Corona virus second Wave corona virus test medicine Drug storage planning akp 94 | करोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी तयारी | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nकरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी तयारी\nकरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी तयारी\nजिल्ह्यात प्राणवायूची सुविधा असणाऱ्या २०७८ खाटा असून ३६२ व्हेंटिलेटरची सुविधा आहे.\nचाचण्या वाढवून औषधसाठा करण्याचे नियोजन\nनाशिक : करोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिदिन एक हजारपेक्षा अधिक आरटीपीसीआर तपासण्या, फीवर क्लिनिकची संख्यावाढ, अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यक्तींच्या विशेष सर्वेक्षणाबरोबर १५ दिवसांसाठी औषध आणि साधनसामग्रीची अतिरिक्त साठवणूक, १०८ रुग्णवाहिकांमार्फत जनजागृती आदी तयारी करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी महापालिका आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांना दिल्या आहेत.\nजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात सद्य:स्थितीत १०३२ खाटा करोनासाठी तर १५२१ खाटा करोनाव्यतिरिक्त आजारांच्या रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध आहेत. नाशिक आणि मालेगाव महापालिका, गामीण रुग्णालयातील ७०३ खाटा असून तेथे २८९ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय डीसीएचसी केंद्रात ३१५२ खाटा असून तिथे २७४ तर करोना काळजी केंद्रातील (सीसीसी) ४२२५ खाटा असून तिथे सध्या ३५२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात प्राणवायूची सुविधा असणाऱ्या २०७८ खाटा असून ३६२ व्हेंटिलेटरची सुविधा आहे. करोनाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेऊन महापालिका, ग्रामीण रुग्णालये वा तत्सम ठिकाणी कोणकोणती तयारी करावी याचे निर्देश जिल्हा करोना कक्षाच्या प्रमुख तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिले. प्राणवायूचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. ६० वर्षांवरील आणि अन्य व्याधी असलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी आणि मर्यादित ठेवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. या व्यक्तींसाठी प्रत्येक सामान्य, उपजिल्हा रुग्णालयात ‘को मोर्बिलिटी क्लिनिक’ सुरू करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.\nकाही दिवसांत नाशिक शहरात चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याच्या तक्रारी होत आहेत. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक शहरात प्रतिदिन ३०० तर ग्रामीणमध्ये ६००, मालेगाव महापालिका क्षेत्रात १०० अशा जिल्ह्यांसाठी एक हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर तपासण्यांची आवश्यकता असल्याचे सूचित करण्यात आले आहे. ज्या भागात तापसदृश आजाराचे अधिक रुग्ण सापडतील, तिथे चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल, याकडे लक्ष वेधण्यात आले.\nअधिक जनसंपर्क असणाऱ्यांच्या चाचण्यांना प्राधान्य\nदुसऱ्या लाटेच्या येण्यात अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यक्ती करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारक ठरू शकतात. हे लक्षात घेऊन पुढील काळात किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, हॉटेल मालक, वेटर, घरगुती सेवा पुरविणारे दूधवाले, मोलकरीण, भाजीपाला विक्रेते, लाँड्री व्यावसायिक, मालमोटार, टेम्पो, रिक्षाचालक यांच्यासह हमाल, रंगकाम करणारे, बांधकामावरील मजूर, सोसायटींमधील सुरक्षारक्षक, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी, पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान आदी व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांच्या प्रामुख्याने चाचण्या केल्या जाणार आहेत. दैनंदिन चाचण्यांमध्ये संबंधितांच्या चाचण्यांचे प्रमाण ५० टक्के असावे, असे डॉ. रावखंडे यांनी सूचित केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronavirus – देशभरात २४ तासांत १३१ रुग्णांचा मृत्यू , १३ हजार २०३ नवे करोनाबाधित\nएक दोन नाही तब्बल ३१ वेळा ‘ति’च्या करोना चाचणीचे रिपोर्ट्स आले पॉझिटिव्ह\nभारताने शेजाऱ्यांना मदत केल्���ाने चीनचा तीळपापड; ‘कोव्हिशिल्ड’बद्दल पसरवू लागला चुकीची माहिती\nमुंबईत ३४८ नवे रुग्ण\nराज्यात दुसऱ्या टप्प्यात ८३,९०० लशींच्या कुप्या\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 शहीद जवान जाधव यांना अखेरचा निरोप\n2 नरभक्षक बिबट्या अखेर जाळ्यात\n3 जे ऐकिले त्याहुनि रम्य जाणिले…\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://barshilive.com/category/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80/", "date_download": "2021-01-26T11:19:52Z", "digest": "sha1:SMNRL5ONCXFH5RVN5R45ODC7CFUEIC25", "length": 6204, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "कृषी Archives - Barshi Live", "raw_content": "\nतुम्हाला जमिनीत पाणी शोधायचे आहे तर मग जाणून घ्या या पारंपरिक पध्दती\nका आणि कसे केले जाते भूमिपूजन ..वाचा सविस्तर\nबार्शी तालुक्या�� धुवांधार पाऊस, सोयाबीन कांदा पिकासह फळबागांचे नुकसान\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nउजनीतून 30 हजार क्युसेकचा विसर्ग, वीरमधूनही 5 हजार क्युसेक पाणी सोडले.. भीमेची पातळी वाढणार\nउजनीचे सोळा दरवाजे उघडले; भीमा नदीत 20 हजार क्युसेकने विसर्ग, दौंडची...\nउजनीवर 100 मि.मी. पाऊस , 11 दरवाजे उघडून 15 हजार क्यु....\nभाजप आमदाराची गांधीगिरी:बँक मॅनेजर शेतकर्‍यांना देत नव्हते कर्ज, मॅनेजरचे पाय...\nधरण 107 टक्के भरले: उजनीतून भीमेत वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकने पाणी...\nउजनी 95 टक्के , भीमा-सीना बोगद्यात पाणी सोडण्याची तयारी\nबंडगार्डनचा विसर्ग वाढला,उजनीला होणार फायदा ; शंभरीकडे वाटचाल सुरू\nजिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द; जिल्हा अधिक्षक...\nउजनी धरणाची 75 टक्केकडे वाटचाल , दौंड आवक १० हजार 833...\nधाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हफ्ता २००रू ने जाहिर :-...\nपुणे बंडगार्डनचा विसर्ग 26 हजार क्युसेक, उजनीला फायदा ; प्रकल्प टक्केवारीच्या...\nबार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nबार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nबार्शी तालुक्यातील १२९ गावांसाठी मिळाले पंधराव्या वित्त आयोगाचे मिळाले ‘इतके’ कोटी\nराज्यात तालुका पातळीवर बार्शीत भाजपला सर्वाधिक ग्रामपंचायती; आमदारांचे फडणवीसांनी केले विशेष...\nबार्शीत रविवारी पहिल्या सायक्लोथॉन चे आयोजन\nबार्शी तालुक्यातील गोडावून मधून सोयाबीन चोरणाऱ्या टोळीला मुद्देमालासह अटक; तालुका पोलिसांची...\nप्रजासत्ताक दिनी दिव्यांग शाळा कर्मचार्‍यांचे विविध मागण्यांसाठी बार्शी तहसील समोर आमरण...\nग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी \nउमेदवाराचा स्टेटस का ठेवला म्हणून तरुणास हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी...\nपरंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास लाथा – बुक्क्यांनी मारहाण करुन ब्लेडने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/river-was-flooded-and-vehicles-along-bridge-were-swept-away-akola-district-308645", "date_download": "2021-01-26T11:51:26Z", "digest": "sha1:GHMNHMOKPHTB6W3UKOEMQTHHSOPB47Y5", "length": 19543, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "सतत दोन तास सुरू होता पाऊस; अचानक नदीला आला पूर अन् पर्यायी पुलासह... - river was flooded and vehicles along with the bridge were swept away in akola district | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसतत दोन तास सुरू होता पाऊस; अचानक नदीला आला पूर अन् पर्या��ी पुलासह...\nगौतमा नदीही पुढे वागेश्वर जवळ त्रिवेणी संगम विद्रुपा, गौतमा, पूर्णा अशी बनते त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या नदी लगत असलेले बाभूळगाव, तळेगाव पातुडा, वांगरगाव, वाडी अदमपूर, उकळी, पातूरडा-संग्रामपूर ही गावे जोडलेली आहेत.\nतेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या पुलाचे काम तळेगाव पातुर्डा येथील गौतमा नदीवर सुरू आहे. सोमवारी (ता.15) रात्री आलेल्या सतत दोन तासांच्या पाण्याने या नदीला पूर आला. त्यात पुलाच्या बाजूने शेतीतून केलेल्या वाहतूक साठीचा मार्ग हा पाण्यात वाहून गेला व पूर येण्यापूर्वी मातीत फसलेली एक जीप वाहन काढण्यापूर्वीच वाहून गेल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.\nपूल खचल्यामुळे आता गावाचा संपर्कही काही काळासाठी तुटला आहे. गौतमा नदीही पुढे वागेश्वर जवळ त्रिवेणी संगम विद्रुपा, गौतमा, पूर्णा अशी बनते त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या नदी लगत असलेले बाभूळगाव, तळेगाव पातुडा, वांगरगाव, वाडी अदमपूर, उकळी, पातूरडा-संग्रामपूर ही गावे जोडलेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून दर पावसात या छोट्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद व गावचा संपर्क तूटत होता.\nहेही वाचा - वीज ग्राहकांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; इतक्या महिन्याचे भरावे लागणार बिल, हा मिळणार लाभ\nपरंतु, अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस शासनाच्या काळात सदर पूल मंजूर करून बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर बहुतांश काम झालेही आहे. पंरतु, अचानक 23 मार्चपासून कोरोना च्या संकटात लॉकडाउन आल्याने काम बंद पडले. मध्यप्रदेशातील मजूर गावी निघून गेल्याने काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे सदर नदी पात्रातून पर्यायी केलेला रस्ता सोमवारी आलेल्या रात्रीच्या पावसाने वाहून गेला. मातीत फसलेले वाहन देखील वाहून गेले. त्यात कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. त्यामुळे पुन्हा मुख्य पुलाचे काम पूर्ण होत नाही तोवर पर्यायी मार्ग बनऊन वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.\nपर्यायी मार्ग करण्याच्या सूचना\nसंबंधित कंत्राटदाराने केलेला पर्यायी मार्ग सोमवारी रात्री आलेल्या पावसात वाहून गेला आहे. तातडीने पाहणी करून त्यांना पुन्हा पर्यायी मार्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\n-संजय बोचे, उपअभियंता, तेल्हारा\nअशी आहे पुलाची माहिती\nतळेगाव येथील गौतमा नदीवरील पूल 15 मीटरचा असून, त्याची प्रकल्प किंमत ही 9 कोटी 61 लाख रुपये असून, प्रत्यक्ष कामाची सुरुवात मार्च 2019 तर कामाचा कालावधी पूर्ण सप्टेंबर 2020 आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदारूच हवी होती, मग त्यांनी चक्क बारच फोडला\nबाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग...\nTractor Parade: दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; आक्रमक शेतकरी सिंघू, गाझीपूर सीमेकडे रवाना\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय....\nसाता-यातील शाहूपुरीतून डॉलरसह दागिन्यांची चोरी\nसातारा : शाहूपुरीतील गणेश हाउसिंग सोसायटीमधील एका बंगल्यातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांचे सिंगापूर डॉलर लंपास...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\nTractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आजच्या 62व्या दिवशी थोडे हिंसक वळण लागले. इतक्या दिवसांच्या आंदोलनानंतरही...\nपालकमंत्री बच्चू कडू ॲक्शन मोडवर, १० वैद्यकीय अधिकारी; ४५ आरोग्य सेवकांवर केली निलंबनाची कारवाई\nअकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्तव्य बजावण्यायेवजी दांडी मारणाऱ्या १० वैद्यकीय अधिकारी (एमओ) व ४५ आरोग्य सेवकांना ८...\nपालकमंत्र्यांचे काॅल सेंटरमधून तर खासदारांचा जनता दरबारातून संपर्क; लोकांचे प्रश्न सुटणार काय\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी व त्यांचे प्रश्न, सोडविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात. नांदेड...\n दोन संवेदनशीलसह सहा ग्रामपंचायती केल्या बिनविरोध\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असते. पोलिस व जनता यामध्ये सुसंवाद असल्यास...\nमाणसाला माणुस बनवायचं सुत्र भारतीय राज्यघटनेचं : प्रा.डॉ.प्रकाश पवार\nकोपोर्डे (कोल्हापूर) : घटना समजुन घेणे ही युवकांची खरी गरज आहे. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना राज्यघटनेत भारत हा शब्द कसा पुढे आला हे...\nRepublic Day 2021 : कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देवू : सतेज पाटील\nकोल्हापूर : कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे...\nआमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा\nसातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजच्या प्रजासत्ताक दिनी तिघांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न...\nकोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nकोल्हापूर : रस्ताला वहिवाट मिळत नाही म्हणून आर.के.नगरातील भालकर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/capgemini-india-increases-salaries-grants-allowances-281222", "date_download": "2021-01-26T12:29:41Z", "digest": "sha1:2AFD3DCGXP6QLHE6JCE6EKKH4BZCCCLF", "length": 17433, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "खूशखबर ! लॉकडाऊनमध्येही 'ही' कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देणार पगारवाढ - Capgemini India increases salaries grants allowances | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n लॉकडाऊनमध्येही 'ही' कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देणार पगारवाढ\nआघाडीची फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीने भारतातील 70 टक्के कर्मचाऱ्यांना एक आकडी वेतनवाढ देण्याची घोषणा केली आहे.\nनवी दिल्ली : आघाडीची फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीने भारतातील 70 टक्के कर��मचाऱ्यांना एक आकडी वेतनवाढ देण्याची घोषणा केली आहे. ही वेतनवाढ 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. कॅपजेमिनीचे भारतात 1.2 लाख कर्मचारी आहेत. त्यातील 84 हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. कॅपजेमिनीच्या भारतातील उर्वरित कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वेतनवाढ दिली जाणार आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकॅपजेमिनीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होते आहे. कोविड-19 च्या संकटामुळे सर्वत्र आर्थिक संकट उभे राहिल्यामुळे कंपन्या कर्मचारी कपात किंवा वेतनकपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॅपजेमिनी निर्णय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आहे. याशिवाय ज्या कर्मचाऱ्या कोविड-19 मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका बसला आहे त्यांना कंपनीकडून कमाल 10 हजार रुपयांपर्यंत भत्तादेखील देण्यात येणार आहे. लॉकडाऊन सुरू होण्याच्याआधी मार्च महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला होता.\nCoronavirus : मेघालयात कोरोनाचा पहिला बळी; डॉक्टरचा मृत्यू\nकॅपजेमिनीमध्ये सध्या जे कर्मचारी कोणत्याही प्रकल्पावर कार्यरत नाहीत त्यांनादेखील नोकरीवरून कमी केले जाणार नसून नियमित वेतन देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे पूर्ण वेतन दिले जाईल अशी माहिती कॅपजेमिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी दिली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफसवणूक प्रकरणी डोंगरगावातील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल\nसोलापूर : कमी व्याजदरासह नाबार्डकडून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून जादा दराने कर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवेढा तालुक्‍यातील डोंगरगाव...\nमुंबई महामार्गावर आमदार खोसकर यांची गांधीगिरी; गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांचे स्वागत\nघोटी ( जि. नाशिक) : मुंबई - नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे सोमवारी (ता. २५) सकाळी साठेआठला वाहतूक सप्ताहानिमित्त आमदार हिरामण खोसकर...\nसाक्री-शिर्डी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा सहा दिवसांतील सलग तिसरी धक्कादायक घटना\nसटाणा (जि.नाशिक) : शहरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच साक्री-शिर्डी महामार्गावर घटना...\nभारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन ��े शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\nकृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज '...\nदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही दमछाक; अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान\nऔरंगाबाद : जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून; तर चार जानेवारीपासून शहरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर...\nउद्योग विभाग टेस्ला कंपनीच्या संपर्कात, शेंद्रा डीएमआयसीसाठी १६० कोटींच्या गुंतवणुकीचा करार: उद्योगमंत्री सुभाष देसाई\nऔरंगाबाद : टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणुकीची इच्छा दर्शवल्यानंतरपासून राज्याचा उद्योग विभागाकडून या कंपनीचे संचालक मंडळाच्या संपर्कात आहे. कंपनीचे...\n मुलगी म्हणजे ओझे, ही भ्रामक संकल्पना वधू पित्याने मोडून केले मानसकन्येचे कन्यादान\nपुसद (जि. यवतमाळ) : माणुसकी हरवली आहे, अशी सगळीकडे हाकाटी होत असताना समाजात माणूसपण जिवंत आहे, याचा प्रत्यय पुसद येथील एका लग्न प्रसंगात आला. मुलगी...\nगडहिंग्लजला निवृत्त कामगारांचे भीक मागो आंदोलन\nगडहिंग्लज : थकीत देणी मिळविण्यासाठी गेल्या अकरा दिवसापासून धरणे आंदोलनाला बसलेल्या अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (...\nसेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सौंदर्यीकरणाच्या कामात ध्वजखांबाला बगल, झाशीची राणी पुतळ्याजवळ कुठे होणार ध्वजारोहण\nवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत शहरातील अनेक मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच पोस्ट ऑफिसजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या...\nकालव्यात दिसला कुत्रासदृश्य प्राणी, जवळ जावून बघताच उडाली भंबेरी\nसेलू (जि. वर्धा) : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीतून सेलडोहकडे कालवा जातो. त्या परिसरात नामदेव चचाणे हे शेळ्या चारण्यासाठी गेले. त्यावेळी...\nनाशिक-बेळगाव विमानसेवेला हिरवा झेंडा; गोवा, कोल्हापूर अवघ्या दिड तासात\nनाशिक : दक्षिण भारताला हवाई सेवेने जोडणाऱ्या नाशिक-बेळगाव विमानसेवेला आज हिरवा कंदील दाखविण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यवसाय,...\nकंपनी कामगारांचे १७ कोटी देईना; मग कर्मचाऱ्यांनी असं काय केलं की, पाहून सर्वच ��ण झाले आवाक्\nगडहिंग्लज (कोल्हापूर)- थकीत देणी मिळविण्यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसलेल्या अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-jalgaon-news-bhadgaon-girna-yhe-mill-rotated-386723", "date_download": "2021-01-26T12:05:03Z", "digest": "sha1:FZXQXSGJILJTYXMFD4IZNSH7Y3G34TB6", "length": 19476, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "गिरणाचे आवर्तन सुटले अन्‌ कर्मचारी घामाघूम - marathi jalgaon news bhadgaon girna yhe mill rotated | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nगिरणाचे आवर्तन सुटले अन्‌ कर्मचारी घामाघूम\nगिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.\nभडगाव (जळगाव) : गिरणा पाटबंधारे विभागात एकूण ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील तब्बल ३२१ पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अवघ्या १९८ जणांच्या खांद्यावर ६९ हजार ३५० हेक्टर क्षेत्राची व त्यावरील एक हजार ६६४ किलोमीटर लांबीचे कालवे, वितरिकांची जबाबदारी येऊन ठेपली आहे. यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.\nनिम्म्या जळगाव जिल्ह्याला गिरणा धरणातून पाणीपुरवठा होतो, तर ६९ हजार ३५० हेक्टर क्षेत्र धरणाच्या पाण्यावर भिजते. मात्र, गिरणा धरणाचा एवढा मोठा आवाका असताना या विभागाचा मंजूर पदे व रिक्त पदांचा ताळेबंद केला तर मोठा फरक दिसून येतो. त्यामुळे तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने गिरणा पाटबंधारे विभागाला कारभार हाकावा लागत आहे.\nगिरणा पाटबंधारे विभागात विविध ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदांवर नियुक्तीच झाली नाही. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा ३२१ वर आला आहे. त्यामुळे अवघ्या १९८ कर्मचाऱ्यां��्या खांद्यावरच ५१९ जणांचा कार्यभार सुरू आहे. पर्यायाने अतिरिक्त कामांमुळे कामात ढिसाळपणा येत असल्याचे चित्र आहे. यामुळे ही रिक्त पदे केव्हा भरली जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nया रिक्त पदांबाबत शासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असून, रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे. लोकप्रतिनिधींनीही याबाबत शासनदरबारी आवाज उठविणे आवश्यक आहे. कमी कर्मचाऱ्यांमुळे धरणात पाणी असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. शेतकऱ्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागतो.\nतुटपुंज्या कर्मचारीसंख्येमुळे गिरणा धरणाच्या कालव्यांना पाणी सोडल्यावर लक्ष ठेवणे अवघड होऊन जाते. त्यामुळे पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. पाणीचोरी करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभाग अक्षरशः हतबल होऊन गेला आहे. कार्यरत कर्मचारी सध्या पाण्याचे आवर्तन सुटल्याने ते सांभाळताना घामाघूम झाल्याचे चित्र आहे.\nगिरणा पाटबंधारे विभागातील रिक्त पदांमुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही पदे आवश्यक बाब म्हणून तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आपण जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन करणार आहोत. यापूर्वी याबाबत त्यांना निवेदन दिले आहे.\n- किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nजळगाव जिल्‍ह्‍यातील शाळांचे असे असणार नियोजन; पाचवी ते आठवीच्या ७३७ शाळा उघडणार\nजळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाल्यानंतर अर्थात मार्च २०१९ पासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली, ती आतापर्यंत बंदच होती....\nपालकमंत्री अमित देशमुखांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, कामे वेळेवर करण्याचे दिले आदेश\nलातूर : महावितरणच्या मनमानी आणि बेफिकीर कारभाराबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न...\nसर्व्हरच्या अडचणीमुळे तलाठी सज्‍जांवर दिरंगाई; कार्यालयीन वेळेत सातबारा निघेना\nपारोळा (जळगाव) : तालुक्यातील सर्वच सजांवर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्व्हरचा वेग अतिशय मंदावल्याने कार्यालयीन वेळेत सातबारा उतारा मिळत नसल्याने...\nजळगावातील चौपदरीकरणात महामार्गाचे दोन टप्पे ठरले सावत्र\nजळगाव : महामार्गावर फागणे- तरसोद व तरसोद- चिखली या दोन टप्प्यांसह जळगाव शहरातील सात किलोमीटरचा मार्ग चौपदरी होत असताना पाळधी बायपास ते तरसोद...\nधरणगाव पालिकेत १३ कोटींचा गैरव्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार\nधरणगाव : येथील पालिकेत १३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणाद्वारे उघड झाल्याचा आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन, जितेंद्र महाजन...\nबँकेत नोकरीचे आमीष; एचडीएफसीचे दिले नियुक्‍तीपत्र पण..\nजळगाव : खासगी बँकेत दांडग्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत बेरोजगार तरुणाची तब्बल ९३ हजारात फसवणुक करण्यात आली होती. रजिष्ट्रेशनसह...\nखुर्चीवर बसण्याचे कारण..शिवीगाळ अन्‌ थेट खून\nजळगाव : शाहूनगर जळकी मिलमधील टेंट हाउस गुदामबाहेर बसलेल्या अल्तमश शेख शकील ऊर्फ सत्या (वय २१) याच्याशी खुर्चीवर बसण्यावरून शिवीगाळ झाली....\nकावपिंप्रीचे भूमिपुत्र पाटील राष्ट्रपतिपदकाचे मानकरी\nअमळनेर (जळगाव) : कावपिंप्री (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा सध्या नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले प्रवीणकुमार पाटील यांच्यासह...\nशहरात दोन खाजगी रुग्णालयात आरोग्य सेवकांसाठी कोविड लसीकरण सुरू \nजळगाव: शहरात गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सोमवारी जळगाव शहर महानगर पालिका अंतर्गत दोन खाजगी रुग्णालयात महापौर भारती...\nपंतप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जळगावच्या अर्चित पाटीलला\nजळगाव ः येथील काशिनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आज जिल्हाधिकारी अभिजीत राउत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/corona-not-caused-sexual-intercourse-or-breastfeeding-393717", "date_download": "2021-01-26T13:13:36Z", "digest": "sha1:CTLBFNE7CJGOVLGSEGIXOYAL7CAXYAMX", "length": 20312, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "Exclusive ! शारीरिक संबंधातून अन्‌ स्तनपानातून होत नाही कोरोना; मात्र, तोंडाला लावावा मास्क, हात वारंवार स्वच्छ धुवावेत - Corona is not caused by sexual intercourse or breastfeeding | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n शारीरिक संबंधातून अन्‌ स्तनपानातून होत नाही कोरोना; मात्र, तोंडाला लावावा मास्क, हात वारंवार स्वच्छ धुवावेत\nप्रसूत महिलांनी स्तनपान करताना तोंडाला लावावा मास्क, हात वारंवार स्वच्छ धुवावेत\nबाळास स्तनपान करताना वारंवार त्याला हात लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी\nशारीरिक संबंध ठेवताना मास्क, सॅनिटायझरचा वापर केल्यास होत नाही कोरोनाचा संसर्ग\nतोंड, डोळा आणि नाकाचा थेट संपर्क समोरील व्यक्‍तीसोबत येणार नाही, याची घ्यावी काळजी\nगर्दीतून कोरोनाचा संसर्ग, प्रादुर्भाव वाढण्यास वाव; गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे\nसोलापूर : कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रादुर्भाव तोंड, नाक आणि डोळ्याच्या माध्यमातून वाढतो. मात्र, प्रसूतीनंतर कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आपल्या बाळाला स्तनपान केल्यानंतर बाळाला कोरोना होत नाही. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीने शारीरिक संबंध ठेवताना योग्य ती खबरदारी घेतल्यासही कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे निरीक्षण वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने नोंदविले आहे.\nप्रसूत महिलांनी स्तनपान करताना तोंडाला लावावा मास्क, हात वारंवार स्वच्छ धुवावेत\nबाळास स्तनपान करताना वारंवार त्याला हात लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी\nशारीरिक संबंध ठेवताना मास्क, सॅनिटायझरचा वापर केल्यास होत नाही कोरोनाचा संसर्ग\nतोंड, डोळा आणि नाकाचा थेट संपर्क समोरील व्यक्‍तीसोबत येणार नाही, याची घ्यावी काळजी\nगर्दीतून कोरोनाचा संसर्ग, प्रादुर्भाव वाढण्यास वाव; गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे\nराज्यात दरमहा आठ लाखांहून अधिक महिलांची प्रसुती होते. कोरोना काळा�� प्रसूतीपूर्वी कोरोना टेस्ट करणे आवश्‍यक करण्याचा नियम करण्यात आला. कोरोना चाचणीत हजारो महिला प्रसूतीपूर्वीच कोरोना बाधित आढळल्या. प्रसूती झालेल्या महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना बाळास कोरोना होईल, याची भिती होती. मात्र, संबंधित महिलेने तोंडाला मास्क लावून आणि हात स्वच्छ धुवून बाळास स्तनपान केल्यास कोरोना होत नाही, हे समोर आल्याने त्यांना दिलासा मिळाला. ज्या महिलांनी काळजीपूर्वक स्तनपान केले नाही, त्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली. मात्र, बाळासह त्या महिलांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली. सोलापुरातील बॉईज हॉस्पिटलमध्ये दोन महिलांना कोरोना झाला असतानाच त्या प्रसूत झाल्या. त्यानंतर त्या मातेने डॉक्‍टरांच्या मदतीने बाळास काळजीपूर्वक स्तनपान केले. आता त्या महिला कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या असून बाळ ठणठणीत असल्याचा अनुभव तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लता पाटील यांनी सांगितला.\nमास्क, सॅनिटायझरचा वापर गरजेचा\nशारीरिक संबंध आणि प्रसूती झालेल्या महिलांनी आपल्या मुलांना काळजीपूर्वक स्तनपान केल्यास कोरोनाचा संसर्ग होत नाही. कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने तोंड, नाक आणि डोळ्यातून होतो. त्यामुळे मास्क, हाताची स्वच्छता हे महत्त्वाचे आहे.\n- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\n‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी ९ फेब्रुवारीपासून अर्ज प्रकिया; संभाव्‍य वेळापत्रक जारी\nनाशिक : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव पंचवीस टक्‍के जागांवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्‍...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\nकोविड लसीकरणास कोपरगावमध्ये प्रारंभ\nकोपरगा��� (अहमदनगर) : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सोमवारी तहसीलदार योगेश चंद्रे व आयएमएचे अध्यक्ष डॉ. महेंद्र गोंधळी यांच्या हस्ते कोविड लसीकरणास...\nप्रजासत्ताक दिनी राज्यपालांचे मराठीतून भाषण, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nमुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...\nआमच्या लेकीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या...\nशिराळा : लेकीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या, अशा घोषणा देत हजारांवर ग्रामस्थांनी आज शिराळा तहसीलवर मोर्चा काढला. देववाडी (ता. शिराळा) येथील...\n निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी\nसातारा : 'न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरतं..', असं काहीसं निपाणीच्या सुप्रिया घाटगेनं सिध्द करुन दाखवलं आहे....\nमहापौरांची अशी घडली राजकीय कारकिर्द कॉंग्रेसने तिकीट नाकारले अन्‌ भाजपकडून महापौरच झाल्या\nसोलापूर : प्रभाग बदलला, लोकवस्ती वाढली, तरीही श्रीकांचना यन्नम या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. प्रभागातील रस्ते, नागरिकांच्या पायाभूत...\nज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यीक भालचंद्र नेमाडेंंवर जामनेरमध्ये गुन्हा दाखल\nजळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक व साहित्यीक भालचंद नेमाडे यांच्या हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ… या कादंबरीत कादंबरीत लमान...\nआंदोलक शेतकऱ्यांना \"लंगर'चा आधार; शेतकऱ्यांसाठी शीख तरुणांची धाव\nमुंंबई : केंद्राच्या कृषि व कामगार कायद्याविरोधात तसेच दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी...\nनांदेड : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची पोलिस उपमहानिरीक्षकांकडे भाजपची मागणी\nनांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून मटका, गुटखा आदी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. हे सर्व अवैध धंदे बंद करुन...\nपालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही मिळेना भोसे पाणीपुरवठा योजनेला मुहूर्त 70 कोटी पाण्यात जाण्याची भीती\nमंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 39 गावांची तहान भागवणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा मुद्दा निकाली काढून, ही योजना तत्काळ...\n���काळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/above-30-thousand-farmers-awaiting-crop-waiving-beed-news-385423", "date_download": "2021-01-26T12:17:52Z", "digest": "sha1:SFVIDVQQ7NXFIARGJ4HOPEGWHFHKP2Y5", "length": 20668, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "बीड जिल्ह्यात तीस हजारांवर शेतकरी पीक कर्जमाफीच्या प्रतिक्षेत - Above 30 Thousand Farmers Awaiting Crop Waiving Beed News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबीड जिल्ह्यात तीस हजारांवर शेतकरी पीक कर्जमाफीच्या प्रतिक्षेत\nमहाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी महत्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या घोषणेला आता वर्ष संपले आहे.\nबीड : महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी महत्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या घोषणेला आता वर्ष संपले आहे. मात्र, यानंतरही जिल्ह्यातील ३० हजारांवर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत दोन लाख ५७ हजारांवर शेतकऱ्यांना १४३९ कोटी रुपयांची पीक कर्जमाफी मिळाली असली तरी नियमित परतफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांच्या हातीही प्रोत्साहन अनुदान रकमेऐवजी सरकारने तुरीच ठेवल्या आहेत.\nतत्कालीन महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली.\nधनंजय मुंडेंच्या कार्यक्रमानंतर ८१ किलोच्या केकवर झुंबड, जमावाला पागंविण्यासाठी पोलिसांनी घेतली हातात काठी\nया योजनेतील त्रुटी व जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा योग्य लाभ भेटला नाही, अशी ओरड निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने केली. विशेष म्हणजे सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याच्या गर्जनाही शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने केल्या. योगायोगाने निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगळीच राजकीय समीकरणे जुळले आणि संपूर्ण पीक कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.\nघोषणेप्रमाणे सरकारने मागच्या हिवाळी अधिवेशनातच कर्जमाफीची घोषणा केली. पण, पूर्वीच्या महायुती सरकार प्रमाणे नियम- अटींची मेख मारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले पीक कर्ज आणि ३० सप्टेंबर २०१९ ला थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी यास पात्र ठरतील अशी अट घातली. या कालावधीत पीक कर्ज थकित असलेल्या सभासद शेतकऱ्यांची संख्या ३०३९२५ एवढी आहे.\nसलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद शहरातील काही भागांत रिमझिम पाऊस\nयातील २९६४२६ शेतकऱ्यांची थकित पीक कर्जाची माहिती बँकांनी सरकारच्या पोर्टलवर अपलोड केली. दरम्यान, सरकारने आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या पाच कर्जमाफीच्या यादीत जिल्ह्यातील २६५८०१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यातील २६०४८८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. आधार प्रमाणिकरण करणाऱ्यांपैकी २५७८५८ शेतकऱ्यांच्या थकित पीक कर्जाच्या खात्यावर १४३९ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मात्र, अद्यापही ३१ हजारांवर शेतकरी पीक कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.\nनियमित फेड करणाऱ्यांची उपेक्षा\nतत्कालीन सरकारने नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले. आताच्या सरकारमधील मंत्र्यांनी तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्यांना मागच्या वेळच्या दुप्पट (५० हजार रुपये) प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली. मात्र, याबाबत अद्याप कुठलाही शासन आदेश काढलेला नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे स��लू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nसंजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस पण घडलं असं की...\nमुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98...\nनायब तहसीलदार, तलाठ्यावर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nउमरखेड (जि. यवतमाळ) : अवैध वाळूवाहतुकीला आळा घालण्यास गेलेल्या नायब तहसीलदारांसह तलाठ्यावर वाळूतस्करांनी केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणात सहा...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\n'शिल्पाबाई आज प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही; नेटक-यांनी झापलं'\nमुंबई - प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या एका व्टिटवरुन ट्रोल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तिनं जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे...\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या...\n\"घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय\", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र\nमुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या...\nशिवेंद्रसिंहराजेच नाही, तर अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचा पक्का दावा\nपरभणी : आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा सोहळा काही दिवसातच...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nRepublic Day 2021 : कोरोनातून बाहेर पडत विकासाचे उद्दीष्ट साधू : ॲड अनिल परब\nरत्नागिरी : कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्यांने विकासाचे उद्दीष्ट समोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-police-will-get-shelter-ardhapur-construction-going-after-82-years-nanded-news-390029", "date_download": "2021-01-26T11:22:04Z", "digest": "sha1:ZEPHNO5T2ORS354GRPU22O6ICCU6O27J", "length": 21730, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड : अर्धापूर पोलिसांना मिळणार हक्काचा निवारा, तब्बल 82 वर्षाने होतेय बांधकाम - Nanded: Police will get shelter in Ardhapur, construction is going on after 82 years nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेड : अर्धापूर पोलिसांना मिळणार हक्काचा निवारा, तब्बल 82 वर्षाने होतेय बांधकाम\nअर्धापूर शहर हे पोलिस अभिलेखात एक संवेदनशील शहर म्हणुन नोंद आहे. देशात घडलेल्या घटनांचे पडसाद शहरात उमटतात. त्यामुळे येथील पोलिस यंत्रणा सतर्क राहून वेळेवर कुमक मिळणे आवश्यक असते. पोलिसांची अपुरे निवासस्थाने तेही जीर्ण झालेली होती. नवीन प्रशासकीय ईमारत व निवासी घरे बांधण्याची मागणी करण्यात येत होती.\nअर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील 82 वर्षाची निजाम कालीन पोलिस ठाण्याची ईमारत पाडून नविन ईमारत व निवासी असे 43 गाळ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून पोलिस कर्मचारी व अधिका-यांना लवकरच हक्काचा निवारा मिळणार आहे. हे काम प्रगतीपथावर असल्यामुळे पोलिस कर्मचा-यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नविन बांधकामात पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस ठाणे आशा ईमारती राहणार आहेत. तिन्ही बांधकाम एकचवेळी सुरु आहे.\nअर्धापूर शहर हे पोलिस अभिलेखात एक संवेदनशील शहर म्हणुन नोंद आहे. देशात घडलेल्या घटनांचे पडसाद शहरात उमटतात. त्यामुळे येथील पोलिस यंत्रणा सतर्क राहून वेळेवर कुमक मिळणे आवश्यक असते. पोलिसांची अपुरे निवासस्थाने तेही जीर्ण झालेली होती. नवीन प्रशासकीय ईमारत व निवासी घरे बांध���्याची मागणी करण्यात येत होती.\nशहरातील पोलिस पाण्याची ईमारत व निवासे घरे 1938 मध्ये निजामाच्या राजवटीत बांधण्यात आली होती. पोलिस कर्मचारी व अधिका-यांची अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम तथा नांदेड जिल्हाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून जनतेचे रक्षक असलेले पोलिसांसाठी निवासी घरे व प्रशासकीय ईमारतीसाठी सुमारे साडेबारा कोटीच्या निधी मंजूर केला. या बांधकामाचे भूमीपुजन त्यांच्या हस्ते सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे.\nहेही वाचा - नांदेड : अर्धापूरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांची स्‍वच्‍छता; ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा केला संकल्प -\nअर्धापूर पोलिस ठाण्यात सुमारे 70 पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. यात पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, चार पोलिस उपनिरिक्षक,नऊ सहायक पोलिस उपनिरिक्षक, 17 नाईक, 14 शिपाई ,तीन महिला जमादार यांचा समावेश आहे. या अधिकारी व कर्मचा-यांना शासकीय निवास्थान नसल्यामुळे नांदेड, अर्धापूर येथे किरायाच्या घरात रहावे लागत होते. त्यामुळे कठीणप्रसंगी खुप मोठी धावपळ करुन कर्तव्यावर हजर रहावे लागत होते.\nशहरातील मध्यभागी असलेल्या पोलिस ठाण्याच्या जागेत ही नवीन वास्तु सुमारे साडेबारा कोटी खर्च करुन बांधण्यात येणार आहे. यात प्रशासकीय ईमारत, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थाने राहणार आहेत. ही वास्तु अर्धापूरच्या वैभवात भर घालणारी असून ती लवकरच पुर्ण होईल असा विश्वास कंत्राटदार श्री. पटणे यांनी व्यक्त केला.\nशहरातील पोलिस ठाणे व निवासी गाळ्यांचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. यात सहा ईमारती असून यात एक पोलिस ठाणे, एक पोलिस निरीक्षक यांचे निवासस्थान, पाच सहकारी अधिकारी, 36 पोलीस कर्मचा-यासाठी निवास्थाने राहणार आहेत. हे बांधकाम जुन 2021 पर्यंत पुर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेन्द्र बिराजदार यांनी दिली.\nशहरातील पोलिस ठाण्याची ईमारत व निवासी घरे जिर्ण झाली होती. शिवाय हे घरे अपुरी होती. पोलिस कर्मचारी व अधिका-याना किरायाच्या घरात राहावे लागत असल्यामुळे खुप धावपळ होते. ही धावपळ आता थांबणार असून कर्मचारी व अधिका-यांची सोय होणार आहे. अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nTractor Parade: दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; आक्रमक शेतकरी सिंघू, गाझीपूर सीमेकडे रवाना\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय....\nसाता-यातील शाहूपुरीतून डॉलरसह दागिन्यांची चोरी\nसातारा : शाहूपुरीतील गणेश हाउसिंग सोसायटीमधील एका बंगल्यातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांचे सिंगापूर डॉलर लंपास...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\nTractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आजच्या 62व्या दिवशी थोडे हिंसक वळण लागले. इतक्या दिवसांच्या आंदोलनानंतरही...\nपालकमंत्री बच्चू कडू ॲक्शन मोडवर, १० वैद्यकीय अधिकारी; ४५ आरोग्य सेवकांवर केली निलंबनाची कारवाई\nअकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्तव्य बजावण्यायेवजी दांडी मारणाऱ्या १० वैद्यकीय अधिकारी (एमओ) व ४५ आरोग्य सेवकांना ८...\nपालकमंत्र्यांचे काॅल सेंटरमधून तर खासदारांचा जनता दरबारातून संपर्क; लोकांचे प्रश्न सुटणार काय\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी व त्यांचे प्रश्न, सोडविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात. नांदेड...\n दोन संवेदनशीलसह सहा ग्रामपंचायती केल्या बिनविरोध\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असते. पोलिस व जनता यामध्ये सुसंवाद असल्यास...\nमाणसाला माणुस बनवायचं सुत्र भारतीय राज्यघटनेचं : प्रा.डॉ.प्रकाश पवार\nकोपोर्डे (कोल्हापूर) : घटना समजुन घेणे ही युवकांची खरी गरज आहे. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना राज्यघटनेत भारत हा शब्द कसा पुढे आला हे...\nRepublic Day 2021 : कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देवू : सतेज पाटील\nकोल्हापूर : कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे...\nआमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा\nसातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजच्या प्रजासत्ताक दिनी तिघांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न...\nकोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nकोल्हापूर : रस्ताला वहिवाट मिळत नाही म्हणून आर.के.नगरातील भालकर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न...\nसरपंचपदाच्या आरक्षणासाठी अनेकांनी देव ठेवले पाण्यात\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायत निवडणूकीत पाण्यासारखा पैसा खर्च करुन निवडून आलेल्या पॅनलप्रमुखांनी आपल्या मनासारखे आरक्षण सुटावे यासाठी देव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/grampanchyat-election-voting-politics-397312", "date_download": "2021-01-26T13:10:42Z", "digest": "sha1:463KHZHTOMXIHNXBS66HZ3SUVXEJU5BD", "length": 27052, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाऊ, पंधरा तारखेला मतदानाला यायचंच... - Grampanchyat Election Voting Politics | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nभाऊ, पंधरा तारखेला मतदानाला यायचंच...\n‘भाऊ, आपल्या ग्रामपंचायतीचं पंधरा तारखेला मतदान आहे. तुझी वहिनी उभी आहे. मतदानाला यायचं बरं. नाही निवडणूक जरा चुरशीची होतेयं म्हणून म्हणतोय. आणि तू आपला घरचा माणूस आहे, म्हणून एवढा आग्रह करतोय. गावाचा विकास आपल्याला करायचाय...’ हे शब्द आहेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार, त्यांचे भाऊ, वडील, सासरे, दीर अन्‌ समर्थकांची. त्यामुळे निवडणूक ग्रामपंचायतींची असली, तरी त्याचा फीव्हर मात्र शहरात अर्थात महापालिका क्षेत्रातही बघायला मिळत आहे.\nपिंपरी - ‘भाऊ, आपल्या ग्रामपंचायतीचं पंधरा तारखेला मतदान आहे. तुझी वहिनी उभी आहे. मतदानाला यायचं बरं. नाही निवडणूक जरा चुरशीची होतेयं म्हणून म्हणतोय. आणि तू आपला घरचा माणूस आहे, म्हणून एवढा आग्रह करतोय. गावाचा विकास आपल्याला करायचाय...’ हे शब्द आहेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार, त्यांचे भाऊ, वडील, सासरे, दीर अन्‌ समर्थकांची. त्यामुळे निवडणूक ग्रामपंचायतींची असली, तरी त्याचा फीव्हर मात्र शहरात अर्थात महापालिका क्षेत्रातही बघायला मिळत आहे.\nराज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. जुन्या पिढीसह तरुणाईही निवडणूक रिंगणात उतरली आहे. अनेक ठिकाणी भावकीतील कुटुंबे, शेजारी-शेजारी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. गावातील मतदारांसह नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात आलेल्यांनासुद्धा मतदानासाठी साकडे घातले जात आहे. उमेदवारांसह त्यांचे नातेवाईक व समर्थक फोन करून मतदानाला येण्याबाबत आग्रह करीत आहेत.\nएनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी अवघ्या 197 विद्यार्थ्यांची नोंदणी\nग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पॅनेल, अनुक्रमांक व निवडणूक चिन्ह असलेली पत्रके मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी फोनप्रमाणेच व्हॉटस्‌ॲप, ई-मेल, फेसबुक आदी साधनांचा वापर केला जात आहे. ‘अमूक अमूक जण गाडी करून येतो आहे, त्याच्याशी बोलून घे. वाटल्यास त्याच्या सोबत ये. पण, मतदानाला ये बरं...’ अशी गळही घातली जात आहे.\nग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान आहे. गुरुवार (ता. १४) औद्योगिक सुटीचा दिवस आहे. शिवाय, या दिवशी मकरसंक्रांत आहे. त्यामुळे सणही साजरा होईल आणि मतदानही करता येईल, या हेतूने काही जण गावी जाण्याच्या तयारीत आहेत. शनिवार व रविवार सार्वजनिक सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे शुक्रवारी रजा टाकून तीन दिवस सुटी घेऊनही काही गावी जाण्याची तयारी केली आहे.\nशहरात बर्ड फ्ल्यू नाही; महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांची माहिती\n‘माझा चुलत भाऊ निवडणुकीसाठी उभा आहे. त्यामुळे मी गुरुवारी रात्रीस मतदानासाठी निघणार आहे. शिवाय, शनिवार, रविवार सुटीच आहे,’ खासगी कंपनीत आर्किटेक्‍चर असलेले किशोर सांगत होते. ‘माझ्या वर्गमित्राची बायको निवडणुकीला उभी आहे. त्याने खूपच आग्रह केला. त्यामुळे जावचं लागणार आहे,’ तळवडे ज्योतिबानगरमधील कंपनीतील कामगार नीलेश सांगत होते. पेट्रोल पंपावर ऑपरेटर असलेले अनिल म्हणाले, ‘मतदानासाठी मलाही फोन आला होता. पण, पंधरा दिवसांपूर्वीच मी गावाह���न आलो. मेहुण्याचं लग्न होतं. त्यामुळे आता काही जाणार नाही.’\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n७५ टक्के बाहेरील लोक\nपिंपरी-चिंचवड शहर अनेक गावांचे मिळून बनलेले आहे. सुमारे ७५ टक्के लोकसंख्या नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झाली आहे. अनेक जण इथले मतदारही आहेत. पण, अनेकांचे मतदान आजही गावात\nआहे. त्यामुळे विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश जण मतदानासाठी मूळगावी जाण्याच्या तयारीत आहेत.\nकशाळमध्ये सव्वाशे नावे अनोळखी\nकामशेत - मावळातील ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्डातील मतदारांच्या नावासह बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दोन दिवस अगोदर कशाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या किवळे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये एकशेसव्वीस बोगस मतदारांच्या नोंदीवर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. किवळे गावाच्या मतदार यादीत वॉर्डात वास्तव्य करीत नसलेल्या मतदाराची नावे आली कशी, असा प्रश्‍न तानाजी पिचड, रोशन पिंगळे, गोरख पिंगळे, राजेंद्र पिंगळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी उपस्थितीत केला आहे.\nया वॉर्डात बोगस नावे असलेल्या मतदारांची यादीच ग्रामस्थांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि तहसील कार्यालयात निवडणूक विभागाला दिली आहे. निवडणूक विभागाने या बोगस मतदारांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा वादविवाद होण्याची शक्‍यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली.\nपिंपरी-चिंचवडमध्ये 119 नवीन रुग्ण; 220 जणांना डिस्चार्ज\nकिवळेत गावात पिढ्यान्‌पिढ्या पिचड, चिमटे, मदगे, पिंगळे, वायकर, लोटे, गवारी, खामकर, मोरमारे, अंकुश, दळवी, गोडे या आडनावाचे मतदार राहत आहेत. यापूर्वी झालेल्या सर्व निवडणुका गुण्यागोविंदाने वादविवाद रहित झाल्या आहेत. स्थानिकांची ५२९ इतकीच मतदार संख्या आहे.पण आज मितीस मतदार यादीत नव्याने मेहबूब, बासा, पेट्रो, निरपळ, सय्यद, चुरगुस्ती, अग्रवाल, भट्ट, सिह, दिन्नी, मोंहतो, जांभूळकर, पंडित, बंभानिया, दरोडे, कुंभार अशा वेगवेगळ्या आडनावाच्या एकशे सव्वीस मताची भर पडली आहे.\nखेडोपाडी होणाऱ्या या निवडणुकीत स्थानिक मतदारांना कोणाचा हस्तक्षेप नाही, पण ही एकशे सव्वीस मतदार वॉर्डातील नसतील तर त्यांनी मतदान का करावे, असा सूर ग्रामस्थ आळवीत आहेत. हे एकशे सव्वीस मतदारांन�� स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, अशी अपेक्षा पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता चिमटे यांनी व्यक्त केली. आमच्या गावातील बोगस मतदानाविषयी तहसील कार्यालयात हरकत नोंदवली आहे. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याचे गोरख पिंगळे यांनी सांगितले.\nनिवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदारांनी आपली ओळख पटवून दिली, तर त्याच्या मतदानाचा हक्क नाकारता येत नाही. आजच्या घडीला ही नावे मतदार यादीतून कमी करणे अशक्‍य आहे. - रावसाहेब चाटे, नायब तहसीलदार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप-शिवसेनेत जोरदार राडा; खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आपसातच भिडले\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\n पाचवड रास्ता रोको प्रकरणातून राष्ट्रवादीच्या आमदारांची निर्दोष मुक्तता\nवाई (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून अनधिकृत रित्या शेतकरी आंदोलन व मेळावा आयोजित करून जाहीर सभा...\nहायव्होल्टेज ड्राम्याचा पडदा उद्या उघडणार बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार \"लय भारी'\nकेत्तूर (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी \"धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण उद्या बुधवारी (ता....\nनागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याआधी सायबर गुन्हेगार करतील चारदा विचार, मुंबई पोलिसांनी सुरु केलं 'सायबर कवच'\nमुंबई : लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झालीये. जसजसं आपण डिजिटली आपण अधिक सुज्ञ होतोय, तसतसं सायबर गुन्ह्यांचं...\nशरद पवार गरजले; 'सावरलेला पंजाब पुन्हा अस्वस्थतेकडे नेऊ नका'\nमुंबई : आज दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाची कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनी...\nपरदेशात उच्च शिक्षणासाठी जायचंय ही आहे सरकारकारची स्कॉलरशिप\nनाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे, याचाच भाग म्हणून अनुसूचित जमातीच्या गुणवंत...\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nवाहनधारकांना ईशारा : वसमतमध्ये चक्क यमराज रस्त्यावर उतरले; रस्ता सुरक्षा अभियान\nवसमत ( जिल्हा परभणी ) : वसमतमध्ये मंगळवारी (ता. २६) जानेवारी चक्क यमराज रस्त्यावर उतरल्याने वसमतकर सुद्धा हैरान झाले. निमित्त होतं शहर पोलिस ठाण्याचे...\nअर्धापुरात नात्याला काळीमा फासणारी घटना; भावानेच केला बहिणीवर अत्याचार, नराधम भावास कोठडी\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भाऊ- बहिणीचे पवित्र नाते समजले जाते. या पवित्र नात्यालाच काळीमा फासणारी घटना घडल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा...\nशेवटी आईचा जीव तो चक्क मांजराच्या पिल्लाला कुशीत घेऊन कुत्रीनं पाजलं दूध\nपुणे : अनेकजण आजूबाजूला नेहमीच मांजर आणि कुत्रा पाहिलंच असेल. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष असणार आहे. बरोबर ना, तुम्ही असाच विचार केला असेल...\nवसमत शहरात धाडसी घरफोडी, सोन्याच्या दागिण्यांसह साडेचार लाखाचा ऐवज लंपास\nवसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथील श्रीनगर कॉलनी भागातील श्रीकांत नरहरी देसाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिण्यासह चार लाख...\n'सलमा 54 ची आहे असं कोण म्हणेल, फोटो पाहा मग कळेल'\nमुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशपट करताना दिसून येतात. त्यांच्या त्या फोटोंना दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/ithe-raahnnyaasaatthii-kraave-laagte-apenddiksce-onpreshn/", "date_download": "2021-01-26T12:11:04Z", "digest": "sha1:NTTREWCKWY7S3R4RQZSXQWY7PT3KJEAP", "length": 9633, "nlines": 94, "source_domain": "analysernews.com", "title": "इथे राहण्यासाठी करावे लागते अपेंडिक्सचे ऑपरेशन", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nइथे र���हण्यासाठी करावे लागते अपेंडिक्सचे ऑपरेशन\nकोणत्याही प्रकारची आणीबाणी टाळण्यासाठी, लोकांना ऑपरेशन करणे आवश्यक आहे.\nजगात कुठेही राहण्यासाठी काही अटी आहेत. काही कायदेशीर जबाबदारया आहेत. उदाहरणार्थ, भारतात राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाकडे आधार नंबर असणे आवश्यक आहे. परदेशीयांना येथे राहण्यासाठी त्यांचा देशाचा पासपोर्ट आणि व्हिसा असणे आवश्यक आहे. पण अंटार्क्टिकामध्ये जर आपल्याला बराच काळ रहायचे असेल तर ऑपरेशनद्वारे आपले अपेंडिक्स काढून टाकणे आवश्यक अट आहे.\nअंटार्क्टिका एक अतिशय थंड खंड आहे. लोक येथे काही महिनेच राहतात. परंतु या थंड वाळवंटातसुद्धा काही मानवी वस्ती करून रहात आहे. अंटार्क्टिकामधील हा एक असा परिसर आहे, जिथे वैज्ञानिक एकतर संशोधनाच्या उद्देशाने राहतात किंवा चिली हवाई दल, सैनिक येथे येतच असतात, परंतु अनेक शास्त्रज्ञ आणि सैनिक बर्‍याच दिवसांपासून येथेच राहिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कुटुंबालाही येथे आणले आहे. यांची लोकसंख्या केवळ शंभरावर आहे. येथे मोठे गाव किंवा छोट्या शहरासारख्या सुविधाही नाहीत. तसेच सामान्य स्टोअर्स, बँका, शाळा, छोटी पोस्ट कार्यालये आणि रुग्णालये आवश्यकतेनुसार तयार केली गेली आहेत. मुलांना शाळांमध्ये मूलभूत प्रशिक्षण मिळते, परंतु रुग्णालयांमध्ये उपचार फारच वरवरचे असतात. अंटार्क्टिकामध्ये एक मोठे रुग्णालय आहे, परंतु तो व्हिला लास एस्ट्रेलास गावपासून एक हजार किलोमीटरवर आहे. संपूर्ण मार्गाने एखाद्याला बर्फाच्छादित डोंगरावरुन जावे लागते. हे मोठे हॉस्पिटल शहरातील कोणत्याही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसारखे नाही. बेस हॉस्पिटलमध्ये मोजकेच डॉक्टर आहेत आणि ते तज्ञ सर्जनही नाहीत. म्हणून, कोणत्याही प्रकारची आणीबाणी टाळण्यासाठी, लोकांना ऑपरेशन करणे आवश्यक आहे.\nसर्जिओ कुबिलोस हे चिली एअरफोर्स बेसचे कमांडर आहे. ते जवळजवळ दोन वर्षांपासून पत्नी व मुलांसह येथे राहतात. त्याचे कुटुंब काही दिवस चिलीला परत आले असले तरी स्वत: सर्जिओ येथे दोन वर्षांपासून आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर ते म्हणतात की, हिवाळ्यातील हंगामाचा सामना करणे हे एक मोठे आव्हान आहे कारण हिवाळ्यातील तापमान वजा 47 अंशांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत एखाद्याला बरेच दिवस घरात तुरूंगातच रहावे लागते. तो म्हणतो की आत��ही त्याच्या कुटुंबियांना इथल्या हवामानाची सवय झाली आहे. ते केवळ हवामानाचा आनंद घेत नाहीत तर इतर सैनिकांच्या कुटुंबीयांसह हॅलोविनसारखे सण देखील साजरे करतात. .\nसैन्य तळापासून बर्‍याच अंतरावर उंच उंचीवर ट्रिनिटी नावाची एक रशियन चर्च आहे. हे रशियाच्या ऑर्थोडॉक्स पाद्रींनी बांधले असल्याचे म्हणतात. विलास लास एस्ट्रेलास हा जगाचा एक भाग आहे जिथे दुसर्‍या ग्रहावर राहण्याचा अनुभव येऊ शकतो. इथे राहणे एक आव्हानात्मक काम आहे यात काही शंका नाही, परंतु येथे राहणारे लोक जगातील इतर कोणत्याही व्यक्तीस अनुभवू शकत नाहीत.\nवय वर्षे शंभर, वाढदिवस माञ 25 वा...\nकधी पाहिलात का असा कुञा\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/let-birth-again-womb-maharashtra-203474", "date_download": "2021-01-26T12:47:59Z", "digest": "sha1:JYMOTHIZOATYONFU4GNCWGW7XC4DHB3V", "length": 19337, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "जन्म मिळू देत पुन्हा महाराष्टाच्याच गर्भात... - Let birth again in the womb of Maharashtra | Marathi News - eSakal", "raw_content": "\nजन्म मिळू देत पुन्हा महाराष्टाच्याच गर्भात...\nपूर्वी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमच्या विचारात होते. आता ते आमच्या धमन्यातून वाहू लागले आणि आमच्या जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद झाला आणि मन सतत विचार करू लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मी कोण असेन\nमाझा जन्म सातारा जिल्ह्यातील. औंध संस्थान हे माझे माहेर. वडील राजमहालातील दरबार गवई म्हणून होते. वडिलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतीव प्रेम, स्वाभिमान. ते शिवभक्तच होते. कवी भूषण यांचे ब्रज भाषेतील संपूर्ण काव्य त्यांना पाठ होते. घरात आम्हा मुलांना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्याच कथा सांगत. त्यांचा पराक्रम, त्यांची युद्धनीती, रयतेवरील प्रेम, स्त्रियांबद्दल वाटणारा आदर, शेतकऱ्यांची काळजी असे एक ना अनेक विषयावर ते सतत बोलत. आम्ही तेव्हा फार लहान होतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला कळतपण नव्हत्या. पण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबाचे दैवतच होते.\nकाळ पुढे सरकत गेला. आम्ही मोठे होत गेलो. शाळा, कॉलेज, उच्च शिक्षण, नोकऱ्या आमचं विश्‍व विस्तारलं, पण आम्हा सर्वांना लहानपणापासून वाचनाचं खूप वेड. त्यामुळे पुनःपुन्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वाचतच गेलो. छत्रपती संभाजी महाराजांवरील सत्य लिखाण लोकांपुढे येऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मृत्यूचे गूढ लोकांना माहीत होऊ लागले. त्यामुळे पूर्वी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमच्या विचारात होते. आता ते आमच्या धमन्यातून वाहू लागले आणि आमच्या जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद झाला आणि मन सतत विचार करू लागले.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मी कोण असेन त्यांच्या अश्‍वशाळेतील एखादा घोडा, त्यांचा एखादा मावळा, त्यांच्या मुदपाकखान्यातील एखादी सेविका, जिजाऊ राजमातेची दासी, रायगडाचा एखादा कडा, दगड, वृक्ष, गवत, वेली, फूल, पशू, पक्षी, किडा, मुंगी कोणीतरी असनेच. म्हणूनच मी याच मातीत पुन्हा जन्मले. ज्या ज्या मार्गांनी राजांनी घोडदौड केली त्या वाटेवरील मी एखादा वृक्ष तरी नसेल ना, ज्याला राजांचा स्पर्श झाला असेल.\nएखादा झुळझुळ वाहणारा ओढा तर नसेल ना नाहीतर त्यांच्या पायांचा स्पर्श झालेला एखादा मातीचा कण तर नसेल ना नाहीतर त्यांच्या पायांचा स्पर्श झालेला एखादा मातीचा कण तर नसेल ना आज मन राजांच्या भोवती भिरभिरतंय. त्यांचे अस्तित्व माझ्या भोवती असल्याचा भास होतोय. त्यांचे व्यक्तिमत्त्व शब्दात मावण्याएवढे ते लहान कधीच नव्हते. आता तर सगळ्या जगाला त्यांचे महत्त्व कळले आहे. सारं जग त्यांच्या चरित्राचा अभ्यास करीत आहे. असा हा जिजाऊंचा विश्‍वविजेता बाळ, असा हा जिजाऊचा पृथ्वीराज. म्हणूनच याला माझा पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत आणि म्हणूनच आई जगदंबे तुझ्या पुढे पदर पसरून हे मागणे मागत आहे की, \"जगदंबे या पृथ्वीचे अस्तित्व असेपर्यंत आणि जन्ममरणाचे चक्र चालू असेपर्यंत या महाराष्ट्राच्याच गर्भात मला जन्म मिळू दे.'\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nकळसुत्री बाहुल्याच बनल्या सन्मानाचे प्रतीक: परशुराम गंगावणे यांना मिळवून दिला पद��मश्री\nसिंधुदुर्ग : कोणाचा काय छंद असेल ते सांगता येत नाही. याला पैशाची जोड लागतेच अशी नाही. छंदवेडी लोक काहीही करु शकतात. या छंदापाइच सिंधुदुर्गातील...\nRepublic Day 2021 : कोरोनातून बाहेर पडत विकासाचे उद्दीष्ट साधू : ॲड अनिल परब\nरत्नागिरी : कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्यांने विकासाचे उद्दीष्ट समोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन...\nRepublic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील\nसातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून...\nकोरोना लसीकरणाचा वेग दुप्पट प्रत्येक केंद्रांवर दोनशेजणांना टोचली जाणार लस\nसोलापूर : लसीकरणाची मोहीम तत्काळ संपावी आणि पुढील टप्प्यातील व्यक्‍तींचे लसीकरण सुरु होण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा वेग दुप्पट करण्याचा निर्णय...\nसिंधुदुर्गात 46,964 कुटुंबांना नळ जोडणी\nसिंधुदुर्गनगरी - जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 11 कोटी 16 लाख प्राप्त निधीतून आतापर्यंत 4 कोटी 86 लाख निधी खर्चून जिल्ह्यातील 46 हजार 964...\nराजपथावरील चित्ररथात मंगळवेढ्यातील तीन संत\nमंगळवेढा : यंदा 72 व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'वारकरी संतपरंपरे'वर आधारित चित्ररथ तयार...\n' माळीनगरच्या शिक्षकासह सहा रायडर्स मारणार चार हजार किलोमीटर सायकलिंगने जवानांना सॅल्यूट\nमाळीनगर (सोलापूर) : \"सैनिक हो तुमच्यासाठी' (राईड फॉर द सोल्जर्स) या मोहिमेत महाराष्ट्रातील सहा जण कोटेश्वर मंदिर (कच्छ, गुजरात) ते किबीथू (अरुणाचल...\nचित्रे विकून 51 हजार मुख्यमंत्री सहाय्यता निधी\nआरग : आरग (ता. मिरज) येथील जग प्रसिद्ध रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी कोरोना काळात रेखाटलेली चित्रे विकून 51 हजार रुपयांचा रोख निधी शरद पवार...\nकुडाळच्या सत्ताधीशांचा संघर्षमय प्रवास\nसावंतवाडी ः कुडाळ येथून या प्रांताचा कारभार चालायचा हा संदर्भ आधी आलाच आहे. याकाळातील कुडाळ प्रांतामधील कारभार समजून घेण्याचा प्रयत्न या...\n पर्यटकांना गोव्यापेक्षाही मालवण फेव्हरेट\nमालवण (सिंधुदुर्ग)- सलग आलेल्या सुटीमुळे मालवणचे पर्यटन बहरून गेले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्य���कांमुळे...\n९४ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर; नाशिकमध्ये २६ ते २८ मार्चला संमेलन\nनाशिक : देशाचे खगोलशास्त्रज्ञ अन्‌ विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी बहुमताने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/my-recipe-dalia-upma-322688", "date_download": "2021-01-26T11:32:10Z", "digest": "sha1:CKKNX6UYEGREFZRSKGUXFNEYA4ZYK4XW", "length": 15150, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "माझी रेसिपी : दलियाचा पौष्टिक उपमा - my recipe on dalia upma | Marathi News - eSakal", "raw_content": "\nमाझी रेसिपी : दलियाचा पौष्टिक उपमा\nएक वाटी गव्हाचा दलिया, अर्धी वाटी चिरलेल्या भाज्या, गाजर, मटार, टोमॅटो, ओल्या मक्याचे दाणे, कांदा एक, हिरवी मिरची एक, थोडे मीठ, थोडी साखर, एक ते दीड वाटी पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.\nसाहित्य - एक वाटी गव्हाचा दलिया, अर्धी वाटी चिरलेल्या भाज्या, गाजर, मटार, टोमॅटो, ओल्या मक्याचे दाणे, कांदा एक, हिरवी मिरची एक, थोडे मीठ, थोडी साखर, एक ते दीड वाटी पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकृती - प्रथम दलिया कढईत भाजून एक ते दीड वाटी पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणे. नंतर कढईत एक डाव तेल टाकून फोडणी करणे. त्यात कांदा घालून परतणे. एका हिरवी मिरचीचे तुकडे घालणे. त्यात भाज्या घालून चांगल्या वाफवून घ्यावात. त्यात शिजलेला दलिया टाकून परत वाफवून घेणे. अर्धे लिंबू पिळणे. मीठ व साखर घालणे. चांगले हलवून घ्यावे. वरून खोबरे, कोथिंबीर घालून सजविणे. पौष्टिक उपमा तयार.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगडहिंग्लजला फळभाज्या, सोयाबीनचे दर तेजीत\nगडहिंग्लज : येथील फळबाजारात सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची नवी आवक सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून वाढलेली ���ोपांची आवक टिकून आहे. मागणीपेक्षा आवक...\nमहिलांनी स्थापन केली शेतकरी उत्पादन कंपनी; संघटनातून सिद्ध केला हेतू\nउमरेड (जि. नागपूर) : बेभरवश्याचे वातावरण, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक, व्यापाऱ्यांकडून होणारे खच्चीकरण, खर्च जास्त उत्पादन कमी, कर्जाचा डोंगर व मन...\nदरोडा टाकणार तोच पोलिस दिसले; मग पळापळ आणि धरपकड\nरावेर : येथे मध्यरात्री सहा जण शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलीसांचा चाहुल लागताच चोरटे पळाल्याची घटना घडली. पोलिसांनी केलेल्या...\nशिवरात्रीपर्यंत मिळणार स्वस्त भाजीपाला, जाणून घ्या दर\nनागपूर : ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने शिमला मिरची, कारले, गवारशेंगा वगळता जवळपास सर्व भाज्यांच्या दरात घट झाली आहे. पानकोबी, फुलकोबी,...\nनंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर पुन्हा अवकळा\nनंदुरबार ः शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा शेतकरी अडचणी सापडले आहेत. गुरूवारी रात्री व आज दुपारी तीनच्‍या सुमारास झालेल्या पावसामुळे...\nSuccess story : खाकुर्डीच्या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग वीस गुंठ्यात ढोबळ्या मिरचीतून पाच लाखांचे उत्पन्न;\nअंबासन (नाशिक) : काम कुठलेही असो त्याला प्रोत्साहन मिळाले की, आकाशही ठेंगणे होते. अशीच काहीशी प्रचीती आली ती खाकुर्डी येथील तरुण शेतकरी राहुल...\nसोयाबीनच्या दरात मोठी उसळी ५ वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच विक्रमी दर\nपिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : अर्जेंटिना, ब्राझील येथील बंदरावर महिनाभरापासून सुरू असलेला बंद व मध्यप्रदेश, विदर्भात पावसाने पिकाची मोठी नासाडी...\nनिर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडा\nसुजालपूर (ता. जि. नंदुरबार) - येथील अशोक व प्रवीण या पाटील पितापुत्रांनी मिरची पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून प्रतिकूल स्थितीत दर्जेदार व एकरी ३०...\nसिमला मिरची पिकविणाऱ्या पडसाळीने घडवला इतिहास स्थापनेपासून पहिल्यांदाच झाली ग्रामपंचायत बिनविरोध\nउत्तर सोलापूर (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या टोकाला असलेलं पडसाळी हे दुष्काळग्रस्त गाव. मातीतून मोती पिकविणाऱ्या येथील शेतकरी बांधवांनी...\nगडहिंग्लजला लाल मिरची तेजीत\nगडहिंग्लज : येथील आठवडा बाजारात लाल मिरचीची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. भाजी मंडईत कोबी, पालेभाज्या, कोथिंबीर,...\nसुपे पोलिसांची मोठी कारवाई; रस्ता लुट करणारी टोळी गजाआड, अनेक रस्ता लुटीची प्रकरणे येणार उजेडात\nपारनेर (अहमदनगर) : सुपे नजिक म्हसणे फाटा टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या कारला आडवून सात हजार रूपये लुट करणाऱ्या सराईत टोळीतील पाच जणांना सुपे...\nलाल मिरची बळीराजाच्या डोळ्यांत आणणार पाणी; मंदीमुळे भावात झाली प्रचंड घट\nवेलतूर (जि. नागपूर) ः लाल पिकलेल्या ओल्या आणि वाळल्या मिरचीचा व्यवसाय परीसरात संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हिरव्या कच्च्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.starfriday2012.com/2017/10/blog-post_30.html", "date_download": "2021-01-26T12:51:22Z", "digest": "sha1:XDS2ZBOOJUKKVCZ6SP7UEINMD4CGQVPK", "length": 10155, "nlines": 42, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : सहकलाकाराच्या भूमिकांना प्रतिष्ठा मिळवून देणारा चतुरस्त्र कलाकार : विजय चव्हाण !", "raw_content": "\nसहकलाकाराच्या भूमिकांना प्रतिष्ठा मिळवून देणारा चतुरस्त्र कलाकार : विजय चव्हाण \nपूर्वी नाटक-चित्रपटांमधून पुरुषांनी स्त्री-पार्टी भूमिका कराव्या लागणं ही काळाची गरज होती. सामाजिक स्थिती सुधारल्यावर स्त्रिया नाटक-चित्रपटात भूमिका करू लागल्या आणि पुरुषांनी स्त्रीवेष धारण करणं हे केवळ विनोद निर्मितीपुरतं उरलं. किंबहुना काळ असा आला की पुरुषांनी स्त्रीवेषातील भूमिका करणं कमीपणाचं लेखलं जाऊ लागलं. परंतु रंगभूमीवर आलेल्या 'मोरूची मावशी' या नाटकाने इतिहास बदलला. त्यातील मावशी ची भूमिका करणारे विजय चव्हाण यांनी वरील समज पुसून काढला. कुठल्याही प्रकारचा ओंगळपणा न करता या नाटकात स्त्रीपार्टी भूमिका करत त्यांनी प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. स्पर्धात्मक एकांकिका आणि नाटकांतून अभिनय करत विजय चव्हाण यांनी 'टूर टूर' या नाटकातर्फे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. नंतरच्या मोरूची मावशी ने तर त्यांना प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनवले ते आजतागायत. त्यांनी ३००० हून अधिक या नाटकाचे प्र���ोग केले यावरून त्यांच्यावरील प्रेक्षकांच्या प्रेमाची कल्पना येईल. या सुरुवातीच्या काळापासून ते अलीकडच्या 'श्रीमंत दामोदरपंत' नाटकांच्या दरम्यान त्यांनी अनेक नाटकांतून सुंदर-सुंदर भूमिका साकारल्या.\nनाटकांबरोबरच विजय चव्हाण यांनी छोटा आणि मोठ्या पडद्यावर पण आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. जत्रा, नाना मामा, झपाटलेला १ आणि २, पछाडलेला, अगं बाई अरेच्चा, जबरदस्त, सांगतो ऐका, जिगर, शुभ मंगल सावधान, नो प्रॉब्लेम, बलिदान, नाथा पुरे आता, चल लवकर, सावट, मुंबईचा डबेवाला सारख्या अडीचशेहून अधिक चित्रपटांमधून काम करत त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. उस्फुर्त विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या विनोदवीर नायकांनंतर विजय चव्हाण या सहकलाकाराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांच्यातील सळसळत्या ऊर्जेने इतर कलाकारांच्याही उत्साह वाढायचा. त्यांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकांनाही योग्य न्याय दिला. 'गोल गोल डब्यातल्या', 'वन रूम किचन' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हलाल' याची साक्ष देतात व त्यांच्या चतुरस्रपणावर मोहोर उमटवतात. महेश कोठारेंच्या 'शुभ मंगल सावधान' मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या करियरला कलाटणी मिळाली आणि सहकलाकारांच्या भूमिकांना महत्व प्राप्त करून दिले. महेश कोठारेंच्या नंतरच्या प्रत्येक चित्रपटाचा ते भाग राहिले.\nप्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या विजय चव्हाण या चतुरस्त्र कलाकाराने गेली चार दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि त्यांची भूमिका असलेला एक नवीन सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे 'हुंटाश' 'मी आजतागायत अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत परंतु 'हुंटाश' या चित्रपटातील भूमिका करताना एक वेगळ्या धाटणीची विनोदी भूमिका करण्याचा आनंद मिळाला. दिग्दर्शक तरुण असल्यामुळे नवनवीन विचारांची देवाण घेवाण झाली व भूमिका साकारताना फायदा झाला. अपर्णा प्रमोद आणि अवधूत नावलेकर नवीन सारख्या निर्मात्यांचं कौतुक करायला हवं कारण मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी ते निर्मितीक्षेत्रात उतरत आहेत आणि आम्हा सर्व सिनियर कलाकारांची उत्तम काळजी घेतल्याबद्दल त्यांना सर्वांतर्फे धन्यवाद देतो. माझी ग्वाही आहे की 'हुंटाश' सर्वांचं भरपूर मनोरंजन करेल' विजय चव्हाण कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले.\nनिर्मा��े अपर्णा प्रमोद आणि अच्च्युत नावलेकर आणि दिग्दर्शक अंकुश ठाकूर यांचा धमाल विनोदी चित्रपट 'हुंटाश' १० नोव्हेंबर २०१७ ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/unbearable-disease-haunts-mokat-dogs/", "date_download": "2021-01-26T11:45:18Z", "digest": "sha1:F523D5THNRLR4R2OWVFQKN2BPWCLIU7N", "length": 11869, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "असह्य रोगाने मोकाट कुत्र्यांना पछाडले! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome बीड असह्य रोगाने मोकाट कुत्र्यांना पछाडले\nअसह्य रोगाने मोकाट कुत्र्यांना पछाडले\nसन २०२० हे वर्ष रोगाचे वर्ष म्हणून घोषित झाल्यास वावगे ठरणार नाही. माणसाला कोरोना ने, पाळीव दुभत्या जनावरांना लंपी आजाराने तर आता मोकाट कुत्र्यांना देखील असह्य रोगाने पछाडले असल्याने या रोगाचा असह्य त्रास या मुक्या जनावरांना भोगावे लागत आहे.\nमार्च २०२० पूर्वीपासूनच संपूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीने भयानक रूप घेऊन संपूर्ण मानव जातीला आपल्या बाहुपाशात कवटाळले. जगातील मानवजातीचे जीवन केवळ या मायक्रो व्हायरसने नेस्तनाबूत केले. माणसाला वाचा आणि बुद्धी असल्याने या आजारातून अनेक जण मुक्त झाले. त्याचबरोबर जगातील लाखो नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकून मृत्युमुखी पडले. अनेकांचे कुटुंब संपले तर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबावर कशी वेळ येते याचा प्रत्यय ज्याची त्यालाच येत असतो. आम्हाला कोणाची काय भीती याचा प्रत्यय ज्याची त्यालाच येत असतो. आम्हाला कोणाची काय भीती असे म्हणून वावरणाऱ्या लोकांना शासनाने कितीही सांगितले तरी काही फरक पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांनी ज्यांनी कोरोनाशी दोन हात केले. त्यांच्या कुटुंबातील काही लोक मृत्युमुखी पडले अशा लोकांना प्रत्यक्षात भेटल्यास कोरोना महामार्गाचे रौद्ररूप नक्कीच त्यांच्या लक्षात येईल.\nमानवजातीला कोरोना नावाच्या महामारीने ग्रासले असतानाच याच काळात वृक्षवेलींनाही विविध रोग पडल्याने त्यांची पाने गळती आणि वयोवृद्धी खुंटल्याने शेतकरी आणि फळबागा सांभाळणाऱ्या वर मोठे संकट आले होते. त्याचप्रमाणे पाळीव दुभत्या जनावरांना लंपी नावाच्या आजाराने ग्रासले. यातून कसेतरी ही जनावरे मुक्त झाल्यानंतर आता मोकाट कुत्र्यांना असह्य रोगाने ग्रासले असून जिवाचे अकांडता��डव होताना देखील या मुक्या जनावरांना कोणाला काहीच सांगता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या वागण्यावरून त्यांना असह्य वेदना होत असल्याचे दिसत असले तरी त्यांच्या या वेदना जाणून घेणारे आणि त्यांना या वेदनेतून मुक्त करणारे हात पुढे येत नसल्याचे दिसत आहे.\nराज्यातील पशुवैद्यकीय विभागाने या मोकाट कुत्र्यांना जडलेल्या रोगापासून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकंदरीतच सन २०२० हे वर्ष चल, जलचर आणि अचर या सर्वच जीवांना विघातक ठरल्याचे सिद्ध झाले आहे.\nPrevious articleनोकराने लंपास केले एक लाख वीस हजार..\nNext articleशाहीन बागमध्ये गोळी झाडणारा गुंड भाजपात दाखल\nवनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद कार्यालयाचे वनविभागातील तक्रारी संदर्भात विभागीय वन आधिकारी सामाजिक वनीकरण बीड यांना चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश – डाॅ.गणेश ढवळे\nमाजलगाव तालुक्यातील ग्रामीण बस सेवा सुरू करा – आगारप्रमुखांकडे राष्ट्रवादीचे राजु कुरेशी यांची मागणी\nपरळी पंचायत समितीच्या सभापती पदी बालाजी (पिंटू) मुंडे यांची निवड\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nशोभेची झाडे खरेदीसाठी गर्दी\nशाहीन बागमध्ये गोळी झाडणारा गुंड भाजपात दाखल\nग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी 15 जानेवारी २०२१ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर–जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसंविधान दिनानिमित्त राष्ट्रपती कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचुन केले देशाचे नेतृत्व\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/controversial-decision/", "date_download": "2021-01-26T11:18:40Z", "digest": "sha1:4B22QPU3X3UOARKFZGDUA7JECUEVVNAK", "length": 8549, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Controversial Decision Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे उद्घाटन…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड लाखाची फसवणूक, महिलेसह…\nICC World Cup 2019 : रोहित शर्माने ‘नॉट’ OUT चा पुरावा दिल्यानंतर फॅन्सचा अंपायरच्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा यांनी शुक्रवारी सोशल मिडियावर वेस्ट इंडीजच्या विरोधात झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात आऊट झाल्याच्या विवादास्पद निर्णयावर निराशा व्यक्त केली. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध…\nBirthday SPL : चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अ‍ॅक्टर होता…\nपार्थ समथान आणि खुशाली कुमारची जबरदस्त केमिस्ट्री, पहा…\nPunjab : शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबली जान्हवी कपूरच्या…\nआई झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं शेअर केली…\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7…\nGold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीत किंचीत…\n10 वीच्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी, बोर्ड परीक्षेचा…\nGoogle मधील महिला कर्मचार्‍याची आत्महत्या की आणखी काय \nराज्याच्या शिफारशींना केंद्राचा ‘कोलदांडा’, पद्म…\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह…\nPune News : पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड…\nVideo : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून…\nबेळगाव ते नाशिक विमानसेवेचे ‘उड्डाण’, एका तासात होणार प्रवास\nPune News : सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय…\nवर्धा : पुलगाव येथे भीषण अपघातात तिघे ठार\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \n… तर मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे…\nPAK : न्यायाधीशांविरूद्ध बोलणे न्यूज अँकरला पडले भारी; चॅनेल बंद,…\nएकनाथ खडसेंना ED कडून 28 जानेवारीपर्यंत दिलासा\n26 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर ‘वारकरी…\nCovid-19 in India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9102…\nCorona Vaccine Updates : ‘कोरोना’च्या लशीसंदर्भात अफवा पसरविणार्‍यावर कायदेशीर कारवाई, केंद्र सरकारचा आदेश…\nGallantry Awards Winners List 2021 : ’शौर्य पुरस्कारा’ची घोषणा, देशाचे हे वीर होतील सन्मानित, पहा लिस्ट\nपद्म पुरस्कारासाठी संजय राऊत, यशवंत गडाखांसह ‘या’ नावांची ठाकरे सरकारने केली होती शिफारस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenama-netflix-plan/", "date_download": "2021-01-26T10:56:53Z", "digest": "sha1:BPILCFJ7VUVEKUVNF7UBXY32NS5C7AUQ", "length": 8306, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "policenama Netflix plan Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार’…\nवर्धा : पुलगाव येथे भीषण अपघातात तिघे ठार\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न विकी जैनच्या नावाची काढली मेहंदी \n‘नेटफ्लिक्स’ आणणार ‘हे’ 3 ‘स्वस्त’ प्लॅन, जाणून घ्या\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था - स्ट्रिमिंग सर्विस नेटफ्लिक्स कंपनीने भारतात आता आपला जम बसवला आहे, नेटफ्लिक्सची मागणी देशात वाढली आहे. काहीच दिवसांपूर्वी कंपनीने मोबाइल प्लॅन लॉन्च केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनी आपले नवे…\nIndian Idol 12 : सवाई भटच्या गरीबीबद्दल बोललं गेलं खोटं \nआई झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं शेअर केली…\nअभिनेत्री रेखा यांचा अभिनयाबद्दल धक्कादायक खुलासा \nगौहर खाननं घातला स्टायलिश मेटॅलिक ड्रेस \nईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक \nGold Rate Today : सोन्याच्या दरात चढ-उतार, जाणून घ्या दर\nRRR : ‘दसऱ्या’ला रिलीज होणार SS राजामौली यांचा…\nपुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं मोठं विधान, म्हणाले –…\nखोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेटच्या नावाखाली होतेय…\nVideo : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून…\nबेळगाव ते नाशिक विमानसेवेचे ‘उड्डाण’, एका तासात होणार प्रवास\nPune News : सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय…\nवर्धा : पुलगाव येथे भीषण अपघातात तिघे ठार\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \n… तर मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही\nलग्नानंतर इतर हिरोईन्ससोबत काम नाही करणार वरुण धवन \nविना हेल्मेट प्रवास करणार्‍या वडिलांचीच ‘ठाणेदार…\nVideo : पत��त्याच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर चॉपरने सपासप…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nVideo : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून पायापर्यंत पूर्ण अंगावर…\nNashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक,…\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न विकी जैनच्या नावाची काढली…\nरोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले …\nPune News : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे-दौंड शटल सेवा सुरु\nएकनाथ खडसेंना ED कडून 28 जानेवारीपर्यंत दिलासा\nमुंबई शेतकरी आंदोलन : ‘राज्यपालांकडे कंगनाला भेटण्यासाठी वेळ, मात्र शेतकर्‍यासांठी नाही’ – शरद पवार\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुरुस्तीचे काम पाहताना इंजिनिअरला रोलरने चिरडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/", "date_download": "2021-01-26T12:44:25Z", "digest": "sha1:6TXH7ZFJKD6C4BS7OGUK5OLXEY5IG5AD", "length": 18848, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Maayboli | Marathi footsteps around the world मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nकेंब्रिज, ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठात मानाची प्राध्यापकपदं भूषविलेला विसाव्या शतकातला मोठा इंग्लिश गणितज्ञ जी. एच. हार्डी ह्याला जेव्हा विचारण्यात आलं, की गणितामध्ये तुझं सर्वोत्तम योगदान काय असेल तेव्हा त्याने उत्तर दिलं, \"मी रामानुजनचा शोध लावला\"\nकोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे.\nथोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग १\nमहाराष्ट्रात वाघ म्हटलं की ताडोबा आठवतं. कारण जवळपास महाराष्ट्रातले निम्मे-अर्धे म्हणजे ११५ वाघ ताडोबातच आहेत. जवळच्या पेंचमध्येही ६० वाघ आहेत. अर्थात पेंच तसंही ताडोबाच्या अर्धंच आहे म्हणा. पण म्हणून महाराष्ट्रात हमखास वाघ पहायचा तर लोक दोनच ठिकाणं निवडतात; पेंच नाहीतर ताडोबा.\nश्रीपथी पंडिताराध्युल ऊर्फ 'तो' आवाज\nअनेकांसाठी त्या अवाजाच्या आठवणी वेगवेगळ्या असतील पण माझी त्या आवाजाशी पहिली ओळख म्हणजे...\nआsssजा शाम होने आयी...\nव्हेन देअर आर नाईन\nत्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल मधुन कायद्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ५०० मुलांच्या वर्गात फक्त ९ मुली होत्या. लॉ स्कूलच्या डीनने या मुलींना बोलावून तुम्ही मुलांच्या जागा का अडवुन ठेवत आहात असंही विचारलं होतं\nझाडांचा खाऊ - Compost\nआपल्या वाढीसाठी, निरोगी व सुदृढ राहण्यासाठी जशी प्रथिने, जीवनसत्वे, इत्यादींची आवश्यकता असते त्याच प्रकारे झाडांनाही वाढीसाठी, रोगांशी लढा देण्यासाठी जीवनसत्वे, minerals, इत्यादींची गरज असते. जे त्यांना खतापासून मिळतं. खतांच्या बराच प्रकारांमधील एक प्रकार म्हणजे \"कंपोस्ट\". कंपोस्ट आपण घरच्या घरी, घरात असणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून बनवू शकतो.\n१५ मार्च रोजी 'ह्यांनी' चीनमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय, येथून या सगळ्याची सुरुवात झाली. ते भारतात असताना १४ तारखेला ताजी खबरबात घेण्याच्या दृष्टीने चीनमधील ग्वांगझौमध्ये राहणाऱ्या व्यावसायिक परिचितांस फोन केला. विशिष्ट देशांतून आलेल्या वा विमानात विशिष्ट देशांच्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेताहेत, तेही कोरोना निगेटिव्ह असलात तर;नपेक्षा अर्थातच सरळ हॉस्पिटलमध्ये (\n मायबोली गणेश उत्सवाचे हे २१ वे वर्ष\nआजवर अनेक शुद्ध सारंग अनुभवले माझा अतिशय आवडता राग आहे. खरं तर एकापाठोपाठ एकाच स्वराच्या शुद्ध आणि कोमल श्रुती ज्या रागांत येतात ते सगळेच राग आवडतात, मग तो दोन गंधारांना वापरून रात्रीला जगवणारा जोग असो कि दोन्ही निषादांच्या ढगांवरून बरसणारा मिया मल्हार असो किंवा कोमल गंधाराच दुखणं शुद्ध गंधराने संहत करणारी शिवरंजनी असो माझा अतिशय आवडता राग आहे. खरं तर एकापाठोपाठ एकाच स्वराच्या शुद्ध आणि कोमल श्रुती ज्या रागांत येतात ते सगळेच राग आवडतात, मग तो दोन गंधारांना वापरून रात्रीला जगवणारा जोग असो कि दोन्ही निषादांच्या ढगांवरून बरसणारा मिया मल्हार असो किंवा कोमल गंधाराच दुखणं शुद्ध गंधराने संहत करणारी शिवरंजनी असो ती शुद्ध स्वरावरून कोमल स्वरावर येणारी अलगद उतरण काही तरी करते काळजात एवढं नक्की.\nसळसळते तारुण्य गेले - ऋषी कपूर\nमलईवर गुलाबाच्या पाकळ्या भुरभुराव्यात तसा चेहरा घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेशलेला ऋशी कपूर कायम दोन मर्यादांसह कार्यरत राहिला व तरीही अफाट यशस्वी ठरला. त्याच्या एकट्याच्या वाटेला चित्रपटाचा नायक म्हणून आलेल्या भूमिकांचे त्याने सोने केले.\nमायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nमायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.\nमायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.\nआयफोन आणि आय पॅड दोन्हीवरही हे अ‍ॅप चालेल.\nमायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले\n२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.\n२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc\nमायबोलीच्या २१ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, मायबोलीकरांकडून सगळ्या जगाला आपण ही भेट अर्पण करतो आहोत. मायबोली क्रियेटीव्ह कॉमन्स www.maayboli.cc ही साईट आजपासून सुरु होते आहे. अनेक मायबोलीकर छायाचित्रकारांच्या देणगीमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. ही प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहे आणि कुणाचीही परवानगी न देता विनामूल्य ही प्रकाशचित्रे वापरता येतील\nमायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन\nमायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल अशी आशा आहे.\n\"न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर\" म्हणजे काय रे भाऊ \nनुकताच आपणा सर्वांचा आवडता हरहुन्नरी कलाकार ईरफान खान 'न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर' या आजाराने निवर्तला. पंधरा वर्षांपूर्वी, महाराष्ट्राचे एक लाडके व्यक्तिमत्व, डॉ. श्रीकांत जिचकार यांना देखील आपण याच आजाराने गमावले. अशा�� एका बाधित रुग्णाच्या सत्यकथेमधून या आजाराविषयी थोडी माहिती जाणून घेवू या .....\nदुष्काळी बीडचा हवालदार अविनाश साबळे थेट ऑलिंपिक मध्ये\nबीड जिल्ह्यातील आष्टी तालुका म्हणजे दुष्काळाचे माहेरघर. कोरडवाहू शेती करतच मुकुंद व वैशाली आपले आयुष्य जगत होते. अविनाश त्यांचा लहानगा त्यांचे लहानपणा पासूनचे कष्ट पाहात होता. रस्त्यावरून शाळेसाठी धावणारं इवलेशे हे पोर आज जगातील मोठे मोठे मैदान गाजवत होते. त्याच्या यशोगाथानी भारत भरून पावला होता. वयाच्या पंचेवीशीत २०१९ च्या जागतिक मैदानी क्रीडास्पर्धेत त्याने आपले आधीचे रेकॉर्ड तोडत जागतिक पाळतीवर १३ वा क्रमांक मिळवत जपान मध्ये होणाऱ्या 2021 Summer Olympics मध्ये त्यांनी निर्विवाद प्रवेश मिळवला.\nमराठी भाषा दिवस २०२०\nहाऊ टु ट्रेन युवर गेंडा\nमी चौकीच्या पायर्‍या चढून काळ्या चहाचे भुरके घेत ‘टेरिटरी’चा मालक असलेल्या गेंडयाकडे आणि त्याच्या साम्राज्याकडे (आजूबाजूला त्याचे खूप सारे गेंडाबंधु शांतपणे चरत होते) बघत सुरक्षितपणे बाल्कनीत बसून राहिलो. नजर पोचेल तिथपर्यंत चारही दिशांना पसरलेला काझीरंगाचा गवताळ प्रदेश. मध्येच दलदली. दूर टेकड्यांवर हिरवी आणि ब्रोकोली सारखी सजलेली घनदाट सदाहरित जंगलं. समीरनी त्या दिवशी काय ‘मीस’ केलं ते मी त्याला एकदा सांगणारच आहे\nविश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)\nया फसवणुकीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय, त्यात आपण कसे फसवले जातो आणि त्यापासून कसे सावध राहता येईल याची एकत्रीत संकलीत माहीती.\nवैद्यकीय विश्वात रुग्णाच्या ज्या अनेक चाचण्या केल्या जातात, त्या चाचणीचा प्रकार आणि संबंधित आजाराची थोडक्यात माहिती व त्याचे संभाव्य धोके याबद्दलची डॉ. कुमार१ यांची माहितीपूर्ण लेखमाला.\nभाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2021/01/04/an-investment-of-just-rs-1000-will-make-your-daughter-a-millionaire-read/", "date_download": "2021-01-26T11:50:29Z", "digest": "sha1:IAKOA3JJXTBSBOUDZSMCU5GTVFOGPUZX", "length": 15811, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक तुमच���या मुलीला बनवेल लखपती ; वाचा... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nमुकेश अंबानी एका तासाला किती पैसे कमवतात \nHome/Money/केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक तुमच्या मुलीला बनवेल लखपती ; वाचा…\nकेवळ 1000 रुपयांची गुंतवणूक तुमच्या मुलीला बनवेल लखपती ; वाचा…\nअहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जर तुमची मुलगी 10 वर्षांची असेल तर त्वरित तिच्या नावावर सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत खाते उघडा. मुलींसाठी मोदी सरकारची ही सर्वोत्तम योजना आहे.\nया योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात, परंतु जर तुम्ही दरमहा फक्त 1000 रुपये जमा केले तर तुमच्या मुलीला कित्येक लाख रुपये मिळतील.\nआपल्या मुलीला हे पैसे वयाच्या 21 व्या वर्षी मिळतील जेणेकरुन ती उच्च शिक्षण किंवा इतर गरजा भागवू शकेल. आपण आपल्या मुलीला लखपती बनवायचे असल्यास, आपल्याला येथे सुकन्या समृद्धि योजनेची (एसएसवाय) पूर्ण माहिती मिळू शकेल. सुकन्या समृद्धि खाते (एसएसए) वर सध्या 7.6 टक्के व्याज मिळत आहे.\nतथापि, हे खाते किमान 250 रुपयांमधून उघडता येईल. यात 1000 रुपयांपासून ते 12500 रुपयांपर्यंत महिन्यात कितीही गुंतवणूक करू शकता. याशिवाय या योजनेत जमा झालेल्या पैशांवरही आयकरात सूट मिळू शकते.\nसुकन्या समृध्दी खात्यात 1000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 लाख रुपये मिळतील :- जर तुम्ही सुकन्या समृध्दी खात्यात (एसएसए) महिन्यात 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर आपण संपूर्ण योजने दरम्यान 1.80 लाख रुपये जमा कराल. या ठेवीवर तुम्हाला सुमारे 3.29 लाख रुपयांचे व्याज मिळेल. अशा प्रकारे ही योजना पूर्ण झाल्यावर मुलीला एकाचवेळी 5.09 लाख रुपये मिळतील.\nसुकन्या समृध्दी खात्यात 2000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 10 लाख रुपये मिळतील :- जर तुम्ही सुकन्या समृध्दी खात्या��� (एसएसए) महिन्यात 2000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर आपण संपूर्ण योजने दरम्यान 3.60 लाख रुपये जमा कराल. या ठेवीवर तुम्हाला सुमारे 6.58 लाख रुपयांचे व्याज मिळेल. अशा प्रकारे ही योजना पूर्ण झाल्यावर मुलीला एकाचवेळी 10.18 लाख रुपये मिळतील.\nमुलीला 60 लाख रुपयांहून अधिक पैसे कसे मिळतील :- सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत आपण आपल्या मुलीच्या नावे वयाच्या 1 वर्षातच खाते उघडू शकता. त्यानंतर या सुकन्या समृद्धि योजना खात्यात दरवर्षी दीड लाख रुपये जमा करा. जर आपली मुलगी 2021 मध्ये 1 वर्षाची असेल तर ती सुकन्या समृद्धि योजना खाते 2042 मध्ये पूर्ण होईल.\nजर या कालावधीत व्याज दर 7.6 टक्के राहिले तर आपल्या मुलीला खाते पूर्ण झाल्यावर सुमारे 63.65 लाख रुपये मिळतील. या 21वर्षांत तुम्ही एकूण 22 .50 लाख रुपयांची गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला सुमारे 41 .15 लाख रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे, आपल्या मुलीला सर्व मिळून 63.65 लाख रुपये मिळतील.\nसुकन्या समृद्धि योजनेशी संबंधित 6 प्रमुख गोष्टी जाणून घ्या-\n१) सुकन्या समृद्धि योजना खात्यात मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 50% रक्कम उच्च शिक्षणासाठी काढता येईल.\n२) सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत 3 मुलींची खाती उघडता येतील. हे खाते किमान 250 रुपयांसह उघडते, परंतु आपण सर्व सुकन्या समृध्दी योजना खात्यात एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता.\n३) सुकन्या समृद्धि योजनेतील व्याज दर वेळोवेळी बदलतात. परंतु सध्या सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत वार्षिक 7.6% व्याज दिले जाते.\n४) सुकन्या समृद्धि योजनेंतर्गत पैसे जमा करण्यावर आयकर कलम ८० सी अंतर्गत प्राप्तिकराची सूट देखील मिळू शकते.\n५) सुकन्या समृद्धि योजना एका बँकेतून दुसर्‍या बँकेत आणि एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्फर करता येऊ शकते.\nइतकेच नव्हे तर सुकन्या समृध्दी योजना खाते बँक ते पोस्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिसमध्ये देखील बँकेत वर्ग केले जाऊ शकते. अशा प्रकारे सुकन्या समृद्धि योजना खाते देशातील कोठेही हस्तांतरित केले जाऊ शकते. सुकन्या समृद्धि योजना ट्रान्स्फरसाठी कोणतीही फी देय नाही.\n६) खाते उघडल्यानंतर ५ वर्षानंतर सुकन्या समृद्धि योजना बंद केली जाऊ शकते. आपण हे करू इच्छित असल्यास हे केवळ खालील परिस्थितीतच होऊ शकते. उदाहरणार्थ, धोकादायक आजार किंवा इतर कोणत्याही प्रकारची सम��्या उद्भवल्यास सुकन्या समृद्धि योजना बंद केली जाऊ शकते. तथापि, बचत खात्यानुसार व्याज दिले जाते.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1818451", "date_download": "2021-01-26T12:36:14Z", "digest": "sha1:7QIMCSULIBE4LXGJAFWIMOLJKP6MFOI3", "length": 2864, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सर्वेपल्ली राधाकृष्णन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सर्वेपल्ली राधाकृष्णन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:५८, ३० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती\n२२२ बाइट्स वगळले , ४ महिन्यांपूर्वी\n१८:५४, ३० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n१८:५८, ३० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n== संदर्भ आणि नोंदी ==\n|पासून=[[मे १३]], [[इ.स. १९६२]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/1166", "date_download": "2021-01-26T10:55:43Z", "digest": "sha1:CE6WKBCO4XETTB2ELM7CQRG2KWXLCRAY", "length": 10542, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "चंद्रपूर कोरोना अपडेट | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर कोरोना अपडेट\nचंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६० बाधितावर उपचार सुरू आहेत.\nआज पुढे आलेल्या बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ ) गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर शहर ( २ ) चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील (३ ) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण १८ बाधित पुढे आले आहेत.\nत्यामुळे कालपर्यंत ४०३असणारी बाधितांची संख्या आज ४२१ झाली आहे.\nNext articleआणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येक बाधितांना बेड आणि ऑक्सिजन सुविधेचे नियोजन करा : ना.वडेट्टीवार\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\nब्रेकींग न्यूज: दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार….\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nब्रेकींग न्यूज: दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार….\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6116", "date_download": "2021-01-26T12:13:12Z", "digest": "sha1:6BTSENSZAWX4SMZSAQBHHNVSZDIZGVCJ", "length": 14156, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "ऐन गावातच चिखलाचे साम्राज्य;गोजोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी ऐन गावातच चिखलाचे साम्राज्य;गोजोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात\nऐन गावातच चिखलाचे साम्राज्य;गोजोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात\nअरूण बोरकर / धाबा\nगोंडपिपरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या गोजोली गावातच मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे कोरोना या आजाराने भयभीत असलेल्या नागरिकांवर या चिखलामुळे देखील अनेक छोटे-मोठे आजार उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.\nयाच गोजोली गावातून दुबारपेठ, रिठ, चिवंडा या गावांना जोडणारा मार्ग आहे. या अतिदुर्गम गावात वास्तव्यात असलेल्या नागरिकांना अनेक कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता याच मार्गाचा अवलंब करावा लागतो आहे. मात्र हा मार्ग सध्या स्थितीत रहदारीच्या हक्काचा नसल्याने अनेक त्रास सहन करीत या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्यावर गोजोली गावातच मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साचले, तर सभोवताल मात्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने गावातील नागरिकांना सुद्धा या मार्गाने ये-जा करणे मोठे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोना संसर्गजन्य महामारी सुरू असताना भयभीत झालेली जनता आता या चिखलाच्या साम्राज्यातून तरी कशी सावरणार हा मोठा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे.\nया मार्गावरून दिवसभर नागरिक ये-जा करीत असल्यामुळे अनेक छोटे मोठे आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने या परिस्थितीबाबत ग्रामपंचायत सचीवाशी संपर्क केला असता सदरील रस्ता हा बांधकाम विभागाकडे मोडत असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी माहिती मिळाली. ही परिस्थिती ऐन गावात असल्याने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली असता ग्रामपंचायत सचिवांनी मुरूम टाकण्याचे आश्‍वासन दिले. मात्र अजून पर्यंत काहीही हालचाल न झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे या संकट काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.\nPrevious articleकोरोनाने एकाचा मृत्यू;दिवसभरात नवीन ४८ रुग्णांची भर\nNext articleगणपती बाप्पा कोरोनाचे विघ्न पळवारा:.यु.कॉ गोंडपिपरी तालुका अध्यक्षाचे श्री गणेशाला साकडे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री व���जय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7007", "date_download": "2021-01-26T11:20:58Z", "digest": "sha1:QB2CFRJOYRUAUXQDXWWWWUTHEKKQN5AY", "length": 13984, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "तस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News तस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद\nतस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद\nअवैध दारूतस्करी -चोरीच्या तांदळाची वाहतूक आणि कोरोना प्रवाशांना रोखण्यासाठी तेलंगणा सरकारने चक्क आंतरराज्य मार्गच खोदून काढलाय. तेलंगणा सरकारची अरेरावी विविध घटनांमधून सतत पुढे येत असते. ताजा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत घडलाय.\nगोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वर्धा नदीच्या घाटावर पुलाची निर्मिती केल्या गेली. महाराष्ट्राच्या सा. बां. विभागाने भला थोरला पूल बांधून दोन राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांच्या दळणवळणाची उत्तम सोय केली. मात्र, आता तेलंगणा सरकारने या मूळ भावनेलाच सु��ुंग लावत आंतरराज्य महामार्ग खोदून नागरिकांची मूलभूत सुविधा हिरावून घेतली आहे. तस्करीला आळा घालण्यासाठी नाकाबंदी केली जाते. पोलीस तैनात केले जातात. चौकी स्थापली जाते. गुप्त माहितीच्या आधावर धाड टाकली जाते. मात्र, तस्करीला आळा घालण्यासाठी मार्ग खोदण्याचा हा नवा विचित्र प्रकार पुढे आला आहे. गेली काही वर्षे तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ आणि दारू सीमावर्ती भागात येवू लागली आहे. हे रोखण्यासाठी पोलीस चौकी लावली गेली, पाळत ठेवली. मात्र, त्यात अपयश आले आहे. या प्रकाराला वैतागलेल्या तेलंगणा राज्यातील सिरपूर प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील मार्गच आरपार खोदून काढला. महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणा-या पोडसा पुलाजवळ हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सीमावर्ती भागातील नागरिक विविध कामे घेऊन तेलंगणा राज्यातील सिरपूर गाठतात. टाळेबंदीत राज्याची सीमा बंद होती. नुकतीच सीमा खुली करण्यात आल्याने या मार्गाने ये-जा सुरू झाली होती. आता कोरोना संकटकाळी रुग्ण रोखण्यासाठी हा फंडा वापरला गेला का, अशीही शंका व्यक्त होत आहे. तेलंगणा राज्याच्या या कृतीने सीमावर्ती भागात संताप व्यक्त केला जात आहे.\nPrevious articleचार,सहा महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही\nNext articleकनेरी येथे शंभर हॉर्सपॉवरचा विद्युत ट्ट्रान्सफॉर्मर मंजुर करा\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्कर���; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54481", "date_download": "2021-01-26T13:05:42Z", "digest": "sha1:YKE5MZCXW2U6TH5MU7FLPYBNVDU4QHEC", "length": 4158, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - अतिशहाणे,... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - अतिशहाणे,...\nत्यांची बुध्दी आखडली जाते\nअन् अतिशहाणपणाची री मात्र\nइथे वारंवार ओढली जाते\nक्या बात है मित्रा, म्हणजे\nक्या बात है मित्रा, म्हणजे तुला माबो हळूहळू का होईना, कळू लागली आहे लवकरच तु पुर्ण शहाणा होशील आणि तुझे उपद्रवमुल्य आपोआपच कमी होईल \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/pulwama-attack-petrol-pump-tribute-soldier-martyr-in-different-way", "date_download": "2021-01-26T11:34:36Z", "digest": "sha1:ZUZUJGZBL4WXHTDTQCGDYRHIPOIQJWNU", "length": 44358, "nlines": 1097, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi: Marathi Breaking News, Marathi Live News", "raw_content": "\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा\nराष्ट्रीय 2 mins ago\nKisan tractor rally live updates : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण\nराजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\n“राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.\nDelhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या\nराष्ट्रीय 2 hours ago\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nराष्ट्रीय 1 hour ago\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा\nराष्ट्रीय 2 mins ago\n‘शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nराष्ट्रीय 54 mins ago\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण\nमहाराष्ट्र 1 hour ago\nशेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील\nमहाराष्ट्र 37 mins ago\nAyodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात\nराष्ट्रीय 16 mins ago\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा\nराष्ट्रीय 2 mins ago\nदिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट\nमहाराष्ट्र 2 mins ago\nXiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन\nDhananjay Munde Exclusive | वादग्रस्त आरोपांनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर, धनंजय मुंडे म्हणाले…\nBalasaheb Thorat | शिवसेनेचा आंदोलक शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा : बाळासाहेब थोरात\nFarmer Protest |Delhi सीमेवर शेतकऱ्यावर पोलिकांकडून लाठीचार्ज, ट्रॅक्टर घेऊन बळीराजाची दिल्लीकडे कूच\nB.G. Kolse Patil | एल्गार परिषदेला फक्त 200 लोकांची परवानगी : बी. जी. कोळसे पाटील\nSanjay Raut | बुलेट ट्रेन दिल्याबद्दल शिंजो आबेंना पुरस्कार देण्यात आला असावा, संजय राऊतांची कोपरखळी\nSanjay Raut | महाराष्ट्र मोठं राज्य पण फक्त सहाच पद्म पुरस्कार, संजय राऊतांचा सवाल\nGlobal News | Honduras | गर्भपाताच्या मान्यतेसाठी महिलांचा एल्गार, धार्मिक पगड्यामुळे गर्भपात बंदी\nBeed | कामात हयगय नको, धनंजय मुंडेंनी भररस्त्यात अधिकाऱ्यांना झापलं\nRepublic Day | Beed | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nMilk Tea | निरोगी आरोग्यासाठी अशा पद्धतीने बनवा दूधयुक्त चहा\nMy India My duty : तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचवा, रिअल हिरोंचे फोटो पाठवा\nMumbai | Farmer Protest | आंदोलनात शेतकऱ्यांचाच सहभाग, विश्वास नसेल तर सातबारा दाखवतो: दिलीप लांडे\nDelhi | Farmer Protest | कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक, पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज\nAjit Pawar | जेव्हा कुणाची घरवापसी होणार तेव्हा मी स्वत: जाहीर करेन : अजित पवार\nLadakh | भारत तिबेटियन बॉर्डरवर पोलिसांकडून प्रजास्ताक दिवस साजरा\nAjit Pawar | शेतकरी प्रश्न असल्यास पूर्वनियोजित कार्यक्रम बदलू शकतो, अजित पवारांचा राज्यपालांना टोला\nRaju Shetti | टॅक्टर रॅलीसाठी पोलिसांनी हरकत नव्हती, तरी गुन्हा दाखल का\nSatara | पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार\nParbhani |परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण, पोलिसांच्या पथसंचलनाचा कार्यक्रम पार\nNana Patole | अन्नदात्याला उद्ध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न, नाना पटोलेंची टीका\nWeb Exclusive | Menstrual Cups | मासिक पाळीतील त्रास विसरा, मेन्स्ट्रुअल कप वापरा\nRepublic Day | Pune | प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण\nताज्या बातम्या6 hours ago\nMaharashtra | Flag Hoisting | शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nMumbai | Azad Maidan Flag Hoisting | मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण\nDelhi | बॅरिकेट तोडून शेतकरी दिल्लीच्या सीमेत घुसले\nDelhi | Republic Day 2021 |आज भारताचा 72 व्या प्रजासत्ताक दिन, दिल्लीसह देशभरात कडेकोट बंदोबस्त\nMumbai | BMC Flag Hoisting | महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते मुंबई महापालिकेत ध्वजारोहण\nRepublic Day2021| प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याची सजावट\nNamdev Kamble | पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे मोठ्या जबाबदारीने लेखन करणार : नामदेव कांबळे\nधैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, कोल्हापुरात शिवसेना-भाजपची जवळीक\n…जेव्हा बाळासाहेबांनी मीनाताईंना तुरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचतात\nकामात हयगय नको, धनंजय मुंडेंकडून अधिकारी फैलावर\nमहाराष्ट्र 4 hours ago\nमोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल : बाळासाहेब थोरात\nमहाराष्ट्र 4 hours ago\nशिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार : नवाब मलिक\nसासू माझी ढासू… मराठमोळ्या अभिनेत्रींच्या रिअल लाईफ सेलिब्रिटी सासूबाई\nफोटो गॅलरी 18 mins ago\nPhoto : सई मांजरेकरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी28 mins ago\nDelhi Farmers Tractor Rally Photo: बळीराजा आक्रमक, शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून ट्रॅक्टर घुसवले\nफोटो गॅलरी1 hour ago\nPhoto : ‘हॅप्पीनेस ओव्हरलोडेड’, सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे खास क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto: दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलील�� हिंसक वळण; पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\n7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता\nPhoto : ‘हॅप्पीली मॅरिड’, नताशा आणि वरुणचे खास फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nPhoto : ‘फिट अँड स्टायलिश’, करिना कपूर खानचं योगा सेशन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | प्रजासत्ताक दिनाची देशभरात धूम, विठ्ठलालाही तिरंगी उपरण्याचा साज\nफोटो गॅलरी7 hours ago\nRepublic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज\nफोटो गॅलरी17 hours ago\nPhoto | मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा-म्हाळसेचा विवाह\nफोटो गॅलरी20 hours ago\nPhotos : पर्यटकांच्या भेटीसाठी नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय संग्रहालय सज्ज\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘हाय गर्मी’, नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : रणवीर सिंहचा फंकी अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘हो जा रंगीला रे ….’, सई ताम्हणकरचा कलरफुल लूक\nफोटो गॅलरी1 day ago\nPhotos : ‘शेतकऱ्यांचं वादळ’ राजभवानाच्या दिशेने, आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘कपल गोल्स’, मानसी नाईकनं शेअर केले मेहंदी सोहळ्याचे फोटो\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘मालदीव इज फन’, सारा अली खानची धमाल\nफोटो गॅलरी1 day ago\nVarun’s Haldi Photo : वरुण धवनच्या हळदीचे एक्सक्ल्युझिव्ह फोटो पाहाच\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : अप्सरेचा कलरफुल अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 day ago\nतुम्हाला कधी मिळणार नवं मतदान कार्ड काय आहे संपूर्ण प्रक्रिया, वाचा सविस्तर\nफोटो गॅलरी1 day ago\n’,पाहा मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचा शाही थाट\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘एक पोस्ट चाहत्यांसाठी’,पाहा प्राजक्ता माळीची खास पोस्ट\nफोटो गॅलरी1 day ago\nVarun Ki Shaadi PHOTO : वरुण नताशा विवाहबंधनात, पाहा लग्नाचे खास फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhotos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : मुंबईत जापानचा फिल; बहरली ‘मियावाकी’ वने\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : हीना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘मेरा ससुराल’, मानसी नाईकची सासरी धमाल\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto: शेतकऱ्यांचा एल्गार; हजारोंचा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा\nफोटो गॅलरी2 days ago\nDelhi Farmers Tractor Rally: राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी\nकडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना पाणी मारलं, प्रकरण तापलं तर नेत्यांचं फिरणं मुश्कि��� होईल : अरविंद सावंत\nमहाराष्ट्र 1 hour ago\nतुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…\n‘न दिसणाऱ्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु’, मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचा सार्थ अभिमान\nमहाराष्ट्र 1 hour ago\nDelhi Farmers Tractor Rally तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत कडाडले\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर FastTag अनिवार्य, लाँग वीकेंडहून परतणाऱ्या वाहनांच्या रांगा\nराज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत\nमहाराष्ट्र 4 hours ago\nचंद्रपुरात खंडणीविरोधात मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक\n‘माझ्याविरोधात साक्ष का दिलीस’ ठाण्यात पत्त्याच्या कल्बमध्ये तरुणावर चॉपरने सपासप वार\n भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला मृतदेह\nनवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात\nएनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक\nSooryavanshi | रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख सुचेना\nBigg Boss 14 | राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये वाद\nप्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G, म्हणतो आजपासून मिशन सुरु…\nमालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं\nRepublic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाला बघा देशप्रेमाच्या या खास वेब सीरीज\nNew Promo | भाभीजी घर पर है मालिकेत ‘नेहा पेंडसेची’ एन्ट्री\nताज्या बातम्या 4 hours ago\nसोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन…\nEngland Tour India 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका इंग्लंडच्या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक : जयवर्धने\n“खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे केंद्र सरकारने जाहीर करावं”\nMaiden Over | बापू नाडकर्णींकडून सलग 21 ओव्हर मेडन, सर्वाधिक मेडन टाकणारा गोलंदाज कोण\nIPL 2021 | “अष्टपैलू बेन स्टोक्सला ‘मुंबई इंडियन्स’च्या ताफ्यात घ्या”\nGraeme Smith | बालहट्टापुढे माजी कर्णधार स्मिथची माघार, बाप लेकाचा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा\nराष्ट्रीय 2 mins ago\nAyodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच ब���ंधकामाला सुरुवात\nराष्ट्रीय 16 mins ago\nTractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू\nराष्ट्रीय 28 mins ago\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nराष्ट्रीय 54 mins ago\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nराष्ट्रीय 1 hour ago\nकोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक\nअंबानींच्या एका तासाची कमाई करण्यासाठी तुम्हा-आम्हाला तब्बल 10 हजार वर्ष लागतील : रिपोर्ट\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nमजूराला मिळालं एवढं सोनं की अख्खं गाव झालं श्रीमंत, या शहराचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\n‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nएका गोळीनं उडवले ISISचे 5 दहशतवादी, ब्रिटिश SAS स्नायपरची कमाल\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nनेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nचीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nSpecial Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार\nमै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय\nप्रत्येक वेळी सरकारच का दोषी \nSpecial story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास\nलॉर्ड्सवर शर्ट काढून भिडणाऱ्या गांगुलीवर भाजपची मदार, बंगालमध्ये दादा विरुद्ध दीदी\nनवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट\nअर्थकारण 3 hours ago\n7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता\nअर्थकारण 4 hours ago\n2009च्या मंदीच्या तुलनेत कोरोना काळात बेरोजगारी चौपट वाढली, 22.5 कोटी नोकर्‍या गमावल्या\nअर्थकारण 4 hours ago\nLIC मध्ये पडून आहेत का तुमचे पैसे आता घर बसल्या असं मिळवा परत\nअर्थकारण 5 hours ago\n‘या’ सरकारी बँकेकडून 13 कोटी दंड आकारला, तुमच्या पैशांवर काय परिणाम\nअर्थकारण 7 hours ago\nराज्यातलं सर्वात जास्त महाग पेट्रोल धर्माबादमध्ये, वाचा काय आहे कारण\nअर्थकारण 7 hours ago\nदेशात ‘या’ ठिकाणी पेट्रोल शंभरी पार, तर जगात ‘या’ ठिकाणी पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटर\nअर्थकारण 8 hours ago\nदुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…\nHealth Tips | डोकेदुखीच्या समस्येने हैराण मग, डाएटमध्ये सामील करा ‘ही’ पेय…\nHair Problem | अकाली केस पांढरे होतायत मग ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा\nEczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…\nलाईफस्टाईल 2 hours ago\nमालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं\nREPUBLIC DAY 2021 : निसानकडून आज तब्बल 720 Magnite कार्सची रेकॉर्डब्रेक डिलीव्हरी\nRepublic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जवान फक्त Royal Enfield बाईक्स का वापरतात\n8 वर्ष जुन्या वाहनांच्या मालकांना नितीन गडकरींचा मोठा धक्का; नियमाचे फायदे आणि तोटे काय\nNissan च्या ‘या’ SUV वर तब्बल 80000 रुपयांचा डिस्काऊंट\nमोठी बातमी : तुमचं वाहन 8 वर्षांपेक्षा जुनं आहे मग भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’\n नव्या बदलांसह All new Tata Safari लाँच होण्यासाठी सज्ज\n15 वर्षांपासून भारतीय मार्केटवर राज्य करत असलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल\nXiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन\nतब्बल 50 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर टेलिग्रामवर विकले जात असल्याचा दावा\nप्रतिक्षा संपली, अखेर मेड इन इंडिया FAU-G गेम लॉन्च\nचॅट न उघडता WhatsApp चा मेसेज कसा वाचायचा वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक\nभारतीय युजर्सशी भेदभाव का WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन केंद्र सरकारचा हायकोर्टाला सवाल\nआंबा फळबाग लागवडीतून लाखो रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा\nसांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले….\nPM Kisan : लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 7वा हप्ता लवकरच\nपाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा\nदेशांतर्गत तांदळाच्या हंगामाला सुरुवात, ‘या’ दोन जातींच्या तांदळाला चांगली मागणी\nSpecial Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख\nरानमेवा बिबा फळाला बहर, बिब्यामुळे अनेकांना रोजगाराची आशा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dhananjay-gosavi/", "date_download": "2021-01-26T11:10:07Z", "digest": "sha1:6NC47GCENCUAQ2VBEENQ7Y4R7K3J5MFE", "length": 7786, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Dhananjay Gosavi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे उद्घाटन…\nPune News : पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड लाखाची फसवणूक, महिलेसह…\n होय, पुण्यात ‘कोरोना’ रूग्णाला एका हॉस्पीटलमधून दुसर्‍या रूग्णालयात…\nसोनू सूदला उच्च न्यायालयाकडून दणका; अभिनेत्याची बेकायदा…\nVideo : ‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं मेकअप…\nआई झाल्यानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, टीम इंडियासाठी…\nSushant Birth Anniversary : बहिणीनं पूर्ण केलं सुशांतचं…\nKumbh Mela 2021 : दर 12 वर्षांनी का लागतो कुंभमेळा \nJalgaon News : ‘या’ प्रकरणात लेखक भालचंद्र…\nPimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरुच, 5…\n पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह…\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह…\nPune News : पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड…\nVideo : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून…\nबेळगाव ते नाशिक विमानसेवेचे ‘उड्डाण’, एका तासात होणार प्रवास\nPune News : सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय…\nवर्धा : पुलगाव येथे भीषण अपघातात तिघे ठार\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \n… तर मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे…\nशरद पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘ज्यांच्या हातात…\nCoronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 135 नवीन…\nPune News : ‘कुणाच्या किती बायका, कुणी किती मुलं लपवली, सांगू का…\nआडत व्यापार्‍याला चाकूचा धाक दाखवून 21 लाखांना लुटले\nPune News : PMRDA चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, लिडींग फायरमन राजाराम केदारी यांना राष्ट्रपती पदक\n पृथ्वीराज चव्हाण यांनी जखमी आजीबाईंना स्वत:च्या गाडीतून पोहोचवलं रुग्णालयात\nविमान जप्त झाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ‘नाचक्की�� \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/politcal-news/", "date_download": "2021-01-26T12:53:55Z", "digest": "sha1:NM76KIFSE47CJWY7GJ64AZISBSRT4Z2F", "length": 8211, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "politcal news Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी दिली…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या,17 वर्षीय…\n‘मेरठ’चं नाव ‘पंडित नथुराम गोडसे नगर’ करण्याचा विचार नाही, योगी सरकारचं…\nमेरठ/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्याचे नाव बदलून ते पंडित नथुराम गोडसे नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. याच प्रमाणे गाझियाबाद आणि मुझफ्फरनगरचेही नामांतर करण्याबाबतचे अनेक प्रस्ताव पुढे आले होते.…\nLady Gaga Sang US Anthem : जो बायडन यांच्या शपथग्रहण…\nजाॅन मॅथ्यू बनवणार ‘सरफरोश’चा दुसरा भाग \nजेव्हा ‘किंग’ शाहरुखनं गौरीसोबत केला होता…\nबच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या…\nसुट्टीचे औचित्य साधून शहरवासियांची पर्यटनस्थळांकडे धाव\n… म्हणून निकालाच्या 7 दिवसानंतर देखील अजून एकाही…\nशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीतील इंटरनेट, टेलिकॉम सेवा…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने…\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे…\nRRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’…\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच…\nभंडारा : विवाहित प्रेयसीशी ‘गुलूगुलू’ करायला…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने…\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड…\nनीरा : इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिष्ठाणने चांगले विद्यार्थी…\nVideo : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे ग्रहांचा अद्भूत संयोग\nJayashree Ramaiah Death : कन्नड अभिनेत्री जयश्री रमैयाची घरात गळफास…\nReliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या\nरेडी रेकनर दर वाढीचा प्रस्ताव \nभारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट, 20 चिनी सैनिक जखमी\nNashik News : यंदा शिवजयंती मिवरणुकीत नवीन मंडळांना ‘नो-एन्ट्री’ – भुजबळ\nLive PC सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्… (व्हिडीओ)\nप्रमुख पाहुण्यांशिवाय यंदा होणार प्रजासत्ताक दिन; 55 वर्षातील पहिली घटना, मोटारसायकल स्टंटही होणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/raspberry/", "date_download": "2021-01-26T11:22:26Z", "digest": "sha1:GLCMBK52SOVGS37KOATC26EJWMVIRG46", "length": 7812, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Raspberry Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुबुद्ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड योद्ध्यांचा गौरव\nPune News : पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे उद्घाटन…\nही आहेत 10 ‘हाय फायबर फूड्स’, चांगल्या आरोग्यासाठी जरूर सेवन करा\n‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद…\nकंगना रणौतचं Twitter अकाऊंट तात्पुरत झालं बंद, म्हणाली…\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \nPhotos : भयंकर ट्रोल झाली ‘ही’ अभिनेत्री, नंतर…\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी US सोडून भारतात आली होती…\nकस्टमकडून 1 कोटी 28 लाखांचे परकीय चलन जप्त\nक्रिकेटपटू महमद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला…\nश्रद्धा कपूर करणार फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ सोबत लग्न \n‘टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान…\nसुबुद्ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड…\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह…\nPune News : पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड…\nVideo : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून…\nबेळगाव ते नाशिक विमानसेवेचे ‘उड्डाण’, एका तासात होणार प्रवास\nPune News : सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय…\nवर्धा : पुलगाव येथे भीषण अपघातात तिघे ठार\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसुबुद���ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड योद्ध्यांचा गौरव\nPune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था…\nPunjab : शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबली जान्हवी कपूरच्या ‘गुड…\nEye Twitching : अशुभ नाही डोळा फडफडणे, जाणून घ्या खरे कारण\nपुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं मोठं विधान, म्हणाले –…\nनागरिकांनो, Voter id हरवलंय तर मग आता ‘नो-टेन्शन’ निवडणूक आयोगानं केलीय नवीन सोय, ‘या’…\n… म्हणून निकालाच्या 7 दिवसानंतर देखील अजून एकाही गावाला नाही मिळाला सरपंच\nशरद पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकर्‍यांबद्दल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/jambhalache-zad-story-marathi-translation", "date_download": "2021-01-26T12:42:45Z", "digest": "sha1:V75FXZ2IZ4BNNDAWDJUDRRP3UJMQHSJQ", "length": 35072, "nlines": 188, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 जांभळाचे झाड", "raw_content": "\nउर्दू व हिंदी या दोन्ही भाषांमधून कथा, कादंबरी व नाटक हे तिन्ही साहित्यप्रकार हाताळणाऱ्या कृष्ण चंदर यांनी ‘जामून का पेड’ ही हिंदी कथा 1960 च्या दशकात लिहिली. आपल्या नोकरशाहीच्या कारभारावर उपरोध, उपहास व वक्रोक्ती यांच्या माध्यमातून दृष्टिक्षेप टाकणारी ही कथा आहे. 2015 पासून केंद्रीय शाळांच्या इयत्ता दहावीच्या हिंदी भाषेच्या पाठ्यपुस्तकात ही कथा आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी शिक्षण खात्याकडून असा आदेश आलेला आहे की, 2020 व 21 या वर्षी ही कथा विद्यार्थ्यांना शिकवण्यात येऊ नये, तिच्यावर परीक्षेसाठी प्रश्नही विचारले जाऊ नयेत. थोडक्यात, ही कथा अभ्यासक्रमातून मागे घेण्यात आली आहे. याचाच अर्थ पुढील वर्षी पाठ्यपुस्तके नव्याने छापली जातील तेव्हा त्यातून ही कथा वगळली गेलेली असेल. शिक्षण विभागाने या निर्णयाचे स्पष्टीकरण दिलेले नाही, कारणमीमांसा केलेली नाही. इथे त्या कथेचा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत, साधनाच्या वाचकांनी आपापले अंदाज लढवून त्या निर्णयाची कारणे शोधावीत अशी अपेक्षा आहे..\nरात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वारा सुटला. सचिवालयाच्या लॉनवरील जांभळाचे एक झाड उन्मळून पडले. सकाळी जेव्हा माळ्याने ते पाहिले, तेव्हा त्या झाडाखाली एक माणूस दबला गेला आहे, असे त्याच्या लक्षात आले.\nमाळी पळत-पळत शिपायाकडे आला. शिपाई पळत-पळत लिपिकाकडे गेला. लिपिक पळत-पळत अधीक्षकाकडे गेला. अधीक्षक ध���वत-धावत लॉनवर आला आणि मग उन्मळून पडलेल्या त्या झाडाखाली दबलेल्या माणसाभोवती काही मिनिटांत गर्दी जमा झाली.\n जांभळाचे झाड किती बहरलेले होते. एक लिपिक म्हणाला. ‘‘याची जांभळं किती रसदार होती\nदुसरा लिपिक म्हणाला. ‘‘मी फळांच्या मोसमामध्ये पिशवी भरून घेऊन जात असे... माझी मुलं या झाडाची जांभळं मोठ्या आनंदाने खात असत.’’\nतिसऱ्या लिपिकाने डोळ्यात अश्रू आणत म्हटले, ‘‘पण हा माणूस...’’ माळ्याने झाडाखाली दबलेल्या माणसाकडे बघत म्हटले,\n‘‘अरे हो, हा माणूस\n‘‘माहिती नाही, तो जिवंत आहे की मेला आहे’’ एका शिपायाने म्हटले.\n‘‘मेला असणार. इतके मोठे झाड अंगावर पडल्यावर तो कसा वाचणार’’ दुसरा शिपाई म्हणाला.\n‘‘नाही, मी जिवंत आहे’’ दबलेल्या माणसाने मोठ्या मुश्किलीने कण्हत-कण्हत म्हटले.\n’’ एका लिपिकाने आश्चर्याने म्हटले.\n‘‘झाड बाजूला हटवून याला बाहेर काढायला हवे.’’ माळ्याने सल्ला दिला.\n‘‘मला अवघड वाटते आहे.’’ एक नवा कर्मचारी म्हणाला, ‘‘झाडाचे खोड खूप मोठे आणि वजनदार आहे.’’\n‘‘त्यात अवघड काय आहे’’ माळी म्हणाला. ‘‘जर अधीक्षकसाहेबांनी हुकूम दिला, तर आत्ता आपण पंधरा-वीसजणं जोर लावून झाडाच्या खाली दबलेल्या माणसाला काढू शकतो.’’\n‘‘माळी बरोबर बोलतो आहे.’’ बरेचसे लिपिक एकसाथ म्हणाले. ‘‘लावा जोर, आम्ही तयार आहोत.’’\nएकदम खूप जणं झाड कापायला तयार झाले.\n’’ अधीक्षक म्हणाले. ‘‘मी अवर सचिवसाहेबांशी चर्चा करतो.’’\nअधीक्षक अवर सचिवसाहेबांकडे गेले. अवर सचिव उपसचिवांकडे गेले. उपसचिव सहसचिवांकडे गेले. सहसचिव मुख्य सचिवांकडे गेले.\nमुख्य सचिवासह सचिवाला काही म्हणाले, सहसचिव उपसचिवाला काही म्हणाले, उपसचिव अवर सचिव यांना काही म्हणाले. एक फाईल तयार झाली.\nफाईल हलू लागली. फाईल पुढे-पुढे जात राहिली. यात अर्धा दिवस निघून गेला. लंच टाइमनंतर त्या झाडाखाली दबलेल्या माणसाभोवती खूप गर्दी जमा झाली होती. लोक वाट्टेल ते बोलत होते. काही धीट लिपिक पुढे झाले. त्यांनी या बाबतीत पुढाकार घ्यायचे ठरवले.\nते हुकमाची वाट न पाहता ते झाड हटवायची तयारी करू लागले होते. इतक्यात अधीक्षक फाईल घेऊन धावत-धावत आले. म्हणाले, ‘‘आपण स्वतः हे झाड इथून हलवू शकत नाही. आपण वाणिज्य विभागाशी संबंधित आहोत आणि हे झाड कृषी विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे मी ही फाईल शेरा लिहून कृषी विभागाकडे पाठवतो आहे. तिथून उत्त��� येताच हे झाड हटवण्यात येईल.’’\nदुसऱ्या दिवशी कृषी विभागाकडून उत्तर आले की, झाड हटवण्याची जबाबदारी वाणिज्य विभागाची आहे. हे वाचून वाणिज्य विभागाला राग आला. त्यांनी ताबडतोब लिहिले की, झाड हटवण्याची किंवा न हटवण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. वाणिज्य विभागाचा याच्याशी काही संबंध नाही.\nदुसऱ्या दिवशीदेखील फाईल चालत राहिली. संध्याकाळी उत्तरदेखील आले. आम्ही ही केस फलोद्यान विभागाकडे सोपवत आहोत, कारण ही केस फळझाडाची आहे. आणि कृषी विभाग फक्त धान्य आणि शेती यासंबंधी निर्णय करू शकते. तेवढाच अधिकार त्यांना आहे. जांभळाचे झाड हे फळझाड आहे. त्यामुळे हे झाड फलोद्यान विभागाच्या अधिकारक्षेत्रात येते.’\nअर्थात लॉनच्या चारही बाजूला पोलीस पहारा होता. लोकांनी कायदा हातात घेऊन झाड हटवायचा प्रयत्न करू नये, हाच यामागचा उद्देश होता. पण एका पोलीस कॉन्स्टेबलला दया आली आणि त्याने माळ्याला त्या झाडाखाली अडकलेल्या माणसाला खाऊ घालायची परवानगी दिली. रात्री माळ्याने त्या झाडाखाली दबलेल्या माणसाला वरण-भात खाऊ घातला.\nमाळ्याने त्या दबलेल्या माणसाला म्हटले, ‘‘तुझी फाईल चालली आहे. आशा आहे की, उद्यापर्यंत निर्णय होईल.’’\nयावर दबलेला माणूस काही बोलला नाही.\nमाळ्याने झाडाच्या खोडाकडे पाहून म्हटले. ‘‘बरं झालं, झाड तुझ्या कुल्ल्यावर पडले. कमरेवर पडले असते, तर तुझा कणाच मोडला असता.’’\nदबलेला माणूस यावरदेखील काही बोलला नाही.\nमाळी पुन्हा म्हणाला, ‘‘इथे तुझा कुणी वारस असेल तर मला त्याचा पत्ता सांगून ठेव. मी त्याच्यापर्यंत ही बातमी पोहोचवण्याची व्यवस्था करतो.’’\n‘‘मी अनाथ आहे.’’ दबलेल्या माणसाने मोठ्या मुश्किलीने सांगितले.\nमाळी दु:ख व्यक्त करून तिथून निघून गेला.\nतिसऱ्या दिवशी फलोद्यान विभागाकडून उत्तर आले. उत्तर कडक आणि उपहासपूर्ण होते. फलोद्यान विभागाचे सचिव शिष्टाचार पाळणारे होते.\nत्यांनी लिहिले : आश्चर्य आहे. या वेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम सुरू आहे आणि आमचे काही अधिकारी मात्र झाड कापण्याचा सल्ला देत आहेत- तेही एक फळझाड तोडण्याचा. तोही जांभळाचे झाड तोडण्याचा सल्ला दिला जातोय, ज्याची फळं लोक मोठ्या चवीने खातात. आमचा विभाग हे झाड तोडण्याची परवानगी कधीही देणार नाही.\n’’ एका धीट माणसाने विचारले.\n‘‘जर हे झाड तोडता येत नसेल, तर या माणसाला कापून बाहेर काढावे. हे पाहा, तो माणूसही खुणेने हेच सांगतो आहे. या माणसाला मधून कापले, तर आर्धा माणूस या बाजूने निघेल आणि अर्धा माणूस दुसऱ्या बाजूने निघेल. मग झाड जागच्याजागी तसेच राहील.’’\n‘‘पण अशा पद्धतीने तर मी मारून जाईन’’ दबलेल्या माणसाने काळजीने सांगण्याचा प्रयत्न केला.\n‘‘याचे म्हणणे बरोबरच आहे.’’ एक लिपिक म्हणाला.\nमाणसाला कापून बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्याने तो प्रस्ताव पुढे रेटायला सुरवात केली. ‘‘तुम्हाला माहिती नाही, आजकाल कापलेल्या माणसाला प्लॅस्टिक सर्जरीने पुन्हा जोडले जाऊ शकते.’’\nआता ती फाईल वैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आली. वैद्यकीय विभागाने त्यावर लगेचच कार्यवाही केली आणि ज्या दिवशी फाईल मिळाली, त्याच दिवशी त्या विभागातील सगळ्यात यशस्वी प्लॅस्टिक सर्जनला चौकशी करण्यासाठी पाठवून दिले.\nसर्जनने दबलेल्या माणसाचे चहू बाजूने निरीक्षण केले. त्याची प्रकृती पाहून, रक्तदाब-नाडी-हृदयाची तपासणी करून रिपोर्ट पाठवला. ‘या माणसाची प्लॅस्टिक सर्जरी होऊ शकते आणि ऑपरेशनदेखील यशस्वी होऊ शकते, पण माणूस मारून जाईल.’\nत्यामुळे हा विचारही सोडून देण्यात आला.\nरात्री माळ्याने त्या दबलेल्या माणसाच्या तोंडात खिचडीचे घास भरवत त्याला सांगितले, ‘‘आता हा मामला वर गेला आहे. असं ऐकलंय की, साऱ्या सचिवांची मीटिंग होणार आहे. त्यात तुझ्या केसवर चर्चा केली जाईल. आशा आहे की, सगळं काही ठीक होईल.’’’\nदबलेल्या माणसाने उसासा सोडत म्हटले, ‘‘हमने माना कि तगाफुल न करोगे लेकिन ख़ाक हो जाएंगे हम, तुमको खबर होने तक लेकिन ख़ाक हो जाएंगे हम, तुमको खबर होने तक\nमाळ्याने आश्चर्याने तोंडात बोटं घातली. तो म्हणाला, ‘‘तू शायर आहेस\nदबलेल्या माणसाने मान हलवली.\nदुसऱ्या दिवशी माळ्याने शिपायाला सांगितलं. शिपायाने लिपिकाला. लिपिकाने मुख्य लिपिकाला. थोड्या वेळातच ही गोष्ट सचिवालयापर्यंत पोहोचली की, झाडाखाली दबलेला माणूस शायर आहे.\nबस, मग काय... लोक झुंडीने शायरला बघायला येऊ लागले. याची बातमी शहरात पसरली. संध्याकाळपर्यंत गल्ली-बोळातून शायर जमायला सुरुवात झाली. सचिवालायाचे लॉन शायरांनी भरून गेले. सचिवालयामधील किती तरी लिपिक आणि अवर सचिव यांना शायरी आवडत होती. तेही थांबले.\nकाही शायर त्या दबलेल्या माणसाला आपली शायरी ऐकवू लागले. काही लिपिकांनी आपल्या काव्यातील चुका विच��रायला सुरुवात केली.\nजेव्हा समजले की, दबलेला माणूस शायर आहे- तेव्हा सचिवालयाच्या उपसमितीने निर्णय घेतला की, हा माणूस शायर असल्याने या माणसाचा संबंध कृषी विभागाशी नाही की फलोद्यान विभागाशी नाही, तर फक्त सांस्कृतिक विभागाशी आहे.\nसांस्कृतिक विभागाला विनंती करण्यात आली की, लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावून त्या शायराला त्या सावली देणाऱ्या झाडापासून मुक्ती देण्यात यावी.\nती फाईल सांस्कृतिक विभागात अनेक टेबलांवर फिरून सचिवाकडे पोहोचली. बिचारा सचिव या वेळी आपल्या गाडीतून सचिवालयामध्ये पोहोचला आणि दबलेल्या माणसाची मुलाखत घेऊ लागला.\n‘‘जी हाँ.’’ त्या दबलेल्या माणसाने उत्तर दिले.\n’’ सचिव किंचाळलाच. ‘‘कायऽऽ तू तोच आहेस का, ज्याचा कवितासंग्रह ‘अवस के फूल’ अलीकडेच प्रकाशित झाला आहे\nदबलेल्या शायरने या गोष्टीवर फक्त मान हलवली.\n‘‘तू आमच्या अकादमीचा मेंबर आहेस\n’’ सचिव किंचाळलाच. ‘‘अवस के फूलचा कवी आणि आमच्या अकादमीचा मेंबर नाही चूक झाली आमच्याकडून. किती मोठा शायर आणि कुणाला माहितीदेखील नाही चूक झाली आमच्याकडून. किती मोठा शायर आणि कुणाला माहितीदेखील नाही\n‘‘सध्या मी या झाडाखाली दबलो आहे... कृपा करून मला या झाडाखालून बाहेर काढा.’’\n‘‘आत्ता व्यवस्था करतो’’ सचिव म्हणाला. आणि त्याने आपल्या विभागात जाऊन घाईघाईने अहवाल सादर केला.\nदुसऱ्या दिवशी सचिव पळत-पळत त्या शायराकडे आला आणि म्हणाला, ‘‘मुबारक हो. मिठाई खाऊ घाल. आमच्या सरकारी अकादमीने तुला केंद्रीय समितीचा सदस्य म्हणून निवडले आहे हे घे निवड झाल्याचे पत्र.’’\n‘‘पण तुम्ही मला या झाडाखालून बाहेर काढा.’’ त्या दबलेल्या माणसाने कण्हत-कण्हत म्हटले. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याच्या डोळ्यांवरून वाटत होते की, त्याला खूप त्रास होतो आहे.\n‘‘हे आम्ही करू शकत नाही.’’ सचिव म्हणाले. ‘‘जे आम्ही करू शकत होतो, ते आम्ही केले. आम्ही हेदेखील करू शकतो की, जर तू मेलास तर तुझ्या पत्नीला नुकसानभरपाई देऊ शकतो.’’\n‘‘पण मी जिवंत आहे.’’ शायर थांबत-थांबत म्हणाला. ‘‘मला जिवंत ठेवा.’’\n‘‘हे अडचणीचे आहे.’’ सरकारी अकादमीचा सचिव हात चोळत म्हणाला. ‘‘आमचा विभाग फक्त सांस्कृतिक बाबींशी संबंधित आहे. यासाठी आम्ही वन विभागाला लिहिले आहे.’’\nसंध्याकाळी माळ्याने येऊन त्याला सांगितले, ‘‘उद्या वन विभागाची माणसे येऊन हे झाड कापतील आणि तुझी सुटका होईल.’’\nमाळी खूप खूश होता. पण त्या दबलेल्या माणसाची अवस्था बिकट होत चालली होती. तो जीवनाची लढाई लढत होता. त्याला उद्या सकाळपर्यंत कसे तरी जिवंत राहायचे होते.\nदुसऱ्या दिवशी वन विभागाची माणसे करवती आणि कुऱ्हाडी घेऊन झाड तोडण्यासाठी आली, तेव्हा त्यांना अडवण्यात आले. विदेश विभागाकडून तसा आदेश आला होता.\nत्याचे कारण असे होते की, दहा वर्षांपूर्वी हे झाड पिटोनियाच्या पंतप्रधानांनी ते भारत भेटीवर आले तेव्हा लावलेले होते. आता जर हे झाड कापले गेले तर, त्यांचे आणि आपले संबंध कायमचे बिघडण्याची शक्यता होती.\n‘‘पण एका माणसाच्या प्राणाचा प्रश्न आहे’’ एक लिपिक रागाने ओरडला.\n‘‘दुसऱ्या बाजूला दोन देशांतील संबंधांचा प्रश्न आहे.’’ दुसऱ्या लिपिकाने पहिल्याला समजावले. ‘‘आणि हे तर लक्षात घे की, आपल्या देशाला त्यांच्याकडून किती तरी निधी मिळतो. मग आपण या मैत्रीसाठी एका माणसाच्या प्राणाची आहुती देऊ शकत नाही\n‘‘शायरने मरणे आवश्यक आहे\nअवर सचिवाने अधीक्षकांना सांगितले, ‘आज पंतप्रधान बाहेरच्या देशाच्या दौऱ्यावरून परत आले आहेत. ‘‘आज विदेश विभाग ती फाईल त्यांच्यासमोर सादर करेल. ते जो निर्णय घेतील, तो सगळ्यांना मंजूर असेल.’’\nसंध्याकाळी पाच वाजता स्वतः अधीक्षक शायरची फाईल घेऊन त्याच्याजवळ आले. ‘‘ऐकलंस का’’ येताच फाईल हलवत आनंदाने किंचाळले. ‘‘माननीय पंतप्रधानानी झाड कापायला मंजुरी दिली आहे आणि या घटनेची सगळी आंतरराष्ट्रीय जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. उद्या हे झाड कापले जाईल आणि तुझी या संकटातून सुटका होईल. ऐकलंस का’’ येताच फाईल हलवत आनंदाने किंचाळले. ‘‘माननीय पंतप्रधानानी झाड कापायला मंजुरी दिली आहे आणि या घटनेची सगळी आंतरराष्ट्रीय जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. उद्या हे झाड कापले जाईल आणि तुझी या संकटातून सुटका होईल. ऐकलंस का आज तुझ्या फाईलवर निर्णय झाला आज तुझ्या फाईलवर निर्णय झाला\nअधीक्षकांनी शायरच्या दंडाला स्पर्श करून म्हटले. पण शायरचा हात थंड पडला होता, डोळे निर्जीव झाले होते. मुंग्यांची एक मोठी रांग त्याच्या तोंडात जात होती.\nत्याच्या जीवनाची फाईलदेखील तयार झाली होती.\n(मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ)\nकृष्ण चंदर यांचा जन्म व सुरुवातीचा कालखंड आताच्या पाकिस्तानात गेला. त्यानंतर कथा-कादंबरी व नाटक हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी विपुल प्रमाणात हाताळले. काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितकेले होते. ‘सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली लेखणी सोडली नाही. दि.8 मार्च 1977 रोजी त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले, त्या वेळी त्यांच्या हातात लेखणी होती. मृत्यूच्या वेळी ते एक व्यंग्य लिहीत होते. त्यांनी फक्त एक ओळ लिहिली होती, त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. शेवटच्या दिवसांत ते आत्मकथेवर काम करीत होते, पण ती त्यांच्या हातून पूर्ण झाली नाही. त्यानंतर त्यांची पत्नी सलमा सिद्दिकी यांनी ती पूर्ण केली. ते आयुष्यभर मानवतावादी राहिले. त्यांनी लेखनातून हिंदू-मुस्लिम यांच्यातील संघर्षाला नेहमी विरोध केला. समाजातील दलित-शोषित वर्गाच्या हक्कांसाठी त्यांची लेखणी नेहमी आग ओकत राहिली. आपले भावपूर्ण लेखन, जमिनीशी जोडली गेलेली पात्रं आणि ‘सर्वहारा वर्गा’चे सजीव चित्रण यासाठी ते वाचकांच्या मनात नेहमी जिवंत राहतील.\n(1914 - 1977) हिंदी व उर्दू लेखक\nकामावर जाणारा आठ वर्षांचा मुलगा\n(अ)सामान्य वाचकाच्या (अ)वास्तव अपेक्षा\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकर्तव्य पॉडकास्ट - भारतीय संविधानाची उद्देशिका\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2017/10/how-worship-helps.html", "date_download": "2021-01-26T11:05:54Z", "digest": "sha1:DSFBU6Z427WFWTJPIE5L6ZZKOGBAWDLF", "length": 8366, "nlines": 151, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): पूजा का करावी ? | How Worship Helps ?", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nआज आपल्याला सतत विश्वामधील दृश्य विषय व भोग पाहण्याचीच इंद्रियांना सवय लागलेली आहे. त्यामुळे मन सतत विषयाभिमुख व बहिर्मुख होते. मनामध्ये रागद्वेषादि विकार निर्माण होतात. परंतु पूजेसारख्या साधनांनी मन क्रमाक्रमाने ईश्वराभिमुख होऊ लागते. मनाने निदान काही काळ तरी ईश्वरचिंतन होऊ लागते.\nश्रीमद्भागवतामध्ये भगवान स्वतःच उद्धवाला मनाच्या शुद्धीसाठी पूजा व पूजेला अनुकूल असणारी अनेक कर्म व साधना यांचे वर्णन करतात. भगवान उद्धवास मोठ्या प्रेमाने सांगतात की, उद्धवा भक्ताने सर्वांना माझ्या अवताराच्या – जन्माच्या व लीलांच्या कथा सांगाव्यात. माझी जयंती वगैरे उत्सवांच्यामध्ये आनंदाने व उत्साहाने भाग घ्यावा. गायन, नृत्य, वादन, कथा यांच्या साहाय्याने मंदिराच्यामध्ये माझे उत्सव साजरे करावेत. वार्षिक पर्वकाळांच्यामध्ये सर्व ठिकाणी तीर्थयात्रा करून विधिपूर्वक पूजा कराव्यात.\nवेदविहित व तंत्रोक्त दीक्षा घेऊन त्याप्रमाणे मत्परायण होऊन व्रतांचे अनुष्ठान करावे. माझ्या मूर्तिस्थापनेमध्ये पूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वतः तसेच सर्वांनी मिळून उद्याने व माझ्या सुंदर मंदिरांचे निर्माण करावे, तसेच माझ्या मंदिरातील केर काढावा, सडा घालावा, जमीन गोमयाने सारवून घ्यावी, त्यावर सुंदर रांगोळी घालावी. अशा प्रकारे एखाद्या दासाप्रमाणे, सेवकाप्रमाणे माझ्या गृहाची – मंदिराची निष्कपट भावाने सेवा करावी.\nही सर्व कर्मे भक्तिभावाने करणारे भक्त परमेश्वराला अतिशय प्रिय होतात. अशा पूजेमध्ये मनही तल्लीन होते. मन रागद्वेषरहित, विकाररहित, अत्यंत शुद्ध व निर्मळ होते. विश्वाचे भान, विषयांचे भान संपते. भोगासक्ति कमी होऊन विषयांबद्दल वाटणारे आकर्षण कमी-कमी व्हायला लागते. मन त्या चैतन्यमय असणाऱ्या सगुण रूपाशी एकरूप होते. तिथे मी व परमेश्वर इतकेच शिल्लक राहते. कारण तिथे परमेश्वर म्हणजे केवळ एक विग्रह न राहता तो भक्तासाठी साक्षात चैतन्याचा पुतळा होतो. ती चैतन्यस्वरूपाचीच पूजा होते. भक्ताला समोर, बाहेर, आत सर्व ठिकाणी चैतन्यस्वरूपाचे दर्शन होते.\n- \"भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५\n- हरी ॐ –\nपरमेश्वराची पूजा | Worship of God\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/6131", "date_download": "2021-01-26T11:46:06Z", "digest": "sha1:C6WXRRLPNDFPBAGT4DTVH5WNTU5PSICU", "length": 12280, "nlines": 111, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान “राजगृह”,मुंबई यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – Purogami Sandesh", "raw_content": "\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान “राजगृह”,मुंबई यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान “राजगृह”,मुंबई यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा\n🔺वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन\nपोंभुर्णा(9 जुलै):- संपूर्ण देशाचे श्रध्दास्थान व प्रेरणादायी वास्तु असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी राजगृह वर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पोंभुर्णा वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.\nविश्वरत्न,बोधिसत्व,घटनातज्ञ, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले आणि पूर्वीचे पुस्तकांसाठी बांधलेले “राजगृहावर” दि.07/07/2020 ला संध्याकाळी 5.30 वाजता दोन अज्ञात माथेफिरू व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली.यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत.यात घरातील कुंड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.त्या भ्याड हल्ल्याचा पोंभुर्णा वंचित बहुजन आघाडी कडून तीव्र जाहीर निषेध करत.”राजगृहावर”हल्ला केलेल्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावे .या हल्ल्यामागील कळसूत्री,सूळबुद्धीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावे .आंबेडकरी जनतेचा आक्रोश होण्यापूर्वी माथेफिरुंना अटक करा.”राजगृहाला”व आंबेडकर कुटुंबियांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्या.या पुढे जनतेच्या श्रद्धास्थान असलेल्या वास्तूंवर हल्ला होणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी.ईत्यादि मागण्या निवेदनात करण्यात आल्या या मागणीचे येत्या 7 दिवसात पूर्ण कराव्यात,,अन्यथा रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही निवेदनातून करण्यात आला जर कोणताही अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना चंद्रहास उराडे तालुका अध्यक्ष,श्यामकुमार गेडाम जिल्हा सदस्य, अतुल वाकडे तालुका युवा अध्यक्ष,मायाताई मुन महिला तालुका अध्यक्ष,रविभाऊ तेलसे तालुका महासचिव, अविनाश कुमार वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल चंद्रपूर,वंदेश तावाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .\nचंद्रपूर पोंभुर्णा महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक\nराजगृहा’वर हल्ला करणाऱ्यांना अटक करा-चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – Pratikar News on गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nKandice Holler on ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/me-punha-yein", "date_download": "2021-01-26T11:37:05Z", "digest": "sha1:XJCKATYHXDPIXCKMAV54YUEB5UXRSIWE", "length": 12821, "nlines": 346, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Me Punha Yein - TV9 Marathi", "raw_content": "\nपुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, पण मी कोल्हापूरला परत जाणार: चंद्रकांत पाटील\nपुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. | Chandrakant Patil ...\nराष्ट्रवादीच्या आमदाराने ‘भावी मंत्री’ संबोधलं, दानवे म्हणाले ‘मी पुन्हा येईन\nताज्या बातम्या11 months ago\nराष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी रावसाहेब दानवेंचा भावी मंत्री असा उल्लेख केला, त्यावर दानवेंनी \"मी पुन्हा येईन, पण पुढच्या वर्षी\" असा आशावाद व्यक्त केला. ...\nपाऊसही म्हणतोय ‘मी पुन्हा येईन’, उद्धव ठाकरेंच्या कानपिचक्या\nताज्या बातम्या1 year ago\nउद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना संबोधित केलं. ...\nDhananjay Munde Exclusive | वादग्रस्त आरोपांनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर, धनंजय मुंडे म्हणाले…\nBalasaheb Thorat | शिवसेनेचा आंदोलक शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा : बाळासाहेब थोरात\nFarmer Protest |Delhi सीमेवर शेतकऱ्यावर पोलिकांकडून लाठीचार्ज, ट्रॅक्टर घेऊन बळीराजाची दिल्लीकडे कूच\nB.G. Kolse Patil | एल्गार परिषदेला फक्त 200 लोकांची परवानगी : बी. जी. कोळसे पाटील\nSanjay Raut | बुलेट ट्रेन दिल्याबद्दल शिंजो आबेंना पुरस्कार देण्यात आला असावा, संजय राऊतांची कोपरखळी\nSanjay Raut | महाराष्ट्र मोठं राज्य पण फक्त सहाच पद्म पुरस्कार, संजय राऊतांचा सवाल\nGlobal News | Honduras | गर्भपाताच्या मान्यतेसाठी महिलांचा एल्गार, धार्मिक पगड्यामुळे गर्भपात बंदी\nBeed | कामात हयगय नको, धनंजय मुंडेंनी भररस्त्यात अधिकाऱ्यांना झापलं\nRepublic Day | Beed | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nMilk Tea | निरोगी आरोग्यासाठी अशा पद्धतीने बनवा दूधयुक्त चहा\nसासू माझी ढासू… मराठमोळ्या अभिनेत्रींच्या रिअल लाईफ सेलिब्रिटी सासूबाई\nफोटो गॅलरी21 mins ago\nPhoto : सई मांजरेकरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी31 mins ago\nDelhi Farmers Tractor Rally Photo: बळीराजा आक्रमक, शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून ट्रॅक्टर घुसवले\nफोटो गॅलरी1 hour ago\nPhoto : ‘हॅप्पीनेस ओव्हरलोडेड’, सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे खास क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nPhoto: दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण; पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\n7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता\nPhoto : ‘हॅप्पीली मॅरिड’, नताशा आणि वरुणचे खास फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nPhoto : ‘फिट अँड स्टायलिश’, करिना कपूर खानचं योगा सेशन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | प्रजासत्ताक दिनाची देशभरात धूम, विठ्ठलालाही तिरंगी उपरण्याचा साज\nफोटो गॅलरी8 hours ago\nRepublic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज\nफोटो गॅलरी17 hours ago\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा\nदिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट\nXiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन\n‘शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का\nAyodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात\nदुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…\nस्वातंत्र्य सैनिक महादू चौधरींची तिरंग्याला अखेरची सलामी, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन\nसासू माझी ढासू… मराठमोळ्या अभिनेत्रींच्या रिअल लाईफ सेलिब्रिटी सासूबाई\nफोटो गॅलरी21 mins ago\nराजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nPhoto : सई मांजरेकरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी31 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/spying-on-indian-leaders-from-china/", "date_download": "2021-01-26T11:54:13Z", "digest": "sha1:WGFPEQHUIYQHPZPLNGPNWELFQD5S6XUH", "length": 9581, "nlines": 118, "source_domain": "analysernews.com", "title": "चीनकडून भारतातील नेत्यांची हेरगिरी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते आजी माजी मुख्यमंत्र्यापर्यत.", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nचीनकडून भारतातील नेत्यांची हेरगिरी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते आजी माजी मुख्यमंत्र्यापर्यत.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 1350 लोकांची हेरगिरी सुरु असल्याची माहिती आहे.\nनवी दिल्ली: चीनकडून आता केवळ एलएसीवरच नाही, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचलं जात आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार चीनकडून भारतातील मोठ्या संविधानिक पदांवरील राजकीय नेते तसेच लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरु असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 1350 लोकांची हेरगिरी सुरु असल्याची माहिती आहे.\nचीनची शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक ही कंपनी हेरगिरी करत असल्याची माहिती आहे. शेनझेन इन्फोटेक कंपनी ही हेरगिरी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारसाठी करत असल्याची माहिती आहे. या कंपनीचं काम दुसऱ्या देशांवर नजर ठेवणं आहे.\nचीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाच मंत्री, माजी आणि आजी 40 मुख्यमंत्री, 350 खासदार, कायदेतज्ञ, आमदार, महापौर, सरपंच आणि लष्करातील काही अधिकारी अशा जवळपास 1350 लोकांची हेरगिरी सुरु आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्यासह देशातील काही पत्रकारांचा देखील समावेश आहे, अशी माहिती आहे.\nचीनच्या या कंपनीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह सध्याच्या एकूण 24 मुख्यमंत्र्यांची हेरगिरी सुरु आहे. या लिस्टमध्ये 16 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंह\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी\nसीडीएस जनरल बिपीन रावत\nचीफ जस्टिस ऑफ इंडिया एसए बोबडे\nखाजगीकरणाच्या विरोधात जनजागरण; कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीयीकृत बँकांच्या रक्षणाची शपथ\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात,कोरोनाबाबत निष्काळजीपणा नको - पंतप्रधान मोदी\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहि��ेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nऔरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’\nसीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावालांनीही घेतली लस\nपंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सचिव\nऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटु डीन जोन्स यांचे निधन\nदेशातील पहिले पर्यटन जेल 'येरवडा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/conona-virus/", "date_download": "2021-01-26T12:17:00Z", "digest": "sha1:LZ6QAFKJI4HX26RYSALK3VAHZPN3VFG3", "length": 8296, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Conona virus Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता ‘हा’ सल्ला \nPune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता सद्यःस्थितीतील पाणीवापर कायम…\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं…\nCoronavirus : ‘स्वाइन फ्लू’ची लस बनविणाऱ्या कंपनीनं केला दावा, Coronavac चे 10 कोटी डोस…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका अनुभवी चिनी औषधी कंपनीने कोरोना विषाणूच्या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची तयारी सुरू केली आहे. आपली लस अद्याप चाचणी टप्प्यात असल्याचा कंपनीचा दावा असला तरी, त्यांनी या लसीसाठी जगभरातील कंपन्यांशी…\n‘स्टार डान्सर’ सपना चौधरी भोजपुरी सिनेमात करणार…\nBirthday SPL : आयुष्मान खुरानाची, पत्नी ताहिरा कश्यपसाठी खास…\nअभिनेत्री चित्राने मालिकेत इंटिमेट सीन दिल्याने भडकला होता…\nजाॅन मॅथ्यू बनवणार ‘सरफरोश’चा दुसरा भाग \nविना हेल्मेट प्रवास करणार्‍या वडिलांचीच ‘ठाणेदार…\nPune News : नांदेड सिटी पोलिस स्टेशनसाठी 18000 चौरस फूट जागा…\nPune News : पुणे शहरात दिवसभरात 208 ‘कोरोना’…\nPune News : सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या 13…\nVideo : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा…\nKnee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात…\nLive PC सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्……\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता…\nPune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता…\nअभिनेत्री होण्याआधी ‘झाडू-पोछा’ करायच्या शशिकला…\nReliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठ��त बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nVideo : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा भन्नाट डान्स तुम्ही…\nजुन्नर तालुक्यात अज्ञात आजाराने 200 कोंबड्या दगावल्या, 10 KM चा परिसर…\nकेंद्र सरकारची शेतकऱ्यांना भेट आता आसाममध्येही PM-Kisan अंतर्गत…\nमुंबई शेतकरी आंदोलन : ‘राज्यपालांकडे कंगनाला भेटण्यासाठी वेळ,…\nकंगनानं शेअर केली आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला,…\nReliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या\nVirender Sehwag : वीरूनं शेअर केला भन्नाट व्हिडीओ म्हणाला- ‘बिवी की लाठी…’\nप्रजासत्ताक दिनालाही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/eight-ministers-from-vidarbha-fail-to-bring-investment-in-the-three-mountains-of-magnetic-maharashtra-abn-97-2379200/", "date_download": "2021-01-26T11:43:23Z", "digest": "sha1:XZEZFINXTGCFH3ZK7UEXORIP43BAFZH4", "length": 16580, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eight ministers from Vidarbha fail to bring investment in the three mountains of Magnetic Maharashtra abn 97 | ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या तिन्ही पर्वात उपराजधानीतील उद्योगक्षेत्राचा हिरमोड | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या तिन्ही पर्वात उपराजधानीतील उद्योगक्षेत्राचा हिरमोड\n‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या तिन्ही पर्वात उपराजधानीतील उद्योगक्षेत्राचा हिरमोड\nविदर्भातील आठ मंत्री गुंतवणूक आणण्यात अपयशी\nकरोना काळात ठाकरे सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या उपक्रमाअंतर्गत खेचून आणलेल्या कोटय़वधींच्या गुंतवणुकीचे कौतुक सर्वत्र होत आहे. परंतु ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या तिन्ही पर्वात विदर्भाच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. या माध्यमातून विदर्भाचा अनुशेष दूर करण्याची चांगली संधी असताना ठाकरे सरकारने दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीतून केवळ अमरावतीला पाचशे कोटींचे दोन प्रकल्प दिले. नागपूरवर तर पुन्हा अन्यायच झाला, अशी भावना उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, विदर्भात आठ मंत्री असूनदेखील ते मोठे उद्योग खेचून आणण्यात अपयशी ठरले आहेत.\nविदर्भात बोटावर मोजण्याइतके मोठे उद्योग आहेत. त्यामुळेच स्थानिक युवकांना रोजगारासाठी मुंबई-पुणे गाठावे लागते. अशात करोना आल्यामुळे अनेक उद्योगांना टाळे लागले. हजारो कर्मचारी बेरोजगार झाले. अशा कठीण परिस्थतीत सरत्या वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या तिन्ही पर्वात दोन लाख कोटींची गुंतवणूक खेचून एक नवी उमेद जागृत केली. त्यामुळे साहजिकच विदर्भाच्या उद्योजकांच्याही अपेक्षा वाढल्या. परंतु पहिल्या दोन पर्वात विदर्भाच्या वाटय़ाला शून्य गुंतवणूक आली. त्यामुळे तिसऱ्या पर्वातील ६१ हजार कोटीच्या गुंतवणुकीकडे ते लक्ष लावून बसले होते. मात्र केवळ अमरावतीमध्ये दोन प्रकल्प देऊन ठाकरे सरकारने विदर्भाच्या उद्योजकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. विदर्भात सात कॅबिनेट तर एक राज्यमंत्री आहेत. त्यांचा दबाव कामी येईल, अशी अपेक्षा होती. पण, ती अपेक्षाही फोल ठरली. विदर्भातील उद्योजकांच्या मते, एमआयडीसीमध्ये शेकडो ऐकरचे भूखंड रिकामे पडले आहेत. करोना काळात अनेक उद्योगही बंद पडलेत. त्यामुळे यंदा विदर्भाच्या उद्योग क्षेत्राला चालणा देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या तिसऱ्या पर्वाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु नागपुरातील तिन्ही प्रमुख एमआयडीसी मिळून एकही उद्योग न आल्याने हिरमोड झाला आहे.\nमागच्या सरकारचा अनुभव वाईटच\nमागच्या सरकारच्या कार्यकाळात नागपुरात बुटीबोरी आणि हिंगणा अशा दोन एमआयडीसी मिळवून फक्त ११ उद्योग सुरु झाले. यात केवळ ४ हजार ४१३ जणांना रोजगार मिळाल्याची नोंद उद्योग संचालनालयाकडे आहे. आता ठाकरे सरकारच्या काळातही हे चित्रे बदलण्याची चिन्हे नाहीत.\nनागपुरात किमान दोन-चार मोठे उद्योग येणे अपेक्षित होते. आता तर समुद्धी महामार्ग देखील होत आहे. अशात दळणवळणाची साधने उपलब्ध होत असताना उपराजधानीत एकही उद्योग न येणे याची खंत आहे. उद्योग आणण्यासाठी विदर्भातील नेत्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत.\n– सुरेश राठी,अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन.\nसरकारचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राकडे आले की विदर्भावर अन्याय होतोच. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री अद्याप नागपुरातील उद्योगांची स्थिती जाणून घेण्यासाठी शहरात आले नाहीत. गतसरकारच्या काळात जे काही कमावले ते दीड वर्षांच्या काळात गमावले आहे. विदर्भाचे औद्योगिक क्षेत्र पाच वर्षे मागे गेले आहे.\n– सी.जी. शेगांवकर, अध्यक्ष, मॅन्युफ्रक्चर्स इंडस्ट्रीज असोसिएशन, हिंगणा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 समितीअभावी राज्यभरातील वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित\n2 प्रशिक्षणासाठी ओबीसी उमेदवारांची वानवा\n3 मंत्र्यांच्या आदेशानंतरही समाजकार्य महाविद्यालय सातव्या वेतनापासून वंचित\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन ��जित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44683", "date_download": "2021-01-26T12:34:36Z", "digest": "sha1:2MBQIEDX3YXQPBWQ6CAZCVF4HOK535BV", "length": 36987, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाच का दस - दस का पंधरा..! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाच का दस - दस का पंधरा..\nपाच का दस - दस का पंधरा..\nतर नुकतेच आम्ही मराठी चित्रपटाची तिकिटे अमराठी प्रेक्षकांना ब्लॅक करून एक नवा इतिहास रचला त्याची ही अभिमानगाथा.\nमागच्या आठवड्यात दुनियादारी या गाजत असलेल्या चित्रपटाची झिंग मला अशी काही चढली कि फेसबूकवर त्याचे अपडेटस टाकता टाकताच आपल्याही आयुष्यात आलेल्या कट्टा गॅंगबरोबर दुसर्‍यांदा सिनेमाला जायचा प्लॅन सुचला. फेसबूकवर सुचलेला प्लॅन वॉटसअपच्या साथीने आखला गेला. तरीही वेळेच्या अभावी तो धावपळीतच बनला. म्हणून जास्त विचार न करता जेवढी पोरे येऊ शकतात त्यांची यादी करून त्या हिशोबाने १५ ऑगस्टची दुपारच्या एकच्या शोची १२ तिकिटे काढून मोकळे झालो. जे मित्र कटतील, कटतील म्हणजे आयत्यावेळी टांग देतील, त्यांची तिकिटे शो च्या आधी लगे हात विकून टाकूया असे ठरवले. अर्थात ज्याने ऑनलाईन बूकिंग केली त्याला याची खात्री मीच दिली की मला तिथे फक्त १५ मिनिटे आधी पोहोचव, शो हाऊसफुल्ल असलानसला तरी मी करंट बूकींगच्या लाईनीत उरलेली तिकिटे आरामात काढतो... काढतो म्हणजे खपवतो..\nतर सातजण वेळेवर उगवलो, आणि एक ऑन द वे.. बारातना आठ वजा, चार तिकिटे उरली.. अन शो फुल्ल हाऊसफुल्ल.. म्हणजे तिथे ताटकळत पोपटासारखे चेहरे पाडून उभारलेल्या पब्लिकमध्ये कोणालाही विकू शकलो असतो.. जवळच १८-२० वर्षांच्या मुलांचा ग्रूप होता.. हा माझ्या आवडीचा वयोगट.. बघायलाही आणि मिसळायलाही.. त्यांचे आपसी संभाषण शुद्ध हिंदीतच चालू होते.. आजकाल संभाषणाच्या भाषेवरून अंदाज बांधता येत नाही तरीही मारवाडी वा गुजराती लूक वाल्या ३ मुली होत्या आणि सोबतीला २ मुले... बहुधा ती सुद्धा नॉनमराठमोळीच असावीत हा अंदाज, कारण पठ्ठे सईच्या भल्यामोठ्या पोस्टरकडे पाठ फिरवून उभे होते.\nतर त्यांच्या बोलण्यातून मला त्यांची विदाऊट टिकट बिकट परिस्थिती समजली. मी त्यांच्याजवळ गेलो. अन माझ्या मित्राकडे बोट दाखवून म्हणालो, उसके पास ४ तिकिट मिलेगी, ४०० मे मांग के देखो.. (तिकिट ७० रुपयांचे होते हां, म्हणजे मी माझ्या बोलण्यातून सहजच त्याला १०० चा रेट सांगून मोकळा झालो होतो)\nतो मुलगा म्हणाला, \"हम पांच..\n(मी मनातल्या मनात त्याला विनाकारण शिव्या घालत) उत्तरलो, \"४ तो लेके रखो..\" जणू काही माझ्या बोहनीलाच त्याने पनवती लावली होती अस्सा राग आला त्याचा..\nतर पुढे काही बोललाच नाही, मी दुसर्‍याकडे पाहिले तर त्याने लगेच पहिल्याकडे पाहिले जणू काही त्याच्यात निर्णयक्षमताच नव्हती. मुलींकडे पाहिले तर त्याच मोठ्या आशेने माझ्याकडे बघत होत्या. खरे तर आम्ही तिकिटे कोणालाही विकू शकलो असतो, पण माझ्यावर त्या मुलींच्या आशाळभूत नजरेने अशी काही जादू केली की आता मला ती त्यांनाच द्यायची होती.\nआमचा एक मित्र लेट येणार होता. मी विचार केला की त्याला जास्तच लेट होऊन येताच येणार नसेल तर त्याच्या वाटणीचेही यांनाच देऊन टाकूया. लागलीच त्यांच्या समोरच मी त्या मित्राला फोन लावला. त्या मुलींना समजले की मी त्यांच्यासाठीच फोन लावतोय कारण आता त्या माझ्याकडे जरा जास्तच आपुलकीने बघायला लागल्या. पण स्साला माझा मित्र आणि त्याचे एअरटेल’चे नेटवर्क... त्याचा फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेर दाखवत होता... मी मनातल्या मनात पुन्हा दोन शिव्या हासडल्या.. उगाच नाही म्हणत हर एक फ्रेंड कमीना होता है... (इथे कमीना म्हणजे मी हं, गैरसमज नसावा)\nतर हि सिच्युएशन घेऊन मी माझ्या मित्रांकडे परत आलो, तर मला समजले की काऊंटर वर एक सिंगल तिकिट उपलब्ध आहे. मग तातडीने दस्तुरखुद्द मी स्वताच काऊंटरकडे धाव घेतली. खरं तर चार पावलांचाच रस्ता, पण त्या फिल्मी माहौलमध्ये अंगात शाहरुख संचारला अन स्लो मोशनमध्येच धावत काऊंटर गाठले. खरोखरच एक तिकिट बाकी आहे हे कन्फर्म केले आणि तिथूनच त्या अमराठी पोराला हाक मारून बोलावले.. ते तिकिट त्याला मिळाले, नव्हे ‘मी’ मिळवून दिले.. ७० चे ७० लाच.. आणि लगोलग आमची ७० ची १०० वाली ४ देखील काढली.. काढली म्हणजे त्याला विकली.. अर्थात तिकिट त्याच्या हातात ठेवताच त्याने काही न बोलताच ४०० रुपये सरळ माझ्या मित्राच्या हातावर चिकटवले... चिकटवले म्हणजे ठेवले.. तोवर मित्राला पत्ताच नव्हता आमच्यातील या व्यवहाराचा, उगाच तो गोंधळून जाऊन १२० रुपये परत करायला जाऊ नये म्हणून मी त्याला चुटकी मारतच निघा तुम्ही आता असा इशारा केला..\nइथे त्या मुली हिरवणी जसे हिरोला पैल्यांदा बघतात तसा लूक देत मला थँक्यू बोलून निघून गेल्या.. मी सुद्धा तोंडातल्या तोंडातच मेंशन नॉट पुटपुटलो, उगाच स्पेलिंग वगैरे विचारली तर वांधे व्हायचे.. कदाचित त्यांना माहीत नसावे त्यांना ब्लॅकमध्ये तिकिट देणारे माझेच मित्र होते, वा माहीत ही असावे, काय फरक पडतो, शेवटी त्यांचे काम मी करून दिले हे महत्वाचे. त्यातील सर्वात सुंदर मुलीने (अर्थातच, मला आता तीच सर्वात सुंदर वाटणार) थिएटरच्या आत शिरताना माझ्याकडे एक खट्याळ हास्यकटाक्ष टाकला. मी देखील टाटा करतच हात हलवला, हलवताना बॅकग्राऊंडला उगाचच \"टिक टिक वाजते डोक्यात..\" गाणे वाजायला लागले. मला वाटले पिक्चर सुरू झाला की काय म्हणून निघालो तर समोर मित्र येऊन ठाकले, म्हणाले, \"साल्या अभ्या, आजवर आपण ब्लॅकने तिकिट घेऊन बरेच पिक्चर पाहिले, पण आज आपणच तिकिटे ब्लॅक केली रे... ते देखील स्वातंत्रदिनाच्या दिवशी..\" त्याचे शेवटचे शब्द किंचित दुखाऊनच गेले. खरेच, हे करायला स्वातंत्र्यदिनाचाच मुहुर्त सापडावा. मग विचार केला, काय झाले, शेवटी देशाची संपत्ती देशातच राहिली ना, हे महत्वाचे..\nतळटीप - किस्सा काल्पनिक आहे. ब्लॅक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. किंबहुना हाच संदेश देण्यासाठी हे लिखाण आहे.\nलिखाण ठीक आहे पण यातून black\nलिखाण ठीक आहे पण यातून black गुन्हा आहे हा उदात्त संदेश कसा मिळतो बरं\nअसला ___ चित्रपट बघितल्यावर\nअसला ___ चित्रपट बघितल्यावर मी माझ्या डोळ्यांना शिक्षा दिली... जीवदया नेत्रप्रभाचे चांगले २ र्ड्रोप्स डोळ्यात टाकुन बादलीभर पाणी डोळ्यातुन काढले...मग माझे डोळे स्वच्छ झाले...\nअंकुश ला अमिताभ ची स्टाईल दिली आहे.. अरे देवा..अमिताभ्च्या पायाच्या बुटांच्या धुळीतल्या कणांना चिकटलेल्या बॅक्ट्रेरीयाच्या पायांना लागलेली धुळीच्या रेणुंच्या अणुच्या कणाची सर देखील आहे का \nत्यापेक्षा कादंबरी १० वेळा वाचा\nयातून black गुन्हा आहे हा\nयातून black गुन्हा आहे हा उदात्त संदेश कसा मिळतो बरं Please च सांगा.>>> >>अहो असे काय करता, शेवटी मी माझ्या मित्रांच्या नजरेतून उतरलो ना..\nपण तु तिकीटांना \"काजळ\" लावुन\nपण तु तिकीटांना \"काजळ\" लावुन का विकलीस \nअसेच विकले असते तर \"ब्लॅक\" नाही झाले असते ...\nउदय तूसी बेस्ट हो\nउदय तूसी बेस्ट हो\nशेवटी मी माझ्या मित्रांच्या\nशेवटी मी माझ्या मित्रांच्या नजरेतून उतरलो ना..<< मग अभिमान गाथा कशी\nअदिती ___ अभिमानगाथा मराठी\nअदिती ___ ��भिमानगाथा मराठी चित्रपटसृष्टीसाठी... एक मराठी चित्रपट बघायला अमराठी येतात आणि ते ही ब्लॅकने तिकिट घेऊन बघतात...\nबघून बघून 'दुनियादारी' बघणारे\nबघून बघून 'दुनियादारी' बघणारे लोक नक्कीच असे हातोहात हातात येऊ शकतात.....\nदुनियादारी चित्रपटाबद्दल काही लोकांना काय प्रॉब्लेम आहे हे समजले नाही. फक्त पुस्तकातील कथेत फेरफार केला म्हणून चित्रपटाचे यश, त्यांची मेहनत, त्यांचे श्रेय, मराठी चित्रपटाला त्याने मिळवून दिलेले ग्लॅमर, प्रसिद्धी सारे काही मान्य करायचे नाही.\nएकीकडे हिंदीवाले बंडलबाज चित्रपट बनवतात आणि ते लोकांना कळायच्या आधी एकाच वेळी शेकडो स्क्रीनवर झळकवून पहिल्याच आठवड्यात १०० करोडचा गल्ला जमवतात. अन दुस्सर्‍या आठवड्यात तो बंडल आहे हे लोकांनी एकमेकांना सांगून थिएटर ओस पडेपर्यंत ते सो कॉलड हिट म्हणून गणले गेलेले असतात.\nया धर्तीवर आज महिना झाला तरी दुनियादारी हाऊसफुल्ल आहे याचा अर्थ ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडलाच आणि ते इतरांना तसाच रिपोर्ट देत आहेत म्हणून आजही बघितला जातोय. लोक परत परत बघताहेत. मी स्वता दुसर्‍यांदा गेलो तसेच एकाचा अपवाद वगळता आमच्यात सारेच पुन्यांदा बघणारेच होते, एकाची तर चौथी वेळ होती....\nअसो, मला एकंदरीत अमराठी लोकांनी मराठी चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये घेऊन बघणे ते ही रीलीज होऊन एक महिन्यानंतर हि घटना खरेच अभिमानास्पद वाटली, म्हणून हे टंकले.\nप्रस्तुत लेखात ब्लॅकने विकली असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात तेवढ्याच किंमतीत विकली पण समोरची पार्टी ब्लॅकनेही घ्यायला तयार होती हे नमूद करू इच्छितो.\nअगदी शेवटी समजले ही काल्पनिक\nअगदी शेवटी समजले ही काल्पनिक कथा आहे ....\nतिकिटे ब्लॅकमध्ये घेऊन बघणे\nतिकिटे ब्लॅकमध्ये घेऊन बघणे ते ही रीलीज होऊन एक महिन्यानंतर हि घटना खरेच अभिमानास्पद वाटली, म्हणून हे टंकले.\nयात अभिमानास्पद काहीच नाही आण्णा. स्क्रीनची संख्याच इतकी कमी आहे, की लोक रिक्षा / बसभाडे घालून एखाद्या शोला गेले की दहा वीस रुपयांचा विचार करत नाहीत. जास्त पैसे देऊन घेतातच.\nपहिल्याच आठवड्यात ढीगभर ठिकाणी लागलेला असताना ब्लॅक होत होता काय तसे असेल तर ते कदाचित अभिमानास्पद मानता आले असते.\nअंकुश ला अमिताभ ची स्टाईल\nअंकुश ला अमिताभ ची स्टाईल दिली आहे.. अरे देवा..अमिताभ्च्या पायाच्या बुटांच्या धुळीतल्या कणांना चिकटलेल्या बॅक्ट्रेरीयाच्या पायांना लागलेली धुळीच्या रेणुंच्या अणुच्या कणाची सर देखील आहे का कैच्याकै दाखवतात .. >>>\nउदयन भारी होतं हे. तू एक कथा लिहीच आता. हवं तर हा अभिषेक मदत करेल तुला\nअभिषेक - तुझं हे लिखाण नेहमीप्रमाणे उस्फूर्त नाही वाटलं. उगाचच काहीतरी खरडायचं म्हणून केल्यासारखं वाटलं. ( या गोष्टीपासून जपून रहा नेहमी )\nदुनियादारी चित्रपटाबद्दल काही लोकांना काय प्रॉब्लेम आहे हे समजले नाही. फक्त पुस्तकातील कथेत फेरफार केला म्हणून चित्रपटाचे यश, त्यांची मेहनत, त्यांचे श्रेय, मराठी चित्रपटाला त्याने मिळवून दिलेले ग्लॅमर, प्रसिद्धी सारे काही मान्य करायचे नाही.\nएकीकडे हिंदीवाले बंडलबाज चित्रपट बनवतात आणि ते लोकांना कळायच्या आधी एकाच वेळी शेकडो स्क्रीनवर झळकवून पहिल्याच आठवड्यात १०० करोडचा गल्ला जमवतात. अन दुस्सर्‍या आठवड्यात तो बंडल आहे हे लोकांनी एकमेकांना सांगून थिएटर ओस पडेपर्यंत ते सो कॉलड हिट म्हणून गणले गेलेले असतात.\nया धर्तीवर आज महिना झाला तरी दुनियादारी हाऊसफुल्ल आहे याचा अर्थ ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडलाच आणि ते इतरांना तसाच रिपोर्ट देत आहेत म्हणून आजही बघितला जातोय. लोक परत परत बघताहेत. मी स्वता दुसर्‍यांदा गेलो तसेच एकाचा अपवाद वगळता आमच्यात सारेच पुन्यांदा बघणारेच होते, एकाची तर चौथी वेळ होती....\nअसो, मला एकंदरीत अमराठी लोकांनी मराठी चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये घेऊन बघणे ते ही रीलीज होऊन एक महिन्यानंतर हि घटना खरेच अभिमानास्पद वाटली, म्हणून हे टंकले.\nप्रस्तुत लेखात ब्लॅकने विकली असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात तेवढ्याच किंमतीत विकली पण समोरची पार्टी ब्लॅकनेही घ्यायला तयार होती हे नमूद करू इच्छितो. >>>>>>>>>> +११११११११११११.........\nकिरण __ अरे काही खास लिखाण\nकिरण __ अरे काही खास लिखाण करतोय असे डोक्यात नव्हते, ऑर्कुट समूहावर एके ठिकाणी या तिकिटे ब्लॅक पराक्रमाचा उल्लेख केला तर लोकांनी सतरा प्रश्न विचारले.. म्हणून सविस्तर किस्साच लिहून काढला.. तिथे असे दिसामाजी काहीबाही लिहित असतोच.. तसेच हे ही लिहिलेले, सहज वाटले म्हणून दुनियादारीच्या खातर इथेही टाकले..\nअसो, सूचनेबद्दल धन्यवाद, लक्षात ठेवेन\nडोंगरे __ <<<<लोक रिक्षा /\n<<<<लोक रिक्षा / बसभाडे घालून एखाद्या शोला गेले की दहा वीस रुपयांचा विचार करत नाहीत. जास्त पैसे देऊन घेतातच.>>>>\nहा मुद्दा मात्र तुमचा अगदी योग्य... पण याचा अर्थ असा नाही का होत की ते टाईमपास म्हणून कुठलाही पिक्चर बघायला आलेले नव्हते तर त्यांना दुनियादारीच बघायचा होता... अन्यथा इथे ब्लॅकने तिकिट घेण्यापेक्षा दुसरा कोणताही बघून टाईमपास केला असता...\nचांगले लिहिले आहे. प्रतिसाद\nचांगले लिहिले आहे. प्रतिसाद वाचले नाहीत.\nदोन तीन वाक्ये एकदम आवडली.\nपण एक मुद्दा म्हणूनः\n१. मराठी पिक्चरचे तिकीट ब्लॅकमध्ये जाणे - जबरी बाब\n२. मराठी लोकांनीच ते ब्लॅकमध्ये विकणे - त्यात काय बिघडले\n३. एरवी ब्लॅकमध्ये तिकिटे घेणार्‍यांनी ब्लॅकमध्ये तिकिटे विकणे - हे आवडले नाही\n४. मराठी पिक्चरसाठी अमराठी पब्लिक, त्यातही मुली आशाळभुतासारख्या जमणे - हे आश्वासक वाटले\n५. स्वातंत्र्यदिनी हे करणे - काही वर्षांनी आपण स्वतंत्र कधी, का आणि कश्यापसून झालो हेच कळणार नसल्याने काही फरक पडू नये\n६. कथा काल्पनिक असल्याचा पंच शेवटी देणे - गंमत गेली आणि वाईटही वाटले की मराठी कथेची तिकिटे (चित्रपटाची तिकिटे) ब्लॅक होणे हे एक स्वप्नच आहे / असावे इत्यादी\n७. लेखनशैली - खुसखुशीत\n८. लेखनातील धाडस - किरकोळ\n९. साजिरा यांचा अपेक्षित अभिप्राय - माझा अभिप्राय पॅथॉलॉजिकल लॅब च्या रिपोर्टसारखा आहे\n१०. एकंदरीत - सुहास शिरवळकर अतिशय सहज पोहोचू शकणारे असूनही सध्याच्या माठ पब्लिकपर्यंत 'पोचलेच' नाहीत\nशिरवळकरांच्या कोर्ट रुम केसेसवर छान सिनेमे निघतील.\nमराठी पिक्चरचे तिकीट ब्लॅकमध्ये विकले जाणे ही माझ्यासाठी पण कौतुकाची गोष्ट आहे. पिक्चर आवडला नसला तरी.\nअभि मस्तच लिहिलेस. आवडलं.\nदहाव्या पॉईंटला प्रचंड टाळ्या\nबेफिकिर ___ मुद्दा क्रमांक ६\nबेफिकिर ___ मुद्दा क्रमांक ६ .. काल्पनिक असल्याबद्दल, स्वप्नच राहिल्याबद्दल वाईट वाटणे....\n.........तर तितकेसे वाईट वाटून घ्यायची गरज नाही, ब्लॅक केल्याचा उल्लेख केल्याने मला ते तळटीपात काल्पनिक टाकणे उचित वाटले, पण तरी जे खरे घडले त्यात ब्लॅक मध्ये तिकिट घ्यायला समोरची पार्टी तयार होती, किंबहुना मी तिकिटांचा विषय काढताच समोरूनच ब्लॅकने देतोय की काय या अपेक्षेने \"कितने मे\" हे विचारले गेले. आता माझ्यासारख्या गोंडस चेहर्‍याचा मुलगा कोणत्या अँगलने त्यांना ब्लॅक करणारा वाटला त्यांनाच ठाऊक, पण मीच प्रामाणिकपणे म्हणालो, जितनेका है उतनेमे \nईतरही लेखनावर म्हणून चांगलेवाईट प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद :),\nअसाच मी ही ३ हिंदीभाषिकांना\nअसाच मी ही ३ हिंदीभाषिकांना \"बिनधास्त\" हा चित्रपट किमान मध्यंतरापर्यंत बघायला लावला. पुढे ते त्यात रंगले की भाषा फारसी कळत नसुनही शेवटपर्यंत बसलो होते आणि त्यांना चित्रपट आवडलाही.\nबेफिकिर +१००. कधी नव्हे ते मराठी चित्रपटांचं चांगलं मार्केटींग होतय, होऊ द्या.\nबिनधास्त .... मला खुप आवडतो\nबिनधास्त .... मला खुप आवडतो तो सिनेमा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/drugs-dipika-padukone/", "date_download": "2021-01-26T11:19:26Z", "digest": "sha1:P22Y3IOWIQVHXLB7WCUNRDSXJKA25LGM", "length": 5144, "nlines": 68, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "ड्रग्स प्रकरणात आता दीपिका पादुकोनचे नाव आले समोर - News Live Marathi", "raw_content": "\nड्रग्स प्रकरणात आता दीपिका पादुकोनचे नाव आले समोर\nड्रग्स प्रकरणात आता दीपिका पादुकोनचे नाव आले समोर\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर आता ड्रग्स प्रकरणात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे नाव समोर आल्यानंतर दीपिका पादुकोनचे नाव समोर आले आहे. यापैकी श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला या आठवड्यात NCB चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. रियाने सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचे नाव घेतले होते. दुसरीकडे रिया हिची मॅनेजर जया सहा हिची चौकशी सोमवारी NCB ने केली होती. तिच्यासह व्हाट्सअँप ग्रुपवर चॅट झाल्याचे उघड झाले आहे.\nग्रुपवर डी आणि के या नावाने ड्रग्ससंदर्भात बोलणे झाल्याचे उघड झाले आहे. डी नावाने बोलणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण असल्याचे समजले जात आहे. ‘डी’ ला काहीही करून माल हवा आहे आणि ‘के’ तिच्यासाठी मालाची व्यवस्था करणार आहे. असे या संवादातून उघड झाले आहे.\nही चॅट ऑक्टोबर २०१७ ची आहे. NCB ने सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर या दोघांची सोमवारी चौकशी करण्यात आली. दरम्यान NCB या आठवड्यात सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सीमोन खांबाटा या सगळ्यांना चौकशीला बोलावणार आहे.\nश्रद्धा कपूरचे नाव दीपेश सावंत आणि जगदीश बोटवाला यांच्या चौकशीतून समोर आले आहे. तिचा सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी आणि ड्रग्स कनेक्शनमध्ये थेट संबंध जरी नसला तरी NCB तिच्याकडे चौकशी करणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.\nRelated tags : Mumbai ड्रग्ज दीपिका पादुकोण रिया चक्रवर्ती सारा अली खान सुशांतसिंग आत्महत्या\nमराठा आंदोलन चिघळले, सोलापूर बंदची हाक\n“शरद पवारांचा राजकीय गेम अजित पवारांनीच केला”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/labour-laws", "date_download": "2021-01-26T12:10:30Z", "digest": "sha1:LCWZPPWGEH6HXCWNO5HGQMZONRHX2JQN", "length": 5256, "nlines": 65, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Labour laws Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nनवीन कामगार कायदा : कामाचे तास १२ होणार\n१ एप्रिल २०२१ पासून लागू होणाऱ्या नव्या कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ९ वरून १२ होणार असल्याची माहिती असून त्यामुळे एक नवीन वाद निर ...\nउत्पादन, सेवा आणि कृषी क्षेत्रातील कामगारांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता आंदोलनाखेरीज पर ...\nलॉकडाऊनमध्ये श्रमिकांना पगार देण्याचा आदेश गृहखात्याकडून मागे\nनवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांना पगार द्यावा हा आपणच दिलेला आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने मागे घेतला आहे. २९ मार्चला गृहखात्याने लॉकडाऊनच्या क ...\nकामगार हक्कांसाठी बीएमएसचे २०मे रोजी आंदोलन\nनवी दिल्ली : भाजपशासित उ. प्रदेश, म. प्रदेश व गुजरात राज्यांनी आपले कामगार कायदे पूर्णपणे बरखास्त केल्याच्या निषेधार्थ २० मे रोजी देशव्यापी आंदोलने के ...\nकामगार कायद्यांमधील बदल कामगारांसाठी नव्हे तर कंपन्यांसाठी\nकायदे सोपे करण्याच्या नावाखाली भाजप सरकार देशातल्या सर्व कामगारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. ...\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://punecrimenews.com/category/latest-news/", "date_download": "2021-01-26T12:12:40Z", "digest": "sha1:E6LU6IS6APJYFWVDJNDLIBFLQNBA7VKX", "length": 5252, "nlines": 98, "source_domain": "punecrimenews.com", "title": "चालू घडामोडी – पुणे क्राईम न्युज", "raw_content": "\nअजून एक वर्डप्रेस साईट\nमंगळवार, जानेवारी 26, 2021\nएम . आय . डी. सी . भोसरी\nएका नामवंत बिल्डरने चक्क नैसर्गिक नाल्यावर केले बांधकाम…….\nप्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : एका नामवंत बिल्डरने पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पिंपरीत…\nदुखणं अंगावर काढू नका\nकोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘कोरोनाशी दोन हात’…\nदहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट शैक्षणिक वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न\nमाघ पौर्णिमेनिमित्त व माता रमाई जयंती महोत्सव साजरी\nप्रतिनिधी : पुणे , माघ पौर्णिमेनिमित्त व माता रमाई जयंती महोत्सवनिमित्त पर्वती शिवदर्शन येथील राहुल युवक…\nएम . आय . डी. सी . भोसरी (1)\nकर्वेनगर रोड परिसर (1)\nपुणे शहर परिसर (3)\nएका नामवंत बिल्डरने चक्क नैसर्गिक नाल्यावर केले बांधकाम…….\nदुखणं अंगावर काढू नका\nदहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट शैक्षणिक वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न\nमाघ पौर्णिमेनिमित्त व माता रमाई जयंती महोत्सव साजरी\nमहाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या ताज्या बातम्या, लेख आणि व्हीडिओ, पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील क्राईम स्टोरीज, ताज्या घडामोडीवर सडेतोड भाष्य करणारे न्युज पोर्टल\nCopyright © 2021 पुणे क्राईम न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/6618", "date_download": "2021-01-26T11:34:41Z", "digest": "sha1:QWF45ACBY34E2RNJVGAUMXZJW2HYB6WI", "length": 19408, "nlines": 185, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "आई बाबा अन चिमुकली मुलगी तिघानीही केली आत्महत्या..! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या ���ावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nखानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सारी यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून गौरव.\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळचा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nHome मुंबई आई बाबा अन चिमुकली मुलगी तिघानीही केली आत्महत्या..\nआई बाबा अन चिमुकली मुलगी तिघानीही केली आत्महत्या..\nघरातील लोकांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या….\nडोंबिवली , दि. ०२ :- कल्याण ग्रामीणमधील वाकलण गावात आज सकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आमच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आत्महत्या करत आहोत, आमच्या आत्महत्येला आमच्या कुटुंबीयांना जबाबदार धरावे, अशी चिठ्ठी लिहून नंतर ही चिठ्ठी व्हॉट्सअॅपवरून कुटुंबीयांना पाठवून पती, पत्नी आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे कल्याण ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nआज पहाटे ५ वाजता शिळडायघर येथील वाकलण गावात ही घटना घडली. शिवराम पाटील, त्यांची पत्नी दीपिका पाटील (वय ३५) आणि मुलगी अनुष्का पाटील (वय ३) अशी मृतांची नावं आहेत. पाटील कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी त्यांच्या आत्महत्येला कुटुंबाला जबाबदार धरले आहे. ‘कुटुंबातील इतर लोकांना त्रास देण्यासाठी आम्ही आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येस घरातील सगळ्या जणांना जबाबदार धरावं’, असा मजकूर या चिठ्ठीत लिहिल्यानंतर त्याचा फोटो काढून ही चिठ्ठी कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवरून त्यांनी पाठवली आणि त्यानंतर या तिघांनी गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.\nया चिठ्ठीत १३ जणांची नावं लिहिण्यात आली आहेत. हे सर्वजण आमच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचं म्हटलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असं चिठ्ठीत नमूद करण्यात ��ल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांना ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्या १३ जणांची चौकशी करण्यात येणार आहे. त्याशिवाय शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असून या आत्महत्येमागचं नेमकं कारण उलगडण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.\nआम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आमचं एक पथक या प्रकरणाचा तपास करून एफआयआर दाखल करून घेईल, असं पोलीस उपायुक्त एस. बुरसे यांनी सांगितलं.\nबायकोचे दागिने दान करा , या सुसाइड नोटमध्ये पाटील यांनी आमच्या आत्महत्येनंतर पत्नी दीपिकाचे सर्व दागिने दान करण्यात यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच संपत्तीच्या वादातून आम्ही आत्महत्या करत आहोत, असंही या चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या जोडप्याने आधी मुलीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी गळफास लावून स्वत:ला संपवल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं.\nPrevious articleL I C चा गलथान कारभार चूक नसतांना ग्राहकाला आर्थिक भुर्दंड\nNext articleनुकसानग्रस्त पिकांचे , भेटि देवुन तत्त्काळ पंचनामे करावेत – खा.चिखलिकरांची अधिकाऱ्यांना सुचना\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी स��ठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/kesari-is-learning-experience-for-me-says-akshaykumar-in-marathi-802107/", "date_download": "2021-01-26T12:23:38Z", "digest": "sha1:TWZH4ZUOP5LT76HUNDKYQDZZCUQ56MFP", "length": 12440, "nlines": 52, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "देशासाठी शहीद होताना मनात येणाऱ्या भावनेचा अनुभव म्हणजे ‘केसरी’- अक्षयकुमार", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nदेशासाठी शहीद होताना मनात येणाऱ्या भावनेचा अनुभव म्हणजे ‘केसरी’- अक्षयकुमार\nअक्षयकुमार एक असा अभिनेता आहे जो आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत असतोच पण त्या चित्रपटांमधून एक शिकवण मिळेल अशा गोष्टीही करतो. आतापर्यंत अक्षयकुमारने आपल्या करिअरमध्ये विविध चित्रपट आणि त्यातून विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला ‘केसरी’मधून येत आहे. अक्षयने या चित्रपटाविषयी आणि त्यातील भूमिकेविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं याबाबत ‘POPxo Marathi’ सोबत शेअर केलं. कोणत्याही एका इमेजमध्ये अडकणारा अक्षय हा अभिनेता नाही. त्याने आतापर्यंत विविध भूमिका करून हे सिद्ध केलं आहे. शिवाय एका वेळी चार चित्रपट जरी करत असलो तरीही प्रत्येक चित्रपटाचा अभ्यास दिग्दर्शकाने केलेला असतो आणि आपण ‘Director’s Actor’ असून त्यामुळे विविध भूमिका एकाचवेळी करताना कोणताही त्रास होत नाही. शिवाय चित्रपटासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही कारण सर्व अभ्यास हा आधीच रिसर्च टीम आणि दिग्दर्शकाने केलेला असतो. जसं दिग्दर्शक सांगेल तसं पडद्यावर उतरवण्याची आपली पूर्ण तयारी असते असंही अक्षय यावेळी म्हणाला.\nजेव्हा शत्रूची गोळी तुमचा वेध घेते….\n‘केसरी’चा अनुभव सांगताना अक्षय फारच भावूक झाला होता. हा चित्रपट करत असताना बरेच अनुभव आले. त्यापैकी एक कायमचा लक्षात राहणारा अनुभव आणि कायमची मनात निर्माण झालेली भावना म्हणजे जेव्हा आपले सैनिक बॉर्डरवर लढत असतात त्यावेळचा असं अक्षयने सांगितलं. जेव्हा शत्रूची गोळी तुमचा वेध घेते आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये तुमच्या मनात नक्की काय निर्माण होतं ते हा चित्रपट करताना मला जाणवलं. तो एक शेवटचा क्षण आणि त्यावेळी त्या सैनिकाच्या मनामध्ये नक्की काय येत असेल आणि काय काहूर माजत असेल याचा अनुभव ‘केसरी’ करताना आल्याचं आणि त्यातून आपण बरंच काही शिकल्याचंही अक्षयने सांगितलं. ‘केसरी’ हा देखील एक देशभक्तीपर चित्रपट असून हा चित्रपट बघताना नक्कीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल असंही अक्षयने म्हटलं. एका सैनिकासाठी देशप्रेम हेच सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. हेच या चित्रपटातूनही दिसणार आहे.\n‘केसरी’ मधील पगडीचा अनुभव\nप्रत्येक शीख सरदारासाठी पगडी ही खास असते. ती त्याची शान असते. या चित्रपटातही अक्षयने पगडी घातली आहे. यावेळी त्याने आपला अनुभव मीडियाबरोबर शेअर केला. ही पगडी घालण्यासाठी त्याला साधारणतः 35 मिनिट्स लागायची. शिवाय ही पगडी अत्यंत जड होती. पण प्रत्येक शीख ही पगडी का घालतो यामागे एक वैज्ञानिक कारण असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. पण ती पगडी डोक्यावर घातल्यानंतर एक जबाबदारीची जाणीव नक्कीच होते. स्वतः पंजाबी असल्यामुळे या चित्रपटासाठी वेगळी तयारी करावी लागली नाही. शिवाय अशी भूमिका साकारताना मुळातच सर्व रिसर्च झाला असल्यामुळे चांगलं काम करण्याची अधिक प्रेरणा मिळते अशी भावना अक्षयने व्यक्त केली.\nअक्षयकुमारने यावेळी आपल्याला मराठी चित्रपट आणि नाटक याविषयी प्रचंड प्रेम असल्याचं सांगितलं. मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये उत्कृष्ट कथा आणि कथानक असल्यामुळे आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीविषयी प्रेम असल्याचंही त्याने सांगितलं. खरं तर त्यासाठीच आतापर्यंत अक्षयकुमारने दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून दोन्ही चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. तसंच आतापर्यंत केवळ मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून अक्षयला मराठी चित्रप��ांमध्ये प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार असं विचारल्यावर अक्षयने आपल्याला संधी मिळाली तर नक्कीच मराठी चित्रपटामध्ये काम करू असं उत्तर क्षणाचीही उसंत न लावता दिलं. शिवाय मराठीमध्ये चांगला कंटेट असल्यामुळेच मराठी चित्रपट आणि नाटक बघायला आवडतं असंही यावेळी अक्षयने सांगितलं.\nआयुष्यात प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्टीकोनातूनच पाहत असल्यामुळे नकारात्मक गोष्टींकडे लक्षच देत नाही असंही अक्षयने यावेळी म्हटलं. खरं तर आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन कायम असणं महत्त्वाचं आहे. त्यातूनच नेहमी शहीदांसाठी काम असो वा इतर कोणत्याही गोष्टी नेहमीच अक्षय कुमार पुढे असतो. आता याच महिन्यात अक्षयचा ‘केसरी’ येणार असून पुन्हा एकदा अक्षय बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार हे लवकरच कळेल.\nफोटो सौजन्य - Instagram\n‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनिल शेट्टीची जबरदस्त कॉमेडी\nअक्षयकुमारच्या फायर स्टंटनंतर ट्विंकलची जीवे मारण्याची धमकी\nशाहरूख खानला जमत नाहीये अक्षय कुमारबरोबर काम करणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mrgets.info/global/vijnana-ani-tantrajnana", "date_download": "2021-01-26T11:06:08Z", "digest": "sha1:LF4PYRA3JRXR3AEQ62DLU5QLZCW4NHJT", "length": 16690, "nlines": 365, "source_domain": "mrgets.info", "title": "विज्ञान आणि तंत्रज्ञान - MRgets - विनामूल्य डाऊनलोड", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nवेळा पाहिला 745 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 766 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 755 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 806 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.2 लाख 6 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.1 लाख 3 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 646 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 3.1 लाख 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.9 लाख 9 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 852 ह 8 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 301 ह 2 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 5 लाख 15 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 205 ह 3 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 284 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 404 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 375 ह 2 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 422 ह 6 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 2.5 लाख 12 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.3 लाख 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.2 लाख 11 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 220 ह 2 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 2.6 लाख 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 235 ह दिवसापूर्वी\nवेळा पाहिला 169 ह 2 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 108 ह 5 दिवसांपूर्वी\nवे���ा पाहिला 195 ह 8 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 164 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 177 ह 2 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 107 ह 2 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 168 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 67 ह 3 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 111 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 296 ह 9 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 363 ह 12 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.1 लाख 15 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 45 ह दिवसापूर्वी\nवेळा पाहिला 78 ह 6 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 217 ह 8 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 82 ह 2 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 76 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 116 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 81 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 128 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 148 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 317 ह 6 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 324 ह 3 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 163 ह 6 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 31 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 37 ह 3 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 370 ह 9 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 296 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 99 ह 6 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 68 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 876 ह 17 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 91 ह 6 दिवसांपूर्वी\nWhatsApp में गया 4 न्यू खुफिया Update काश पहले आता तो ऐसा नहीं होता\nवेळा पाहिला 196 ह 9 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 38 ह 3 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 263 ह 9 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 52 ह 8 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 16 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 45 ह 3 दिवसांपूर्वी\nअब 2021 में YouTuber बनना क्या सही फैसला है \nवेळा पाहिला 35 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 174 ह 10 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 33 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 58 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.2 लाख 27 दिवसांपूर्वी\nUnboxing 6 Port Charger | एक चार्जर से चार्ज करो 6 डिवाइस एक साथ |\nवेळा पाहिला 497 ह 16 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 7 लाख महिन्यापूर्वी\nवेळा पाहिला 436 ह 21 दिवसापूर्वी\nवेळा पाहिला 33 ह 9 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.7 लाख 8 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 60 ह 8 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 615 ह 26 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 229 ह 4 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 68 ह 5 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 44 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 372 ह 8 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 306 ह 25 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 934 ह 29 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 38 ह 7 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 268 ह 26 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 237 ह 23 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1.3 लाख 14 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 384 ह 20 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिल�� 169 ह 22 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 136 ह 26 दिवसांपूर्वी\nअटी | गोपनीयता | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2020/10/knowledge-by-elimination-of-non-self.html", "date_download": "2021-01-26T12:55:15Z", "digest": "sha1:R536MGFOLUOMH4VMVQ4TKROFIIZXKEX2", "length": 8596, "nlines": 147, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): अनात्मउपाधीचा निरास | Knowledge by Elimination of Non-Self", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nआचार्य सांगतात की, आत्म्याला जाणण्याची किंवा आत्म्याचे ज्ञान घेण्याची आवश्यकताच नाही, कारण आत्मा हा संवेदनस्वरूपत्वात् | स्वतःच संवेदनस्वरूप, ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकताच नाही. ज्याप्रमाणे प्रकाशाला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकताच नाही. सूर्याला पाहण्यासाठी टॉर्चची गरज नाही. तसेच ज्ञानस्वरूप आत्म्याला दुसऱ्या ज्ञानाची, प्रकाशाची आवश्यकता नाही.\nआत्मस्वरूप हे विदित व अविदित वस्तूंच्याही अतीत आहे. जसे – सूर्य हा स्वयंप्रकाशस्वरूप आहे. त्याच्या प्रकाशामध्येच संपूर्ण विश्व प्रकाशमान होते. परंतु “सूर्य प्रकाशमान करतो” ही प्रकाशमान करण्याची क्रिया सुद्धा वस्तुतः सूर्यामध्ये संभवत नाही. अंधाराच्या दृष्टीने आपण ‘प्रकाश’ हा शब्द वापरतो. परंतु सूर्याच्या दृष्टीने अंधार व प्रकाश या दोन्हीही कल्पनाच आहेत. सूर्य हा अंधार व प्रकाशाच्याही अतीत असून प्रकाशस्वरूप आहे. सूर्य व प्रकाश या दोन भिन्न गोष्टी नाहीत तर प्रकाश हे सूर्याचेच स्वस्वरूप आहे.\nआत्मचैतन्यस्वरूप हे प्रकाशकांचेही प्रकाशक असून अंधाराच्याही अतीत आहे. म्हणून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा आत्म्याच्या सिद्धीसाठी अन्य कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. वेदांतशास्त्र सुद्धा प्रत्यक्ष आत्म्याचे “हा आत्मा आहे”, याप्रकारे ज्ञान देत नाही. “आत्मा काय आहे” हे न सांगता वेदांतशास्त्र “आत्मा काय नाही”, याचेच ज्ञान देते. म्हणजेच वेदांतशास्त्र आत्म्यावर झालेल्या अध्यासाचा निरास करते.\nहा आत्मा नाही, हा आत्मा नाही, याप्रकारे श्रुति आत्म्याचे ज्ञान देतात. म्हणजेच आत्मस्वरूपावर अनात्मा, शरीर-इंद्रिये-मन-बुद्धि-चित्त-अहंकार-अज्ञान या अनात्मउपाधीचा झालेला जो आरोप, त्या सर्व आरोपांचा श्रुति निरास करते. म्हणजेच दृश्य असणाऱ्या विश्वाचा, नामरूपात्मक विषयांचा, समष्टी-व्यष्टीचा श्रुति निरास करते. सर्वांचा निरास झाल्यानंतर अधिष्ठानस्वरूपाने राहते ते – आत्मचैतन्यस्वरूप होय. म्हणून आत्मा हा वेदांताचा व वेदांचा सुद्धा ज्ञेय विषय होऊ शकत नाही. कारण वेदांची निर्मिति सुद्धा परमात्म्यामधूनच झालेली आहे.\n- \"केनोपनिषत्\" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३\nपाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण | Hazards of B...\nअनात्मउपाधीचा निरास | Knowledge by Elimina...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/in-the-third-stage-of-the-maharashtra-corona-virus/", "date_download": "2021-01-26T11:03:58Z", "digest": "sha1:KT6RK6TX6SV36A2RDTIRTC4SVJ42FQJQ", "length": 7004, "nlines": 115, "source_domain": "ainnews.tv", "title": "धोकादा्यक ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \n महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात\n महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात\nसध्या संपूर्ण देशाला कोरोनाने हादरवून सोडले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या महाराष्ट्रात आहे.\nराज्यातल्या नागरिकांनो आता अधिक सावध व्हा. जे होऊ नये यासाठी सरकार धडपड करतं आहे, तेच संकट आता राज्यावर ओढावतं आहे. राज्य कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, खुद्द आरोग्यमंत्र्यांनी यांनी याबाबत सावध केलं आहे.\nराज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.\nकोरोनाचा संसर्ग : भाजपच्या ‘त्या’ खासदाराचा रिपोर्ट आला… गायिका कानिकाच्या संपर्कात आले होते\nधोका कोरोनाचा : जनता कर्फ्यू : योग गुरु स्वमी रामदेवचा विशेष सल्ला\nकोरोना लसीकरणासाठी कोल्ड चैन आणि मनुष्यबळाचा खर्च केंद्राने देण्याची मागणी : राजेश…\nकोरोनाची लस प्रथम देणार कोणाला : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच, असे नाही तर फक्त शक्यता व्यक्त… : राजेश टोपे\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, राज्य सरकार सज्ज : आरोग्यमंत्री टोपे\nकोरोना चाचणीसाठी आता दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n‘मास्क’च्या किमतींवर नियंत्रण, फक्त 3 ते 4 रुपयांत मिळणार : राजेश टो��े\nमुख्यमंत्री होण्याची मला घाई नाही, अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : भाजप आमदार अतुल भातखळकरांची शिवसेनेवर…\nब्रेकिंग : अखेर केंद्र सरकार नरमले शेतकऱ्यांपुढे मांडला, कृषी कायदे…\nनिवृत्त अधिकारी म्हणतो; सही करायचा प्रश्नच नाही, पुणे पालिकेला 5…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2021-01-26T12:15:09Z", "digest": "sha1:4PHNN6BN6G6ERYE3B2NINHMBTX4Y2A6G", "length": 28367, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "रवीश नावाचा आतला आवाज ! - Media Watch", "raw_content": "\nHome featured रवीश नावाचा आतला आवाज \nरवीश नावाचा आतला आवाज \nआजच्या काळातली मध्यवर्ती धारेतली पत्रकारिता जिथं थांबते, तिथून पुढं रवीश कुमारची पत्रकारिता सुरू होते.\nआपण ज्या दुनियेत आलो आहे त्या दुनियेत येणारं बुजरेपण एकीकडं आणि आपण जिथून आलोय त्या मातीशी या दुनियेचं कुठल्याही प्रकारचं नातं नसल्याची आतून पोखरणारी जाणीव दुसऱ्या बाजूला असते. त्यातूनच येणारा न्यूनगंड आणि आत्मविश्वास गमावण्याच्या टोकावरचं नैराश्य आतून उगवायला लागलेलं असतं. मोडून पडायला एखादी काडीही पुरेशी असते, त्याचप्रमाणे स्वतःच्या क्षमतेची जाणीव होण्यासाठीही एखादा क्षण, एखादी घटना पुरेशी असते. अशा प्रसंगी स्वतःची क्षमता सिद्ध करून परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन एखादा रवीश कुमार उभा राहत असतो. तेव्हा खेड्यापाड्यांतून येणा-या हजारो तरुणांचा आत्मविश्वास द्वगुणित होत असतो. असा हा रवीश कुमार स्वतःची वाट चोखाळत पुढे जात राहतो. अर्थात कितीही बुद्धिमान, निडर पत्रकार असला तरी एकट्याच्या हिंमतीवर असं कुणी काही करू शकत नाही. त्याला प्रणय रॉय, राधिका रॉय यांच्यासारखे मालक, ऑनिंद्यो चक्रवर्ती यांच्यासारखे संपादक, सहकारी आणि एनडीटीव्हीसारखी संस्था मागे उभी असावी लागते. रवीश कुमार घडण्यासाठी वातावरणही तसं असावं लागतं. नाहीतर पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्द्याची सत्यता तपासण्या��ा प्रयत्न पुण्यप्रसून वाजपेयींनी केला आणि संपूर्ण एबीपी न्यूजचीच आर्थिक मुस्कटदाबी झाली. प्रसारणात व्यत्यय आणला गेला, प्राइम टाइमच्या कार्यक्रमाची चित्रं हलू, थरथरू लागली. पुण्यप्रसूनना नारळ दिल्यानंतर पडद्यावरचं चित्र स्थिर झालं. या घटनेला काही महिन्यांचाच काळ लोटलाय. एनडीटीव्हीची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले नाहीत असं नाही. झाले आणि अजूनही सुरू आहेत. परंतु प्रणय रॉय खंबीरपणे उभे राहिले. ते उभे राहिले म्हटल्यावर लाजेकाजे का होईना त्यांच्यामागं इतर काही आजी-माजी पत्रकार, पत्रकार-संपादकांच्या संघटना, वृत्तसमूहांच्या काही मालकांना उभं राहून एकीचं चित्र उभं करावं लागलं.\nअसं सगळं असलं तरी रवीश कुमार बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे.\nबिहारमधल्या छोट्याशा खेड्यातून आलेला रवीश आपल्यासोबत तिथल्या मातीचा गंध घेऊन राजधानीत आला. तो येताना फक्त आपलं गावच नव्हे, तर खेड्यात पसरलेला सत्तर टक्के ग्रामीण भारत आणि त्या भारताचं आकलन घेऊन आला. आणि हेच त्याचं इतरांपेक्षा अधिक मोठं भांडवल होतं. त्याच्याजोडीला त्याच्याकडं होती कमालीची संवेदनशीलता आणि उच्च कोटीचं कारुण्य. जिथं माणसाचं दुःख आहे, तिथं बातमी आहे ही धारणा जोडीला होती. आणि आपल्या बातमीमुळं त्या माणसाचं गुंजभर दुःख हलकं झालं तरी पत्रकारितेचं सार्थक झालं अशी भूमिका होती. खेड्यातल्या माणसाकडं असणारं निर्मळ मन हे त्याच्याकडचं अधिकचं भांडवल होतं. त्याच निर्मळपणाच्या बळावर तो राजधानीतल्या प्रपातामध्ये एखाद्या झ-यासारखा स्वतःचा प्रवाह घेऊन झुळझुळत राहिला. बातमी म्हणजे मंत्री, संत्री, बडे नेते, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या फायद्यासाठी-तोट्यासाठी घडवलेल्या फंदफितुरीच्या, दगाबाजीच्या कपोकल्पित कहाण्या अशी समजूत असताना आणि हे म्हणजेच मध्यवर्ती धारेतली पत्रकारिता अशी समजूत असण्याच्या काळात तो त्यांच्या भाषेत बोलायचं तर काठाकाठानं चालत राहिला. परंतु लोकांचं मुख्य धारेकडं असलेलं लक्ष त्यानं आपण चाललो असलेल्या काठाकडं कधी खेचून घेतलं हे त्या मुख्य धारेतल्या बुजुर्गांना कळलंसुद्धा नाही.\nरवीश कुमार एनडीटीव्हीमध्ये आला, ते साल १९९६ होतं. म्हणजे नव्या आर्थिक धोरणाचं बस्तान बसलं होतं आणि जागतिकीकरणानं कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या उंबरठ्याच्या आत पाऊल टाकलं होतं. माध्यमांचं बाजारीकरण सुरू झालं होतं. बहितांश मुद्रित माध्यमांनी पेड न्यूज हा रीतसर व्यवहार म्हणून स्वीकारला होता, त्यात कुणालाच काही गैर वाटत नव्हतं. सर्व क्षेत्रांत प्रायोजकांचं प्रस्थ वाढू लागलं होतं आणि माध्यमांसाठीही त्यांची गरज भासू लागली होती. प्रायोजकांचा खूश ठेवण्याचा अर्ध्याहून अधिक भार संपादकांच्या खांद्यावर येऊन पडला होता. अशा काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमात सुरूवात केलेल्या रवीश कुमारला एनडीटीव्हीने रिपोर्टर म्हणून संधी दिली. कालांतराने त्याची ओळख निर्माण झाली, ती रवीश की रिपोर्ट या कार्यक्रमातून. एनडीटीव्ही इंडियाच्या नियमित प्रेक्षकांना रवीश कुमारची ओळख होऊ लागली होती. बातम्या देणारी इतरही चांगली मंडळी असली तरी रवीश की रिपोर्टमधून येणारे विषय खूप वेगळे आणि लक्षवेधी असायचे. आपल्याकडं महादेव कोकाटेंची फाडफाड इंग्लिश शिकण्याची पुस्तकं एकेकाळी खूप लोकप्रिय होती. तशा धर्तीवरच्या इंग्रजी शिकवणा-या पुस्तकांच्या बाजारपेठेवरची रवीश की रिपोर्टमधली स्टोरी अजूनही आठवते. ऑफबीट म्हणता येतील असे विषय असायचे. टीव्हीच्या पडद्यावर किंबहुना वृत्तपत्रांतूनही न दिसणारी सामान्य, कष्टकरी माणसं रवीशच्या या रिपोर्टमधून भेटत होती.\nरवीश की रिपोर्टचे विषय वेगळे असायचे हा झाला एक भाग. पण त्याचवेळी रवीश त्यासंदर्भात जे बोलायचा, तो अनेकांना आपला आतला आवाज वाटायचा. बिहारी वळणाचं त्याचं हिंदी ऐकायला खूप गोड वाटायचं, जे अजूनही वाटतं. या हिंदीबरोबर कॉर्पोरेट कृत्रिमपणा आणि अभिनयाचा अतिरेक नसतो. गोष्टीवेल्हाळपणा हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून नमूद करावं लागेल, रवीशचे संपादक म्हणून दीर्घकाळ काम केलेल्या अनिंद्यो चक्रवर्ती यांनीही आपल्या लेखात त्या गुणवैशिष्ट्याचा उल्लेख केलाय. एक मात्र खरं की एनडीटीव्ही इंडियाचे जे नियमित दर्शक होते, त्यांनाच रवीश की रिपोर्टची जादू कळली होती. त्याहीपुढं जाऊन रवीशची ओळख व्हायला लागली, ती प्राइम टाइम शो नंतर. भारतातील सर्व भाषांमधील वृत्तवाहिन्यांमध्ये रात्री नऊसारख्या मौलिक वेळेला प्रेक्षकशरण न होता केला जाणारा हा एकमेव कार्यक्रम असावा. सुधीर चौधरी, रजत शर्मा, श्वेता सिंग, अंजना ओम कश्यप वगैरे मंडळींचे मोदी महिमागान सुरू असताना सामान्यांच्या प्रश्नांवरचा कार्यक्रम शांतपणे सादर करणारा रवीश कुमार निश्चितच वेगळा भासतो. साध्या साध्या माणसांचे प्रश्न घेऊन देशाच्या सत्ताधा-यांना प्रश्न विचारतो, तेव्हा या बाजारात आपली बाजू घेणारा कुणीतरी आहे, हा विश्वास सामान्य माणसांच्या मनात निर्माण होतो. साध्या माणसांचे प्रश्न अनेकदा मुख्य राजकीय प्रवाहाबाहेरचे असले, तरी सत्तेतल्या लोकांना मिरच्या झोंबवणारे असायचे. सत्तेत नरेंद्र मोदी आणि बाकीची मंडळी राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचै औद्धत्य करताना जोकर वाटतात. भले त्यांचा टीआरपी दांडगा असेल. शंभर अडाण्यांनी शहाणं म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं अडाणी म्हणणं शहाण्या माणसाला रुचत नाही. बाकीच्यांना ते भान नव्हतं. ते बिनधास्त सत्तेची भाटगिरी करीत राहतात. कायदेशीर किंवा संविधानाशी संबंधित विषयांवर बाकीच्या वाहिन्यांवर वेगवेगळे तज्ज्ञ बोलावून आरडाओरडा करणारे कार्यक्रम सुरू असतात, तेव्हा रवीशच्या कार्यक्रमामध्ये नाल्सारचे कुलगुरू फैजान मुस्तफा शांतपणे त्या विषयाचे कायदेशीर पैलू उलगडून दाखवत असतात. माध्यमांच्या उद्दिष्टांपैकी टू इन्फर्म आणि टू एज्यूकेट या दोन उद्दिष्टांची पूर्ती रवीश कोणताही आव न आणता तज्ज्ञांमार्फत करतो.\nन्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर एकट्या रवीश कुमारनं त्यासंदर्भात शोधपत्रकारिता करणा-या निरंजन टकलेंना घेऊन कार्यक्रम करण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं. किंवा राफेलचा विषय प्राइम टाइमला घेऊन चर्चा केली होती. राजकीय सत्तेला थेट भिडणं म्हणतात ते याला. मोदी-शहांच्या दहशतीखाली बाकी सगळ्यांनी त्यांचा गोदी मीडिया बनणं स्वीकारलं होतं, तेव्हा रवीश कुमार हाच अर्ध्याहून अधिक भारतातल्या लोकांना एकमेव सच्चा पत्रकार भासत होता. कारण पत्रकार म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारा अशीच लोकांची धारणा होती. २०१४ पर्यंत रवीश ते करीत होता, तेव्हा त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणा-यांना रवीश मोदी सरकारच्या दुख-या नसांवर बोट ठेवू लागला तेव्हा देशद्रोही वाटू लागला. मोदी सरकारला प्रश्न विचारण्याची किंमत रवीशला चुकवावी लागत होतीच, परंतु त्यापेक्षी कितीतरी पटींनी अधिक ती प्रणय रॉय-राधिका रॉय यांना चुकवावी लागत होती आणि त्याबद्दल त्यांची तक्रार असल्याचं आजवर कधी ऐकू आलेलं नाही. ते ऐकू आलं अस��ं तर रवीश कुमारला मॅगेसेस पुरस्कारापर्यंत पोहोचता आलं नसतं.\nपाव शतकाची कारकीर्द असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकाराच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात, त्याच्या भूमिकेसंदर्भात, त्यानं सादर केलेल्या कार्यक्रमासंदर्भात, त्यांच्या वेगळेपणासंदर्भात तपशीलानं बोलायचं म्हटलं तरी आणखी खूप काही लिहिता आणि बोलता येईल. रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही त्याला शिव्या देणा-यांचा जोर ओसरलेला नसल्याचं डिजिटल मीडियामध्ये दिसून येतं. उलट विखार अधिक तीव्र बनला आहे. अर्थात अमित शहा यांच्यासारखा दबंग गृहमंत्री असताना हा जोर ओसरण्याचं काही कारणही नाही. परंतु एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला हवी. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चहुबाजूंनी अंधारून आल्यासारखं वातावरण होतं आणि कुठूनच प्रकाशाची तिरीप येण्यासाठी फट दिसत नव्हती. अशा कठिण काळात रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली. कुणी कल्पनाही केली नव्हती अशा कोप-यातून कल्पनेपलीकडचे तेजस्वी किरण आले. रवीश कुमारला जाहीर झालेला मॅगेसेसे पुरस्कार या देशातील धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी लोकांना आपलाच गौरव वाटू लागला. एखाद्या व्यक्तिचा गौरव एका देशातल्या मोठ्या समूहाला आपला गौरव वाटावा, आणि गौरव होणारी व्यक्ती पत्रकारितेतली असावी, ही पत्रकारितेसाठीही अभिमान वाटावी अशी घटना आहे. परंतु दुर्दैवानं आजच्या भारतातल्या बहुतांश पत्रकारितेला तसं वाटलं नाही, हे दुर्दैव पत्रकारितेचंच\nरवीश कुमारचा आज वाढदिवस, त्याला मनःपूर्वक शुभेच्छा \n(रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ऑगस्ट २०१९मध्ये लिहिलेली ही पोस्ट. आज पुन्हा रवीशच्या वाढदिवसानिमित्त.)\n(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)\nPrevious articleसमुद्र किनारे, डोंगर , नद्या , बॅकवॉटरने समृध्द असलेले कोल्लम\nNext articleसंविधानापलीकडील आंबेडकरांचं काय करायचं \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/american-expert-opinion-masks-are-better-than-vaccines-to-protect-against-corona/", "date_download": "2021-01-26T12:28:10Z", "digest": "sha1:YE3OIFP6BKOM5XSGD65UIL76BPOCENXV", "length": 5827, "nlines": 68, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "अमेरिकी तज्ज्ञाचे मत; कोरोनापासून वाचण्यास लसीपेक्षा मास्क उपयुक्त - News Live Marathi", "raw_content": "\nअमेरिकी तज्ज्ञाचे मत; कोरोनापासून वाचण्यास लसीपेक्षा मास्क उपयुक्त\nअमेरिकी तज्ज्ञाचे मत; कोरोनापासून वाचण्यास लसीपेक्षा मास्क उपयुक्त\nअमेरिकेत कोरोनाची प्रतिबंधक लस या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी सर्वांसाठी उपलब्ध होईल असे म्हटले जात असले तरी ती साथ निर्मूलनासाठी किती उपयोगी ठरेल, हे आताच कोणालाही सांगता येणार नाही. जलदगती प्रयोगातून तयार केलेली लस फारशी प्रभावी ठरणार नाही असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.\nदरम्यान, अमेरिकी सिनेटच्या उपसमितीच्या बैठकीत कोरोनासंदर्भात सिनेट सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, तोंडाला लावायचे मास्क हे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लसीपेक्षाही अधिक उपयोगी ठरतील, असे आम्ही केलेल्या पाहणीतून आढळले आहे.\nत्या पार्श्वभूमीवर रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली तरी त्यानंतरही लोकांनी मास्क घातले पाहिजेत. त्यामुळे या साथीवर खूप लवकर नियंत्रण मिळविता येईल. लस बनविण्याचे प्रयोग यशस्वी झाले तरी पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीपर्यंत ही लस सर्वांना उपलब्ध करून देता येईल. त्याच्या आधी हे काम होणे शक्य नाही.\nकोरोना प्रतिबंधक लस येत्या नोव्हेंबर महिन्याच्या आधीच अमेरिकी जनतेला उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असल्याने लसीबाबत ट्रम्प यांनी खोटा प्रचार चालविला असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे. अमेरिकेमध्ये सध्या काही लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.\nRelated tags : अमेरिका कोरोना डोनाल्ड ट्रम्प मास्क रॉबर्ट रेडफील्ड\nपहाटे अजित पवारांचा पुण्यात चक्क मेट्रोमधून प्रवास\nशरद पवार संरक्षण मंत्र्यांना भेटले अन केके रेंजचा प्रश्न मिटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/27/the-opposition-has-not-been-able-to-sway-even-the-simplest-case-of-this-government/", "date_download": "2021-01-26T12:24:10Z", "digest": "sha1:7P7MKVJOSAK6UPVXEH7MZWYZ62NQKRUD", "length": 10730, "nlines": 133, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nHome/Ahmednagar News/विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही.\nविरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही.\nअहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल मी सरकारचे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मनापासून अभिनंदन करतो.\nकोरोना सारख्या महामारीच जागतिक संकट राज्यावरती आलेले असताना देखील या संकटावर उत्तम प्रशासकीय नियोजनाच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारने जनतेच्या सहभागातून ज���ळपास मात केली आहे. विरोधकांनी हे सरकार अकरा दिवसात कोसळेल, तीन महिन्यात कोसळेल अशा वल्गना केल्या.\nपरंतु एक वर्ष पूर्ण झालं तर देखील विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला मिळत असलेला मान-सन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील काँग्रेस पक्षाच्या असणारा महत्त्वपूर्ण सहभाग या काँग्रेस कार्यकर्त्यांना सुखावणार्‍या गोष्टी आहेत.\nत्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याच्यावर काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते यांच्या बरोबर उत्तम समन्वय ठेवत हे सरकार राज्यात काम करीत आहे.\nमहसूल विभागाच्या माध्यमातून या कोरोना संकट काळात देखील सातबारा अद्ययावत करण्याचे काम महसूल विभागाच्या माध्यमातून नामदार थोरात साहेब यांनी केलं.\nत्याच बरोबर अतिवृष्टी झालेल्या भागाला भरघोस आर्थिक मदत राज्याच्या सरकारने केली. येणाऱ्या काळामध्ये देखील कोरोणावर पूर्णतः मात केल्या त्यानंतर महसूल उत्पन्न वाढल्यावर राज्यामध्ये विकासाचा महापूर आणण्याचे काम हे सरकार निश्चितपणे करेल असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; ���ाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/07/try-chia-seeds-delicious-recipe-for-weightloss-in-marathi/", "date_download": "2021-01-26T12:24:09Z", "digest": "sha1:JGLE2KOTGBTERBQ242EWR25B5Z7EJ3OZ", "length": 10008, "nlines": 72, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "वजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nवजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी\nवजन कमी करण्यासाठी कितीतरी वेगळे प्रयत्न केले जातात. अनेक जण डाएटसुद्धा करतात. आत तुमच्या डाएटमध्ये तुम्ही आणखी एका गोष्टीचा समावेश केला तर तुम्हाला तुमचे वजन अगदी नैसर्गिक पद्धतीने कमी करता येईल. ही नवी गोष्ट आहे chia seeds. याच्या नित्यसेवनामुळे तुम्ही तुमचे वाढलेले वजन अगदी आरामात कमी करु शकता. आता chia seeds खाण्याआधी ते नेमकं काय आहे ते पण जाणून घेऊया.\nChia seeds म्हणजे नेमकं काय\nआता अनेकांना chia seeds आणि सब्जा हा एकच वाटतो. पण chia seeds आणि सब्जा हे दोन्ही वेगळे आहेत. दोघांच्याही रंगामध्ये तुम्हाला फरक जाणवेलच. सब्जा हा अगदी बारीक बारीक असतो. chia seedsचा आकार थोडासा अंडाकृती असून तो सब्जाच्या तुलनेमध्ये थोडा मोठा असतो. सब्जा पाण्यात टाकल्यानंतर अगदी काहीच वेळात छान फुगतो. पण chia seeds पाणी शोषण्यासाठी थोडा वेळ घेते. सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. तर chia seedsमध्ये फायबर त्यामुळे या दोघांचेही गुणधर्म फार वेगळे आहेत.\n*आता पाहुया chia seeds तुम्ही नेमके कशाप्रकारे खावू शकता. म्हणजेच chia seedsच्या चविष्ट रेसिपी\nडिटॉक्स वॉटर (Detox Water)\nवजन कमी करणाऱ्यांना Detox water काही नवीन नाही.आता chia seeds चा वापर करुन हे पाणी कसे बनवायचे ते पाहुया.\nसाहित्य: 1 कप पाणी, 1मोठा चमचा chia seeds, लिंबाचा रस, मध, (आवडत असल्यास स्ट्रॉबेरी किंवा किवी)\nकृती: एका काचेच्या भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यात 1 मोठा चमचा chia seeds घाला. त्यात थोडे मध आणि चिरलेली फळ घालून मिश्रण रात्रभर ठेऊन द्या. सकाळी हे पाणी तुम्ही प्या. तुमचे detox water तयार\nवजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी\nसाहित्य: रताळी, chia seeds, तुमच्या आवडीचे बटर (पीनट बटर आवडत असल्यास उत्तम. मीठ\nकृती: रताळी भाजून किंवा उकडून घ्या. गरमा गरम रताळी बाहेर काढून त्याला मध्ये एक काप त्या. त्यावर मीठ, बटर आणि chia seeds घालून तुम्ही ते रताळे खाऊ शकता. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता.\nतुम्ही बटाटाही अशा पद्धतीने खाऊ शकता.\nया कारणामुळे महिलांनी आवर्जून खायला हवे चॉकलेट\nchia seeds ड्रायफ्रुट एनर्जी बार\nसाहित्य: मिक्स ड्रायफ्रुट, गूळ, chia seeds\nकृती: ड्रायफ्रुट भाजून घ्या. chia seeds वेगळे भाजून घ्या. गुळाचा एकतारी पाक तयार करुन त्यात ड्रायफ्रुट आणि chia seeds घालून त्याचे बार किंवा गोळे करुन लाडू बनवून घ्या. तुम्हाला काहीही बाहरचे खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही chia seeds ड्रायफ्रुट एनर्जी बार खाऊ शकता.\nया पावसाळ्यात करा कडधान्यांच्या हेल्दी रेसिपी\nchia seeds चा वापर फक्त टॉपिंग किंवा सजवण्यासाठी केला जात नाही तर त्यापासून काही गोडाचे पदार्थही केले जातात यापैकीच एक आहे पुडींग हा प्रकार. वजन कमी करणे म्हणजे गोड बंदच करणे असे होत नाही. तर तुम्ही chia seeds घालून केलेले पुडींग चविष्ट आणि हेल्दी असते.\nसाहित्य: chia seeds, दुध, आवडतं फळ, मॅपल सिरप किंवा मध\nकृती: आदल्या रात्री दुधात chia seeds भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी तुमच्या आवडीच्या फळाचा क्रश तयार करुन तुम्ही ज्या भांड्यात पुडींग सेट करणार त्यात तो क्रश घाला.भिजवलेले chia seeds आणि बर फळांचे तुकडे घालून पुडींग थंड करा.आणि मस्त पुडींगचा आस्वाद घ्या.\nchia seedsच्या नित्यसेवनामुळे तुम्हाला फायदेच मिळतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी आहारात फायबर असणे किती महत्वाचे असते ते सांगायला नको. chia seedsमध्ये फायबर असते जे तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करते. या शिवाय तुमची पचनशक्ती सुधारुन तुमचे पोटाचे आरोग्यही सुधारते.\nजिऱ्याचे हे फायदे जाणून ���ुम्ही व्हाल आश्चर्यचकीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/12/do-you-know-these-things-about-wine-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:42:57Z", "digest": "sha1:OAXBPKBOGPCC4HLYWKBDH2QZY3RVPNFI", "length": 8478, "nlines": 60, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "वाईनबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का In Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nवाईनबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nडिसेंबर एंड आला आहे म्हटल्यावर पार्टी सिझनला सुरूवात होईल. आता इयर एंड पार्टीज म्हटल्या की, ड्रींक्स घेणंही ओघाने आलंच नाही का अगदी हार्ड नाही पण आरोग्यदायी आणि हमखास घेतलं जाणारं ड्रींक म्हणजे वाईन किंवा एखाद्या घरी जाताना तुम्हाला गिफ्ट म्हणून वाईन न्यायची असल्यासही काही बेसिक गोष्टी माहीत हव्यातच. त्यामुळे वाईन घेताना त्याबाबतच्या पुढील गोष्टीही तुम्हाला माहीत असल्यास तुम्ही नवशिक्या वाटणार नाही. जसं स्वीट वाईन, क्रॉर्क्ड, बुके किंवा फिनिश या वाईनबाबतच्या काही खास टर्म्स आहेत. ज्यामुळे तुम्हाला वाईन निवडणं आणि घेणं दोन्हीही सोपं जाईल.\nही एक प्रकारे नैसर्गिक रूपातील वाईन असते. जी चवीला गोड असते, असं म्हटलं जातं. अगदीच गोड नाही पण गोडसर असते. ज्यामुळे या वाईनला ड्राय वाईन असं म्हणतात.\nया वाईनमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. साधारणतः या वाईनला डेझर्ट वाईन किंवा पुडींग वाईन असं म्हटलं जातं.\nज्या घटकांनी ही वाईन तयार केली जाते, त्यामध्ये नैसर्गिकरित्या एसिड असतं. तर काहीवेळा एसिड फर्मेंटेशन प्रक्रियेदरम्यान निर्माण होऊन वाईनमध्ये मिक्स होतं. या वाईन्सची चव लिंबू किंवा व्हिनीगरसारखी असते.\nफिनॉलिक नावाच्या घटकामुळे वाईनला एक कटवट चव ये���े. तर दुसरीकडे टॅनिन, वाईनच्या कडवट चवीला कायम ठेवतं. ही तीच चव आहे जी तुम्हाला चहामध्ये मिळते. टॅनिन हे एक नैसर्गिक प्रिजर्वेटिव्ह आहे. जे वाईनला बऱ्याच काळापर्यंत प्रिर्जव्ह ठेवण्याच्या प्रक्रियेत वापरलं जातं.\nबुके म्हणजे जुन्या वाईनचा वास होय. आपल्याला बरेचदा पाहायला मिळतं की, लोकं जुन्या आणि वर्षानुवर्ष साठवलेल्या वाईनना जास्त पसंती देतात. तर अशाप्रकारच्या वाईनची क्वालिटी चेक करताना प्रमाण ठरतं ते म्हणजे बुके. वाईनमध्ये फळ, मसाले आणि अनेक प्रकारचे सुंगध असू शकतात. खरंतर द्राक्षांच्या व्हरायटीपासून ते त्याच्या स्थितीनुसार आणि ठिकाणानुसार यावरील गोष्टी ठरत असतात.\nजी वाईन खराब होते तिला क्रॉर्क्ड वाईन असं म्हटलं जातं.\nफिनिश हा एक प्रकारचा फ्लेव्हर आहे, जो वाईन प्यायल्यानंतर तुमच्या तोंडात घोळत असतो. साधारणतः याला वाईन प्यायल्यावरची आफ्टर टेस्ट असं म्हटलं जातं.\nवाचा - वाईन फेसमास्क कसा बनवावा\nमग या पार्टी सिझनमध्ये तुम्हीही लोकांसमोर तुमचं वाईन ज्ञान सांगून थोडं इंप्रेशन नक्कीच पाडू शकता.\nजाणून घ्या रेड वाईनचे 15 फायदे\nनाशिकमधील 10 बेस्ट वाईनयार्ड्स आणि वाईनरीज\nसरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.\nआपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/gram-panchayat-election-hamper-development-work-municipal-corporation", "date_download": "2021-01-26T11:51:15Z", "digest": "sha1:W4DA4GMHSZVV25BEJG3MNT45VCJOQJM6", "length": 11311, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीमुळे महापालिका विकास कामांना खीळ - gram panchayat election hamper the development work of municipal corporation | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामपंचायत निवडणुकीमुळे महापालिका विकास कामांना खीळ\nग्रामपंचायत निवडणुकीमुळे महापालिका विकास कामांना खीळ\nग्रामपंचायत निवडणुकीमुळे महापालिका विकास कामांना खीळ\nशुक्रवार, 18 डिसेंबर 2020\nग्रामपंचायतीच्या मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही काम वा भाष्य स्थानिक स्वराज्य संस्थांत करता येणार नाही.\nपिंपरी : राज्याच्या ग्रामीण भागातील १४,२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढील महिन्यात होत आहे. मात्र, त्याचा काहीसा फटका शहरालाही बसणार आहे. त्यातही ग्रामपंचायतीला लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयावर निर्बंध आले आहेत.\nग्रामपंचायतीच्या मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही काम वा भाष्य स्थानिक स्वराज्य संस्थांत करता येणार नाही. तसा आदेशच राज्य निवडणूक आय़ोगाने काल काढला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेतून नुकत्याच सुटलेल्या पिंपरी-चिंचवडसारख्या ग्रामीण भाग असलेल्या महापालिकांच्या विकासात्मक निर्णयांना पुन्हा काहीशी खीळ बसणार आहे. त्यातही गावे तथा ग्रामपंचायतीला लागून असलेल्या नगरपरिषदा व नगरपालिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. ११ तारखेला राज्य निवडणूक आय़ोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.\nत्यानंतर लगेच या निवडणुकीची आचारसंहिता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू आहे किंवा कसे अशी चर्चा सुरु झाली. त्याबाबत निवडणूक आयोगाकडेच विचारणा झाली. त्यामुळे आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काल त्याबाबत वरील खुलासा केला आहे. ग्रामीण भागात ही निवडणूक असल्याने त्याची आचारसंहिता शहरी भागात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांत राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ग्रामपंचायतीच्या मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती वा भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. तसे त्यांनी सर्व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना कळवले आहे.\n थोरात-विखे गटात पुन्हा राजकीय युद्ध https://t.co/UyT2Wgqc9f\nश्रावण हर्डीकरांच्या बदलीची शक्यता..\nपिंपरी : अपर जिल्हाधिकारी दर्जाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीवर पुण्यात बदली झाली आहे. राज्यातील इतर सहा अपर जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे. पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीचेही वारे आता जोरात वाहू लागले आहेत. त्यांचीही कधीही बदली होऊ शकते. अपर जिल्हाधिकारी (गट अ) संवर्गातील पाटील व इतर सहा अधिकाऱ्य��ंना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या श्रेणीत बढती देण्यात आली आहे. पाटील यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (सामान्य) या पदावर झाली आहे. त्याखेरीज भानूदास पालवे (अपर आय़ुक्त, नाशिक), अविनाश पाठक (अपर आय़ुक्त, औंरगाबाद), प्रवीणकुमार देवरे (उपआय़ुक्त, नाशिक), मिलिंद साळवे (उपायुक्त, महसूल, नागपूर), मकरंद देशमुख (उपायुक्त, कोकण, नवी मुंबई) आणि भारत बास्टेवाड (अध्यक्ष, जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, रायगड) या अपर जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी निवडणूक विधान परिषद पिंपरी-चिंचवड विकास नगरपरिषद नगरपालिका ग्रामपंचायत निवडणूक आयोग प्रशासन administrations नागपूर nagpur कोकण konkan मुंबई mumbai भारत रायगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/sharad-pvarancya-kolantudya/", "date_download": "2021-01-26T11:42:36Z", "digest": "sha1:2IVOFOAOCKRAIYSRET6IKAPKYOEM2JBS", "length": 20095, "nlines": 134, "source_domain": "analysernews.com", "title": "शरद पवारांच्या कोलांटउड्या", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nवयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना व्ही फॉर व्हीआयपी असे न समजता रोमन मधील पाच समजणारे पवार, निधी चौधरींचा उपहास न समजणारे शरद पवार आणि इव्हीएम बाबत सतत आपली भुमिका बदलणारे शरद पवार यांच्या विषयात व्ही म्हणजे वृध्दापकाळ आल्याचे लक्षण तर सांगत नाही ना अशी शंका येऊन जाते.\nशरद पवारांना झालय तरी काय \nरोज एक नवीन विधान ते कालच्यापेक्षा वेगळं आणि चक्क विरोधी स्वरूपाचे. आपल्याच पहिल्या भुमिकेला छेद देत बोलत राहणे. पहिल्यांदा पवार असे करत होते. पण त्याला राजकीय डावपेचांची मांडणी असायची आता पवार जे पेच टाकत आहेत त्यात त्यांचा डाव कमी दिसतो आहे आणि त्यात त्यांचाच पेच अधिक होत असल्याचे दिसत आहे.\nअगदी ताज्या प्रसंगापासून सुरू करू.. पुण्यातील भोसरी येथे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पवारांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून कांही शिकावे असे सांगितले. अर्थात पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वात जास्त विरोध कोणाचा करत असतील तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा करतात. चड्डीवाले, ब्राह्मणी असा उपहास करताना देखील दिसतात. त्याच कार्यकर्त्यांना संघाच्या कार्यपध्दतीमधून धडा घेण्याचा मंत्र पवारांनी दिला आहे. याच शरद पवार यां��ी विजयसिंह मोहिते पाटील यांना त्यांनी संघाची हाफ पँट घालू नये एवढीच अपेक्षा अशी टिका लोकसभा निवडणुकीत केली होती. निवडणुक संपली आणि पवार बदलले.\nसध्या पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव असलेल्या निधी चौधरी या मुंबई महापालीकेत उपायुक्त असताना त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेले ट्विट समजून न घेता त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्रच मुख्यमंत्र्यांना देऊन टाकले. निधी चौधरी यांचा उपहास जितेंद्र आव्हाड यांना समजला नाही आणि पवारांनी देखील एका गांधीवादी अधिका-याला त्यांची गांधी विचारावरची निष्ठा उगाच सिध्द करत बसावे लागले आणि प्रसार माध्यमांना एक विषय मिळाला.\nशरद पवार यांनी मोदी यांच्या दुस-या पर्वाच्या शपथविधीला जाण्याचे टाळले. इंग्रजी v अक्षरातील रांग मिळाली. याला रोमन लिपीतील व्ही समजून पाचव्या रंगाचा पास मिळाल्याचा समज झाला. आणि पवार यांनी शपथविधीत सहभागी होण्याचे टाळले. प्रसार माध्यमांनी याला महाराष्ट्र आणि शऱद पवार यांचा अवमान अशी मांडणी केली. राष्ट्रपती भवनाचे अधिकारी श्री अशोक मलीक यांनी याबाबत खुलासा करत गैरसमज झाला असल्याचे म्हटले. वास्तविक सर्व व्ही रांगेतील पासधारक हे पहिल्या vvip रांगेत होते. आणि पवारांसाठी याच रांगेतील खुर्ची आरक्षीत असल्याचे राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाचव्या रांगेबाबत गोंधळ घालणारे तोंडघशी पडले. आणि शरद पवार यांची नाराजी गैरसमजातून झाली असल्याचे स्पष्ट झाले.\nशरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात बाबासाहेब आंबेडकर यांच्या उर्जा धोरणाचा उल्लेख केला आहे. ,\n“ परकीय कंपण्याना राज्यात पाऊल का ठेवू दिलं, असा मुद्दा उपस्थिती करून राजकीय हल्ला केला. प्रकल्पामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे., हा प्रकल्प आणताना भ्रष्टाचार झाला आहे. अशी टिका सुरू केली. आम्ही सत्तेत आलो, तर एनरॉन समुद्रात बुडवू असं शिवसेना भाजपनं जाहिर करून टाकलं1995 च्या निवडणुकीत एनरॉन हा महत्वाचा मुद्दा झाला.शिवसेना भाजपने एनरॉनच्या मुद्यावर रान उठवलं. या प्रकल्पाला निमंत्रण देताना त्यात भ्रष्टाचार झाला आहे, असे बेछुट आरोप केले.”\n(वाचा लोक माझे सांगाती,प्रकरण उद्योगाची नवी घडी आणि एनरॉन पा.क्र127)\nआणि नाशीक मधील वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय��च्या शुभारंभात बोलले ते याच्या विरूध्दच होते. शरद पवार याच विषयात दिवंगत मुंडे यांचे कौतुक करत आपल्याच पुस्तकातील मते खोडत आहेत हे विशेष. लोक माझे सांगाती मधील आपल्याच विधानाना फिरवत मुंडे यांनी उर्जा विषय प्रकल्पात खोडा घातला नाही तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्जाविषय धोरण पुढे चालविल्याचे म्हटले आहे.\nशरद पवारांनी सरळ सरळ आपल्याच आत्मचरित्रातील भुमिकेला छेद दिला आहे.\nराज ठाकरे मुलाखत घेत असताना शरद पवारांनी आर्थिक निकषावर आरक्षण असावे अशी भुमिका घेतली. अगदी स्पष्टपणे त्यांनी आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचे समर्थन केले.\nपण त्याआधी सत्तेत असताना आणि विरोधात असताना देखील मराठा आरक्षणासाठी आग्रही असल्याचे दिसत होते.\nशरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण लोकांच्या लेकरांचे लाड का पुरवायचे असा प्रश्न विचारत सुजय विखे यांच्यासाठी अहमदनगरची जागा कॉंग्रेसला सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर कांहीच दिवसात आपला पक्ष सुजय विखे यांना उमेदवारी द्यायला तयार आहे. विखे यांनी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढवावी असे सांगितले आणि दुस-याच दिवशी कोलांटउडी घेतली.\nएकाच उमेदवारीच्या बाबत शरद पवारांची ही भुमिका आश्चर्यकारक होती.\nही महत्वाची आहे. ही बाब आहे इव्हीएम ची इव्हीएम बाबत शंका घेऊ नये असे शरद पवारच आपल्या बोलण्यातून स्पष्ट सांगत होते. त्यानंतर बारामती मधला निकाल अनपेक्षीत लागला तर इव्हीएमवर शंका येईलच असे सांगितले.\nआणि सगळ्यात कहर म्हणजे घड्याळाचे बटन दाबल्यावर मतदान मतदान कमळाला गेल्याचे मी डोळ्यांनी पाहिले असे विधान त्यांनी केले. ज्या भागात शरद पवारांचे मतदान आहे त्या भागत कमळ चिन्ह नाही आणि जिथे हा प्रयोग केला गेला तिथे घड्याळ हे चिन्ह नाही. जिथे घड्याळ आणि कमळ हे दोन्ही चिन्ह आहेत तिथे पवारांचे मतदानच नाही.\nमग पवारांनी पाहिले कुठे आणि काय हा प्रश्न उरतोच. इव्हीएम बाबत तर पवारांची मते सतत बदलत आलेली आहेत.\nमात्र मुलाखतकर्ते राज ठाकरे आणि त्यांचे बंधू सेनाप्रमुख उध्दव ठाकरे हे दोघेही आर्थिक निकषावर आरक्षण असावे, अशी भूमिका नेहमीच मांडत आले आहेत. शरद पवारांनी त्या भूमिकेचे समर्थन तर केलेच नाही, उलट त्याची व ती भूमिका मांडणाऱ्या नेत्यांची खिल्ली उडवली. मराठा आरक्षणाच्या विषयाला सरकारमध्ये अ��ताना गती दिली. विरोधी पक्षात आल्यावर त्याच्या आंदोलनाला बळ दिले. सरकारला धारेवर धरले.\nआता राज ठाकरे यांच्यासमोर पवारांनी का भुमिका बदलली हेच समजायला मार्ग नाही.\nअशा एक ना अनेक आश्चर्यजनक कोलांटउड्या शरद पवार यांनी घेतल्या आहेत. या लेखाच्या खाली त्याच्या लिंक दिल्या आहेत. त्यात सगळे सविस्तर वाचायला मिळेलच.\nया लेखाचा हेतू या कोलांटउड्या सांगणे हा नाही तर शरद पवार यांना काय झाले आहे. हा प्रश्न पडतो आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना व्ही फॉर व्हीआयपी असे न समजता रोमन मधील पाच समजणारे पवार, निधी चौधरींचा उपहास न समजणारे शरद पवार आणि इव्हीएम बाबत सतत आपली भुमिका बदलणारे शरद पवार यांच्या विषयात व्ही म्हणजे वृध्दापकाळ आल्याचे लक्षण तर सांगत नाही ना अशी शंका येऊन जाते.\nएक ना अनेक आश्चर्यजनक कोलांटउड्या शरद पवार यांनी घेतल्या आहेत. या लेखाच्या खाली त्याच्या लिंक दिल्या आहेत. त्यात सगळे सविस्तर वाचायला मिळेलच.\nया लेखाचा हेतू या कोलांटउड्या सांगणे हा नाही तर शरद पवार यांना काय झाले आहे. हा प्रश्न पडतो आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना व्ही फॉर व्हीआयपी असे न समजता रोमन मधील पाच समजणारे पवार, निधी चौधरींचा उपहास न समजणारे शरद पवार आणि इव्हीएम बाबत सतत आपली भुमिका बदलणारे शरद पवार यांच्या विषयात व्ही म्हणजे वृध्दापकाळ आल्याचे लक्षण तर सांगत नाही ना अशी शंका येऊन जाते.\nमराठी उद्योजक संकटात का\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\n...जब प्यार किया तो 'शर्मा'ना क्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dg-maharashtar/", "date_download": "2021-01-26T12:56:58Z", "digest": "sha1:HTYLF5RW47DPJRLPI3I5IBVIWK5OZ6QR", "length": 8323, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "dg maharashtar Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी दिली…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या,17 वर्षीय…\nसुबोधकुमार जयस्वाल राज्याचे नवे महासंचालक\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रॉ सारख्या भारताच्या केंद्रीय सुरक्षा संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना आहे.सुबोधकुमार जायस्वाल हे…\n‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद…\nSushant Birth Anniversary : सुशांतची Ex गर्लफ्रेंड अंकिता…\nईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक \nLady Gaga Sang US Anthem : जो बायडन यांच्या शपथग्रहण…\nउद्या शेतकर्‍यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड…\nManikarnika : जो सिनेमा बनवताना मोडली कंगनाची हाडं, पडले…\nसंविधानाचे वाचन करून इयत्ता ३ री आणि ४ च्या…\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे…\nRRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’…\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच…\nभंडारा : विवाहित प्रेयसीशी ‘गुलूगुलू’ करायला…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने…\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड…\nनीरा : इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिष्ठाणने चांगले विद्यार्थी…\nVideo : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे ग्रहांचा अद्भूत संयोग\nEye Twitching : अशुभ नाही डोळा फडफडणे, जाणून घ्या खरे कारण\nVideo : बारामतीमध्ये अंगावर काटे आणणारी घटना, भयानक अपघाताचं CCTV…\nशेतकरी आंदोलनात उतरले शरद पवार-आदित्य ठाकरे, महाराष्ट्रातील ग्रामीण…\nकंगनानं शेअर केली आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला,…\nMAHA METRO Recruitment 2021 : मराठी तरूणांना मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 31 जानेवारीपर्यंत अर्जास…\nबॅरिकेट तोडून ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या दिशेने; सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डरवर अश्रुधुराचा वापर\nPune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/07/209.html", "date_download": "2021-01-26T13:03:45Z", "digest": "sha1:4FL67IHVPL6GGH2NRCF2YO4IBEZSY4AR", "length": 13267, "nlines": 244, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये आज 209 कोरोना बाधित रुग्ण | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवडमध्ये आज 209 कोरोना बाधित रुग्ण\n❇️ *करोना अपडेट* ❇️\nशनिवार, दि. ४ जुलै २०२०\nवेळ - सायंकाळी ६.५३ वाजता\n🛐 एकूण करोना बाधित = *३९६७*\n🛐 आज बाधित = *२०९*\n🛐 शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = *१८*\n🛐 करोना मुक्त = *२,३६९*\n🛐 उपचार सुरू = *१,५३२*\n🛐 पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = *०९*\n🛐 पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = *१०२*\n🛐 एकूण मयत = *८६*\n🛐 शहरातील एकूण मयतांची संख्या = *५४*\n🛐 शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = *३२*\n🛐 आज मयत = *०४*\n🛐 प्रतीक्षा अहवाल = *१,२३७*\n🛐 एकूण सॅम्पल = *२५,१४१*\n🛐 अहवाल प्राप्त = *२३,९०४*\n🛐 आज रुग्णालयात दाखल = *३,७५१*\n🛐 घरात अलगीकरण = *२८,९४३*\n🛐 मनपाने सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या = *६३,८७,५७८*\n*आज करोना बाधित आलेले शहरातील १९१ रूग्ण या परिसरातील आहेत.*\n🔯 संत तुकाराम नगर पिंपरी\n🔯 वैदुवस्ती पिंपळे गुरव\n🔯 कामागार नगर पिंपरी\n🔯 कुदळे चाळ पिंपरी\n🔯 साईकॉलनी रोड रहाटणी\n🔯 शास्त्री कॉलनी पिं.सौदागर\n🔯 गांगुर्डेनगर पिं . गुरव\n🔯 जयभिम नगर दापोडी\n🔯 एम्पायर इस्टेट चिंचवड\n🔯 अष्टविनायक चौक आकुर्डी\n🔯 देहु - आळंदी रोड चिखली\n🔯 क्षितीज नगर चिंचवड\n🔯 शिवधन रेसिडन्सी आकुर्डी\n🔯 सुदर्शनगर पिं . गुरव\n🔯 पवनेश्वर मंदिर पिंपरी\n🔯 शिवनेरी बिल्डींग पिं . गुरव\n🔯 चक्रपाणी वसाहत भोसरी\n🔯 चक्रपाणी वसाहत भोसरी\n🔯 म्हलारी बिल्डींग भोसरी , धावडेवस्ती भोसरी🔯 यमुनानगर निगडी\n🔯 पदमावती नगरी चिखली\n🔯 गणेश साम्राज्य मोशी\n🔯 काळभोर नगर चिंचवड\n🔯 शिवरत्न कॉलनी काळेवाडी\n🔯 म्हाळसाकांत चौक आकुर्डी\n🔯 एकता सोसायटी मोशी\n🔯 विन्डसर पार्क वाकड\n🔯 तुळजाई वस्ती आकुर्डी\n🔯 प्रियदर्शनीनगर जुनी सांगवी\nआज मयत झालेल्या व्यक्ती (पुरूष वय ४८) *सानेवस्ती, चिखली*\n(पुरूष वय ६१) *वाल्हेकरवाडी, चिंचवड*\n(स्त्री वय ७८) *एम्पायर इस्टेट, चिंचवड*\n(स्त्री वय ६२) *निगडी* येथील रहिवासी आहेत.\n*आज करोना बाधित आलेले शहराबाहेरील १८ रूग्ण हे येथील रहिवासी आहेत.*\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/kuthehi+gondhal+gadabad+karayachi+nahi+todaphod+karayachi+nahi-newsid-n231932032?pgs=N&pgn=0", "date_download": "2021-01-26T11:09:21Z", "digest": "sha1:CDL4R46NT4PVMO6A4G5NSYWDSVM2YOQ4", "length": 2169, "nlines": 10, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "\"कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही'. - Dainik Prabhat | DailyHunt Lite", "raw_content": "\n\"कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही'.\nमुंबई : वाढीव वीजबिलाविरोधात राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून त्यात मनसेदेखील आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी मनसेकडून आंदोलन केले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.\nमुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/after-the-death-of-sushant-singh-rajput-karan-johars-popularity-declined-unfollowed-by-5-lakh-users-on-social-media-147331.html", "date_download": "2021-01-26T12:57:54Z", "digest": "sha1:TKM4CLNBKS6JDEF36GPXANXLWPEKBYAB", "length": 28037, "nlines": 205, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरची लोकप्रियता झाली कमी; सोशल मीडियावर 5 लाख युजर्संनी केलं अनफॉलो | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nकेरळात कोरोनाचे आणखी 6293 रुग्ण आढळले ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, जानेवारी 26, 2021\nकेरळात कोरोनाचे आणखी 6293 रुग्ण आढळले ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n फेब्रुवारीमध्ये बंद होणार 'द कपिल शर्मा शो'; समोर आली 'ही' कारणे\n फ्लिटपकार्टवर पोको एम2 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nRBI Grade B Notification 2021: ग्रेड बी ऑफिसरच्या भरतीसाठी 'या' दिवशी जाहीर केले जाणार नोटिफिकेशन, rbi.org.in वर करता येणार अर्ज\nभारतामध्ये पुन्हा TikTok सुरु होण्याची आशा मालवली; केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर घातली कायमस्वरुपी बंदी\nThane: पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून एका तरुणावर चॉपरने सपासप वार; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर\nInternet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nHeart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा\nFarm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली\nCOVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane: पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून एका तरुणावर चॉपरने सपासप वार; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर\nAjit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा\nWeather of Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता; तापमानात घट\nPadma Awards 2021: समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर\nकेरळात कोरोनाचे आणखी 6293 रुग्ण आढळले ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nInternet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nRahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही'\nदिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला हे सरकारचे अपयश, आता कुणाचा राजीनामा घेणार शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल\nCOVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार\nकोरोनाच्या नव्या स्ट्रेनसाठी परिणामकारक लस लवकरच बनवणार, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांना विश्वास\nदक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूचं मोठ संकट; मांजराच्या पिल्लाला कोविड-19 चा संसर्ग\nसीरम इंस्टीट्यूटच्या Covishield लसीला दक्षिण आफ्रिकेत मंजूरी; लवकरच सुरु करणार आयात\n फ्लिटपकार्टवर पोको एम2 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nFAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड\nPoco M3 स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह भारतात होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फिचर्स\nWhatsApp वर एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केलय 'या' पद्धतीने पाठवा मेसेज\nCar Buying Guide: नव्या कारच्या डिलिव्हरी पूर्वी जरुर तपासून पहा 'या' गोष्टी अन्यथा होईल मोठे नुकसानत\nTata Altroz i-Turbo भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह कारच्या खासियत बद्दल अधिक\nMahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज\nTVS ची सर्वात स्वत बाइकवर दिली जातेय ऑफर, फक्त 1555 रुपयांचा EMI भरुन घरी आणता येणार\nHappy Birthday Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेट संघाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा झाला 33 वर्षाचा; विराट कोहली, केएल राहुल, युवराज सिंह यांच्यासह 'या' भारतीय खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव\n एकच चेंडूवर नाट्यमय पद्धतीने दोनदा रनआऊट झाला फलंदाज, पहा हा मजेदार व्हिडिओ\nRoy Torrance Died: आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉय टोरन्स यांचे वर्षी निधन; वयाच्या 72 व्या वर्षा घेतला अखेरचा श्वास\nIND vs ENG Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या एन्ट्रीला BCCI ग्रीन सिग्नल देण्यास उत्सुक, पण एकच अडचण\n फेब्रुवारीमध्ये बंद होणार 'द कप��ल शर्मा शो'; समोर आली 'ही' कारणे\nईद निमित्ताने सलमान खान आणि जॉन अब्राहमची होणार टक्कर; Republic Day च्या दिवशी अभिनेत्याने केली 'सत्यमेव जयते 2' च्या प्रदर्शनाची घोषणा\nRepublic Day Movies: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'हे' हिंदी चित्रपट झाले होते रिलीज; बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास\nHeart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा\nRepublic Day 2021: भारताच्या तिरंग्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत कोणती The Flag Code of India ची नियमावली पहा काय सांगते\nRepublic Day 2021: भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये मोहक तिरंगी आरास (View Pics)\nRepublic Day 2021: 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' धून वाजवून मुस्लिम व्यक्तीने जिंकली सर्वांची मनं; पहा व्हायरल व्हिडिओ\nAnushrut Haircut Viral Video:केस कापताना चिडणार्‍या नागपूरच्या अनुश्रूत चा नवा मजेशीर व्हिडिओ देखील वायरल (Watch Video)\nXXX Star Mia Malkova Superhot Photo: पॉर्नस्टार मिया मालकोवाचा 'हा' फोटो पाहून तुमचेही डोळे भिरभिरतील, जरा जपूनच पाहा\nFact Check: मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची RBI ची घोषणा PIB ने केला खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nTractor Parade: दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड; शेतकरी-दिल्ली पोलीसांमध्ये झटापट\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो कधी झाली या दिवसाची सुरुवात कधी झाली या दिवसाची सुरुवात\nSushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरची लोकप्रियता झाली कमी; सोशल मीडियावर 5 लाख युजर्संनी केलं अनफॉलो\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. सुशांतने नेपोटिझमला (Nepotism) कंटाळून आपलं जीवन संपवलं, असा आरोपही अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची (Karan Johar) लोकप्रियता (Popularity) कमी झाली आहे. तसेच सोशल मीडियावर करण जोहरला 5 लाख युजर्संनी अनफॉलो (Unfollow) केलं आहे.\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. सुशांतने नेपोटिझमला (Nepotism) कंटाळून आपलं जीवन संपवलं, असा आरोपही अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची (Karan Johar) लोकप्रियता (Popularity) कमी झाली आहे. तसेच सोशल मीडियावर करण जोहरला 5 लाख युजर्संनी अनफॉलो (Unfollow) केलं आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सुशांतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर भाष्य केलं होतं. सुशांतने नेपोटिझमला कंटाळू आत्महत्या केली, असा आरोपदेखील कंगनाने केला होता. यावेळी तिने थेट करण जोहरवर टिका केली होती. करण जोहरने कधीचं सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावलं नाही. करण जोहरसारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होत आहे, असंही कंगनाने म्हटलं होतं. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा उत्सव होतो पण... 'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी विचारले 'हे' प्रश्न)\nकंगना राणावतच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. त्यानंतर अनेक युजर्संनी करणला सोशल मीडियावर अनफॉलो केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर करण जोहरची लोकप्रियता कमी होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांनी त्याला अनफॉलो केलं आहे.\nयाअगोदर इन्स्टाग्रामवर करण जोहरचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते. परंतु, सुशातं सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे. करण जोहरबरोबर आलिया भट, सलमान खान आदी कलाकारांच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे. परंतु, कंगना राणावतने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर सडेतोड टिका केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.\nSushant Singh Rajput च्या जन्म दिवसानिमित्त Ankita Lokhande आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन करणार 'ही'खास गोष्ट, सुशांतच्या आठवणींना देणार उजाळा\nSushant Singh Rajput Birth Anniversary: पवित्रा रिश्ता ते एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा या 5 कलाकृतींमधील सुशांत सिंह राजपूत च्या भूमिका आजही रसिकांच्या मनावर करतात राज्य\nAnkita Lokhande हिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने Sushant Singh Rajput च्या 'या' ��ोकप्रिय गाण्याची झाली आठवण, Watch Video\nSushant Singh Rajput ने लिहिलेली हँड नोट आली समोर; बहीण श्वेता कीर्ती सिंहने केली शेअर\nKisan Tractor Rally: दिल्लीत आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यावर पोहचून रोवला आपला झेंडा\nFAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड\nTractor Accident During Farmer’s Rally: रॅलीदरम्यान स्टंट करताना ट्रॅक्टर उलटला, चिल्ला बॉर्डर येथील घटना; पाहा व्हिडिओ\nRepublic Day 2021: भारताच्या तिरंग्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत कोणती The Flag Code of India ची नियमावली पहा काय सांगते\nकेरळात कोरोनाचे आणखी 6293 रुग्ण आढळले ; 26 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n फेब्रुवारीमध्ये बंद होणार 'द कपिल शर्मा शो'; समोर आली 'ही' कारणे\n फ्लिटपकार्टवर पोको एम2 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nRBI Grade B Notification 2021: ग्रेड बी ऑफिसरच्या भरतीसाठी 'या' दिवशी जाहीर केले जाणार नोटिफिकेशन, rbi.org.in वर करता येणार अर्ज\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nFixed Deposits वर ‘या’ 6 बँकांमध्ये मिळेल सर्वाधिक व्याज; उत्तम रिटर्नची हमी\n फेब्रुवारीमध्ये बंद होणार 'द कपिल शर्मा शो'; समोर आली 'ही' कारणे\nRepublic Day 2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त अमिताभ बच्चन, मोहनलाल, धर्मेंद्र, सोनू सूद, जूनियर एनटीआर आदी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा\nईद निमित्ताने सलमान खान आणि जॉन अब्राहमची होणार टक्कर; Republic Day च्या दिवशी अभिनेत्याने केली 'सत्यमेव जयते 2' च्या प्रदर्शनाची घोषणा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/bhajan-samrat-anoop-jalota-will-play-role-of-satya-sai-baba-in-upcoming-movie-nrst-76428/", "date_download": "2021-01-26T11:24:39Z", "digest": "sha1:XYQCU2ONDFZK7LCVXHQVEFOIDHGVM7P6", "length": 12739, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bhajan samrat anoop jalota will play role of satya sai baba in upcoming movie nrst | जसलीन माथूरबरोबरच्या रोमान्सच्या चर्चेनंतर भजन सम्राट अनूप जलोटा दिसणार सत्य साईबाबांच्या भूमिकेत! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घर��तला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nजसलीन माथूरबरोबरच्या रोमान्सच्या चर्चेनंतर भजन सम्राट अनूप जलोटा दिसणार सत्य साईबाबांच्या भूमिकेत\nआध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात अनूप जलोटा मुख्य भूमिका साकारणार आहेत. स्वतः अनूप जलोटा देखील सत्य साई बाबांचे अनुयायी होते, अशी माहिती त्यांनी नुकतीच दिली आहे. सध्या अनुप जलोटा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सत्य साई बाबा यांच्या वेशातच विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.\nप्रसिद्ध गायक आणि भजन सम्राट अनूप जलोटा अलिकडच्या काळात गायनाव्यतिरिक्त वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. Bigg Boss मध्ये जसलीन माथूर या आपल्या निम्म्या वयाच्या मुलीबरोबर रोमान्स केल्यानंतर आता थेट अभिनय करताना दिसणार आहे. अनोप जलोटा पडद्यावर सत्य साईबाबा साकारताना दिसणार आहे.\nआध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात अनूप जलोटा मुख्य भूमिका साकारणार आहेत. स्वतः अनूप जलोटा देखील सत्य साई बाबांचे अनुयायी होते, अशी माहिती त्यांनी नुकतीच दिली आहे. सध्या अनुप जलोटा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सत्य साई बाबा यांच्या वेशातच विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.\nया विषयी बोलताना अनुप जलोटा म्हणाले, ५५ वर्षांपूर्वी सत्य साई बाबांची पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हा मी १२ वर्षाचे होते. ‘आम्ही सर्वप्रथम सत्य साईबाबांना लखनऊला असताना भेटलो. यावेळी त्यांनी माझ्या वडिलांचं भजन ऐकलं आणि आम्हाला आशीर्वाद दिला. त्यानंतर साई बाबा माझ्या वडिलांच्या संपर्कात होते. त्यांना भेटण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी गेलो होतो. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि उटी या ठिकाणीही त्यांची भेट घेतली होती.’\nपुढे चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मला वाटतंय की, मी त्यांच्या पात्राला योग्य न्याय देवू शकेल. कारण मी���ी त्यांच्या अनुयायांपैकीच एक आहे. त्यामुळे मला ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे बसतात हे माहित आहे.\nकाय घडलं त्या भेटीतअभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, अचानक घेतलेल्या भेटीमूळे उलट-सुलट चर्चेला उधाण\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/cinemas-with-50-per-cent-capacity-will-be-opened-across-the-country-from-october-15/", "date_download": "2021-01-26T12:57:05Z", "digest": "sha1:YARI5BYLCFTN6R5LXIKQYNC3X7F4ZFFS", "length": 5448, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "१५ ऑक्टोबरपासून देशभरात ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू होणार - News Live Marathi", "raw_content": "\n१५ ऑक्टोबरपासून देशभरात ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू होणार\n१५ ऑक्टोबरपासून देशभरात ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू होणार\nकेंद्र सरकारनं देशभरात चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहं सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून देशात चित्रपटगृहं, मल्टीप्लेक्स सुरू होणार आहेत.\nआरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे आणि ५० टक्के क्षमतेनं त्यांना परवानगी देण्यात आली आहे असं जावडेकर म्हणाले. चित्रपटापूर्वी कोरोना संदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म अथवा एक घोषणा करणं अनिवार्य आहे. ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून देशभरात ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्यानं गेले सहा महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना आशेचा किरण दिसू लागला आहे निर्णय देशातील त्या त्या राज्यांवर अवलंबून आहे. जर राज्यांनी चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आणि ती सुरू झाल्यास तरच दसरा-दिवाळीत उत्पन्न घेता येईल असं चित्रपटगृह मालकांकडून सांगितलं जात आहे.\nRelated tags : आरोग्य मंत्रालय केंद्र सरकार central goverment कोरोना चित्रपटगृह प्रकाश जावडेकर\nकोरोना परिस्थिती सुधारणा झाल्यानंतरच महाविद्यालय सुरू होणार- उदय सामंत\nजर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं- राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2021/01/12/those-chickens-died-of-bird-flu/", "date_download": "2021-01-26T11:22:56Z", "digest": "sha1:Z6GB7DN2242RR4M27LH4JBNQD3SWVHVI", "length": 9552, "nlines": 131, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'त्या' कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nमुकेश अंबानी एका तासाला किती पैसे कमवतात \n लहानपणीच कमरेत लावले रॉड ; लॉकडाऊनमध्ये झाले हाल, मग जिद्दीने केले ‘असे’ काही, आता करतोय बक्कळ कमाई\nHome/Maharashtra/‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच\n‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच\nअहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- करोना पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिर��ाव केल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.\nया पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. “अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो.\nहे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनेतला एवढंच सांगणं आहे की, तुम्ही अंडी उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे.\nअसे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल.” असं पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gnaukri.in/idbi-bank-recruitment/", "date_download": "2021-01-26T12:40:56Z", "digest": "sha1:5RV5GPN6DGQ2TZVIRDU2SM3HPVCMH35Q", "length": 5632, "nlines": 59, "source_domain": "gnaukri.in", "title": "IDBI Bank Recruitment 2019 - IDBI बँकेत ६१ जागांसाठी भर्ती | GNAUKRI", "raw_content": "\nIDBI बँकेत ६१ जागांसाठी भर्ती\nIDBI Bank Bharti 2019 – औद्योगिक विकास बँक ऑफ इंडियाने ६१ पदांसाठी अर्ज फॉर्मसह अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार आयडीबीआय बँक भर्ती 2019 साठी १२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे कि वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज फॉर्म साठी, कृपया खालील माहिती पहा. औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया भर्ती माझी नोकरी.\nजाहिरात क्र. – 3/ 2019-20\nअनु. क्र. पदाचे नाव उपलब्ध जागा\nIDBI Bank भर्ती – माझी नोकरी 2019\nपद क्र. १ –\n१) कमीतकमी 60% सह पदवीधर पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण -कृषी/फलोत्पादन/पशुवैद्यकीय विज्ञान /मत्स्यपालन / दुग्धशाळातंत्रज्ञान व पशुसंवर्धन.\n२) कमीत कमी ०४ वर्षाचा अनुभव.\nपद क्र. २ –\n१) मानसशास्त्र किंवा संबंधित संबंधित पदव्युत्तर एचआरएम मधील वर्तन विज्ञान/एमबीए/ पीएच.डी./फेलो प्रोग्राम\nऔद्योगिक मानसशास्त्र/मानसशास्त्र/मानवी संसाधन व्यवस्थापन/संस्थात्मक विकास.\n२) संबंधित क्षेत्रात १० वर्षे अनुभव.\nपद क्र. ३ –\n१) किमान वाणिज्य पदवीधर 60% गुण./सीए/एमबीए/सीएआयआयबी/जेएआयबी.\n२) कमीत कमी ०४ वर्षाचा अनुभव.\nपद क्र. ४ –\n१) किमान वाणिज्य पदवीधर 60% गुण./ सीए / एमबीए / सीएफई (प्रमाणित) फसवणूक परीक्षक) / सीएआयआयबी / जेएआयआयबी.\n२) संबंधित क्षेत्रात ०३/०७ वर्षे अनुभव.\nपद क्र. ५ –\n१) सीए / एमबीए / प्रमाणित सह पदवी फसवणूक परीक्षक (सीएफई)/सीएआयआयबी/जेएआयआयबी.\n२) संबंधित क्षेत्रात ०४/१० वर्षे अनुभव.\nवयाची अट – ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी.\nपद क्र. १ – वय वर्षे २५ ते ३५.\nपद क्र. २ – वय वर्षे ३५ ते ४५.\nपद क्र. ३ – वय वर्षे २५ ते ३५.\nपद क्र. ४ – वय वर्षे २८ ते ४०.\nपद क्र. ५ – वय वर्षे ३५ ते ४५.\n[ओबीसी – ०३ वर्षे सूट. एसटी / एससी –०५ वर्षे सूट.]\nजनरल व ओबीसी – ₹७००/-\nराखीव व महिला – ₹१५०/-\nअर्ज करण्याची अंतिम दिनांक – १२ डिसेंबर २०१९.\nऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)\nजाहिरात डाऊनलोड करा (Link)\nऑनलाईन अर्ज भेट द्या (Link)\nUPSC Recruitment 2019 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 201 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/reason-why-bappi-lahiri-wear-so-much-gold-in-marathi-863817/", "date_download": "2021-01-26T11:57:09Z", "digest": "sha1:TUVWH2F34C4WHEJKIKEHDQUANRBUI7UN", "length": 10941, "nlines": 57, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "त्या दिवसापासून बप्पी लहिरींनी सोनं घालायला केली सुरुवात.. जाणून घ्या कारण", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nत्या दिवसापासून बप्पी लहिरींनी सोनं घालायला केली सुरुवात.. जाणून घ्या कारण\nइंडस्ट्रीमध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या त्यांच्या कामासोबतच त्यांच्या वेगळेपणामुळे लक्षात राहतात. त्यापैकीच एक आहेत बप्पी लहिरी. त्यांच्या गाण्यासोबतच त्यांच्याविषयी काही लक्षात राहात असेल तर त्यांच्या गळ्यात असलेलं सोनं. महिलांना असलेलं सोन्याचं वेड एखाद्यावेळी समजू शकतं. कारण तो महिलांचा अधिकार आहे. पण बप्पी लहिरींना सोन्याचे दागिने घातलेले पाहिले की, या कलाकाराला सोन्याचे भयंकर वेड आहे असेच म्हणावेसे वाटते. आज गायक,संगीतकार बप्पी लहिरींचा आज वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत की बप्पीदांनी सोनं घालायला नेमकी सुरुवात कधी केली आणि त्या मागे नेमकं कारण तरी काय आहे\nम्हणून बप्पी लहरी घालतात सोने\nआता प्रत्येक मोठा कलाकार दुसऱ्या कलाकाराचा चाहता असतो. बप्पी लहिरी अमेरिकन गायक इलविस प्रेसलीचे फॅन होते. किंग ऑफ रॉक अँड रोल म्हणून त्यांची ओळख होती. ते सोन्याचे दागिने घालायचे. प्रेसली यांनी घातलेले दागिने बप्पीजींना आवडत होते.म्हणूनच जेव्हा ते गायक म्हणून आले. त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि प्रेसलीवरील आपले प्रेम दाखवण्यासाठी गळ्यात दागिने घालायला सुरुवात केली आणि ती आवड ते अत्यंत आवडीने जपत आहे. एका मुलाखती दरम्यान बप्पीजींनी ही आठवण सांगत सोनं मला लकी असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.\nअजयची भेट झाली नसती तर शाहरूखसोबत लग्न….\nबप्पीदांकडे आहे सोनचं सोनं\nआता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की, बप्पी लहरींकडे सोनं आहे तरी किती हाती आलेल्या महितीनुसार बप्पी लहरी यांच्याकडे 30 लाख रुपये किमतीचे सोनं आहे आणि साधारण 2 लाख रुपयांची चांदी आहे. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीला ते उभे राहिले होते त्यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती सादर केली होती. त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो सोनं आहे. ( हा आकडा आता नक्कीच वाढलेला असेल बप्पी लहरींनाच नाही तर त्यांच्या पत्नीलाही सोन्याची भयंकर आवड आहे. त्यांच्याकडेही सोनं आहे. पण त्याची नोंद सध्या कुठेही नाही. सोन्यासोबतच त्यांच्याकडे 4 लाखांचे हिरे आहेत. 2014 मध्ये त्यांच्याकडे एकूण 20 कोटींची संपत्ती होती. आता ती वाढलेली आहे.\nअभिनेता सुबोध भावे लवकरच येत आहे एका नव्या भूमिकेत\nमायकल जॅक्सनलाही बप्पीदांचे वेड\nएक काळ असा होता की, मायकल जॅक्सन संगीत क्षेत्रातला सर्वेसर्वा होता. त्याची गाणी, त्याचा डान्स आणि लाईव्ह परफॉर्मन्स सगळ्यांना घायाळ करायचा. या मायकल जॅक्सनला मात्र बप्पी लहरी फारच आवडायचे. तो त्यांच्या संगीताचा फॅन होता. त्यांची अनेक गाणी मायकल जॅक्सनला आवडायची\n70 च्या दशकात कामाला केली सुरुवात\nबप्पींनी त्यांचा संगीत प्रवास साधारण 70 च्या दशकात सुरु केला. साधारण 80 पर्यंत त्यांचा प्रवास छान सुरु होता. पण त्यानंतर त्यांची गाणी सो- सो चालत होती. पण ‘डर्टी पिक्चर’ मधील उलाला गाण्याने त्यांच्या करीअरला असे काही वर नेऊन ठेवले की, पुन्हा एकदा त्यांचे नाव पुढे आले. त्यांनी गायलेली बंबई से आया मेरा दोस्त, आय एम अ डिस्को डान्सर, यार बिना चैन कहाँ रे, तम्मा तम्मा लोहे ही गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहे.\nअशा या सोने प्रेमी बप्पी लहिरींना #popxomarathi कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\nखास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-01-26T12:30:22Z", "digest": "sha1:LSSX46ESOKCQQCN4BYWCNIPMBEYNCU3O", "length": 8058, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पार्थ पवार लढविणार विधानसभा निवडणूक? | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nपार्थ पवार लढविणार विधानसभा निवडणूक\nin ठळक बातम्या, राजकीय, राज्य\nपंढरपूर: राष्ट्रवादीचे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने विधानसभेची एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. तशी मागणी देखील राष्ट्रवादीचे काही नेते करत आहेत. त्यामुळे आता पार्थ पवार हेच पोटनिवडणूक लढणार का याकडे लक्ष लागले आहे.\nपार्थ पवार यांनी पुण्यातील मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले आहे. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी विरोधी भूमिका देखील अनेक वेळा घेतली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी असेल, हिंदुत्त्वाचा मुद्द्यावरून राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेतली होती. यानंतर ते बरेच चर्चेत आले होते. आता पुन्हा पंढरपूर-मं��ळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवरून चर्चेत आले आहे.\n२०२० चा शेवटची ‘मन की बात’; मोदींचा देशवासियांना विशेष मंत्र\nसिध्दीविनायक गृपचे चेअरमन, दै.जनशक्तिचे मुख्य संपादक कुंदनदादा ढाके यांचे दु:खद निधन\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nसिध्दीविनायक गृपचे चेअरमन, दै.जनशक्तिचे मुख्य संपादक कुंदनदादा ढाके यांचे दु:खद निधन\nतरूण संपादकाला मुकल्याने मोठी हानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/77307", "date_download": "2021-01-26T12:39:56Z", "digest": "sha1:6I5U2FLD6PIINDZGKDHYD4ABLHC2IOKD", "length": 28373, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मत्सर , असूया , जेलसी - भाग 1 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मत्सर , असूया , जेलसी - भाग 1\nमत्सर , असूया , जेलसी - भाग 1\nमत्सर , असूया , जेलसी ह्या भावनेकडे फार जजमेंटल होऊन पाहिलं जातं . अमुक व्यक्ती माझ्यावर जळते , हे सांगताना मत्सर ह्या भावनेला आपण कधीही नैसर्गिक म्हणून पाहत नाही .... काहीतरी अतिशय हीन दर्जाची भावना म्हणून पाहतो.\nआपल्याला एखाद्या व्यक्तीचा मत्सर वाटतो हे आपण आपलं आपल्याशीही कबूल करायला तयार नसतो .. इतकी ही भावना निगेटिव्ह रंगवली गेली आहे . आपलं मन आपल्याशी कनविन्सिंगली खोटं बोलू शकतं , मला मत्सर वाटतो हे मान्य केलं तर मी वाईट ठरेन आणि आपल्याला स्वतःच्या नजरेत कधीच वाईट ठरायचं नसतं - मग मन त्या व्यक्तीमध्येच काही दोष पाहतं , त्याच्या वागण्यातल्या बोट ठेवण्यासारख्या गोष्टी ह्याच आपल्याला ती व्यक्ती न आवडण्याचं कारण आहे , असं आपल्याला सहज कनविन्स करतं .....\nअर्थात खरोखरच स्वभावातल्या किंवा वागण्यातल्या दोषांमुळेच जनरली आपल्याला काही व्यक्ती आवडत नाहीत .... नेहमीच मत्सर हे कारण अजिबात नसतं .\nपण ज्यावेळी ते असतं , तेव्हा ते स्वतःपासूनच लपवण्यासाठी मन या नेहमीच्या कारणाचं कव्हर त्याच्यावर घालतं , जेणेकरून आपल्याला मत्सर वाटतो आहे , हे स्वतःचं स्वतःला रियलाईझच होऊ नये .\nमत्सर ही भावना माणसाचं \" डे-टू-डे \" आयुष्य किती कंट्रोल करते हा संशोधनाचा विषय होईल ...\nएकतर ही बरीचशी सबकॉन्शस पातळीवर काम करत असते .. आपलं आपल्यालाच कळत नाही की मनात आहे ...\nमत्सरच्या साफ उ��ट राग ही भावना .... ही अत्यंत नैसर्गिक म्हणून स्वीकारली जाते ... आपण स्वतःही ती सहज स्वीकारतो आणि इतर लोकही .\nमला राग आला हे आपण जेवढ्या इजीली सांगतो तेवढं मला मत्सर वाटला किंवा मी जेलस झालो , हे कधीच सांगू शकत नाही .... थट्टेत बोलतो - I'm jealous .. पण जेव्हा खरी असुया असते तेव्हा चुकूनही बोलून दाखवत नाही .\nराग ही भावना जसे सगळेच लोक अनुभवतातच तशी मत्सर ही सगळेच अनुभवत असावेत का आयुष्यात एक पॉईंट येतो ज्यावेळी माणूस स्वतःच्या आयुष्याबद्दल समाधानी होतो , त्याला जे हवं असतं त्यातलं बरंचसं मिळालेलं असतं ... त्यानंतर त्याला कोणाचा मत्सर वाटत नाही . पण हा पॉईंट सगळ्यांच्याच आयुष्यात येतो का \nमत्सराने ड्रिव्हन आऊट होऊन केल्या जाणाऱ्या कृतींचं प्रमाण काय आहे मला स्वतःला आजपर्यंत मत्सरापोटी एखाद्याशी वाईट वागलेलं आठवत नाही ..\nकिंवा जर वागले असेन तर ते मत्सरामुळे अशी स्पष्ट जाणीव नव्हती म्हणावं लागेल ... There are times , ज्यांच्याबद्दल मी नेमकी तशी का वागले असा अजूनही प्रश्न पडतो - त्याच्या रूटशी मत्सर नसेलच असं ठामपणे सांगता येणार नाही ....\nइतर कोणीही माझ्याशी मत्सरापोटी वाईट वागल्याचं आठवत नाही .\nपण माझा जगाचा , आयुष्याचा अनुभव फार तोकडा आहे . कामाच्या ठिकाणी अमुक जण जाणूनबुजून सहकार्य करत नाही , अडथळे आणतो , मला वाईट लाईटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा अमुक एकाला माझं बरं झालेलं बघवत नाही .... या तक्रारी लोकांनी केलेल्या ऐकल्या - वाचल्या आहेत ... त्यामुळे मत्सर ही भावना वाटते तितकी निरुपद्रवी नसावी आणि बरेच पराक्रम हातून घडवून आणत असावी असं वाटतं .\nज्यांना अशा लोकांशी डील करावं लागतं त्यांच्याविषयी सहानुभूती आहेच . पण आत्ता मी त्या लोकांचा विचार करत आहे , जे मत्सरापोटी एखादी कृती करायला उद्युक्त होतात ....\nमत्सर हा कपड्यावर पडलेला स्टबर्न डाग आहे ... राग हा चिखल आहे , तो चटकन दिसतो आणि धुवून टाकता येतो .. पण मत्सर एकतर पटकन लक्षात येत नाही .... आला तरी तो जाण्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं ... रागाशी डील करायला आपण शिकलो आहोत पण ह्याच्याशी डील करणं आपल्याला जड जातं ....\nआणि बहुतेक लोकांच्या आयुष्यात थोड्याशा मत्सरामुळे काही फरकही पडत नसावा कदाचित ... निदान वरवर तरी ... राग हा जसा प्रॉब्लेम क्रिएट करतो , तसे मत्सर करत नाही ... निदान वरवर तरी \nत्याचं कारण त्रास देण्याच्या संध��चा अभाव हे असू शकतं किंवा बहुतेकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असते .... सबकॉन्शस लेव्हलला कुठेतरी ही मत्सर ही भावना आहे - ही चांगली नाही - हिच्या आहारी जाऊन चुकीचं वर्तन करता नये... ही जाणीव जागृत असते ...\nकाही लोकांच्या मनात मात्र मत्सर रागाचं रूप घेतो ... अमुक माणूस मला अजिबात आवडत नाही .. राग येतो . त्याची कारणंही मन शोधतं - त्या माणसातले बारीकसारीक दोष .... मग त्याचा राग करायला , वेळप्रसंगी त्याला त्रासही द्यायला ते मोकळे होतात ..... कारणांची खोलवर चिकित्सा करायच्या भानगडीत पडत नाहीत .\nपण हे तुलनेने कमी लोकांच्या बाबतीत घडतं , त्यामुळे अँगर मॅनेजमेंट क्लासेस नि कोर्सेस जसे सुरू झाले आहेत तसे जेलसी मॅनेजमेंट आजपर्यंत सुरू करावे लागलेले नाहीत . समाजातली सध्याची परिस्थिती पाहता अँगर मॅनेजमेंटपेक्षाही लस्ट मॅनेजमेंट कोर्सेस आणि गाईडन्सची नितांत आवश्यकता आहे असं वाटतं ... असो , तो वेगळा विषय झाला .\nमत्सर ही भावना बहुतांश लोकांच्या बाबतीत प्रत्यक्ष वागणं कंट्रोल करण्याएवढी ताकदवान नसली आतल्या आत मात्र ती एनर्जी शोषून घेत असते ... It's a poison .. एखाद्या जमिनीत एखादी विषारी वस्तू ठेवली तर ती हळूहळू झिरपत जाऊन त्या जमिनीची उत्पादकता कमी करते , शक्ती कमी करते तसं काहीसं .. किंवा फुलझाडं - फळझाडं लावली आहेत आणि जमिनीतली बरीचशी शक्ती , पोषण , पाणी एखादं निरुपयोगी , उपद्रवी गवतच शोषून घेतं आहे तसं .... ते काढून टाकल्याशिवाय ती फुलझाडं - फळझाडं बहरणार नाहीत ....\nविचार छान मांडले आहेत. .\nविचार छान मांडले आहेत. .\nराग आणि मत्सर दोन्ही नकारात्मकच पण रागाला एक \"status\" आहे तर मत्सर फारच खालच्या पातळीवरचा समजला जातो हे खरे आहे.\nमत्सर ही भावना परिचीतशी आहे.\nमत्सर ही भावना परिचीतशी आहे. त्यामुळे लेख फार आवडला. प्रांजळ लिखाण आहे. मी या विषयावरती पूर्वी लिहीलेले काही उतारे खाली देते आहे.त्याविषर्यी बोलायचे असल्यास विपुत बोलावे. मला हा धागा हायजॅक करायचा नाही.\nअन्य मुलींप्रमाणेच, साधारण पौगंडावस्थेत ज्या सुमारास मला प्रथम भिन्नलिंगीय सुप्त आकर्षणाची जाणीव झाली, त्याच अगदी त्याच सुमारास, मत्सर नामक अधिक क्लिष्ट अन सर्वव्यापी भावनेची देखील ओळख झाली. किंबहुना इतक्या हातात हात घालून या दोन्ही भावना जीवनात आल्या की दोन्ही गोष्टींचे मेंदूतील केंद्र एकच असावे की काय असे पश्चात, वाटून गेले. एखादा गोंडस मुलगा काय किंवा गणिताचे बुद्धीमान, शिक्षक काय जेव्हा महाविद्यालयीन आयुष्यात आवडले, तेव्हा तेव्हा त्यांच्याभोवती रुंजी घालणार्‍या, त्यांच्याशी मैत्री असलेल्या, माझ्या मते त्यांच्यावर प्रभाव टाकणार्‍या कोणा ना कोणा मुलीबद्दल तीव्र मत्सर निर्माण झालाच झाला. अन हिरव्या डोळ्याच्या राक्षसाने तो काळ मला अत्यंत पीडले असे आठवते. दर वेळेला कोणी आवडले, कोणा मुलाचे आकर्षण वाटले, की कोणीतरी मुलगी अतिशय नावडायची. तीन्ही त्रिकाळ तिच्याविषयी विचार येत. असूया, मत्सर, हेवा वाटे, राग राग येई.कोणी मुली इतक्या सुंदर, भाग्यवान कशा असू शकतात न आपणच काय घोडं मारलय आदि भावना डोकावत. एकंदर स्वतःचे स्वतःला मिझरेबल करुन घेण्याची कोणतीही संधी मी दवडत नसे.\nपुढे वाचनात आले की मेंदूच्या ज्या भागाला पीडनेची, वेदनेची जाणीव होते, जो भाग वेदना आयडेंटीफाय करतो तोच भाग मत्सर नामक इन्टेन्स भावनेचे नियंत्रण करतो. त्याहीपुढे काही मानसोपचारतज्ञांकडून ही माहीती मिळाली की काही विशिष्ट मेंटल डिसॉर्डर्स (मानसिक व्याधी) मध्ये मत्सर अधिक अधोरेखीत होतो किंबहुना मत्सर हा एक सिम्प्टम असतो.\nमाझ्या मते, \"हेवा\" (एन्व्ही) या भावनेचा उत्क्रांतीमध्ये काही सकारात्मक सहभाग असूही शकतो. की मनुष्य अधिक प्रेयस प्राप्त करण्यास प्रयत्नशील व उद्युक्त होत असेल कदाचित, परंतु असूया/मत्सर या भावनेचा सकारात्मकतेशी सुतराम संबंध नसावा.\nनंतर नंतर जसेजसे आत्मभान येत गेले तसेतसे अतिशय नकारात्मक छटा असलेल्या या वेदनामय भावनेच्या कचाट्यातून, पंज्यातून पूर्ण सुटका झाली. एक वेगळाच दृष्टीकोन मिळत गेला. कालांतराने \"जोलीन\" नावाचे \"डॉली पॅट्रनचे\" नितांत सुंदर गाणे ऐकण्यात आले. एका रुपगर्वितेला, एका सामान्य विवाहीतेने केलेली व्याकुळ विनवणी शब्दांकीत करणारे हे गाणे.मला इतके आवडले कारण यात आहे ना मत्सर ना हेवा फक्त एक रोखठोक विनंती की माझ्या नवर्‍यावर गारुड घालू नकोस. तुला असे छपन्न मिळतील मी मात्र जर तो मिळाला नाही तर प्रेमाशिवायच राहीन. तू सुंदर आहेस तुला हवा तो पुरुष मिळेल, पण तेवढा माझा नवरा सोड. त्याच्या मागे लागू नकोस.\nराधानिशा तुम्हाला आवडले नाही तर मी ही प्रतिक्रिया काढून टाकेन.\nराधानिशा तुम्हाला आवडले नाही तर मी ही प्रतिक्रिया काढून टाकेन.\nआज एखादी विनोदी कथा विशेषतः: श्रीकृष्ण, भामा आणि रुक्मिणी यांच्यावर बेतलेली लिहिण्याची खूप सुरसुरी. ऊर्मी दाटून आली. पण प्रत्येक कथासूत्रात रुक्मिणीचा भाव खात राहिली, रुक्मिणीच भामेला प्रवचन झोडत राहिली. आणि भामा बिचारी असूया, मत्सर सगळं नाट्य घडवूनही उपेक्षित नायिकाच राहिली. एट्टो नॉय चॉलबे. असे ना का तुमची रुक्मिणी सद्गुणांची पुतळी,असेनाका भक्तीमधील साक्षात लीनता, हरीला ती प्रिया असेनाका पण आमच्य हट्टी भामेवरचा अन्याय आम्हाला सहन होणारच नाही. नाही काय चुकीचं आहे मत्सरात, काय चूक आहे सांगा असूयेत. अजिबात काहीही नाही. आपल्या प्रियकरावरती हक्क गाजवावासा वाटणे यात अपराधी वाटून घ्यायचं तसं मुद्दाम भामेला वाटवून देण्याचं कारणच नाही ना मुळी. असूया कधी वाटते असूयेमागचे मानसशास्त्र काय ते तरी घ्या जाणून. अतिशय प्रेमापोटीचच फक्त असूया उद्भवते. राधा काय रुक्मिणी, सत्यभामा काय प्रेमाच्या विविध जातकुळीच आहेत त्या.राधे मध्ये प्रेमाची फलश्रुती असेल तर रुक्मिणीच्या लीनता आहे, सत्यभामेच्या Longing आहे. प्रेम मिळाल्यानंतर ते हरवू नये याचा मनस्वी आणि करुण प्रयत्न आहे, ते हरवलं तर .... या \"तर\" चे जाळणारे दु:ख आहे. प्रेम मिळणं ही जर लॉटरी असेल तर ते चिरंतन टिकणे हा जॅकपॉटच म्हणा की, अगदी पॉवरबॉल. खरं तर काही लोक प्रेमात पाडण्याचे टाळतात ते याच कारणामुळे की नंतर दु:ख नको. पण असे ठरवून जसे प्रेमात पडता येत नाही तसे टाळू म्हटल्याने टळताही नाही.कोणीतरी प्रसिद्ध शायर (गालिब बहुदा) म्हणूनच गेलाय ना की - ये वोह आग है जो लगाये ना लगे और बुझाए ना बने \" असो.\nतर सांगायचा मुद्दा हा आहे की कथा तर लिहिली आहे की भामेला श्रीहरींची व्हेलेंटाईन डेट तर मिळाली, सिनेमा, शॉपिंग, हॉटेल,बाग, चॉकलेटस, फुले सग्गळं सग्गळं मनसोक्त झालं अगदी रात्रीचा चांदण्यातील नौकाविहारही. पण झालं काय तिच्या या सर्व सुखावरती एका क्षणात पाणी पडलं. कारण एकच झोपेत श्रीहरींच्या ओठावरती रुक्मिणीचं नाव आलं. ही कथा लिहून तयार आहे पण प्रकाशित करवत नाही. कारण एकच सत्यभामा आमची अतिशय लाडकी आहे. अगदी तिच्या हट्ट, असूयेसकट नव्हे त्यामुळेच. तिच्या अधिकार गाजविण्याच्या fiery, naive स्वभावामुळेच. खरं तर कोण्या कवीने स्वतः:ची प्रतिभा डिस्प्ले करण्याकरता उगाच ते पारिजातकाचे कुभांड रचले आहे. अशी फुले पडतात काय शेजारील दारी इत��ं वाकडं झाड पाहिलंय कोणी इतकं वाकडं झाड पाहिलंय कोणी का वारा पाहिलाय जो सतत एकाच दिशेने वाहणारा.\nते काही नाही. एक अशी कथा लिहिणारे ज्यात सत्यभामा वरचढ ठरेल. आणि तशी लिहीली की मगच प्रकाशित करेन.\nसामो सुंदर प्रतिसाद आहेत ,\nसामो सुंदर प्रतिसाद आहेत , डिलीट नका करू ... ( इकडे रात्रीचे 3 वाजलेत , झोप लागेना म्हणून परत धागा उघडला facepalm ) , उद्या सविस्तर लिहिते .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-01-26T11:11:51Z", "digest": "sha1:NZCTVB33NZIKL6HKK7AAUEJ6X2TAZBI3", "length": 4249, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बहरैन क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी २२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/women-want-equal-opportunities-punit-ranjan-abn-97-2340259/", "date_download": "2021-01-26T13:05:02Z", "digest": "sha1:FZ52ZCXCOUL4DTL4AWIITAVBOAXGKEWG", "length": 16397, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Women want equal opportunities Punit Ranjan abn 97 | स्त्रियांना समान संधी हवी -पुनित रंजन | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nस्त्रियांना समान संधी हवी -पुनित रंजन\nस्त्रियांना समान संधी हवी -पुनित रंजन\n‘डेलॉइटम’ध्ये स्त्री-पुरुष भेदभाव न करता समान संधी दिल��� जाते\nलोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण ५० टक्के असेल तर कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्येही त्यांचे प्रमाण ५० टक्के हवे, अशी भूमिका डेलॉइट या आंतरराष्ट्रीय वित्तीय सल्लागार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी मांडली. डेलॉइट कंपनीच्या ‘वर्ल्ड क्लास’ या उपक्रमातंर्गत शिष्यवृत्ती मिळालेल्या भारतातील २५० तरुणींनी रंजन यांच्याशी शुक्रवारी अमेरिकेतील पोर्टलॅण्ड शहरातून वेबसंवाद साधला.\nतुमच्या कंपनीत महिलांना प्रोत्साहन मिळते का, तुमचे छंद कोणते, तुम्ही आत्मविश्वास कसा वाढवला, सुरुवातीपासूनच तुमचे हेच उद्दीष्ट होते का असे अनेक थेट प्रश्न भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुणींकडून या वेबसंवादात विचारले गेले. जगातील आघाडीच्या वित्तीय सल्लागार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी त्यांना मोकळेपणाने उत्तरे दिली.\nडेलॉइटच्या पाठिंब्याने उदयन केअर संस्थेच्या माध्यमातून ‘उदयन शालिनी’ ही पाच वर्षांची शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीधारक तरुणींचे सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांना रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने यामध्ये उपक्रम घेतले जातात. २०१७ पासून ही शिष्यवृत्ती डेलॉइटच्या पाठिंब्याने दिली जाते.\nअमेरिकत शिकायला गेल्यावर तेथील इतर बाबींकडे न आकर्षित होता यश कसे मिळवले या ठाणे येथील शक्ती कोनारने विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘शिष्यवृत्तीवर परदेशात आलो असल्याने काहीतरी चांगले करून दाखविण्याची अपेक्षा होती, ती माझी जबाबदारी होती. अडचणी होत्या, पण मी शिकण्यामध्येच आनंद शोधला.’\n‘आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण कोण आहोत याची स्वत:ला जाणीव व्हायला हवी आणि विषयाची पूर्ण तयारी हवी,’ असे रंजन यांनी ठाण्यातील हर्षदा गुरव या बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रश्नावर सांगितले. छंद कसे सांभाळता या ठाण्यातील स्नेहा शेंबाडेच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘सध्याच्या धावपळीत मोकळा वेळच कमी मिळतो, पण तरीही वाचन, धावणे आणि क्रिकेट पाहणे या गोष्टी आजही आवर्जून करतो.\nवरिष्ठ स्तरावर २६ टक्के स्त्रिया\n‘डेलॉइटम’ध्ये स्त्री-पुरुष भेदभाव न करता समान संधी दिली जाते. गुणवत्ता आणि क्षमतेवर कर्मचारी नेमणूक केली जाते. कर्मचाऱ्यांपैकी ५२ ते ५३ टक्के पुरुष असून उर्वरित महिला आहेत. ‘डेलॉइट’च्या आंत��राष्ट्रीय भागीदारीत वरिष्ठ स्तरावर २६ टक्के महिला असून त्यात समानता आणली जाईल, असे रंजन यांनी नमूद केले. गुरगावच्या मेघा तन्वर हिने डेलॉइटमधील महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर रंजन यांनी ही माहिती दिली.\nयशाची पंचसूत्री : वेबसंवादादरम्यान त्यांनी हरयाणातील रोहतक ते जागतिक स्तरावरील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा आपला प्रवासदेखील उलगडला. यश मिळवण्यासाठी कोणताही जवळचा, सोपा मार्ग न घेता कठोर मेहनत करा. कामात आनंद शोधा, स्वत:ला ओळखा, मेहनतीत आयुष्यभर सातत्य राखा आणि चुकांना घाबरू नका अशी पंचसूत्री त्यांनी मांडली. रोहतकमधून बाहेर पडलो. व्यवसायात करिअर करायचे इतकेच उद्दिष्ट होते. अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून डेलॉइटमध्ये आल्यावर माझ्या कौशल्याला वाव मिळाला. येथेच भरपूर मेहनत केली आणि यश मिळाले, असेही त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVideo: लाईव्ह पत्रकार परिषद सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्...\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 चाचण्या वाढूनही बाधितांची संख्या कमी\n2 कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा\n3 आरोग्यरक्षक मुखफवाऱ्यांचे बाजारात पेव\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/ashleigh-barty-french-open-winner-was-a-cricketer/", "date_download": "2021-01-26T12:21:10Z", "digest": "sha1:3F4GO7C52JXQUAPNEXXMC2UA6YZY4K4I", "length": 12004, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारणारी ती आज टेनिस सम्राज्ञी बनली आहे.", "raw_content": "\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nएकेकाळी क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारणारी ती आज टेनिस सम्राज्ञी बनली आहे.\nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On Jun 11, 2019\nहळू आणि स्थिरतेने शर्यत जिंकता येते, बरोबर \nपण अवघ्या २३ वर्षाचा खेळाडू धीमा कसा काय असू शकतो तिचे करीयर फक्त काही वर्षापूर्वी सुरु झालेले असताना, तिचे पहिले ग्रँडस्लॅम शीर्षक हे तिच्या दीर्घकाळाच्या स्थिरतेचे यश कसे म्हणता येईल \nकारण अॅश्ले बार्टी एक वेगळीच जिद्द असलेली खेळाडू होती जिचे कायम काहीतरी मोठे करण्याचे ध्येय असायचे. एका विचाराने तिला टेनिस पासून दूर होण्यास भाग पाडल होत.\nएक ऑस्ट्रेलियन हौशी खेळाडू जिने वयाच्या १५व्या वर्षी विम्बलडन ज्युनिअर खिताब जिंकला होता. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत तिने केसी डेलॅकक्का हिच्या सोबतीने ग्रँडस्लॅम डबल्समध्ये तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. पण वयाच्या १८व्या वर्षी तिने कंटाळा, एकाकीपण��� आणि दबावामुळे टेनिस सोडले आणि क्रिकेट सुरु केलं.\nपुढे ती ऑस्ट्रेलियन फर्स्ट क्लास क्रिकेटच्या वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळू लागली. पहिल्याच सामन्यात २७ चेंडूत तिने ३९ धावा तडकावल्या. तेव्हा तिथल्या कोचने ओळखले की,\n“ती ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी खेळू शकते.”\nपरंतु अॅश्ले जास्त वेळ क्रिकेटमध्ये रमली नाही. तिच्यासाठी टेनिस हेच खर प्रेम होत. पूर्वी टेनिस सोडण्याचा तिचा निर्णय तिच्या आयुष्यात महत्वाचा ठरला. कारण याच निर्णयामुळे ती क्रिकेटकडे गेली आणि आपल्या आयुष्यातील टेनिसचं खर महत्व लक्षात आलं होत. तिला स्वताला ओळखण्यास मदत झाली . तिच्या कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली होती.\n२०१६ मध्ये ती टेनिस कोर्टवर परतली ते एका नव्या जोशात\nमुंबईच्या आधी भारतीय क्रिकेटवर होळकर टीमचं राज्य होतं.\nक्रिकेटमुळे सचिन देव बनला पण त्याला अरबपती या माणसाने बनवलं\nमेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एका नव्या दृष्टीकोनातून लढण्यास ती सज्ज झाली. २०१७ मध्ये क्वालालंपूर येथे शेवटच्या सीजन मध्ये तिने आपल्या कारकीर्दीचा पहिला खिताब जिंकला. हा खिताब जिंकत ती क्रमवारीत टाॅप २० मध्ये आली.२०१८ मध्ये फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत ती सेरेना विल्मस कडून पराभूत झाली.\nपण या वर्षी ८ जूनला फ्रेंच ओपनच्या फायनल मध्ये तिने मार्केता व्हाँड्रॉसोव्हा हिला ६-१ ६-३ अशा सरळ सेट मध्ये हरवून आपल्या कारकिर्दीत मधील पहिले ग्रँड स्लॅम शीर्षक जिंकले. संयम आणि स्थिरता खरोखरच जिंकु शकते.\nबार्टी विंबलडन ज्युनिअरची विजेती होती. पण तिला मातीच्या कोर्टची आवडत नव्हती. सगळ्याना वाटायचं ती केवळ गवताच्या कोर्टवर खेळी शकते. गेल्या वेळीच्या फ्रेंच ओपन मधील ५ सामनांपैकी फक्त दोनच सामने जिंकली होती. तेव्हा ती म्हणाली होती की,\n“मातीवरील प्रत्येक आठवडा हा गवताच्या जवळ जाणारा आठवडा आहे”\nपण एवढ्या लवकर हे साध्य होईल अस वाटत नव्हत. त्यानंतर ती माद्रीद ओपनच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहचली, रोम ओपनच्या सिंगल्स मध्ये हरल्यानंतर तिने व्हिक्टोरिया अझरेन्काबरोबर डबल्स मध्ये विजय मिळवला.\n४६ वर्षाच्या इतिहासात फ्रेंच ओपन खिताब जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू बनली तर इव्होने गोलागॉंग केव्हलीनंतर दुसरी स्वदेशी ऑस्ट्रेलियन ठरली. सध्याच्या महिला टेनिस क्रमवारीत ती दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.\nहे ही वाच भिडू.\nसानिया सोबत कमबॅक करणारी ती, इतिहासातील त्या एका मॅचमुळेच ओळखली जाते \nराष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक\nकुस्ती आणि क्रांतिकार्याची परंपरा हातात हात घालून उभं असलेलं कुंडलचं कुस्ती मैदान\n१० वर्षापूर्वी चहाच्या टपरीवर काम केलेलं पोरगं आज भारतासाठी बॉलिंग करणार आहे\nगांगुलीने रोहित शर्मा बद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली \nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nपॉल अ‍ॅडम्सची बेडूक अ‍ॅक्शन बघून बॅट्समनला चक्कर यायची.\nलाल किल्यावर फडकलेला झेंडा हा निशाण साहिब की खलिस्तानी.. काय आहे दोन झेंड्यातला…\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nदिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/willow-smith-manglik-report.asp", "date_download": "2021-01-26T13:10:12Z", "digest": "sha1:I2NJE4VZA5BEEP6SEX4HPGHJXEA2BFLG", "length": 7707, "nlines": 116, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "विलो स्मिथ Manglik Report | विलो स्मिथ Mars Dosha 10/31/00 12:00 PM", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » विलो स्मिथ मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nविलो स्मिथ 2021 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nविलो स्मिथ मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमांगलिक तपशील / मांगलिक दोष\nसाधारणतः मांगलिक दोष जन्म पत्रिकेतील लग्न व चंद्राच्या स्थानांवरून मांडले जातात.\nजन्मपत्रिकेत मंगल आहे अकरावे घर लग्नापासून, व चंद्र आलेखात मंगल आहे दहावे घर.\nम्हणून मंगल दोष आहे लग्न आलेख व चंद्र आलेख दोन्हीत अनुपस्थित\nमंगल दोष व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे आणू शकतो. काहींचे मानणे आहे की मंगल दोषामुळे जोडीदारास वरचेवर आजारपण किंवा मृत्यू देखील येऊ शकतो.\nअसे मानले जाते की मांगलिक व्यक्तीचे दुसऱ्या मांगलिक व्यक्तीबरोबर लग्न झाल्यास मंगल दोषाचा प्रभाव नष्ट होतो.\nकाही इलाज (मंगल दोष असल्यास)\nकुंभ विवाह, विष्णु विवाह व अश्वथ विवाह हे मंगल दोषावर लोकप्रिय इलाज आहेत. अश्वथ विवाह म्हणजे पिंपळ किंवा केळीच्या झाडाशी लग्न करून त्यानंतर ते झाड कापून टाकणे. कुंभ विवाह, ज्याला घट विवाह देखील म्हणतात, म्हणजेच एखाद्या मडक्याशी विवाह करून ते मडके फोडून टाकणे.\nकेश��िया गणपती (शेंदरी रंगाची गणेशाची प्रतिमा) देव्हाऱ्यात ठेऊन तिची रोज पूजा करावी.\nहनुमान चालीसाचा जप करून रोज हनुमानाची आराधना करावी.\nमहामृत्युंजय पाठ करावा (महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे).\nइलाज (लाल किताब वर आधारित विवाहानंतरचे)\nपक्ष्यांना गोड खाऊ घालावे.\n(हस्तिदंत) हाथी दांत घरी ठेवावा.\nवडाच्या झाडाची दुध व गोड पदार्थाने पूजा करावी.\nआमचा सल्ला आहे की आपण ज्योतिष्याशी सल्लामसलत करून मगच हे इलाज स्वतः करावेत.\nविलो स्मिथ शनि साडेसाती अहवाल\nविलो स्मिथ दशा फल अहवाल\nविलो स्मिथ पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1115401", "date_download": "2021-01-26T12:46:01Z", "digest": "sha1:M33HHDBY4K67QI5JTYSGYGFK43OAOW45", "length": 2129, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:५८, २९ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: si:10\n०५:३९, २६ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१३:५८, २९ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: si:10)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/980905", "date_download": "2021-01-26T12:47:14Z", "digest": "sha1:M5NR2N25CVJC24O2IJ3QWHFGVCZGQIR5", "length": 2366, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बाडेन-व्युर्टेंबर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बाडेन-व्युर्टेंबर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:०२, १ मे २०१२ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ps:باډن ورټمبرګ\n१२:०४, ३० एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n१५:०२, १ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ps:باډن ورټمبرګ)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/cm-uddhav-thackray-asks-officers-to-complete-work-in-time-to-benefit-people-nraj-65977/", "date_download": "2021-01-26T11:38:34Z", "digest": "sha1:IDW2USFPRNCCLO2HXDSRKGMMNSP3LXQ2", "length": 16862, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "CM Uddhav Thackray asks officers to complete work in time to benefit people nraj | वेळेत कामे पूर्ण करा, अन्यथा त्याचा लोकांना काय फायदा? उद्धव ठाकरेंनी खडसावले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nमुंबईवेळेत कामे पूर्ण करा, अन्यथा त्याचा लोकांना काय फायदा\nजनतेच्या कल्याणासाठी सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असं सांगत पुणे आणि नागपूरच्या अधिकाऱ्यांने कान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोचले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.\nमुंबई : पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. विकास प्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.\nवर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.\nपुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत ९६० कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण निधीपैकी सुमारे ५३ टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्यात येत आहे. प्राधिकरणाच���या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय यावेळी झाला. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रकल्प करण्याबाबत नियोजन करण्यासाठी सुकाणू समितीदेखील नेमण्याचे यावेळी निर्णय झाला. यावेळी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.\n२०२० मध्ये ‘या’ दहा घटना ठरल्या लक्षवेधक\nनागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचे सादरीकरण महानगर आयुक्त शितल उगले यांनी केले. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या प्राधिकरणामार्फत सुमारे १५०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु असून त्यात विकासकामांसोबतच सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर येथे मुलींसाठी संत चोखामेळा वसतीगृह उभारण्यात येत असल्याचे यावेळी सादरीकरणादरम्यान सांगितले.\nबैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.\nपुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत ९६० कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण निधीपैकी सुमारे ५३ टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्यात येत आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय यावेळी झाला. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रकल्प करण्याबाबत नियोजन करण्यासाठी सुकाणू समितीदेखील नेमण्याचे यावेळी निर्णय झाला. यावेळी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.\nनागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचे सादरीकरण महानगर आयुक्त शितल उगले यांनी केले. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या प्राधिकरणामार्फत सुमारे १५०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु असून त्यात विकासकामांसोबतच सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर येथे मुलींसाठी संत चोखामेळा व���तीगृह उभारण्यात येत असल्याचे यावेळी सादरीकरणादरम्यान सांगितले.\nड्रग्ज प्रकरण – करण जोहर अडचणीत येण्याची शक्यता, एनसीबीकडून समन्स\nबैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://yuvamaratha.com/profile.php?uid=d88518acbcc3d08d1f18da62f9bb26ec", "date_download": "2021-01-26T11:06:41Z", "digest": "sha1:JSRYK6EBPU35ORMAYTDZR4XOY25EIMS2", "length": 1461, "nlines": 21, "source_domain": "yuvamaratha.com", "title": "Yuva Maratha Vadhu Var Suchak", "raw_content": "युवा मराठा वधू-वर सूचक\nमुख्य पान | वधू | वर | संपर्क | सूचना | लॉगइन |\tEnglish\nनोंदणी क्रमांक:- YMB1595 नाव:- जयंत \nजन्म तारीख:- 1993/4/13 जन्म वेळ:-दुपारी/संध्याकाळी/रात्री 4:5 वाजता\n रास:-धनू नक्षत्र:-पूर्वाषाढा चरण:-४ मराठा:-96 Kuli\nगावं व संपर्क क्रमांक पहा\nआम्ही हि सेवा पूर्ण मोफत देत आहे.\nसर्व हक्क सुरक्षित युवा मराठा २०१६-१७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/lifestyle-updates-lifestyle", "date_download": "2021-01-26T13:13:29Z", "digest": "sha1:OIVH5ZPE4PAN2LPLCLJNK2QFK6YMBWB4", "length": 3239, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat लाईफस्टाईल News, Latest प्रभात लाईफस्टाईल Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\n#Pyarkesideeffects : प्रेमभंग झालेल्या तरुणाला चहाचा आधार\n#video: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूड \"स्पेशल मिक्स व्हेज पराठा'\n#रेसिपी: असा बनवा घरगुती 'मिक्‍स व्हेज पराठा'\n#रेसिपी: असा बनवा घरगुती 'मिक्‍स व्हेज पराठा'\nव्हाट्सऍपला 'या' नव्या मेसेंजरची जोरदार टक्कर; अवघ्या 72 तासात मिळाले...\nहिवाळ्यात डाळिंब खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक 7 फायदे\nलहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला पडेल इतके...\nसुश्‍मिता सेन ते अजय देवगणपर्यंत हे आहेत बॉलीवूडमधील टॅटू प्रेमी\n'मटार कचोरी' विथ लो कॅलरिज.\nअसे सोडवा झोपे चे गणित.\nमानसिक तणाव ( Stress ) दूर करण्यासाठी नेमकं काय केले पाहिजे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/extensive-discussion-of-the-creation-of-the-constitution", "date_download": "2021-01-26T12:30:19Z", "digest": "sha1:IGQTBUFQ5OGJ3PQJNCSFU5VTIMVMCW7J", "length": 18934, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राज्यघटनेच्या निर्मितीची व्यापक चर्चा - द वायर मराठी", "raw_content": "\nराज्यघटनेच्या निर्मितीची व्यापक चर्चा\nसत्ता आणि स्वातंत्र्य यात नेहमी संघर्ष असतो. सत्तेला निरंकुष रहायची इच्छा असते. मी करेन ती पुर्व असं सत्तेचं आणि सत्ताधाऱ्यांचं मत असतं. परंतू प्रजेला स्वतःच्या मतानुसार वागायचं असतं, प्रजा सुख आणि स्वातंत्र्य मागत असते.\nलोकहित आणि स्वातंत्र्य जपण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती केली जाते. राज्यघटना सत्तेवर नियंत्रण ठेवत असतात.\nअमेरिकन जनता ब्रिटीश जोखडातून मुक्त झाली, कारण जनतेला राजकीय स्वातंत्र्य हवं होतं. ते मिळालं खरं पण नंतर प्रजेचे स्वतंत्र प्रश्न होते. राज्यांना स्वातंत्र्य हवं होतं, दक्षिणेतल्या लोकांना केंद्रीय सत्तेवर वर्चस्व हवं होतं. काही अमेरिकन लोकांना वाटत होतं की राज्यांना अधिकार दिला तर ते एकूण अमेरिकेवर अन्याय करतील. व्यक्तीस्वातंत्र्य हवं असणारा एक गट होता आणि काळ्यांना स्वातंत्र्य नाकारणारा दुसरा गट होता.\nअमेरिकन समाजाचे हे वेगळे स्वतंत्र प्रश्न हाताळण्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी स्वतःचा करिष्मा वापरून एक राज्यघटना तयार केली.सत्तेची विभागणी केली आणि न्यायालयाला सर्वोच्च महत्व दिलं. नागरिकांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, त्यांचे हक्क अबाधित राहीले पाहिजे या तत्वावर त्यांनी अमेरिकेची राज्यघटना रचली.\nदक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हां तिथं अगदीच वेगळे प्रश्न होते. नॅशनलिस्ट पार्टी आणि आफ्रिकन नॅशलिस्ट पार्टी हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे होते. नॅशनलिस्ट पार्टिला गोऱ्यांचे अधिकार सुरक्षीत ठेवायचे होते, गोऱ्यांचं वर्चस्व आणि कोणत्याही निर्णयाला नकार देण्याचा अधिकार हवा होता, मालमत्तेचे अधिकार टिकवायचे होते. या उलट मंडेला यांच्या आफ्रिकन नॅशनलिस्ट पार्टीला वर्ण विसरून जाऊन प्रत्येक व्यक्तीला समान मताधिकार आणि त्यावर आधारलेली निवडणूक व राज्यव्यवस्था हवी होती.\nमंडेला यानी आपला करिष्मा पणाला लावून नागरी स्वातंत्र्यावर आधारलेली राज्यघटना तयार केली.\nब्रुस अकरमन प्रस्तुत पुस्तकात राज्यघटनेच्या निर्मितीची व्यापक चर्चा करतात. समाजात निर्माण झालेल्या उलथापालथीतून राज्यघटना आकार घेते, एखादी करिष्मा असणारी व्यक्ती घटना घडवून आणते आणि आपल्या कार्यकाळात ती घटना अंमलात आणते. नंतर घटनेची मुख्य तत्व शिल्लक असतात की नाही, ती कशाप्रकारे आक्रसतात याचा अभ्यास लेखकानं केला आहे.\nराज्यघटनेबाबत खूप मुद्दे पुस्तकात चर्चिले असले तरी वेधक मुद्दा नेत्याचा करिष्मा असा आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, डी गॉल, बेन गुरियन, खामेनाई, नेल्सन मंडेला, लेक वालेंसा, जवाहरलाल नेहरू या नेत्यांना करिष्मा होता. हा करिष्मा त्यांनी चळवळीत दीर्घकाळ घालवून मिळवला होता. या करिष्म्याच्या बळावर या व्यक्तीनी राज्यघटना जनतेच्या गळी उतरवली.\nलेखक म्हणतात, की या व्यक्तींनी स्वतःचे विचार राज्यघटनेत घातले नाहीत, समाजाच्या गरजा, तत्वं राज्यघटनेत गुंफली. स्वतःचे व्यक्तिगत विचार त्या व्यक्तीनी दूर ठेवले.\nपोलंडमधे सॉलिडॅरिटी चळवळ झाली. कामगारांचे हक्क हा मुख्य भाग होता, तत्कालीन कम्युनिस्ट सरकार कामगारांना निर्णय घेऊ देत नव्हतं. शेवटी ती चळवळ कम्युनिस्ट सत्तेविरोधात गेली. राजकीय उलथापालथ कामगारांचे हक्क या प्रमुख मुद्द्याभोवती होती. त्यात कम्युनिझम, मुक्त अर्थव्यवस्था, मानवी स्वातंत्र्य, लोकशाही अधिकार हे प्रश्न गुंतलेले नव्हते. वालेंसाही एक मर्यादित गरज पूर्ण करत होते. राज्यघटना तयार करताना त्यांनी पूर्ण अधिकार असलेलं पार्लमेंट मागितलं नाही, सत्ता विभागणी करणारी लोकशाही मागितली नाही. एक शक्तीमान अध्यक्षीय व्यवस्था मागितली. परिणामी सॉलिडॅरिटीत फूट झाल्या��र, सॉलिडॅरिटीची सत्ता गेल्यानंतर तिथं पुन्हा एका व्यक्तीच्या हातात अधिकार असलेली एकहाती व्यवस्था आली. आणि आता पोलंडचे राज्यकर्ते संसदेला धुडकावून पक्षीय व व्यक्तिगत स्वार्थाचे निर्णय घेताना दिसतात.\nराज्यघटनेबाबत जगभर कसकसे विचार आहेत याचीही माहिती लेखक देतो. ब्रिटीश लोकांना बंधन नको असतं, सगळ्या गोष्टी लवचीक हव्या असतात. ब्रिटनमधे करिष्मा असणारे अनेक नेते झाले. परंतू त्यांनी कोणत्याही निश्चित तत्वाचा पाठपुरावा करणारी राज्यघटना तयार केली नाही. अगदी अलिकडचं उदाहरण म्हणजे मार्गारेट थॅचर. त्यांना करिष्मा होता. काही धोरणात खूप रस होता. उदा. त्यांचा समाजवादाला विरोध होता, खाजगीकरणाला पाठिंबा होता. त्यांनी तसे कार्यक्रम आखले, अंमलात आणले. परंतू ते सारं करार करून, वेळोवेळी कायदे करून, त्यासाठी राज्यघटना निर्माण केली नाही. चर्चीलही फार लोकप्रीय होते. त्यांनी त्यांच्या लहरीनुसार कारभार केला पण राज्यघटना वगैरे भानगडीत ते पडले नाहीत.\nराज्यघटना, सत्तेची विभागणी आणि न्याय व्यवस्था अंतिम महत्वाची हा अमेरिकन फॉर्म्युला लेखकाला जवळचा आहे. अर्थात केवळ याच फॉर्म्युल्यावर जगभरच्या राज्यघटना व्हाव्यात असा त्यांचा आग्रह नाही.\nराज्यघटनेनं तरतुदी करून ठेवल्या असल्या तरी त्या अंमलात येतीलच असं नाही, हे लेखक अमेरिकेचं ताजं उदाहरण घेऊन सांगतात. सर्वोच्च न्यायालय जे सांगतं ते मान्य करण्याची प्रथा अमेरिकेत आहे. ट्रंपनी ती प्रथा मोडली.\nट्रंपनी आपल्या व्यक्तिगत पसंतीचे न्यायमुर्ती सर्वोच्च न्यायालयावर नेमले. अपेक्षा अशी की पुढले निर्णय आपल्या बाजूनं व्हावेत. न्यायाचं मूळ तत्वच ट्रंपनी पायदळी तुडवलं. न्यायवस्थेला स्वतंत्र आणि तत्वानुसार न्याय देण्याला वाव ठेवला नाही.\nनिवडणुक बेकायदेशीर आणि भ्रष्ट होती असा दावा करत ट्रंप कोर्टात गेले. ट्रंप यांची अपेक्षा होती की त्यानी नेमलेले न्यायमुर्ती त्यांची बाजू घेतली. तसं घडलं नाही. कोणतेही पुरावे ट्रंपनी दिलेले नसल्यानं ट्रंप यांची मागणी कोर्टानं फेटाळून लावली.\nकोर्टाचे काही निर्णय अलिकडं स्वतंत्रपणे वादग्रस्त ठरत आहेत, ते तत्वापेक्षा राजकीय अधिक आहेत अशी चर्चा अमेरिकेत आहे.\nट्रंप यांची लोकप्रियता, करिष्मा, जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापेक्षाही जास्त आहे. पण त्यांची लोकप्रियता ���ा करिष्मा चळवळीतून आलेला नाही, सोशल मिडियाचा वापर करून खोट्या गोष्टींचा मारा करून त्यांनी ती मिळवली आहे. त्या लोकप्रियतेचा वापर करून ते न्यायव्यस्था निष्प्रभ करू पहात आहेत.\nयुरोपियन युनियन ही एक राजकीय संघटना आहे, तिला स्वतंत्र राज्यघटना आहे. परंतू युरोपमधल्या घटक राज्याना खोलवर रुतलेली सांस्कृतीक मुळं आहेत. यरोपमधले देश इतिहासात फार एकमेकाविरोधात लढलेले आहेत. सांस्कृतीक मतभेद दूर ठेवून राजकीय संघटना युरोपनं उभारली. अमेरिकेच्या घटना निर्मितीपेक्षा अगदी वेगळी अशी ही निर्मितीप्रक्रिया होती. दुसऱ्या महायुद्धात आपसात भांडून आपण आपला नाश केला याची पुनरावृत्ती न होऊ देणं, हा युरोपियन युनियन निर्मितीचा मुख्य उद्देश होता. आज घडीला युरोपियन युनियनमधे कुरबुरी चालल्या आहेत, मधे मधे फुटून निघण्याचीही भाषा बोलली जात आहे.\nआज राज्यघटना संदर्भहीन ठरत आहेत याची जाणीव लेखकाला आहे. पण लेखक व्यवसायानं प्राध्यापक असल्यानं विश्लेषण करतात, उत्तरं वाचकावर सोडतात.\nनिळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.\nप्रणव मुखर्जींच्या सत्याला प्रचाराचे ग्रहण\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.parentune.com/parent-blog/1-te-3-vayogatatila-mulannce-arogya-ani-sangopana/4622", "date_download": "2021-01-26T13:05:28Z", "digest": "sha1:FDGNKEFH5GF6KPFQ7NZP7MCTE3QLWOHV", "length": 16024, "nlines": 181, "source_domain": "www.parentune.com", "title": "1-3 वयोगटातील शारीरिक आणि मानसिक विकासाची काळजी कशी घ्यावी | Parentune.com", "raw_content": "\nबाल मनोविज्ञान आणि वर्तणूक\nबाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्रम\nबाल मनोविज्ञान आणि वर्तणूक\nबाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्रम\nपालक >> ब्लॉग >> आरोग्य आणि निरोगीपणा >> 1-3 वर्षे मुलांचे आरोग्य आणि आहार काळजी\nआरोग्य आणि निरोगीपणा अन्न आणि पोषण\n1-3 वर्षे मुलांचे आरोग्य आणि आहार काळजी\n1 ते 3 व��्ष\nCanisha Kapoor च्या द्वारे तयार केले\nवर अद्यतनित Jan 26, 2021\nतज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले\nबाळ जन्माला आल्यानंतर ते मोठे होईपर्यंत म्हणजे साधारण एक ते तीन वर्षे त्याची काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते . या काळात बाळाचा शारीरीक व मानसिक विकास होणे अत्यंत महत्त्वाचे असते . हा सर्वांगीण विकास नीट झाला तर बाळाला भविष्यात रोगविकारांची बाधा येत नाही . बाळाचा सर्वांगीण विकास कसा घडवावा कोणती काळजी घ्यावी असे बरेच प्रश्न प्रत्येक आईला पडतात.\n1-3 वयोगटातील शारीरिक आणि मानसिक विकासाची काळजी कशी घ्यावी\n1. बाल आहार काय असावे\n1 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी आहारसेवा आणि निरोगी स्वच्छता टिप्स\n3-7 वर्षे वयोगटातील मुलेसाठी आहार आणि पोषण\n1 ते 3 वर्षाच्या मुलासाठी आहार, द्रव किंवा पेय असणे आवश्यक आहे\n1-3 वयोगटातील मुलींसाठी पौष्टिक पदार्थांची पाककृती\n1-3 वर्षे बाळा ला जेवण न करु वाटण्याची कारणे, वाचा 1-3 वयोगटातील मुलांच्या खाण्याच्या तक्रारी\nयोग्य वर्षात बाळांच्या पोषणमूल्याची आई देखील दूध एक महत्वाचा घटक आहे. हे मुलाचे पोषण आणि संरक्षण देखील प्रदान करते. दोन ते बारा वर्षे वयापर्यंत स्तनपान चालू ठेवावे.\nजसजसे बाळ वाढतात तसतसे मातेच्या दुधात तांदूळ पान, पल्स पाणी, बटाटा सूप, रायता किंवा दाल, तांदूळ पाने, फळांचे रस घाला. हे आहार बाळाच्या वाढीस मदत करते.\nतसेच, काही दिवसांनी जेव्हा बाळ अर्धा वर्षांचा असतो, तेव्हा तांदूळ, उकडलेले तांदूळ, किसलेले बटाटा दूध आणि बारीक बारीक फळ आणि फळ दिले.\nआणि जेव्हा बाळ साडेतीन वर्षे पूर्ण होईल तेव्हा ते घर बनवलेले अन्न होतील. या वयाच्या मुलांना थोडी कमी थंडी दिली जाऊ शकते.\nगर्भावस्था संबंधित सामान्य आजार आणि समस्या\nनवजात शिशु आणि एलर्जी - कारणे, लक्षणे और उपचार\n3 ते 7 वर्षांच्या मुलांसाठी शिक्षण\n0-1 वर्षाच्या मुलांसाठी तीव्र आजारांची सावधगिरी\nगर्भधारणा मिथक आणि तथ्य काय आहेत\nजर आपण बाळाच्या आहाराची काळजी अशा प्रकारे हाताळली तर ती मुलाच्या वाढीस मदत करते.\n2. बाळाचे बदल -\nबालपणात बदल घडवून आणण्यासाठी आईकडे लक्षपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मुलाचे वजन, उंची आणि इतर शरीराचे वजन नियमितपणे घेणे आवश्यक आहे. हे योग्य प्रमाणात वाढत आहे किंवा नाही हे या विषयी माहिती प्रदान करू शकते. जर वाढ चांगली नसेल तर अपुरे वाढीचे कारण त्यांना तपासून सापड�� शकतील.\nतसेच, बाळाला वाढतेवेळी उचित आहारासह योग्य कपडे घालणे देखील तितकेच महत्वाचे आहे. बाळाला कपड्यांमध्ये ठेवा जे त्याच्या वाढीस अडथळा आणत नाही.\n3. ​बाळाला हालचाल करत असताना -\nबाळ जेव्हा एक वर्षांचे होते तेव्हा ते हळूहळू पाऊले टाकायला सुरुवात करते . या काळात बाळाकडे लक्ष देणे गरचेचे असते कारण ते चालताना त्याचा तोल जाऊ शकतो मग बाळ पडू नये त्याला लागू नये ही काळजी घ्यावी लागते . बाळाची तेलाने मालिश करणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते कारण मालिश केल्याने बाळाची हालचाल लवकर होण्यास मदत होते . बाळ जेव्हा साधारण एक वर्ष्याचे होते तेव्हा त्याला दात येतात . यादरम्यान बाळाला त्रास होतो उलट्या होणे, ताप येणे अश्या समस्या येतात. यावेळी बाळाला हॉस्पिटल मध्ये दाखवणे गरजेचे असते.\nबाळाच्या आहाराशिवाय, त्याची स्वच्छता खूप महत्वाची आहे. मुलाच्या आरोग्यास आरोग्याच्या आरोग्यावर खूपच परिणाम होऊ शकतो. बाळाचे कपडे गरम पाण्याने धुवा. त्यात डिटॉल्ट ठेवा कारण ते मुलाच्या आजारापासून दूर राहते.\nवेळोवेळी बाळाच्या डायपर बदलून डायपरमध्ये जास्त काळ टिकू नये. जर डायपर ओले असेल तर ते त्वरेने जंतू बदलू शकतात आणि ते बाळांना आजार होऊ शकतात. त्वचा विकारांची शक्यता देखील आहे. आम्ही वापरत असलेली त्वचा देखील स्वच्छ केली पाहिजे. बाळाला स्वच्छ करण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी दिवसातून कमी दोनदा.\nआपण खाल्लेले डिश देखील बाळाच्या डिश आणि वाड्यात स्वच्छ केले पाहिजे. मुलाची स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब आहे कारण तिच्या मुलाच्या आरोग्यावर खूपच चांगला प्रभाव पडतो.\nबाळाच्या आहारासह, स्वच्छतेच्या आणि त्याच्या बदलांसह मुलाच्या सवयी आणि वर्तनांवर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. बाळ कसे वागतो यावर आईने चांगले लक्ष दिले पाहिजे. कारण हा कालावधी मुलाच्या निर्मितीसाठी महत्वाचा आहे.\nउपरोक्त सर्व सावधगिरीचा काळजीपूर्वक काळजी घ्यावी आणि कोणत्याही सुट्याशिवाय काळजी घ्यावी.\nपॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमे��ट पीड यांचा समावेश आहे.\nटिप्पण्या ( 2 )\nवर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग\nलसीकरणा चे प्रकार व फायदे\n1 ते 3 वर्ष\n1-3 वयोगटातील मुलींसाठी बाह्यक्रिडे..\n1 ते 3 वर्ष\nस्तनपान देणाऱ्या मातांना विशिष्ठ सक..\n0 ते 1 वर्ष\nगरोदरपणात स्नान, दंत, केस आणि त्वचा..\nगर्भधारणा दरम्यान व्यायाम आणि योग फ..\nअशा अधिक पालक सूचना मिळवा.\nस्तरावर 3 दशलक्ष + पालकांचा विश्वास आहे\nहोय, मी आत आहे\nवर आरोग्य आणि निरोगीपणा चर्चा\nवर आरोग्य आणि निरोगीपणा प्रश्न\nParentune अॅप डाउनलोड करा\nकृपया सही क्रमांक प्रविष्ट करा\nया सर्व वर उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_51.html", "date_download": "2021-01-26T11:22:53Z", "digest": "sha1:QEFTU6EYPJWT643TRWXACJFUP2U5CX5I", "length": 18978, "nlines": 150, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "विधानपरिषद आमदारपदी ज्येष्ठ पञकार एस. एम. देशमुख यांना नियुक्ती करावे : पत्रकारांची मागणी | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nविधानपरिषद आमदारपदी ज्येष्ठ पञकार एस. एम. देशमुख यांना नियुक्ती करावे : पत्रकारांची मागणी\nविधानपरिषद आमदारपदी ज्येष्ठ पञकार एस. एम. देशमुख यांना नियुक्ती करावे\nमराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मराठी पञकार परिषद व पुणे जिल्हा पञकार संघाने बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले.\nसुळे यांच्या समवेत आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जेष्ठ नेते सुदामआप्पा इंगळे, शामकांत भिंताडे, हेमंतकुमार माहूरकर, पीडीसी बँकेचे संचालक प्रा.डाँ.दिगंबर दुर्गाडे, पुणे जि.प.सदस्य दत्ताञय झुरंगे,निमंञित सदस्य शिवाजी पोमण, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, महिला अध्यक्षा गौरीताई कुंजीर, अँड.कलाताई फडतरे आदीसह काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.\nनिवेदनप्रसंगी मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार, उपाध्यक्ष सुर्यकांत किंद्रे, जिल्हा प्रतिनिधी बी.एम.काळ��, चंद्रकांत जाधव, प्रदिप जगताप, भोर तालुका पञकार संघ अध्यक्ष सारंग शेटे, हवेली तालुका पञकार संघ सचिव अमोल भोसले, विजय तुपे, पुरंदर तालुका पञकार संघ उपाध्यक्ष अमोल बनकर, राहुल शिंदे, सचिव योगेश कामथे, सहसचिव वामन गायकवाड, संघटक भरत निगडे, ए.टी.माने, हनुमंत वाघले, योगेश खुटवड आदी उपस्थित होते.\nमराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावे यासाठी राज्यभर सर्वच पञकार आपल्यापरीने सर्वोतोपरी योगदान देत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांचा कोरोना पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका दौरा होता. यावेळी त्यांना मराठी पञकार परिषद, पुणे जिल्हा पञकार संघ, पुरंदर, भोर, हवेली तालुका पदाधिकारी यांनी भेट घेवून निवेदन दिले. एस.एम.देशमुख यांनी पञकार व पञकारांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी घेतलेले कष्ट, पञकार हितासाठी केलेले प्रयत्नपुर्वक योगदान यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पञकार त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधानपरिषदेवर नियुक्त करावी अशी मागणी पञकार पदाधिकारी यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.\nयावेळी खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या, एस. एम. देशमुख यांचे पञकारीता क्षेञातील योगदान महाराष्ट्राला ज्ञात आहे. लोकनेते शरद पवार साहेब यांच्याशी बोलून चर्चा करण्याचे आश्वासन पञकार पदाधिकारी यांना दिले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरो��ाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : विधानपरिषद आमदारपदी ज्येष्ठ पञकार एस. एम. देशमुख यांना नियुक्ती करावे : पत्रकारांची मागणी\nविधानपरिषद आमदारपदी ज्येष्ठ पञकार एस. एम. देशमुख यांना नियुक्ती करावे : पत्रकारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4", "date_download": "2021-01-26T11:42:55Z", "digest": "sha1:YGQXMLMVGK5OMA2JZVIYTLJKIDAM7YEE", "length": 14963, "nlines": 53, "source_domain": "researchmatters.in", "title": "प्रयोगशाळेत इच्छित रचनेत पेशींची वाढ करण्यासाठी कमी खर्चिक पद्धत | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nप्रयोगशाळेत इच्छित रचनेत पेशींची वाढ करण्यासाठी कमी खर्चिक पद्धत\nप्रथिने मुद्रित करून त्यावर पेशी वाढवण्यासाठी लागणारे मायक्रोकॉंटॅक्ट शिक्के आता कमी किंमतीत तयार करणे शक्य\nएखाद्या पृष्ठभागाला चिकटून त्यावर वाढणाऱ्या पेशींना आसंजी पेशी म्हणतात. त्वचा, कूर्चा व दृष्टिपटल (रेटिना) यांना झालेली हानी भरून काढण्यासाठी अश्या पेशींची मदत होऊ शकते. आसंजी पेशींच्या वाढीसाठी सहाय्यभूत असणारे किंवा प्रतिबंध करणारे पदार्थ, उदाहरणार्थ प्रथिने, एखाद्या पृष्ठभागावर मुद्रित करून त्यावर ह्या पेशी वाढवल्या तर इच्छित मापात व आकारात त्या वाढवता येतात. प्रयोगशाळेत अश्या पेशींचे गुणधर्म व वाढ यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक काच किंवा प्लॅस्टिक अश्या पृष्ठभागांवर प्रथिने मुद्��ित करून त्यावर ह्या पेशी वाढवतात. शिक्के वापरून प्रथिने मुद्रित करण्याच्या ह्या प्रक्रियेला मायक्रोकॉंटॅक्ट मुद्रण म्हणतात.\nभारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी प्रथिनांच्या संरचना मुद्रित करण्याचे शिक्के तयार करण्याची अभिनव पद्धत प्रस्तावित केली आहे. ही पद्धत कमी खर्चिक आहे व प्रथिने मुद्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच्या पद्धतींत असणाऱ्या अनेक त्रुटी दूर करते.\nजीवशास्त्रात मायक्रोकॉंटॅक्ट मुद्रणाचा उपयोग, पेशींच्या विभेदन व स्थानांतरण यासारख्या पेशीच्या आकारावर अवलंबून असलेल्या कार्यांचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. प्ररूप बदलू शकण्याच्या पेशीच्या क्षमतेला विभेदन असे म्हणतात. अश्या अभ्यासांतून मिळालेल्या माहितीचा उपयोग रोगाचे कारण असलेल्या पेशींचा नाश करणारे उपचार शोधण्यासाठी करू शकतो.\nह्या संशोधनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक अभिजित मजुमदार सांगतात, “ह्या तंत्राचा उपयोग रोगनिदान, व्हायरस ओळखणे व मूलभूत जीवशास्त्र समजून घेण्यासाठी केला जाऊ शकतो.”\nवेलकम ट्रस्ट-डीबीटी अलायंस यांच्यातर्फे वित्तसहाय्य लाभलेला सदर अभ्यास सायंटिफिक रिपोर्टस् या कालिकात प्रकाशित करण्यात आला.\nप्रथिने निरनिराळ्या प्ररूपांमध्ये मुद्रित करायची असल्यास, त्या प्ररूपांचे शिक्के असणे आवश्यक असते. प्रकाशशिलामुद्रण (फोटोलिथोग्राफी) तंत्रामध्ये प्रकाशाचा उपयोग शिक्के कोेरण्यासाठी छिन्नी सारखा करून शिक्के तयार केले जातात. पण ह्या पद्धतीने शिक्के तयार करणे खर्चिक असते व त्याला विशेष कौशल्य लागते. त्यासाठी उच्च कोटीचे तंत्रज्ञान असलेली गुंतागुंतीच्या यंत्रांची आवश्यकता असते आणि प्रकाश संवेदनशील सामग्री आवश्यक असते.\nसदर आभ्यासात संशोधकांनी उपलब्ध सामग्री पासून दोन प्रकारचे शिक्के तयार केले. पहिल्या प्रकारासाठी त्यांनी पॉलिस्टायरीन चे मणी वापरले; बीन बॅगमध्ये भरलेले असतात तसे, पण साधारण अर्धा मिमी आकाराचे. एका काचेवर हे मणी पाण्यात ठेवून ते सावकाश वाळू दिले. एकमेकांना चिकटलेले असताना हे मणी वाळले तेव्हा गोल असलेला त्यांचा आकार षट्कोनी झाला. संशोधकांनी यानंतर त्यावर मऊ व लवचिक असलेले पॉलिडायमेथिलसिलोक्झेन (पीडीएमएस) चा एक पातळ थर दिला व शिक्का तयार केला. हा थर दिल्यामुळे मणी जागच्याजागी राहिले आणि त्यांचा षट्कोनी आकार तसाच राहिला.\nपॉलीस्टायरीन वापरूण केलेले शिक्के, ते वापरून छापलेली प्रथिने आणि त्या प्रथिनंवर वाढवलेल्या पेशी\nदुसऱ्या प्रकारचा शिक्का तयार करण्यासाठी अगदी अरुंद, दंडगोल आकाराच्या पोकळ नळ्यांमध्ये पीडीएमएस भरून ते घनरूप होऊ दिले. तयार झालेली पीडीएमएसची नळी बाहेर काढून सपाट पृष्ठभागावर त्याची इच्छित मांडणी केली. आधीच्या पद्धतीप्रमाणे मांडणी केलेल्या पीडीएमएसच्या नळ्यांवर पीडीएमएसचा एक पातळ थर दिला व शिक्का तयार केला. याची रचना एकमेकांना चिकटून असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकांसारखी दिसत होती. या नळ्या वाकवू शकत असल्यामुळे वक्र आकार असलेले शिक्के तयार करणेही शक्य झाले.\nपीडीएमएस चे दंडगोल वापरून तयार केलेले वक्राकार नसलेले व वक्राकार असलेले शिक्के\nया शिक्क्यांची विश्वासार्हता तपासण्यासाठी संशोधकांनी एका सपाट पृष्ठभागावर हे शिक्के वापरून प्रथिनांच्या रचना मुद्रित केल्या आणि त्यावर उंदराच्य पेशी वाढवल्या. या रचनांवर संवर्धित केलेल्या पेशी निरोगी व जीवनक्षम असल्याचे त्यांना आढळले. ह्या पद्धतीने मुद्रित केलेल्या प्रथिनांची समरूपतेची तुलना, प्रकाशशिलामुद्रण वापरून मुद्रित केलेल्या प्रथिनांच्या समरूपतेशी केल्यावर असे आढळले की शिक्के कारायची ही नवी पद्धत प्रकाशशिलामुद्रणाइतकीच अचूक आहे, व तयार केलेले शिक्के जुन्या पद्धतींप्रमाणेच पुनर्निर्माण करण्यायोग्य आहेत. शिवाय नवीन प्रस्तावित पद्धत सोपी व विशेष कौशल्याची आवश्यकता नसणारी आहे.\nप्रस्तावित पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची कमी किंमत. ही नूतन पद्धत वापरून केलेले पीडीएमएसचे शिक्के तयार करायला प्रत्येक नगास फक्त ₹३५० लागतात व त्यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी विशेष काहीच करावे लागत नाही. प्रकाशशिलामुद्रणाने तयार केलेल्या शिक्क्यांची किंमत मात्र प्रत्येक नगाला ₹१५०० इतकी असते आणि आवश्यक असलेली अधिक साधनसामग्री धरून दर वर्षी लाखो रूपये खर्च येऊ शकतो. प्रस्तावित पद्धतीने शिक्के बनवण्याचा आणखी एक फायदा म्हणजे एकच शिक्का वेगवेगळ्या मापाच्या रचना मुद्रित करायला वापरता येतो. या शिक्क्यांवर दाब दिला की ते सपाट होतात व त्याच्या पृष्ठभागाचे माप बदलते.\n“रूढ प्रकाशशिलामुद्रण पद्धतीने गोलाकार शिक्के तयार करणे फारच आव्हानात्मक असते,” असे प्रस्तावित पद्धतीचा आणखी एक फायदा सांगताना ह्या अभ्यासाच्या प्रथम लेखिका, आयआयटी मुंबईतील विद्यर्थिनी अक्षदा खाडपेकर म्हणाल्या.\nप्रयोगशाळेसाठी लागणारी महाग साधनसामग्री आयात करणे हा संशोधन करण्यातला मोठा अडथळा बनू शकतो. सदर अभ्यासात प्रस्तावित केल्याप्रमाणे परवडणारे तंत्रज्ञान आपले आपणच विकसित केले तर हा भार हलका होऊ शकतो.\n“आमच्या पद्धतीचा उपयोग शिक्के तयार करण्याची व प्रथिने मुद्रित करण्याची किंमत कमी ठेवण्यासाठी होऊ शकतो. कमी अनुदान असलेल्या प्रयोगशाळांना त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र विस्तारित करण्याची संधी यामुळे मिळेल,” असे प्रा मजुमदार शेवटी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64839", "date_download": "2021-01-26T13:08:29Z", "digest": "sha1:LX45X7BRSAD7IQAITAZA65NR46FK5I6N", "length": 5974, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वप्नात हळूच लहरताना.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वप्नात हळूच लहरताना....\nकधी असं वाटतं की,\nतो क्षण आताच यावा अन माझ्या तिच्या ओढीने सहजसुंदर फुलावा..\nकधी असं वाटतं की,\nत्या क्षणाने हळूहळू यावं अन सोबत थोड कुतुहुल , थोडा उत्साह घेऊन हळूच उमलावं..\nहुरहुर... ही गोड चाहूल..\nमाझ्या मनाला चैन पडेना.....\nआभाळातच उडतोय जणू मी, जमिनीवर पाय ठरेना...\nपण थोडी भितीही वाटतेय...\nकानाभोवती काळजात माझ्या क्षणोक्षणी धडधड वाढतेय...\nअसलो जरी मी एकटा..\nसोबत ही कुणाची असते...\nका सारं ते आठवून\nमनोमन ओठांची पाकळी खुलते...\nपुन्हा पुन्हा का पाहावसं वाटतं..\nकसा दिसतो रे मी\nहाच प्रश्न त्या आरश्याला विचारावसं वाटतं..\nहोतात का असे वेड्या मनाचे पिसे..\nअरे वा. छान जमलीय कविता\nअरे वा. छान जमलीय कविता\nलग्न ठरलय वाटतं तुमचं,त्याशिवाय नेमक्या त्या भावना शब्दात मांडण शक्य वाटत नाही.\nऋनिल असं काही नाहीये..\nऋनिल असं काही नाहीये...ठरल्यावर कळवेन तुम्हाला ..\nप्रतिसादाबद्दल धन्यवाद मेघा VB\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/01/blog-post_12.html", "date_download": "2021-01-26T11:44:23Z", "digest": "sha1:NYVT3K6Z5IVVARHPHJILNCO7IOYVVFHY", "length": 9531, "nlines": 109, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन : ज्येष्ठ नागरिक सवलत पास वाटप | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन : ज्येष्ठ नागरिक सवलत पास वाटप\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):\nवाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेणुनगर परिसरात विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन समारंभ पार पडला\nविनायकदादा गायकवाड युथ फाऊंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिक सवलत पासचे वाटप करण्यात आले. यावेळी वाकड-पिंपळे निलख परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभाग मार्फत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र होत आहे याचा या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावेळी बोलताना माजी नगरसेवक विनायक गायकवाड \"वाकड परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच सर्वानी मिळून मागणी केलेली होती आम्हा सर्व ज्येष्ठांसाठी एखादे ठिकाण हवे त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करीत आहोत. यामध्ये आपण व्यायामासाठी ओपन जिम, गझीबो, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी व एक हॉल ची व्यवस्था करीत आहोत त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच आता महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड आवश्यक केल्याने सर्व ज्येष्ठ नागरिकांना बस्थानकात हेलपाटे मारावे लागत होते\nत्यांना त्रास होत असल्या कारणाने आपण याठिकाणी सवलत पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याचा या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.\"असे गायकवाड यांनी सांगितले\nया भूमिपूजन समारंभ प्रसंगी नगरसेवक आरती चोंधे, संदीप कस्पटे सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, पिंपरी चिंचवड फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे, सेक्रेटरी के.सी. गर्ग, अरुण देशमुख, तेजस्विनी ढोमसे व विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सभासद उपस्तिथ होते\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम ��्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/called-by-the-ed-sarnaiks-father-and-son-will-be-questioned-today/", "date_download": "2021-01-26T12:33:26Z", "digest": "sha1:FMYBXKQRXREWO56HZBDSWODBSZBMD3QA", "length": 9568, "nlines": 103, "source_domain": "ainnews.tv", "title": "चौकशीसाठी ईडीने बोलावले; सरनाईक पिता-पुत्रांची आज होणार चौकशी", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nचौकशीसाठी ईडीने बोलावले; सरनाईक पिता-पुत्रांची आज होणार चौकशी\nचौकशीसाठी ईडीने बोलावले; सरनाईक पिता-पुत्रांची आज होणार चौकशी\nसकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची सूत्रांची माहिती\nठाणे :शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे मारले आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग यांनाही ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीने आज चौकशीसाठी बोलावले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\n24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्य�� ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. दरम्यान, ईडीने छापे टाकण्याआधी आपल्याला कोणतीची नोटीस दिली नव्हती, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली होती. सोमवारी संध्याकाळी ते मुंबई आले होते, त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली.\nसंजय राऊत भाजपवर भडकले\n‘केंदीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल, असे कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. सीबीआय, ईडी काही असू द्या, आम्ही सर्व कोणालाही शरण जाणार नाहीत. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही नोटिसी पाठवा, कितीही धाडी दाखल करा, खोटे पुरावे द्या, पण विजय हा सत्याचाच होत असतो’ असे राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. तपास संस्थांचा वापर करून सरकारवर दबाव आणू इच्छित आहे. आमदारांचा विश्वास तोडू पाहत आहे. पण, त्यांनी हे लक्षात आणावे हा शिवरायांचा आमदार आहे. आता ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुमचे सरकार येणार नाही. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे. ईडीने आमच्या आमदारांच्या खासदारांसमोर ईडीने कार्यालय थाटले तरी काही फरक पडणार नाही’ असेही राऊत म्हणाले.\nपंकजा मुंडेंचे पदवीधर मेळाव्यात आवाहन पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय; बोराळकरांना करा विजयी\nठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा घात; कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : भाजप आमदार अतुल भातखळकरांची शिवसेनेवर सडकून टीका\nगंगापूर साखर कारखाना घोटाळा : सभासदांचा जामीन फेटाळल्याने प्रशांत बंब…\nजयंत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन\nशेतकऱ्यांच्या संघर्ष���ला महाराष्ट्रातून ताकद देणार; पवारांनी उघड केली…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/concept-of-muslim-nation/", "date_download": "2021-01-26T11:31:50Z", "digest": "sha1:CHD6HHNTNYHLO54IQA3K7YNNCC4X3L3D", "length": 8316, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Concept of Muslim Nation Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nप्रजासत्ताक दिनी आझम कॅम्पस येथे डॉ बाबा आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण\nPune News : ‘येरवडा कारागृह न राहता संस्कार केंद्र बनवू’\nVideo : अजित पवारांनी वाचून दाखवलं बाळासाहेब ठाकरेंनी येरवडा जेलमधून माँ साहेबांना…\nअमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील, शशी थरुरांचा ‘पलटवार’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अमित शहांना टोला लगावला असून अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील असे थरूर…\nधुमधडाक्यात झाला ‘सिदार्थ-मिताली’चा हळद समारंभ \nगौहर खाननं घातला स्टायलिश मेटॅलिक ड्रेस \nVideo : सुशांतच्या वाढदिवसापूर्वी रिया चक्रवर्तीनं खरेदी…\nBirthday SPL : आयुष्मान खुरानाची, पत्नी ताहिरा कश्यपसाठी खास…\n पंकजा ताईंनी दिलं उत्तर,…\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \nदिल्ली पोलिसांनी दिली मोर्चाला ‘परवानगी’,…\nप्रजासत्ताक दिनी आझम कॅम्पस येथे डॉ बाबा आढाव यांच्या हस्ते…\nशेतकरी आंदोलन : लाल किल्ल्यावरून शेतकऱ्यांना हुसकावून…\nPune News : ‘येरवडा कारागृह न राहता संस्कार केंद्र…\nफेब्रुवारी महिन्यात बंद होतोय ‘द कपिल शर्मा शो’…\nVideo : अजित पवारांनी वाचून दाखवलं बाळासाहेब ठाकरेंनी येरवडा…\nशेतकरी आंदोलन : आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू`\nसंविधानाचे वाचन करून इयत्ता ३ री आणि ४ च्या…\nसुबुद्ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड…\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राज��ीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nप्रजासत्ताक दिनी आझम कॅम्पस येथे डॉ बाबा आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण\nभारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट, 20 चिनी सैनिक जखमी\nVirender Sehwag : वीरूनं शेअर केला भन्नाट व्हिडीओ \nआता Voter id झालं डिजिटल, जाणून घ्या मोबाईलमध्ये कसं करायचं Download\nPune News : GST तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा देशव्यापी…\nPune News : बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न\nPune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची…\nशेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली, बॅरिकेडस् तोडून दिल्लीत घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/constipation-problems/", "date_download": "2021-01-26T12:11:55Z", "digest": "sha1:WJOFNOSCUGB6HQR7BZEQHXQCLE337OJI", "length": 8359, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Constipation Problems Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता ‘हा’ सल्ला \nPune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता सद्यःस्थितीतील पाणीवापर कायम…\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं…\nआरोग्यासाठी मुलांना द्यावे ‘एग सलाद’, होतील ‘हे’ फायदे\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - सलादमध्ये उकडलेले अंडे मिसळून खाल्ल्याने न्यूट्रिएंट्सचे प्रमाण वाढते. हे बॉडीमध्ये सलादचे न्यूट्रिएंट्स अब्जॉर्ब करण्यात मदत करते. यामध्ये स्प्राडट्स मिक्स करुन खाऊ शकता. एग सलादमध्ये व्हिटॅमीन ई असते. यामुळे स्किन…\nडिलिव्हरीच्या 10 दिवसांनंतर विराट कोहलीसोबत दिसली अनुष्का…\n‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद…\nVideo : टायगर श्रॉफची मम्मी ‘आयशा’नं 95 किलोनं…\n‘या’ दिवशी रिलीज होणार जॉन अब्राहमचा…\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \nपद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 6 जणांचा गौरव, जाणून…\nRahane Exclusive : कसोटी कर्णधारपदावर उघडपणे बोलला अजिंक्य…\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 2752…\nएकनाथ खडसेंना ED कडून 28 जानेवारीपर्यंत दिलासा\nLive PC सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्……\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता…\nPune News : पुण्याच्या सध्याच��या पाणीकोटयात कपात न करता…\nअभिनेत्री होण्याआधी ‘झाडू-पोछा’ करायच्या शशिकला…\nReliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले…\nप्रजासत्ताक दिना निमित्त आनंदनगर वसाहतीमध्ये सामाजिक…\nSatara News : प्रजासत्ताक दिनी 3 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLive PC सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्… (व्हिडीओ)\nIndian Idol : विशाल ददलानीनं लता मंगेशकरांच्या ‘त्या’…\nCorona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा सर्वत्र…\nPune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल…\nPune News : PMRDA चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, लिडींग…\nप्रजासत्ताक दिना निमित्त आनंदनगर वसाहतीमध्ये सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन\nकंगनानं शेअर केली आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते…\nPune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cooperative-housing-society/", "date_download": "2021-01-26T13:02:24Z", "digest": "sha1:FUTM5PXLP6OGYSZ4WURRTAI3ZJKMKFKJ", "length": 9269, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "Cooperative Housing Society Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी दिली…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या,17 वर्षीय…\nबेकायदेशीर शुल्क आकारणी; गृहनिर्माण संस्थेला सहकार खात्याने दिला दणका\nपुणे: पोलिसनामा ऑनलाईन - सभासद शुल्कापोटी अतिरिक्त रक्कम वसूल केल्याप्रकरणी धनकवडी येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेला सहकार खात्याने दणका दिला. या संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांसह संपूर्ण समिती बरखास्त करण्यात आली असून, दैनंदिन कामकाज…\nलॉकडाऊनमुळे इमारतींची दुरुस्ती रखडली : दबडे\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात लॉकडाऊनचे नियम लागू असल्यामुळे रहिवासी गृहरचना संस्थांच्या इमारतींची दुरुस्तीची कामे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना…\nसोनू सूदला उच्च न्यायालयाकडून दणका; अभिनेत्याची बेकायदा…\nRRR : ‘दसऱ्या’ला रिलीज होणार SS राजामौली यांचा…\nVideo : टायगर श्रॉफनं शेअर केला ‘कॅसानोवा’चा…\nVideo : ‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं मेकअप…\nदिल्लीनंतर आता महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा हल्लाबोल\n‘कोरोना’ व्हॅक्सीनच्या नावावर सुद्धा फ्रॉड, फोन…\nमुलाने हवेत दाखविली अशी ‘करामत’, लोक म्हणाले…\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच…\nKL राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचा ‘तो’ फोटो…\nकंगना रनौत आक्रमक, म्हणाली – ‘सर्वांसमोर तमाशा…\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे…\nRRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’…\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच…\nभंडारा : विवाहित प्रेयसीशी ‘गुलूगुलू’ करायला…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने…\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nKL राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचा ‘तो’ फोटो तुफान व्हायरल \n होय, 6 व्या पत्नीनं शारीरिक संबंधांना दिला नकार, खंडीभर…\nPune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता सद्यःस्थितीतील…\nशेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली, बॅरिकेडस् तोडून दिल्लीत घुसण्याचा…\nभंडारा : विवाहित प्रेयसीशी ‘गुलूगुलू’ करायला गेला…\nसिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ घोषित\nPune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली…\nPune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/politics-in-maharashtra/", "date_download": "2021-01-26T12:53:32Z", "digest": "sha1:KRPALNSWOCQVYG7JPQVYESNWOB7LQITW", "length": 16291, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "politics in maharashtra Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी दिली…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या,17 वर्षीय…\n कारागृहातून लालूंचा आमदारांना फोन, सुशील मोदी यांचा आरोप\nपाटणा : बिहारमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या एक दिवस अगोदरच राजकारण तापले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी एक मोबाइल नंबर शेयर करत रांचीच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राजद सुप्रीमो लालू प्रसाद…\nआगामी 2-3 महिन्यात भाजपा महाराष्ट्रात सरकार बनवणार, रावसाहेब दानवे यांचा दावा\nपरभणी : भाजपा पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रात सरकार बनवणार आहे, यासाठी आम्ही तयारी केली आहे, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषद निवडणुकीसाठी…\n‘आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो का ’, भाजपाच्या ‘या’ नेत्यानं संजय…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई ( Mumbai ) महापालिकेच्या निवडणुकीवरून शिवसेना ( Shivsena) आणि भाजपमध्ये( BJP) वाकयुद्ध सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी मुंबईत भाजपचा भगवा…\nBMC वर 2022 मध्ये भगवा झेंडा फडकणार परंतु भाजपाचा : देवेंद्र फडणवीस\nमुंबई : 2022 मध्ये होणार्‍या बीएमसी निवडणुकीसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. माजी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपाच्या कार्यकारिणीला संबोधित करताना विश्वास व्यक्त केला की, 2022 मध्ये बीएमसीवर भगवा झेंडा फडकणार परंतु तो भाजपाचा असेल.…\nप्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावे, मी सलग 6 वेळा जिंकलोय एकनाथ खडसे यांचे खुले…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, सध्या पवारांचा दौरा पुढे ढकलला आहे. मात्र यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड ( BJP MLA Prasad Lad) आणि…\n…म्हणून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मंत्री एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांनी भाजपला ( BJP) राम राम करत राष्ट्रवादीत ( NCP) प्रवेश केला आहे. त्यानंतर र��ष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांचा पहिलाच खान्देश दौरा आयोजित करण्यात आला…\nविधान परिषद निवडणूकीत ठरणार महाविकास आघाडीचे ‘भवितव्य’\nअकाेला : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाचही जागांवर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi ) आणि भाजप ( BJP) यांच्यात काटे की…\nउपमुख्यमंत्री सुशील मोदीचा पत्ता का कापला , फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लान\nपाटणा: पोलीसनामा ऑनलाईन - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा कमी जागा मिळवूनही संयुक्त जनता दलाचे (JDU) सर्वेसर्वा नितीश कुमार यांना पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. त्यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ ( Nitish Kumar took…\nजास्त जागा जिंकूनही BJP ने नितीशकुमारांना CM का बनवल : वाचा इनसाईड स्टोरी\nपटणा : पोलीसनामा ऑनलाईन - बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. निवडणुकीत जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना दिले(…\nआमची काळजी करणं सोडा, फुकट जे मिळालेय हे हजम करा : चंद्रकांत पाटील\nपुणेः पोलीसनामा ऑनलाईन - आम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावतच आहोत. त्यामुळे आमची काळजी करण्याचे कारण नाही. फुकटचे मिळाले आहे ते जरा व्यवस्थित हजम करून घ्या, आमची चिंता करू नका. जे मिळाले आहे ते अधिकाधिक दिवस कसे राहील…\nPhotos : प्रेग्नंट ‘बेबो’ करीनानं केली योगासनं,…\nShameless Trailer : सयानी गुप्ताच्या ‘शेमलेस’ची…\nशर्मिला टागोरनं ‘या’साठी केलं होतं बिकिनी…\nBirthday SPL : आयुष्मान खुरानाची, पत्नी ताहिरा कश्यपसाठी खास…\nRRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’…\n‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद…\nPune News : माझ्यासाठी हा मोठा सन्मान, साहित्य संमेलनाध्यक्ष…\nकुत्र्यासाठी सुरू होता वधुचा शोध; अन् काश्मिरमधून आले स्थळ\nPune News : GST तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा देशव्यापी…\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे…\nRRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’…\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच…\nभंडारा : विवाहित प्रेयसीशी ‘गुलूगुलू’ करायला…\n‘बेटी बचाव बेटी पढा��’ नारा देत मोठ्या उत्साहाने…\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड…\nनीरा : इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिष्ठाणने चांगले विद्यार्थी…\nVideo : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे ग्रहांचा अद्भूत संयोग\nPune News : बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न\nखोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक\nभारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट, 20 चिनी सैनिक जखमी\nCoronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 135 नवीन…\n‘पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम पुर्ण होईल, यामध्ये राजकारण नको’ – उपमुख्यमंत्री…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड लाखाची फसवणूक, महिलेसह दोघांविरूध्द FIR\nPune News : चारित्र्याच्या संशयावरून संगीता सोनीचा खून, पती राजेशविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात FIR, पती फरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2021-01-26T12:05:58Z", "digest": "sha1:V3B2ITK7X332MBELGRW3O32AP7MUW5ZO", "length": 13211, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "ठेवीदारांविषयीचा पुळका आत्ताच का? | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालया��� नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nठेवीदारांविषयीचा पुळका आत्ताच का\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, धुळे, नंदुरबार, राजकीय\nजळगाव – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या निमीत्ताने ठेवीदारांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी चक्क राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आवाज उठविला आहे. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ठेवीदारांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र ठेवीदारांचा प्रश्न काही आजचा नाही. तो जुनाच आहे. सत्ताकाळ भोगलेल्या अनेकांनी त्यांच्या काळात ठेवीदारांना न्याय का मिळवुन दिला नाही मग ठेवीदारांविषयीचा पुळका आत्ताच का मग ठेवीदारांविषयीचा पुळका आत्ताच का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. ”\nजिल्ह्यात गेल्या 12 वर्षापूर्वी संचालकांच्या मनमानी कारभारामुळे पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यात तापी सहकारी पतसंस्था, चंद्रकांत हरी बढे, काळा हनुमान सहकारी, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था, पुर्णवाद नागरी सहकारी, फैजपूर अर्बन को-ऑप सोसायटी, अशा अनेक मोठ्या संस्था डबघाईस आल्याने हजारो ठेवीदारांचा कष्टाचा पैसा अडकला. हा पैसा परत मिळवुन देण्यासाठी ठेवीदारांच्या संघटनांचे त्या काळात पेवच फुटले होते. काही संघटनांच्या स्वयंघोषित नेत्यांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले होते. तर काहिंनी प्रसिध्दी मिळविण्यासाठीही ठेवीदारांचा वापर करून घेतला. जिल्ह्यातील अनेक पिडीत ठेवीदार आज हयात नाहीत. मात्र त्यांच्या नावाने आजही राजकारण करणार्‍यांची संख्या पुन्हा वाढु लागली आहे.\nठेवीदारांच्या खांद्यावर पुन्हा बंदूक\nजळगाव जिल्हा हा राजकीय दृष्ट्या संवेदनशिल मानला जातो. या जिल्ह्यात राजकीय उट्टे किंवा बदला घेण्यासाठी अनेकांचा वापर केला गेला आहे. आता ठेवीदारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकीय सूड उगवण्याचा प्रकार समोर येत आहे. ठेवीदारांविषयीचा कळवळा दाखवून त्यांना न्याय मिळवुन देण्याची मागणी केली जात आहे. नुकतेच राष्ट्रवादीवासी झालेले एकनाथराव खडसे आणि जिल्ह्याचे पालकमं��्री गुलाबराव पाटील यांनीही ठेवीदारांसाठी असाच कळवळा दाखवला आहे. बीएचआरच्या निमीत्ताने एकनाथराव खडसे यांनी ठेवीदारांना न्याय मिळवुन देण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी 2018 पासून पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे. पण ज्यावेळी खडसे पालकमंत्री होते तेव्हा ठेवीदारांनी त्यांच्या व्यथा खडसेंकडे मांडल्या होत्या. तेव्हा खडसेंनी ‘ठेवी मला विचारून ठेवल्या होत्या का’ असा प्रश्न करून त्यांची थट्टाच केली होती. थट्टा करणारे आता न्याय मिळवुन देण्याची मागणी कशी काय करू लागले’ असा प्रश्न करून त्यांची थट्टाच केली होती. थट्टा करणारे आता न्याय मिळवुन देण्याची मागणी कशी काय करू लागले असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nखडसेंप्रमाणे गुलाबराव पाटलांकडूनही निराशा\nखडसे यांच्याप्रमाणे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सन 2016 मध्ये सहकार राज्यमंत्री असतांना ‘सहा महिन्यात ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास फटके मारा’ असे विधान केले होते. त्यांच्या काळात अ‍ॅक्शन प्लॅनही तयार करण्यावर चर्चा झाली होती. मात्र वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष उलटले तरी अ‍ॅक्शन प्लॅन काही तयार झाला नाही आणि ठेवीदारांना काही न्याय मिळाला नाही. कुणीतरी आवाज उठवतो म्हणून ठेवीदार आजही आशेपोटी त्यांच्याकडे जातात. मात्र या आवाज उठविण्यामागे नेमके काय राजकारण आहे हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. कुठलेही राजकारण न करता बीएचआर प्रमाणे इतरही संस्थांची चौकशी होऊन ठेवीदारांचा त्यांच्या हक्काचा पैसा यंत्रणांनी परत मिळवुन द्यावा हीच अपेक्षा ठेवीदारांची आहे.\nगुन्हेगारांचा डाटा आता एका क्लीकवर\nखडसेंचे ठेवीदारांनाच बोल, तर गुलाबराव पाटील यांचे पोकळ आश्‍वासन\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nखडसेंचे ठेवीदारांनाच बोल, तर गुलाबराव पाटील यांचे पोकळ आश्‍वासन\nअ‍ॅड. प्रवीण चव्हाणच चालविणार ‘बीएचआर’चा खटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC/word", "date_download": "2021-01-26T11:57:40Z", "digest": "sha1:TBRZQGDX5PJC5UH7CAHVE3VVJ3FRYKAT", "length": 7292, "nlines": 72, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गुलाब - Marathi Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi |\n१. गुलाब झाडाचे फूल. हे फार नाजूक असते यावरून, २. नाजूक स्‍त्री, मूल वगैरे. ‘अशा उन्हांत आपली नाजूक काय करपेल. आपण आपले हे गुलाबाचे फूल घरात नेऊन जपून ठेवा.’-त्राटिका.\nमहाराष्ट्र शब्दकोश | Marathi |\nपु. १ एक फुलझाड . हें झाड सरळ वाढतें . याचीं पानें सुंदर असून झाडाच्या सर्वांगांस कांटे असतात . फुलाचा रंग तांबडा , गुलाबी , पिंवळा , पांढरा असतो . फुलांपासून अत्तर काढतात व गुलकंद तयार करतात . २ त्याचें फूल . ३ गुलाबपाणी व अत्तर . गुलाबशिसे उत्तमसे तीन चार पाठविलेत तर बरें होतें . - ब्रच २५३ . [ फा . गुल = फूल + आब = पाणी ; हिं . गुलाब = गुलाबाचें फूल ]\n०कंद पु. गुलकंद . गुलाबकंद वजन पक्के एक शेर पाठविल तो घेणें . - ब्रच १२९ .\n०कळी स्त्री. गुलाबाची कळी ; ही औषधी असते .\n०चक्री छकडी - स्त्री . साखरेच्या पाकांतील गुलाबाची मिठाई .\n०छकडी स्त्री. १ चटकचांदणी स्त्रे ; एक प्रकारचें गाणें .\n०छडी पु. खडीसाखरेची कांडी .\n०जांब जामून - पुन . मैद्यामध्यें तूप व खवा मिसळून तुपांत तळून आणि नंतर जिलबीसारखी पाकांत मुरत टाकून केलेली मिठाई . - गृशि १ . ४३६ . [ फा . गुलाबजामन = एक फळ ]\n०दान दाणी - नस्त्री . गुलाबपाणी ठेवण्याची व तें शिंपडण्याची झारी . [ फा . गुलाब्दान ] गुलाबदान - पु . द्राक्षाची ( पांढर्‍या रंगाच्या ) एक जात . - कृषि ५१२ .\n०पाणी न. गुलाबाच्या फुलापासून तयार केलेलें सुगंधी पाणी . हें पानसुपारीच्या वेळीं अंगावर शिंपडतात .\n०पाश पु. गुलाबदाणी . [ फा . ]\n०शकर स्त्री. गुलाबपाक . गुलाब - शकरीच्या वडया सुमार पन्नास पाठविल्या त्या पावल्या . - ख १२ . ६६३६ .\n०शेवतें न. ( गों . ) सोन्याचें गुलाबाचें फूल ; एक दागिना . गुलाबाचें फूल - न . गुलाब . २ गुलजार . ३ ( ल . ) नाजूक स्त्री , मूल . बाईसाहेब , हें ऊन फार कडक आहे बरें ... आपण आपलें हें गुलाबाचें फूल घरांत नेऊन जपून ठेवा . - त्राटिका . गुलाबी - स्त्री . १ ( कोल्हाटी , डोंबारी ) दोरावर काम करणारी मुलगी , हिला लाडकें नांव . २ एक लहान झुडूप . - वि . गुलाबविषयक ; गुलाबाचा ( रंग , वास , अत्तर ).\n०चंदन न. गुलाबासारख्या वासाचें चंदन ; चंदनाची एक जात . जांब , जाम - पु . एक फळ ; रायजांभूळ . [ फा . गुलाब - जामन ]\n०झोंप स्त्री. पहांटेची , थंड वेळेची झोंप .\n०थंडी स्त्री. सौम्य प्रकारची , सुखावह थंड हवा ( ही गुलाबांना हितावह असते असें म्हणतात ); पहांटेची , थंडी .\nशंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2021-01-26T11:21:04Z", "digest": "sha1:XX4CD72JWQDGEXIOSVT67O6OXUQI6RUH", "length": 11409, "nlines": 182, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "जलयुक्त चौकशीसाठी वर्गीकरण.... - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome Uncategorized जलयुक्त चौकशीसाठी वर्गीकरण….\nऔरंगाबाद :भाजपच्या काळात गाजावाजा करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार मोहिमेतील कथित गैरव्यवहाराचा आकडा बाहेर येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. साडे नऊ हजार कोटी रुपयांच्या सहा लाख कामांचे वर्गीकरण केले जात असून तक्रारी प्राप्त झालेली आणि त्यात प्राथमिकदृष्टय़ा तथ्य वाटत असलेली प्रकरणे वेगळी काढून त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाईल, असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.राज्यात जलसंधारणाच्या कामाला भाजपच्या काळात देण्यात आलेली गती महाविकास आघाडी सरकारच्या काळात करोनामुळे घटली. त्याच बरोबर त्याला तरतुदीचेही अडथळे होते. मंजूर २८०० कोटी रुपयांपैकी या वर्षी ४० टक्के निधी मिळाला, तो जुनी देणी देण्यातच गेला. येत्या अर्थसंकल्पातील निधीतूनही काही जुनी देणी द्यावी लागणार आहेत. असे असले तरी येत्या तीन महिन्यांत पुन्हा जलसंधारणाला गती दिली जाईल, असा दावा गडाख यांनी केला.\nराज्यातील सिंचन प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करत भाजपने सत्ता मिळविल्यानंतर गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना जाहीर करून तिची अंमलबजावणी करण्यात आली. पण महाआघाडीची सत्ता आल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली. गेल्या काही महिन्यांत याबाबत सरकारच्या पातळीवर कोणतीही हालचाल दिसत नव्हती. या अनुषंगाने गडाख यांना विचारले असता ते म्हणाले,‘ तशी या चौकशीची व्याप्ती मोठी आहे. सहा लाख कामे झाली आहेत. त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम केले जात आहे. तक्रारी असणारी कामे आणि तक्रारीत तथ्य असणारी कामे याची स्वतंत्र सूची केली जात आहे. त्यामुळे वेळ लागला असला तरी सर्व प्रकरणांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जाईल.’\nराज्यात येत्या अर्थसंकल्पानंतर पुन्हा जलसंधारणाच्या कामाला पूर्वीपेक्षाही अधिक गती दिली जाईल, असा दावा गडाख यांनी केला. मृद जलसंधारण व रोजगार हमी यांची सांगड घालून जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी १४० कोटी रुपयांचा आराखडा बनविण्यात आला आहे. या संस्थेला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. निधी कमी असला तरी शेतकऱ्यांच्या समवेत पुन्हा कामांना गती दिली जाईल, पण या क्षेत्रात कितीही काम केले आणि पाणी उपसा केला तरी त्याचा उपयोग होत नाही, असेही त्यांनी जलसंधारण कार्यशाळेत सांगितले. यावेळी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सचिव नंदकुमार उपस्थित होते.\nPrevious articleहॉटेलमध्ये जेवायला गेला अन…\nNext articleकरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण…\nआत्महत्येची ‘पोस्ट’ टाकून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध…\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\n‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह…\nझेड दर्जाची सुरक्षा काढून…\nभारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-suresh-wandile-marathi-article-4340", "date_download": "2021-01-26T12:28:21Z", "digest": "sha1:NBC754UGJWAFCHS6HO2PCFQ22PNKFR4F", "length": 37642, "nlines": 168, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Suresh Wandile Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 28 जुलै 2020\nगेल्या काही वर्षांत देशातील काही खासगी अभियांत्रिकी संस्थांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मोठी झेप घेतली आहे. यातील बहुतेक संस्थांना स्वायत्तता मिळाली असल्याने, आधुनिक काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम या संस्थांनी सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम वर्षानुवर्षे तसेच सुरू राहावेत, असा या संस्थांचा दृष्टिकोन दिसत नाही. औद्योगिक जगतास आवश्यक असणारे तंत्रज्ञान आणि कौशल्य याच��� जाण ठेवून तत्परतेने अभ्यासक्रमांमध्ये बदल केला जातो.\nया संस्थांमध्ये प्रवेशासाठी एंट्रन्स घेतली जाते. यातील काही संस्थांमधील प्रवेशासाठी विचार करण्यास हरकत नसावी. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग (एनईआरएफ) फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत विविध ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यामध्ये यातील बहुतेक संस्थांचा क्रमांक पहिल्या ५० मध्ये लागतो.\nयापैकी काही संस्था पुढीलप्रमाणे-\nकोईम्बतूर येथील अम्रिता विश्‍वविद्यापीठमने विविध ज्ञानशाखांच्या दर्जेदार शिक्षण प्रशिक्षणांमध्ये सातत्य ठेवले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यापीठाला इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स हा दर्जा दिला आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत अम्रिता स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे कोईम्बतूर, अमरावती (आंध्रप्रदेश),अम्रितापुरी, बंगळूर, चेन्नई येथे कॅम्पस आहेत. या संस्थेतील विविध शाखांच्या प्रवेशासाठी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन-मेन्स आणि अम्रिता एंट्रन्स एक्झामिनेशनमधील गुण ग्राह्य धरले जातात.\nया संस्थेत पुढील शाखांमध्ये बी.टेक. अभ्यासक्रम करता येतो. केमिकल इंजिनिअरिंग (कॅम्पस- कोईम्बतूर), एरोस्पेस इंजिनिअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर), कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कॅम्पस-कोईम्बतूर, बंगळूर आणि अम्रितापुरी), याशिवाय केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये बारावीनंतर इंटिग्रेटेड एम.एस्सी. अभ्यासक्रम कोईम्बतूर कॅम्पसमध्ये करता येतो.\nसंपर्क ः अम्रिता विश्‍वविद्यापीठम, अम्रितापुरी कॅम्पस, अम्रितापुरी क्लॅप्पाना पोस्ट ऑफिस कोल्लम केरळ - ६९०५२५, दूरध्वनी ः ०४७६- २८०१२८०, फॅक्स ः २८९६१७८,\nवेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी\nया संस्थेचे भोपाळ, वेल्लोर, चेन्नई आणि आंध्रपद्रेश या ठिकाणी कॅम्पस आहेत. या संस्थेत पुढील शाखांमध्ये बी.टेक. अभ्यासक्रम करता येतो - या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी व्हीआयटी एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. ही परीक्षा बारावी विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या अभ्यासक्रमांवर आधारित ऑनलाइन वस्तुनिष्ठ म्��णजेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची परीक्षा आहे.\nही आपल्या देशातील महत्त्वाची खासगी संस्था आहे. संस्थेची सातत्यपूर्ण दर्जेदार शैक्षणिक कामगिरी लक्षात घेऊन या संस्थेस भारत सरकारने इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स, हा दर्जा दिला आहे. यामुळे या संस्थेला अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याची स्वायत्तता प्राप्त झाली आहे.\nकॉम्प्युटर सायन्स ः संगणकीय अभ्यासक्रमांच्या स्पेशलायझेनच्या सध्याच्या काळात सर्वाधिक मागणी असणारे पुढील अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) इन्फर्मेशन सिक्युरिटी, (२) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (३) सायबर फिजिकल सिस्टिम्स, (४) बिझनेस सिस्टिम्स (हा अभ्यासक्रम टीसीएस कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे.), (५) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, (६) डेटा सायन्स, (७) डेटा ॲनॅलिटिक्स, (८) नेटवर्किंग अँड सिक्युरिटी, (९) गेमिंग टेक्नॉलॉजी, (१०) सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक, (११) ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, (१२) आर्टिफिशिअल टेक्नॉलॉजी अँड रोबोटिक्स.\nकॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन ः (१) रोबोटिक्स, (२) बायोइन्फोमेटिक्स. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन ः (१) बायोमेडिकल इंजिनिअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड सायबरमेटिक्स.\nमेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन ः\n(१) ऑटोमेटिव्ह इंजिनिअरिंग, (२) गेमिफिकेशन, (३) प्रॉडक्शन अँड इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, (४) मेकॅट्रॉनिक्स अँड ऑटोमेशन.\nया संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या ठिकाणी सोय केली जाते.\nसंपर्क ः व्हीआयटी, वेल्लोर - ६३२०१४, तामिळनाडू, दूरध्वनी ः ०४१६- २२४३०९१,\nएसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी\nया संस्थेचे सोनपत (हरयाणा), एनसीआर-दिल्ली आणि अमरावती (आंध्रप्रदेश) येथे कॅम्पस आहेत. संस्थेने पारंपरिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांबरोबरच आधुनिक विषयांचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.\nकॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन ः (१) सायबर सिक्युरिटी, (२) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग,\n(३) बिग डेटा ॲनॅलिटिक्स, (४) क्लाऊड कॉम्प्युटिंग, (५) नेटवर्किंग, (६) इंटरनेट ऑफ थिंग्ज.\nइलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ः (१) स्मार्ट ग्रीड कॅरेक्टिरिस्टिक्स अँड डिझाइन, (२) इंडस्ट्रिअल ऑटोमेशन अँड कंट्रोल, (३) नॉनलिनिअर डायनामिकल सिस्टिम्स अँड कंट्रोल.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ः (१) स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, (२) वायरलेस सेन्सर नेटवर्क, (३) एम्बेडेड सिस्टिम्स डिझाइन, (४) सिग्नल प्रोसेसिंग, (५) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, (६) व्हीएलएसआय डिझाइन अँड मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टिम्स.\nमेकॅनिकल ः (१) मटेरिअल्स अँड थ्रीडी प्रिंटिंग, (२) रोबोटिक्स अँड मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोटिव्ह, (३) कॉम्प्युटर एडेड डिझाइन.\nया अभ्यासक्रमांना एसआरएम जॉइंट इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही ऑनलाइन संगणकाधारित-कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या ठिकाणी सोय करण्यात येते.\nसंपर्क ः एसआरएम नगर, कंट्टंककुलाथूर - ६०३२०३, दूरध्वनी ः ०४४-२७४१७०००, फॅक्स ः २७४१७४९९,\nइंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी\nमाहिती तंत्रज्ञान विषयातील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील ही हैदराबाद येथे कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था आहे. १९९८ मध्ये या संस्थेची स्थापना सार्वजनिक-खासगी-सहकार्य या तत्त्वावर करण्यात आली. आंध्र सरकार आणि देशातील काही महत्त्वाची औद्योगिक घराणे यांनी या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. उच्च दर्जाचे संशोधन व शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली.\nया संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात ः बी.टेक. इन (१) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (३) बी.टेक. अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (४) बी.टेक. अँड मास्टर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (५) बी.टेक. इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, (६) बी.टेक. इन कॉम्प्युटर सा���न्स अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटेशनल नॅचरल सायन्सेस बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (७) बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (८) बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटिंग अँड ह्युमन सायन्स बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो.\nप्रवेश प्रकिया ः संस्थेतील अभ्यासक्रमांना पुढील तीन प्रकारे प्रवेश दिला जातो. (१) बी.टेक. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई-मेन परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. (२) बी.टेक.-ड्युएल डिग्री अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत अंडरग्रॅज्युएट एंट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा घेतली जाते. बारावी विज्ञान शाखेत रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये ६० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. त्यासाठी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद येथे सोय करण्यात येते. (३) केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उड्डाण योजनेत निवडल्या गेलेल्या विद्यार्थिनींना बी.टेक. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा देता येते.\nसंपर्क ः यूजी ॲडमिशन्स, आयआयआयटी, गाचीबावली, हैदराबाद - ५०००३२, दूरध्वनी ः ४०-६६५३१२५०,\nया संस्थेचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता मोठी आहे. येथे संशोधनाच्या जागतिक दर्ज्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.\nमनीपाल ॲकॅडमी फॉर हायर एज्युकेशन\nया संस्थेअंतर्गत मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॅालॉजी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी.टेक. इन डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे. गुणवत्ता आणि दर्जा याबाबत या संस्थने गेल्या काही वर्षांत सातत्य राखले आहे.\nइतर अभ्यासक्रम ः या संस्थेमध्ये पुढील १६ शाखांमध्ये बी.टेक. अभ्यासक्रम करता येतो - ऑटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, एरोनॉटिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ���ड इन्स्ट्रुमेंटेशन, बायोमेडिकल, बॉयोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मीडिया टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल अँड प्रॉडक्शन, कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन.\nप्रवेश प्रकिया ः या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन एंट्रन्स एक्साझमिनेशन घेतली जाते. या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी विज्ञान परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.\nसंपर्क ः संकेतस्थळ ः https://manipal.edu/\nयुनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज\nया संस्थेची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली. स्थापनेपासूनच या संस्थेने औद्योगिक जगताला आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ निर्मितीसाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम सरू केले आहेत.\nस्पेशलाइज्ड अभ्यासक्रम - कॉम्प्युटर सायन्स\nबी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) ब्लॉकचेन, (२) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, (३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, (४) कॉम्प्युटेशनल सस्टेनेबिलिटी, (५) बिग डेटा, (६) बिझनेस ॲनालिटिक्स अँड ऑप्टिमायझेशन, (७) क्लाऊड कॉम्प्युटिंग अँड व्हर्च्युयलायझेशन, (८) सायबर सिक्युरिटी अँड फोरेन्सिक, (९) डेव्हऑप्स, (१०) ग्रॅफिक्स अँड गेमिंग, (११) ऑईल अँड गॅस इन्फॉर्मेटिक्स, (१२) ओपन सोर्स अँड ओपन स्टँडर्ड.निवड प्रकिया ः या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी दोन पद्धतींचा अवलंब केला जातो. (१) देशभरातील विविध ठिकाणी ऑनलाइन इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा देण्याची सोय करण्यात येते.\nपात्रता ः या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. जेईई-मेन परीक्षेत मिळालेले गुणसुद्धा ग्राह्य धरले जातात. जेईई-मेन परीक्षा दिलेले जे उमेदवार या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, त्यांची गुणवत्ता यादी संस्थेमार्फत तयार केली जाते. त्यावर आधारित जागांच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जातो.\nसंस्थेच्या स्कूल ऑफ लॉमार्फत, बी.टेक. ऑनर्स इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) सायबर लॉ (२) इंटेलेक्युचअल प्रॉपर्टी राईट्स हे अभ्य��सक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाला इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो.\nपात्रता ः दहावी आणि बारावीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी सहा वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये सायबर विश्वाशी निगडित विविध कायदेशीर बाबी आणि संगणक शास्त्राचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.\nसंपर्क ः (१) एनर्जी एकर्स कॅम्पस - पोस्ट ऑफिस बिधोली व्हाया प्रेम नगर, डेहराडून-२४८००७, (२) नॉलेज एकर्स कॅम्पस - पोस्ट ऑफिस कांधोली व्हाया प्रेमनगर, डेहराडून-२४८००७, दूरध्वनी - ०१३५-२७७०१३७ , २७७६०५४, फॅक्स-२७७६०९५ ,\nहिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स\nया संस्थेला २००८ मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर या संस्थेने आधुनिक काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम आणि पारंपरिक ज्ञानशाखेत स्पेशलायझेशन सुरू केले आहेत.\nबी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, (२) डेटा सायन्स, (३) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (४) क्लाऊड कॉम्प्युटिंग अँड व्हर्च्युअलायझेशन. बी.टेक. इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विथ स्पेशलायझेशन इन (५) सायबर सिक्युरिटी, (६) क्लाऊड कॉम्प्युटिंग.\nमेकॅनिकल - (१) ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या शाखेत ऑटोट्रॉनिक्स, मोटोरस्पोर्ट इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल व्हेइकल अँड मोबिलिटी या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (२) मेकॅट्रॉनिक्स या शाखेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (३) मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत इंजिनिअरिंग डिझाइन आणि ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (४) एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या शाखेत एअरक्राफ्ट स्ट्रक्चर, एरोडायनामिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स आणि एव्हिऑनिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (५) एरोस्पेस इंजिनिअरिंग या शाखेत प्रोप्युलशन आणि कॉम्प्युटेशनल फ्ल्युइड डायनॅमिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (६) सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेत स्ट्रक्चरल आणि कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.\nइतर अभ्यासक्रम - बी.टेक. इन (१) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेत डिजिटल इमेज प्रोसेस��ंग या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. (२) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेत रिन्युएबल एनर्जी सिस्टिम्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज अँड एम्बेडेड सिस्टिम्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.\nएंट्रन्स एक्झामिनेशन - संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी हिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन, ही ऑनलाइन एंट्रन्स परीक्षा घेतली जाते.\nसंपर्क ः १, राजीव गांधी सलाय, पदूर, व्हाया केलाम्बक्कम, चेन्नई - ६०३१०३, दूरध्वनी ः ०४४-२७४७४२६२, फॅक्स ः २७४७४२०८,\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/958980", "date_download": "2021-01-26T10:50:44Z", "digest": "sha1:5AMGHMLEA7IYC2AC3225PHE4JBMJTCSC", "length": 2345, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एप्रिल २३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एप्रिल २३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:२४, १८ मार्च २०१२ ची आवृत्ती\n७७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१७:१८, १४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nCarsracBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:23 сәуір)\n००:२४, १८ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसंतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\n== प्रतिवार्षिक पालन ==\n[[एप्रिल २१]] - [[एप्रिल २२]] - एप्रिल २३ - [[एप्रिल २४]] - [[एप्रिल २५]] - ([[एप्रिल महिना]])\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/five-gram-panchayats-jamkhed-taluka-unopposed-391678", "date_download": "2021-01-26T13:15:57Z", "digest": "sha1:WTQIRCLPXAH4E5LQVGC2XEIC3ICFV7HI", "length": 16285, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "जामखेड तालुक्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध - Five Gram Panchayats in Jamkhed taluka unopposed | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nजामखेड तालुक्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध\nजामखेड तालुक्‍यातील 49 पैकी पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. या गावांची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.\nजामखेड (अहमदनगर) : तालुक्‍यातील 49 पैकी पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. या गावांची केवळ औपचारिक घोषणा बाकी आ���े.\nतालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आजअखेर 417 जागांसाठी 1302 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यात सारोळा ग्रामपंचायतीची निवडणूक (नऊ जागांसाठी नऊ अर्ज) सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली. खुर्द पैठण (सात अर्ज), आपटी (7), पोतेवाडी (7), अर्कीज (7) व याकी (9) या ग्रामपंचायतींसाठी जागांइतकेच अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत.\nतालुक्‍यातील तीन निवडणुकांचा अंदाज घेतला असता, यंदा 49 ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज आले. सुरवातीच्या टप्प्यात निवडणुकीत उत्साह दिसत नव्हता. अर्ज दाखल करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे कमी अर्ज येतील, असे वाटत होते. मात्र, शेवटच्या दिवशी ऑपलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय झाल्याने अर्जांची संख्या वाढली. सायंकाळी उशिरापर्यंत तहसील कार्यालयात गर्दी होती.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहायव्होल्टेज ड्राम्याचा पडदा उद्या उघडणार बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार \"लय भारी'\nकेत्तूर (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी \"धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण उद्या बुधवारी (ता....\nशरद पवार गरजले; 'सावरलेला पंजाब पुन्हा अस्वस्थतेकडे नेऊ नका'\nमुंबई : आज दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाची कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनी...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय सा���ेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nनांदेड : बारड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कामांचा शुभारंभ\nमुदखेड (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील बारड येथे मंगळवार ( ता. २६ ) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचा शुभारंभ येथील ग्रामपंचायतचे...\n\"खाऊ नको, मास्क द्या' प्रजासत्ताकदिनी वेळापुरातील शाळांनी केले दानशूरांकडे आवाहन\nवेळापूर (सोलापूर) : इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, वेळापूर येथे...\nसेवारस्त्यावर कचरा, दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य; शिवडेतील हॉटेल व्यावसायिकांकडून बेजबाबदार कृत्य\nउंब्रज (जि. सातारा) : शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून महामार्गालगतच्या सेवारस्त्यांवर उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nपालकमंत्र्यांचे काॅल सेंटरमधून तर खासदारांचा जनता दरबारातून संपर्क; लोकांचे प्रश्न सुटणार काय\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी व त्यांचे प्रश्न, सोडविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात. नांदेड...\nनगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला\nअहमदनगर : जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांची संस्थानेच मोठी झाली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या संस्थानांकडेच लक्ष दिले. त्यात ऐतिहासिक नगर...\n दोन संवेदनशीलसह सहा ग्रामपंचायती केल्या बिनविरोध\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असते. पोलिस व जनता यामध्ये सुसंवाद असल्यास...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/let-find-way-solve-pending-issues-lawyers-354708", "date_download": "2021-01-26T13:11:22Z", "digest": "sha1:ZRTOI4QKOR6AU2SGDNFVOC6YAFUCIEIK", "length": 16144, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "वकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढू : घाडगे - Let find a way to solve the pending issues of lawyers | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nवकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढू : घाडगे\nराज्यातील वकीलवर्गासाठी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल तळमळीने काम करीत आहे.\nनगर : \"राज्यातील वकीलवर्गासाठी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल तळमळीने काम करीत आहे. वकिलांसाठी कोविड उपचारासह ग्रुप आरोग्यविमा सुरू केला आहे, तसेच सदस्यांसाठी पेन्शन योजनाही राबवीत आहोत. नगरच्या न्यायालयाच्या इमारतीचे व वकिलांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढणार आहोत,'' असे आश्‍वासन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. सुभाष घाडगे यांनी दिले.\nमहाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. सुभाष घाडगे, माजी अध्यक्ष ऍड. विठ्ठल कोंडे देशमुख, सदस्य ऍड. सुदीप पासबोला, ऍड. उदय वारुंजीकर आदींनी जिल्हा न्यायालयाला भेट दिली असता, सेंट्रल बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ऍड. सुभाष काकडे, उपाध्यक्ष ऍड. समीर सोनी, महिला उपाध्यक्ष ऍड. मंगला गुंदेचा, सचिव ऍड. योगेश काळे, खजिनदार ऍड. अभिजित देशपांडे आदींनी सर्वांचे स्वागत केले.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याआधी सायबर गुन्हेगार करतील चारदा विचार, मुंबई पोलिसांनी सुरु केलं 'सायबर कवच'\nमुंबई : लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झालीये. जसजसं आपण डिजिटली आपण अधिक सुज्ञ होतोय, तसतसं सायबर गुन्ह्यांचं...\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nवसमत शहरात धाडसी घरफोडी, सोन्याच्या दागिण्यांसह साडेचार लाखाचा ऐवज लंपास\nवसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथील श्रीनगर कॉलनी भागातील श्रीकांत नरहरी देसा��� यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिण्यासह चार लाख...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\n मंगळवेढ्यातील जंगलगीनंतर आता गणेशवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू; रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमंगळवेढा (सोलापूर) : बर्ड फ्लू आजाराचा विळखा तालुक्‍यामध्ये घट्ट होत असून, सध्या या रोगामुळे गणेशवाडी येथे दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे...\nनांदेड : पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nदेगलूर (जिल्हा नांदेड ) : येथील पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे यांना पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ दिला जाणारा अगदी मानाचा समजला जाणारा...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nनगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला\nअहमदनगर : जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांची संस्थानेच मोठी झाली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या संस्थानांकडेच लक्ष दिले. त्यात ऐतिहासिक नगर...\nशिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांची पक्षविरोधी भूमिका, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख नाराज\nउस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा.तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पक्षाच्या खासदार, आमदार व नगराध्यक्ष...\nRepublic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील\nसातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून...\n\"नाशिक आणि सावरकर हे अजोड नाते; सावरकरांना भारतरत्‍न देण्याचा ठराव साहित्‍य संमेलनात मांडावा\"\nनाशिक : स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्‍न पुरस्‍कार देण्याचा ठराव ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात मांडावा,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-yawal-state-government-made-mistake-regarding-banana-crop-insurance-alleges-mp", "date_download": "2021-01-26T12:20:31Z", "digest": "sha1:OOTT5IH3UJHGIBAOQXA7GNNSJDSTFFQN", "length": 21198, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यशासनाने केळी पीक विम्यात चुक करून शेतकऱयांना फसवीले, आता केंद्रावर खापर फोडताय- खासदार खडसे - marathi news yawal state government made a mistake regarding banana crop insurance alleges mp raksha khadse | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nराज्यशासनाने केळी पीक विम्यात चुक करून शेतकऱयांना फसवीले, आता केंद्रावर खापर फोडताय- खासदार खडसे\nराज्य शासनाने केळी वगळता इतर फळांसाठी निकषात सुधारणा करून केळीसाठी मात्र जाचक अटी लागू करुन राज्य शासनाचे महाआघाडी सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना मारायला निघाले आहे.\nयावल : राज्य सरकारने केळी पीक विम्याचे निकष ठरवितांना शेतकरी प्रतिनिधी, केळी संशोधन केंद्रातील अधिकारी. जिल्हा कृषि अधिकाऱ्याचा समितीत समावेश केला नाही. विमा कंपनीच्या फायद्यासाठी स्वतःच्या अधिकारात शेतकऱ्यांना मारक ठरणारे निकष लावून केळी उत्पादक शेतकऱ्यांची राज्य शासनाने फसवणूक केली. मात्र स्वतःच्या चूकीचे खापर केंद्र शासनावर फोडण्याचे पाप महाआघाडी सरकार करीत आहे असा आरोप खासदार रक्षाताई खडसे यांनी शुक्रवारी केला.\nवाचा- पीकविम्याच्या धोरणाने केळीसह शेतकरीही गारद\nकेळी पीकविमा संदर्भात नविन निकषांचा विरोध दर्शवून पुन्हा पूर्वीप्रमाणेच जुने निकष लावावे या मागणीसाठी भाजपच्या किसान संघातर्फे येत्या 9 नोव्हेंबरला जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्याात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आज न्हावी, यावल, व डांभूर्णी येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. यावल बाजार समिती सभागृहात यावल परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाभ करतांना म्हणाल्या, की राज्य शासन केळी पीक विम्यासंदर्भात चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. मूळात राज्य शासनाने नविन निकष लावतांना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. सरकारने यात राजकारण न आणता शेतकऱ्यांची बाजू समजून घेत नविन जाचक निकष रद्द करावे. व जुने निकष कायम ठेवावे.जूनमध्ये नविन निकष बदलवले त्यावेळीच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविणे आवश्यक होते, मात्र प्रस्ताव सप्टेंबर अखेरला केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. त्यावर केंद्र शासनाने निकष तातडीने का बदलले असा प्रश्न राज्य शासनाला केला.\nकेंद्राला जबाबदार धरणे चुकीचे\nराज्य शासनाने अद्यापपावेतो खुलासा केलेला नसतांना केळी पीक विम्याच्या नविन जाचक निकषासाठी केंद्र शासनाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. नविन निकषांमुळे उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 25 ते 30 हजार शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित आहेत. केंद्र शासनाने खास करून शेतकऱ्यांच्या हितासाठी फळ पीक विमा योजना तयार केली आहे असे खासदार म्हणाल्या.\nइतर फळांच्या निकषात सुधारणा\nराज्य शासनाने केळी वगळता इतर फळांसाठी निकषात सुधारणा करून केळीसाठी मात्र जाचक अटी लागू करुन राज्य शासनाचे महाआघाडी सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना मारायला निघाले आहे. गेल्यावेळी 43 हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यावेळी मात्र जेमतेम 19 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यातही बहुतांश शेतकऱ्यांचे विमा रक्कम बँकेने परस्पर खात्यातून वर्ग करून घेतली आहे.\nआवश्य वाचा- रेल्‍वेचे लाकडी स्थानक जेथून निघाली रेल्वे युगाची पहाट\nतर आमदारांनी लक्ष देणे गरजेचे होते\nराज्य शासनाने नविन निकष तयार केले त्यावेळी सत्तेत असलेले कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी त्याच वेळी जाणीवपूर्वक लक्ष घालणे गरजेचे होते. केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारण विरहित 9 नोव्हेंबरच्या किसान मोर्चात आमदार शिरीष चौधरी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार खडसेंनी केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगार्डनमुळे सामाजिक न्यायभवन परिसरा आले नंदनवनाचे स्वरुप\nनांदेड - काही वर्षापूर्वी शहराबाहेर माळटेकडी परिसरात सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये विविध विकास महामंडळासहित न्यायविभागाच्या नव्या इमारतीमध्ये...\nढगाळ वातावरणामूळे केळीचे घड पिकताहेत झाडावरच; करपा रोगाचा प्रादुर्भाव\nरावेर : ढगाळ हवामान आणि केळीवरील करपा रोगामुळे केळीची कमी झालेली पाने यामुळे तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टरवरील केळी झाडावरच पिकण्याचे प्रकार वाढले...\nहत्ती पुन्हा परतले; बांबर्डेत मोठे नुकसान\nसाटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत दोन हत्तींचे काल (ता. 23) रात्री पुनरागमन झाले. त्यांनी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान...\nपट्टेदार वाघाच्या आजही आढळल्या पाऊल खुणा \nरावेर : तालुक्यातील पुरी- गोलवाडे येथे केळीच्या बगिच्यात शनिवारी (ता. २३) पुन्हा पट्टेदार वाघाच्या पावलांच्या खुणा आढळून आल्या आहेत. वन विभागाने...\nमुकुंदवाडीत फोडले देशी दारूचे दुकान, काही तासांत पोलिसांनी चार संशयितांना पकडले\nऔरंगाबाद : देशीदारूचे दुकान फोडून दारूच्या बॉक्ससह सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २१) सकाळी समोर आला. पुंडलिकनगर पोलिसांनी...\nसातारा जिल्ह्यातील पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भाव\nसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील हरी किसन पोतेकर गेल्या सात वर्षांपासून देशी केळीची शेती करीत आहेत. विशेष म्हणजे शून्य मशागत व...\nधोका कायम; कोरोना संसर्गाचे आणखी 31 रुग्ण वाढले\nअकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या ३१ नवीन रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे. बुधवारी प्राप्त ४१३ अहवालांपैकी सकाळी ३१ अहवाल...\nअंगणवाडी केंद्रातील 109 जणांना पुरस्कार\nओरोस (सिंधुदुर्ग) - एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्हा परिषद अंगणवाडी केंद्रातील कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविकांना 2020-21...\nकेळीच्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; तब्बल सहा वर्षानंतर १८ वॅगन्स केळी दिल्लीकडे रवाना \nरावेर : गेल्या सहा वर्षांत प्रथमच तालुक्यातून रेल्वेने सुमारे ४ हजार क्विंटल केळी दिल्ली येथे पाठविण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या किसान रेक...\nउन्हाच्या झळा वाढायच्या आधीच घसरले केळीचे दर\nचिखली (जि.बुलडाणा) : गेल्या साडेचार महिन्यांत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाकडाउनमुळे जिल्ह्यातील केळीचा भावात घसरण आली होती....\nकेळी पीकविमा मंजुरीचे कृषी आयुक्तांचे आदेश, डोंगरकडा सर्कलमधील शेतकऱ्यांना दिलासा\nहिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा सर्कल मधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामान विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे मंजूरी न मिळाल्याने...\nजळगाव जिल्ह्यात पाच हजार हेक्टर केळीवर करपा; ढगाळ हवामान, थंडीचा फटका\nरावेर (जळगाव) : सततचे ढगाळ हवामान आणि यापूर्वी पडलेली थंडी यामुळे नवती केळीबागांवर मोठ्या प्रमाणात करपा पसरला असून, एकट्या रावेर तालुक्यातील दोन हजार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/siro-test-understand-corona-virus-graph-nashik-marathi-news-382944", "date_download": "2021-01-26T12:35:40Z", "digest": "sha1:AJEMMVZYSGPV645WEPYGXKSXAM5A6LUL", "length": 21694, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोविडचा आलेख समजण्यासाठी ‘सिरो टेस्ट’; ठराविक पॉकेट्समधून घेणार रक्तचाचणी - Siro test to understand Corona virus graph nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोविडचा आलेख समजण्यासाठी ‘सिरो टेस्ट’; ठराविक पॉकेट्समधून घेणार रक्तचाचणी\nसंबंधित व्यक्तीला कोरोना झाला किंवा नाही याची माहिती मिळेल. हर्ड इम्युनिटी विकसित होण्याचे प्रमाण कमी असल्यास कोरोना, त्याप्रमाणे संसर्गाचा सामना करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे\nनाशिक : शहरात कोरोनाची दुसरी लाट आली किंवा येईल याबाबत खात्री करून घेण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात सिरो टेस्ट केली जाणार आहे. यात ठराविक पॉकेट्समधील नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जातील. त्यातून संबंधित व्यक्तीला कोरोना झाला किंवा नाही याची माहिती मिळेल. हर्ड इम्युनिटी विकसित होण्याचे प्रमाण कमी असल्यास कोरोना, त्याप्रमाणे संसर्गाचा सामना करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. \\\nमहापालिकेचा न���र्णय; ठराविक पॉकेट्समधून घेणार रक्तचाचणी\nएप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. मेअखेरपासून कोरोनाचा आलेख उंचावला. सप्टेंबरमध्ये विक्रमी रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत शहरात ६८ हजार १६६ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ९२१ लोक मृत्युमुखी पडले. रुग्णांची संख्या वाढली तरी बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण यात अधिक आहे. आतापर्यंत घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या ६५ हजार ३४७ आहे. सध्या एक हजार ८९८ रुग्ण उपचार घेत आहेत. हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शासनाच्या आरोग्य विभागाने वर्तविली.\nहेही वाचा - ह्रदयद्रावक जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले\nकोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता\nदिवाळीत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याने रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता दिसून येत असताना उपचाराची दिशा ठरविण्यासाठी आता सिरो टेस्टचा आधार घेतला जाणार आहे. सिरो टेस्ट म्हणजे रक्ताच्या नमुन्यातून संबंधित व्यक्तीला कोरोना झाला किंवा नाही याची माहिती मिळेल. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याच्यात कोरोनाचे प्रतिजैविक तयार झाली असे समजले जाते. परंतु २० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या नाशिक शहरात सर्वच नागरिकांचे रक्तनमुने तपासण्यास घेणे शक्य नाही. त्यामुळे ठराविक भागातील नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. त्यासाठीचा अभ्यास अहवाल महापालिकेचा वैद्यकीय विभाग तयार करत असून, साधारण पाच ते सहा हजार नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जातील.\nहेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली \"आई-बाबा\" कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​\nया भागात ‘सिरो टेस्ट'\nनिवडणुकांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोल जाहीर होतात. त्याच धर्तीवर सिरो टेस्ट संकल्पना आहे. लोकसंख्येची घनता असलेला कोरोनाची अधिक लागण झाली तो भाग, व्यापारी पेठ, सरकारी कार्यालये, झोपडपट्टी भाग, हाय प्रोफाइल सोसायटी आदी ठराविक भागातील नागरिकांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करून कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याची तपासणी होईल. प्रतिजैव���क (ॲन्टिबॉडीज) अधिक लोकांमध्ये तयार झाल्या असतील तर कोरोना संसर्गाला सहज आळा बसू शकेल किंवा कमी लोकांमध्ये प्रतिजैविके तयार झाली असतील तर महापालिकेला अधिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता राहणार असल्याचा निष्कर्ष त्यातून निघू शकेल.\nवीस लाख लोकसंख्येच्या शहरात किती लोकांमध्ये कोरोना प्रतिजैविके तयार झाली असतील याची माहिती सिरो टेस्टच्या माध्यमातून समोर येईल. या संदर्भात सरकारी महाविद्यालयांशी बोलणे सुरू आहे. -डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nशाळा बंद मात्र, कोचिंग क्लासेसचा धूमधडाका सुरू\nमालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू...\nनाशिक शहरात ४० टक्के हर्ड इम्युनिटी विकसित; सिरो सर्वेक्षण पाहणी अहवालातील माहिती\nनाशिक : शहरात किती लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली, हे तपासण्यासाठी केलेल्या सिरो सर्वेक्षणाचा अहवालाचा निष्कर्ष वैद्यकीय विभागाला प्राप्त...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nकोरोनावरील औषध जर्मनीत होणार उपलब्ध; ठरणार युरोपातील पहिला देश\nबर्लिन : कोरोना विषाणूविरोधातला लढा अद्याप सुरु आहे. कोरोना विषाणूविरोधात अनेक प्रभावी लसींना वेगवेगळ्या देशांमध्ये आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात...\nRepublic Day 2021 : कोरोनातून बाहेर पडत विकासाचे उद्दीष्ट साधू : ॲड अनिल परब\nरत्नागिरी : कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्यांने विकासाचे उद्दीष्ट समोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन...\nमोहोळ शिक्षण विभाग सज्ज उद्यापासून वाजणार 138 शाळांची घंटा\nमोहोळ (सोलापूर) : उद्या (त��. 27) पासून मोहोळ तालुक्‍यातील 138 शाळांची घंटा वाजणार असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभाग सज्ज झात्याची माहिती गट...\nजळगाव जिल्‍ह्‍यातील शाळांचे असे असणार नियोजन; पाचवी ते आठवीच्या ७३७ शाळा उघडणार\nजळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाल्यानंतर अर्थात मार्च २०१९ पासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली, ती आतापर्यंत बंदच होती....\n\"नाशिक आणि सावरकर हे अजोड नाते; सावरकरांना भारतरत्‍न देण्याचा ठराव साहित्‍य संमेलनात मांडावा\"\nनाशिक : स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्‍न पुरस्‍कार देण्याचा ठराव ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात मांडावा,...\nसांगोला तालुक्‍यात शिक्षक, आधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी \nसांगोला : तालुक्‍यातील सर्वच गावांमध्ये पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभात फेरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रभात...\nकोरोनाचे साईडइफेक्ट : नांदेड जिल्ह्यात साहित्य खरेदीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी\nनांदेड : कोरोना महामारीतून रुग्णांना वाचविण्यासाठी शासनस्तरावरुन जी यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली, ज्या उपाययोजना करण्यासाठी निधी वितरीत करण्यात...\n नाशिकमध्ये बुधवारपासून शाळांची दारे खुली\nनाशिक : कोरोना परिस्थितीत सुधारणा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवार (ता. २७)पासून शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. शहरात एक लाख...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9242", "date_download": "2021-01-26T12:24:45Z", "digest": "sha1:VBT4X353FWZN4S54GKJS5TH4GW3XWBA6", "length": 14941, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन; मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome नागपूर आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन; मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात\nआता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन; मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात\nनागपूर , ता. १२ : धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना…. तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.\nमेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आता मेट्रो तुम्हाला भाड्याने मिळेल. त्यासाठी केवळ तीन हजार रुपये मोजावे लागतील. फक्त वाढदिवसच नव्हे तर इतरही उत्सवी कार्यक्रमासाठी ही योजना आहे. ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ असे त्याला नाव देण्यात आले आहे.\nनागपुरातील मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा नेहमीच केला जातो. अतिशय विक्रमी वेळेत तिचे दोन टप्पे सुरू झाले. प्रवासी वाढावे म्हणून महामेट्रो अनेक उपक्रम राबवत आहे. नव्या योजनेनुसार, तुम्ही तुमचा वाढदिवस धावत्या मेट्रोत साजरा करू शकता. ३ कोचच्या मेट्रोमध्ये आयोजकांना १५० जणांना बोलवता येईल. मेट्रोची क्षमता जास्त असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एका वेळी केवळ १५० जणांना प्रवेश असेल.\nसेलिब्र���शनसाठी तुम्हाला मेट्रोची बुकिंग करायची असेल तर एका तासाकरिता केवळ तीन हजार रुपये भाडे आकारले जाईल. अतिरिक्त वेळेकरिता दोन हजार प्रति तास द्यावे लागेल. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी महामेट्रो सजावट करून देणार आहे. केवळ नागपुरातीलच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील नागरिकही या ‘सेलिब्रेशन’चा आनंद घेऊ शकतील. यासाठी सात दिवसअगोदर मेट्रोचे मुख्यालय असलेल्या दीक्षाभूमीसमोरील मेट्रो भवन येथे बुकिंग करावी लागेल. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी ०७१२-२५५४२१७, ७८२७५४१३१३, ८३०४१८०६५, ९३०७९०११८४ येथे संपर्क साधू शकता. akhilesh.halve@mahametro.org या मेलवरही आपण संपर्क साधू शकता. चला तर मग तयार व्हा….सेलिब्रेशनसाठी….\nPrevious articleपेट्रोल-डिझेल महागाईच्या विरोधात शिवसैनिकांत संताप; स्थानिक गांधी चौकात शिवसेनेने केले उग्र आंदोलन\nNext articleआदरणीय पवार साहेबांच्या व्हर्चुअल रॅलीला चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचा उत्तम प्रतिसाद…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nआता हेच बाकी होत नागपूर मेट्रोत प्री-वेडिंग, वाढदिवस झाले साजरे अन आता जुगारही…\nदादासाहेब कन्नमवार जयंती सोहळ्याचे आयोजन; विधानभवन प्रांगणात कार्यक्रम…\nनागपूर विभागातील जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_366.html", "date_download": "2021-01-26T11:41:07Z", "digest": "sha1:WTFLZRXWFUGBGUU5YVEXB7CXIDV75AZJ", "length": 19972, "nlines": 246, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शेतकर्‍यांच्या मार्गातील अडथळे दूर मोदी यांची ग्वाही; तीन कृषी कायद्यांचे समर्थन | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nशेतकर्‍यांच्या मार्गातील अडथळे दूर मोदी यांची ग्वाही; तीन कृषी कायद्यांचे समर्थन\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा कृषी कायद्यांचे समर्थन केले. शेतकर्‍यांच्या प्रगतीतील अडथळे आपण दूर केले आहेत, असे त्यांन...\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा कृषी कायद्यांचे समर्थन केले. शेतकर्‍यांच्या प्रगतीतील अडथळे आपण दूर केले आहेत, असे त्यांनी सांगितले.\nपंतप्रधान मोदी यांनी आज फिक्कीच्या 93व्या वार्षिक आमसभा आणि वार्षिक संमेलनाला संबोधित केले. या वेळी ते म्हणाले, की, नव्या कायद्यांनी शेतकर्‍यांना पर्याय वाढणार आहेत. तसेच शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत. आपण 20-20 सामन्यांमध्ये खूप काही वेगाने बदलताना पाहिले आहे. 2020 वर्षानेही सर्वांवर मात केली आहे. जग आणि देशात एवढे चढउतार या वर्षात पाहायला मिळाले. काही वर्षांनंतर आपण जेव्हा कोरोनाकाळाबाबत विचार करू, त्या वेळी आपल्यालाही विश्‍वास बसणार नाही, अशा गोष्टी घडल्या आहेत; मात्र चांगली गोष्ट ही आहे, की जेवढ्या वेगाने परिस्थिती बिघडली तेवढ्याच वेगाने स्थिती सुधारतदेखील आहे.\nमोदी म्हणाले, की नव्या कृषी कायद्यांमुळं शेतकर्‍यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत. त्यामुळे देशात शीतगृहांची साखळी तयार होईल. त्यासाठी पायाभूत सुविधाचे जाळे तयार होईल. कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात भारताने आपल्या नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिले. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवले. भारताने मागील काही महिन्यांपासून एकत्रित येत जे काम केले आहे, धोरणे आखली आहेत, निर्णय घेतले आहेत, परिस्थिती सावरली आहे, हे पाहून जग आश्‍चर्यचकित झाले आहे.\nमागील सहा वर्षात भारतीयांनी असे सरकार पाहिले, की जे फक्त आणि फक्त देशातील 130 कोटी जनतेसाठी समर्पित आहे. हे सरकार देशवासीयांना प्रत्येक ठिकाणी पुढें नेण्याचं काम करत आहे, असे ते म्हणाले. जगाचा जो विश्‍वास भारताने मागील सहा वर्षात जिंकला आहे, तो मागील क���ही महिन्यांत आणखी मजबूत झाला आहे. विदेशी गुंतवणुकीचा विक्रम भारतात केला आहे, असे मोदी म्हणाले.\nदरम्यान, दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज 17 वा दिवस आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरही तोडगा निघालेला नाही. आज आंदोलक शेतकरी आणखी आक्रमक झाले असून जयपूर आणि आग्रा हायवे जाम करणार असल्याचा इशारा दिला आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हार व भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी\nकोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज...\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरु��� बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शेतकर्‍यांच्या मार्गातील अडथळे दूर मोदी यांची ग्वाही; तीन कृषी कायद्यांचे समर्थन\nशेतकर्‍यांच्या मार्गातील अडथळे दूर मोदी यांची ग्वाही; तीन कृषी कायद्यांचे समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/31/featured/12270/", "date_download": "2021-01-26T12:56:58Z", "digest": "sha1:U3VDOHYD5VYD2TTEKTUH6I542U5IC5FN", "length": 14835, "nlines": 242, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Kolhapur: कोल्हापूरात आज कोरोणाचे 28 अहवाल पाॅझिटिव्ह! – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व ���र्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome corona Kolhapur: कोल्हापूरात आज कोरोणाचे 28 अहवाल पाॅझिटिव्ह\nKolhapur: कोल्हापूरात आज कोरोणाचे 28 अहवाल पाॅझिटिव्ह\nएकूण कोरोणाग्रस्तांची संख्या 590\nकोल्हापूर: जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. काल दिवसभरात तब्बल ६८ रूग्णांची वाढ झाल्यानंतर नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी २८ रूग्णांचे अवहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या २८ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 590 वर पोहोचली आहे.\nआता सापडलेल्या २८ रूग्णांपैकी 15 पुरूष, 13 महिला असून त्यातील 6 गडहिंग्लज, 10 कागल, पाच भुदरगड तर करवीर, शाहूवाडीतील प्रत्येकी एक, आजरा दोन, उर्वरित शहरातील आहेत.\nआजर्‍यात काेराेना बाधितांची संख्या वाढती; अर्ध शतकाकडे वाटचाल दरम्यान, आजरा तालुक्यात काेराेना बाधितांची संख्या वादत आहे. उशिरा प्राप्त झालेल्या अहवाला नुसार काेराेना बाधितांचा आकडा ४१ वर पाेहचला आहे. तालुक्याची वाटचाल अर्ध शतकाकडे सु्रू आहे. काल श्रृंगारवाडी येथे तिन रुग्ण आढळले. हे एकाच कुटुंबातील आहेत. सात दिवसांआधी या कुटुंबातील युवतीचा अहवाल पाॅझिटिब्ह आला हाेता. काल तिची आजी, बहिण, भाऊ यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या गावात रुग्ण संख��या ६ वर पाेहचली आहे. चिमणे या गावात एका तरूणाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ताे मुंबईहून परतला हाेता. येथे बाधितांची संख्या ४ झाली आहे. बहिरेवाडीत दाेघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. हे दाेघे तरुण मुंबईहून पंधरा दिवसांआधी गावी आले हाेते. सर्वाना आजर्‍यातील काेविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.\nकाल सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू\nसीपीआरच्या कोरोना कक्षात जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सेवानिवृत्त पोलिसाचा काल सकाळी मृत्यू झाला. ते मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाले होते. मृत्युपश्‍चात त्यांच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या पाच झाली आहे. दरम्यान, काल दिवसभरात जिल्ह्यातील आणखी ५५ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 590 झाली आहे. त्यातील दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या.\nPrevious articleरिमझिम गिरे सावन ‘ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश गौर काळाच्या पडद्याआड…\nNext articleBeed : कळंब लगत केज तालुक्यातील बफर झोन काढले\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nKada : आष्टी तालुक्यात कोरोनाचा धोका, एकाच दिवशी तब्बल दहा बाधित...\nइतिहास घडला….’या’ गावात सर्वाधिक मतं नोटाला\nShrigonda : सावित्रीबाई कला महाविद्यालयातर्फे लॉकडाऊन काळात विविध सामाजिक उपक्रम\nस्वामी विवेकानंद व आजचा युवक\nभाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर; मारहाणीत दोघांची प्रकृती चिंताजनक\nAgriculture : कांद्याच्या पापुद्र्यांचं रडगाणं\nमराठा आरक्षणावर चार दिवसात निर्णय घ्याऔरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश\n5 वर्ष गृह खातं सांभाळणा-यांनाच पोलिसांवर विश्वास नसणे हे दुर्दैवी\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nविरोधकांची पत्रकबाजी हा भंपकपणा\nEditorial : सत्य स्वीकारा\nSangamner Corona : महसूल विभागातील पाच कर्मचाऱ्यासह, आज सापडले नवीन 73...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्��ामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nCorona death : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त व साहित्यिक नीला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/rojgar-melava-akola-3724/", "date_download": "2021-01-26T11:57:16Z", "digest": "sha1:MYMSMKREBUXYMFIEECJA4DJREXU65TTY", "length": 5293, "nlines": 83, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - अकोला येथे १२ फेब्रुवारी रोजी ३१२ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन - NMK", "raw_content": "\nअकोला येथे १२ फेब्रुवारी रोजी ३१२ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन\nअकोला येथे १२ फेब्रुवारी रोजी ३१२ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन\nजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने ३१२ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘वैदही विष्णू सराफ महाविद्यालय, सातव चौक, अकोला’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९०११०९१८०७, ८९८३४१९७९९ वर संपर्क साधावा.\n(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)\nपुणे कृषी विभागाच्या आस्थापनेवर ‘कृषी सेवक’ पदाच्या एकूण ९९ जागा\nऔरंगाबाद येथे विविध पदांच्या १३७६ जागा भरण्यासाठी महारोजगार मेळावा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/cinestyle-robbery-by-showing-the-lure-of-selling-gold-at-a-low-price/", "date_download": "2021-01-26T12:44:36Z", "digest": "sha1:SGARET3YN4FFPY5ML2L7J65NKQPL6CC3", "length": 14723, "nlines": 99, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "कमी दरात सोने विकण्याचे आमिष दाखवून सिनेस्टाईल लूट – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nकमी दरात सोने विकण्याचे आमिष दाखवून सिनेस्टाईल लूट\nकमी दरात सोने विकण्याचे आमिष दाखवून सिनेस्टाईल लूट\nमारेगाव येथून एका महिलेसह तिघांना अटक\nनागेश रायपुरे, मारेगाव: कमी दरात सोन्याचे नाणे घेण्याचा सौदा होतो. त्यानुसार खरीददार सुमारे चार लाख रुपये घेऊन येतो. मात्र अचानक तिथे धुमस्टाईल एक बाईकस्वार येतो आणि पैशाची बॅग हिसकावून नेतो. नेमके त्याच वेळी पोलीसही गाडी घेऊन तिथे पोहोचतात. दोघांचाही पाठलाग केला जातो. त्यातील बॅग लुटणारा पोलिसांच्या हाती लागतो तर लुटला गेलेला इसम पळून जाण्यास यशस्वी होतो. मात्र नंतर त्याच्या लक्षात येतं की हा सर्व रचलेला प्लान होता. एखाद्या चित्रपटातील शोभेल असा हा सिन प्रत्यक्षात घडला आहे. या प्रकरणी आज तोतया पोलीस बनलेली एक महिला, एक पुरुष व तोतया पोलिसांच्या गाडीचा चालक अशा तिघांना मारेगाव येथून अटक केली आहे. तर बॅक हिसकवणा-या व्यक्तीला आधीच लांजी येथून अटक कऱण्यात आली आहे.\nसविस्तर वृत्त असे आहे की विनोद रामचंद्र इंगोले हा मुळचा आमला जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी असून सध्या तो औरंगाबाद येथे स्थायिक आहे. त्यांची माहूर तालुक्यातील लांजी येथील रहिवाशी असलेल्या आकाश दिलिप पवार (26) या तरुणाशी एक वर्षाआधी ओळख झाली होती. आकाश याने विनोद यांना लबाडी करुन लुटण्याचा प्लान केला. त्यासाठी त्याने विनोद यांना सोन्याचे नाणे कमी भावाने देणारी व्यक्ती ओळखीची असल्याचे सांगितले. त्याच्या या आमिषाला विनोद बळी पडले. विनोदने कमी दरात सोन्याची नाणी घ्यायचे ठरवले. त्यांची 3 लाख 90 हजारात डिल ठरली.\nठरल्याप्रमाणे सोमवारी 21 डिसेंबर रोजी विनोद व त्याचा भाऊ किनवट येथील दराडी रोडवरील साई मंदिर येथे दुचाकीने सौदा करण्यासाठी पोहोचले. विनोद पैशाने भरलेली बॅग खांद्यावर लटकवून त्याच्या भावासह तिथे सोन्याचे नाणे आणणा-यांची वाट बघत बसले. दरम्यान पाठिमागून एक दुचाकी चालक आला व त्याने विनोदच्या खांद्यावरची बॅग बळजबरीने हिसकवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत बॅग पळवणा-या व्यक्तीच्या तोंडावर बांधलेला रुमाल निघाला. बॅग पळवणा-या इसमाचा चेहरा दिसताच विनोद हादरून गेला. कारण तो बॅग पळवणारा इसम दुसरा तिसरा कुणीही नसून ज्याने नाण्याचा सौदा करण्यासाठी बोलावले होते तो आकाश पवारच होता.\nलुटण्यासाठी रचला भन्नाट प्लान\nही कहाणी इथेच थांबत नाही तर इथे आता पोलिसांची एन्ट्री होते. विनोद पैसे घेऊन पळताच तिथे अचानक पोलीस अशी पाटी लावलेली एक फोरव्हिलर आली. त्यातून एक महिला व पुरुष बाहेर आले. हे तोतया पोलीस होते. त्या तोतया पोलिसांनी विनोद व आकाशचा पकडण्यासाठी पाठलाग केला. विनोद पकडल्या जाण्याच्या भीतीने शेतात पळाला तर पैशाची बॅग पळवणा-या आकाश पकडला गेला. तिथून आकाश व बॅग घेऊन ते आले त्याच गाडीने पसार झाले.\nआकाशने सोन्याचे नाणे कमी भावात देतो सांगून फसवणूक करून लुटल्याचे विनोदच्या लक्षात आले. त्याने तातडीने किनवट पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान विनोदला घटनास्थळी धाड टाकणारे पोलीसही तोतया असल्याचे कळाले. विनोदने आकाश पवार विरोधात लुटण्या संदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तात्काळ आपली चक्रे फिरवत आकाशला माहूर तालुक्यातील लांजी गावातून अटक केली.\nकोण होते ते तोतया पोलीस\nआकाश पवार याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सोबत असलेली महिला मारेगाव येथील रहिवाशी असलेली संशयीत मंदा पासवान (ठमके) असल्याची माहिती पोलिसांना दिली. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी शोध घेतला असता ती मारेगाव येथे असल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी आज शुक्रवारी सकाळी दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास मंदा पासवान हिच्या घरी छापा टाकून तिला अटक केली.\nमंदाची चौकशी केली असता तिने आणखी दोघांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी तोतया पोलिसांच्या गाडीचा ड्रायव्हर बनलेला अश्विन पडग्याळ व दुसरा तोतया पोलीस परशुराम प्रसाद याला मारेगाव येथून अटक केली. मारेगाव येथील तिघेही आरोपी सध्या किनवट पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना किनवट येथे नेले आहे.\nसदर कारवाई किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरिक्षक गणेश पवार यांच्या सह जमादार सिद्धेश्वर कागणे, अमोल राठोड, अनिता गजलवार, वनिता बुरकुले यांनी केली. सिनेस्टाईल लुटलेल्या या प्रकरणातील आरोप मारेगाव येथील असल्याने स��्या शहरात याबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे.\nवडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचाही अपघाती मृत्यू\nचला जादुच्या अद्भूत दुनियेत… वंडर वुमन आता वणीमध्ये\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nवाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना\nवणीत ओबीसी समाजातर्फे मोटार सायकल जनजागृती रॅली\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://abhijitbathe.blogspot.com/2007/05/", "date_download": "2021-01-26T11:05:35Z", "digest": "sha1:5EOPIZ7TZDAZ3EWXVCJAYX5QBYHBIZQU", "length": 7777, "nlines": 105, "source_domain": "abhijitbathe.blogspot.com", "title": "The Fountainhead: May 2007", "raw_content": "\nया लिखाणाला काही आगापीछा नाही, ताळमेळ नाही, शिस्त तर मुळीच नाही. हे लिखाण माझ्यापुरतं, माझ्यासाठी, माझं आयुष्य रिफ़्लेक्ट करतं.\nसुचना: हे माझं सगळ्यात दळभद्री पोस्ट आहे. उगीच काहीतरी लिहायचं म्हणुन लिहिलंय. टाळता येत असेल तर अवश्य टाळा\nलहान मुलं कशी रांगायला शिकतात, आणि मग जनता त्यांचं य कौतुक करते - तसं काहीसं माझं झालं.\nम्हणजे - येणाऱ्या कमेंट्स ने असेल कदाचित, पण मीच मला जरा सीरियसली घेतलं.\nकि चला - आता आपण लिहु शकतो.\nतर - चला आता आपण लिहु.\nमग मागच्या पोस्ट नंतर काही चांगले विषय वगैरे सुचुनही - नको, सतत लिखाणाने दर्जा घसरेल वगैरे खुळचट फंडे स्वत:लाच बजावुन ठेवले.\nमग उगीच विसरतील वगैरे म्हणुन फील्ड बुक मध्ये सुचलेले विषय वगैरे व्यवस्थित नोंदवुन ठेवले. म्हणजे एका रात्री काम करताना सुर्य मावळताना कसा पाह्यला आणि मग थोड्या वेळाने त्याच जागेहुन वाफाळती कॉफी पिता पिता तो उजाडताना कसा पाहिला वगैरे वगैरे.\nआता म्हटलं - चला, मागचं पोस्ट लिहुन महिना झाला, आता काही तरी लिहु - तर च्यायला काहीच सुचत नाहिये.\nआय मीन - जे लिहितोय ते असं काहीतरी पकाऊ सुचतंय.\nम्हणजे - मी पण बोअर आणि हे वाचणारा पण.\nएखाद्या जंगलात उन्हाळ्यातल्या भर दुपारी - काडीमात्र वारा नसताना - ह्युमिडिटी कशी धुक्यासारखी पसरते - अगदी हाताने कापता येते - तसं काहीसं फीलिंग.\nकाहीना काही वाचन चालु. या वर्षाचं उद्दिष्ट याच महिन्यात पुर्ण होईल कदाचित - आता बाकीचे पाठलाग काय होते ते तपासलं पाहिजे. नव्या घरासाठी नाव शोधणे, पॅकिंग, मुव्हिंग, आई पप्पांचा पहिला परदेश प्रवास वगैरे गोष्टिंनी एका बाजुला वाईट 'हायपर' मध्ये दिवस चाललेत तर दुसऱ्या बाजुला - लिखाण ऑल्मोस्ट बंद.\nकाही चांगले पिक्चर्स बघतोय पण त्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे स्वत:चीच लिमिटेशन्स स्वत:ला कबुल करण्यासारखं. आणि माझ्यासारख्या 'अहंगंडी' (च्यायला याचा अर्थ 'इगॉटिक' घ्यावा कि 'सतत गंडलेला') - तर माझ्यासारख्या 'अहंगंडी' माणसाला - असले कबुलीजवाब नामंजुर\nआता इथवर वाचत अलाच असाल तर - लेट मी ट्राय टु मेक युअर व्हिजिट वर्थ द एफर्ट....:)\nपायात तुटकी चप्पल होती\nपाय तुटक्या चपलेत होता\nहे आता इतिहासजमा होईल\nसतेज रंग डोळ्यांत होते\nडोळ्यांत डोळ्यांची झाक होती\nहे आता इतिहासजमा होईल\nमागे वळून खूप पुढे जावं लागेल\nमला त्या वेळी सगळंच बोलायचं होतं\nमी ऐनवेळी काही बोलू शकलो नाही\nकदाचित निवळेल आयुष्य आज ना उद्या ह्या हिशोबानी\nमी सगळे डिटीपी जॉब फार\nतत्परतेने केले स्वत: आणि हस्तलिखितं\nआणि नमुने एकत्र स्टेपल करुन ठेवले\nयाची इतिहासदफ्तरी नोंद होईल\nमाझ्यावर लाटालाटांनी पसरत गेलेली\nसुन्न आणि संथ संध्याकाळ\nमी कडेकडेने निरखत राह्यलो\nयाला इथुन पुढे आता\nऐतिहासिक महत्व प्राप्त होईल\nलिव्हिंग इज अ डिफरंट प्रोजेक्ट\nनॉलेज इज अ डिफरंट प्रोजेक्ट\nलिव्हिंग कॅनॉट बी पोस्टपोन्ड्‍\nप्रेमात हरलो प्रेमाबाहेर हरलो\nत्यागात हरलो भोगात हरलो\nज्याची वाट पाह्यली वाट पाह्यली वाट पाह्यली\nते धर्मयुद्ध शेवटपर्यंत झालंच नाही\nइकडे आपणच येडे ठरलो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-2020-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/5fbf533564ea5fe3bd15dab5?language=mr", "date_download": "2021-01-26T11:35:48Z", "digest": "sha1:NQKDTCEIVDZF3AOGUDMHF5MSDOMQPZAI", "length": 6088, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - खरीप पिकविमा 2020 साठी निधी वितरित, लवकरच खात्यात येणार पैसे. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nकृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nखरीप पिकविमा 2020 साठी निधी वितरित, लवकरच खात्यात येणार पैसे.\n➡️शेतकरी बंधूंनो,खरिफ पीक विमा २०२०-२३ म्हणजेच ३ वर्षासाठी राबिविण्यासाठी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे व मागर्दर्शक सूचना केल्या आहेत . ➡️या मध्ये एक बदल आहे कि प्रधानमंत्री पीक विमा कंपनीला एक हफ्ता अनुदानपोटी राज्य शासनाच्या हिश्याची रु १६५.३८ कोटी इतकी रक्कम कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ➡️या विषयी अधिक माहितीसाठी या लिंक वर https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202011251241036301.pdf क्लिक करा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile\nसंदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nखरीप पिककृषी वार्ताव्हिडिओकृषी ज्ञान\nखरीप पिकमहाराष्ट्रयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nया २७ जिल्ह्यांसाठी पीक विमा जाहीर\nमित्रांनो, जिल्हा परिषद महिला विकास योजनेमध्ये बदल करण्यात आला असून अनुदानात वाढ करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:-...\nसल्लागार लेखलसूणपालेभाज्यावीडियोटमाटररब्बीखरीप पिककृषी ज्ञान\nवर्षभरात कोणकोणत्या पिकांची लागवड करावी.\nशेतकरी वर्षभर विविध पिकांची लागवड करत असतो परंतु वर्षातील तीन हंगामानुसार सर्वात जास्त मागणी असणाऱ्या पिकांची लागवड करणे आवश्यक असते त्यानुसार पिकाला चांगला भाव मिळतो....\nसल्लागार लेख | शेतीवार्ता\nकृषी वार्तायोजना व अनुदानप्रधानमंत्र��� पिक विमा योजनाखरीप पिकवीडियोकृषी ज्ञान\nअपडेट खरीप पीकविमा 2020, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार विमा\n➡️शेतकरी बंधूंनो, २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप प्रमाणात नुकसान झाले होते. ➡️यासाठी शासनाने नुकसान भरपाई म्हणून टप्पा १ व २ या प्रकारे ४५०० कोटी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=196", "date_download": "2021-01-26T13:12:38Z", "digest": "sha1:PYOCYOAXX476L6YDH6HCSNXBKITAEWHR", "length": 5975, "nlines": 151, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 197 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nसियाचीन ग्लेशीयर.....भाग ३ लेखनाचा धागा\nएक भयाण अनुभव .....(गूढ कथा) लेखनाचा धागा\nचारचौघी - ९ लेखनाचा धागा\nसियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी लेखनाचा धागा\nरहस्य भाग २ लेखनाचा धागा\nटेडी बेअर _____अंतिम लेखनाचा धागा\nअद्भुत (भाग 1 ) लेखनाचा धागा\nचंद्राबाईचा आत्मा लेखनाचा धागा\nचारचौघी - ५ लेखनाचा धागा\nसप्रेम नमस्कार विनंती विशेष लेखनाचा धागा\nकचऱ्याचा डब्बा लेखनाचा धागा\nचारचौघी - ३ लेखनाचा धागा\nटेडी बेअर____ भाग २ लेखनाचा धागा\nSep 30 2016 - 6:21am राजेन्द्र क्षत्रिय\nलिओ ऑप्टसची दंतकथा - १ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/13/nagar/rahuri/11309/", "date_download": "2021-01-26T11:57:58Z", "digest": "sha1:PHORYP5W2CBYDVEUODOTEXJYCBCBYMSP", "length": 14038, "nlines": 244, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Rahuri : ब्राह्मणी शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nराहुरी तालुक्यातील 32 गावांमधील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील – माजी आ.मुरकुटे\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Rahuri Rahuri : ब्राह्मणी शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन\nRahuri : ब्राह्मणी शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nगावात आठ दिवस मटण विक्री बंद\nराहुरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत आठ दिवसांपासून वाढती गर्दी लक्षात घेऊन गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने ब्राह्मणी शुक्रवार १५ ते रविवार १७ मे पर्यंत शंभर टक्के बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी आयोजित कोरोना दक्षता ग्राम रक्षक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nगत दोन महिन्यांपासून राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना युद्धात आदर्श ठरलेल्या ब्राह्मणीत प्रतिबंधात्मक उपाय- योजना राबविण्यात येत आहे. प्रारंभी अवैध धंदे पूर्ण बंद करून यशस्वी कामगिरी पार पडली. अंतर्गत रस्ते बंद करण्याचे आले. महिनाभरापासून बस स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर गावात जाणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. सालाबाद प्रमाणे ब्राह्मणीचे ग्रामदैवत आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पुण्यतिथी सोहळा यावर्षी होणार नसला तरी त्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणीत आगामी आठ दिवस मटण/चिकन शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्यथा मटण शॉप चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.\nबुधवार 13 मे रोजी आयोजित दक्षता समितीच्या बैठकीत पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे,जि.प सदस्य महेश सूर्यवंशी, लोकनियुक्त सरपंच प्रकाश ��ानकर, सदस्य उमाकांत हापसे, रंगनाथ मोकाटे, श्रीकृष्ण तेलोरे, विजय तेलोरे,महेंद्र संकलेचा, गणेश लोळगे, प्रेमसुख बानकर, माणिक गोरे, सतिष तारडे, भानुदास मोकाटे, बाळासाहेब कुंभकर्ण, गिरीराज तारडे, रवींद्र वैरागर, संतोष तेलोरे आदी उपस्थित होते.\nPrevious articleRahuri : राहुरीत केमिकलयुक्त दारुची विक्री…\nNext articleRahuri : तहसीलदारांनी केले कापड दुकान सील\nराहुरी तालुक्यातील 32 गावांमधील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील – माजी आ.मुरकुटे\nराहुरी तालुक्यातही बर्ड फ्लू चा शिरकाव…..\nगावच्या विकासाची गाडी शिस्ती शिवाय चालत नाही – पद्मश्री पवार\nTwitter War : सुशांत आत्महत्येचा तपासाबाबत ट्विटवरून सौ फडणविसांचे शिवसेनेसोबत रंगले युद्ध\nEditorial : वाद कमळाच्या पाकळ्यांतला\nहरित इंदापूर संकल्पनेतून उभारलेल्या जैवविविधता उद्यानाचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते उद्घाटन\nबीड येथे एकाची आत्महत्या\nHuman Interest : कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने पत्नी व चिमुकल्यांना गमावले\nमातापुरात बिबट्या मृतावस्थेत आढळला….\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nजेजुरीचा ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर वाड्याचा इतिहास पुन्हा जागा झाला…\nShevgaon : मनसेकडून चीनचा राष्ट्रध्वज जाळून गालवान घाटी हल्ल्याचा निषेध\nअशोक उद्योग समुह व अशोक शैक्षणिक संकुलच्यावतीने योग दिन\nNewasa : पीक कर्ज तातडीने वाटप करा\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nRahuri : देवळाली प्रवरा महसूल मंडळात कोरोनाचा शिरकाव, राहुरी कारखाना येथे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/blog-post_1.html", "date_download": "2021-01-26T10:57:18Z", "digest": "sha1:QTNIDW2WWCBZUIBO5MAQCYLY2XXENIQ6", "length": 7007, "nlines": 107, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "कोंबडया चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nकोंबडया चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nतीन लाखांच्या कोंबड्या चोरणाऱ्यांना खेड-राजगुरूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. टेम्पोभर कोंबड्या कमी किमतीत विकण्याचा सौदा सुरू असतानाच ���िनजनांना पोलिसांनी अटक केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळूगे-पडवळ येथील पोल्ट्री फार्ममधून या कोंबड्या काल रात्री मुंबईला घेऊन निघाले होते, तेंव्हा चौघांनी खरपुडी येथे टेम्पोला दुचाकी आडवी लावली. तिथून गाडीचा ताबा घेत मंचर येथील एका पोल्ट्रीत कोंबड्या ठेवल्या आणि टेम्पो पुन्हा चालकाला दिला. तर चाकणमध्ये किंमतीत कोंबड्या विकण्याचा सौदा सुरू होता. तेंव्हा खेड-राजगुरूनगर पोलिसांनी तपासाची चक्र हलवत बिंग फोडले. तिघांना अटक केली असून, एकाचा शोध सुरु आहे.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/05/30/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-01-26T12:32:51Z", "digest": "sha1:KTLJOP7HQZARDZKQGWOPD6AWCSFUKWVZ", "length": 21966, "nlines": 334, "source_domain": "suhas.online", "title": "पाउले चालती सह्याद्रीची वाट.. – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nपाउले चालती सह्याद्रीची वाट..\nह्या उन्हाळ्यात ऑफीसला जायचे वांधे होते तर मग बाहेर भ्रमंती तर विसरून जाच…पण आता किती बर वाटतय सांगू..पाउस येईल आता १० दिवसात. ईमेल्स धाडण चालू झाले, हे असा असा शेड्यूल आहे आताच सुट्टी टाकून ठेव नाही आलास तर बघ ह्या वेळी अश्या धमक्याही मिळायला सुरूवात झालीय..रस्ते शोधून ठेव, मॅपचे प्रिंट आउट काढून ठेव, ट्रेन एसटी चा वेळापत्रक बुकमार्क करून घे, नवीन सॅक, पाण्याची बाटली आणि थोडा ऑनलाइन रिसर्च…काय म्हणताय हे सगळ कशासाठी अहो सगळीकडून ट्रेकचे वारे परत वाहायला सुरूवात झाली 🙂 सगळी मंडळी परत शिवाजीमहाराजांच्या ओढीने त्या काळातील सुदंर, प्रचंड गड, दुर्ग बघायला सरसावतील. सह्याद्रीच्या खडतर वाटा तुडवित, निसर्ग सौंदर्य न्याहळात, तो इतिहास आठवत, त्या इतिहासात रमायला काही क्षण घालवायला भेटी देतील..\nमी तसा एकदम रेग्युलर ट्रेकर नाही, पण जेव्हा जेव्हा जायची संधी मिळते तेव्हा तेव्हा जमवायचा प्रयत्‍न तरी नक्कीच करतो..आता माझ्याह्या ट्रेक छंदाला दोन प्राणी कारणीभूत अनिश आणि प्रसन्न 🙂 इतिहासाचा भरपूर अभ्यास केलेले हे दोघे. ट्रेक म्हटला की तयार. मी जेवढे ट्रेक केले असतील त्यात हे दोघे होतेच (रायगड, पन्हाळा, पेठचा किल्ला, पेब फोर्ट, सारसगड, विसापूर, लोहगड, ढाक-बहिरी..) आजच खूप दिवसांनी आम्ही भेटलो. २००९ मध्ये कुठे जास्त जाताच आला नाही. मागच्यावर्षी ह्याच वेळी माझ्या जॉबचा प्रॉब्लेम होता, अनिश बंगलोरला गेला होता नोकरी निम्मित्त आणि प्रसन्नच्या वडिलांच्या प्रकृती थोडी बरी नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत कुठे जाण्याचा योग आलाच नाही.. ह्या १०-१५ दिवसात प्रसन्न आणि मी ठरवल्याप्रमाणे एक पाउस पडला रे पडला की एक किल्ला गाठायचा बस्स्स हे एकच धेय्य मनात ठेवून आहोत. आताच रोहनची पोस्टसुद्धा वाचली बलॉगर्स ट्रेकिंगबद्दल त्यासाठी मी तर एका पायावर तयार आहे. मागेच देवेन आणि माझा प्लानपण ठरला होता एक ट्रेक पावसात आणि त्या प्लानला बझ्झ बझ्झपुरीतले बहुतांश मंडळी तयार सुद्धा झाली आहेत…मज्जा\nकस बर वाटताय सांगू, ह्या मुंबईच्या धकाधकीच्या, प्रोफेशनल लाइफ, फ्रस्ट्रेशन पासून दूर..इतिहासाच्या सानिध्यात, तो इतिहास जगत, घामाच्या आणि पावसाच्या पाण्याने भिजलेल्या अवस्थेत त्याकाळी ही जागा कशी असेल ह्याचा विचार आणि आकलन करत, ज्यानी हे ��िल्ले बांधले त्याना सल्यूट करत एक एक भाग बघून पिंजून काढायचा आहे. हे किल्ले म्हणजे उभे साक्षीदार आहेत त्या अभेध्य, असामान्य, अतुलनीय, पराक्रमी कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे. थोडक्यात सांगायचे हे एक एक गड तर माझी तीर्थक्षेत्रच, आता जसा वेळ मिळेल तसा पावसाची, उन्हाची तमा न बाळगता त्या सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये हा सुहास मुक्तपणे विहार करणार आहे पुढचे काही महिने आणि आता आपला ब्लॉग आहेच (जे खरडतो ते नियमीत वाचणारे पण आहेत :D) तो अनुभव तुमच्या समोर नक्की मांडेन..मी वेडा आहे किल्ले भ्रमंतीचा आणि तुम्हाला ते पटेल पण 🙂\nकिल्लेट्रेकदुर्गपन्हाळाभटकंतीमाझी सह्यभ्रमंतीरायगडलोहगडविसापूरश्री छत्रपती शिवाजी महाराजसह्याद्रीस्वराज्य\nवो तो है अलबेला हजारों में अकेला…\n22 thoughts on “पाउले चालती सह्याद्रीची वाट..”\nआपुन भी आनेवाला है…..कब निकलने का बोलो….\nबस चंद दिनो की बात है सागर…\nयेस्स..तू पण येतोस मज्जा करायला.\nमजा आहे..आमचं काही खरं नाही.कामाचा व्याप वाढलाय, आत्ता पासून सांगता येत नाही जमेल की नाही ते.,.\nअहो काका वीकेंडलाच जायच..बघुया आता कस मॅनेज होतय..\nसुहास, ट्रेकिंग म्हटल कि तुझा उत्साह नेहमीच दांडगा असतो…\nतुझे ट्रेकिंगचे अनुभव नक्की शेअर कर…..\nहो नक्की, आणि तू पण चल हे स्वत: अनुभवायला….\nधमाल एकदम…नेहमी ठरवतो सुट्टीत ट्रेक करायचा…पण आजतागायत जमलेलं नाही….\nठांकू विभि, ह्या वेळिस जमवू की आपण..\nसुहास, मस्त फोटो आहेत रे एकदम… फोटो आणि वर्णन वाचून माझ्या सगळ्या ट्रेक्सचा आठवणी दाटून आल्या. बघुया कधी योग येतोय सह्याद्रीची पायधूळ माथी लावण्याचा \nअरे जुळवून आण ना मग लवकर सह्याद्रीसाठी 🙂 वाट बघतोय\nसुहास, मस्त फोटो आहेत रे एकदम….\nजय सह्याद्री. जय डोंगरयात्री.\nलवकत फ़िक्स करा रे कधी जायच ते…\nहो रे देवेन, जरा पाउस पडू देत\nमाझं नाव बघून धन्य धन्य झालं मला.\nढाक-बहिरी… बाकी आहे अजून तो, लक्षात आहे ना\nकसा विसरेन यार..आणि तुझ नाव बघून तू धन्य झालास हे वाचून मी धन्य झालो बघ 🙂\nमी एकदाच गेलो होतो ट्रेकला पण सॉलिड मज्जा आली..\nअजुन योग शोधत आहे…फोटो मस्तच…\nथॅंक्स…सागर, अरे मी तर आता प्रत्येक वीकेंडला जातोय आणि मज्जा करतोय 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nप्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/mastermind-of-pulwama-terrorist-attack-is-dead", "date_download": "2021-01-26T11:13:18Z", "digest": "sha1:DNPFNPJ5F244AFIHJL67W4PLITYZDFOT", "length": 43945, "nlines": 1097, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi: Marathi Breaking News, Marathi Live News", "raw_content": "\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 3 mins ago\nKisan tractor rally live updates : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्या��� पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण\nDelhi Farmers Tractor Rally: राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी\nदिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (pm narendra modi should resign says sanjay raut)\nDelhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या\nराष्ट्रीय 1 hour ago\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nराष्ट्रीय 41 mins ago\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 3 mins ago\nFact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का\nराष्ट्रीय 1 hour ago\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nराष्ट्रीय 29 mins ago\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण\nमहाराष्ट्र 38 mins ago\nशेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील\nमहाराष्ट्र 13 mins ago\nनवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम, वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी अन् स्वच्छता मोहीम\nराजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nमहाराष्ट्र 2 mins ago\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 3 mins ago\nPhoto : सई मांजरेकरचं भूरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 3 mins ago\nDhananjay Munde Exclusive | वादग्रस्त आरोपांनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर, धनंजय मुंडे म्हणाले…\nBalasaheb Thorat | शिवसेनेचा आंदोलक शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा : बाळासाहेब थोरात\nFarmer Protest |Delhi सीमेवर शेतकऱ्यावर पोलिकांकडून लाठीचार्ज, ट्रॅक्टर घेऊन बळीराजाची दिल्लीकडे कूच\nB.G. Kolse Patil | एल्गार परिषदेला फक्त 200 लोकांची परवानगी : बी. जी. कोळसे पाटील\nSanjay Raut | बुलेट ट्रेन दिल्याबद्दल शिंजो आबेंना पुरस्कार देण्यात आला असावा, संजय राऊतांची कोपरखळी\nSanjay Raut | महाराष्ट्र मोठं राज्य पण फक्त सहाच पद्म पुरस्कार, संजय राऊतांचा सवाल\nGlobal News | Honduras | गर्भपाताच्या मान्यतेसाठी महिलांचा एल्गार, धार्मिक पगड्यामुळे गर्भपात बंदी\nBeed | कामात हयगय नको, धनंजय मुंडेंनी भररस्त्यात अधिकाऱ्यांना झापलं\nRepublic Day | Beed | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nMilk Tea | निरोगी आरोग्यासाठी अशा पद्धतीने बनवा दूधयुक्त चहा\nMy India My duty : तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचवा, रिअल हिरोंचे फोटो पाठवा\nMumbai | Farmer Protest | आंदोलनात शेतकऱ्यांचाच सहभाग, विश्वास नसेल तर सातबारा दाखवतो: दिलीप लांडे\nDelhi | Farmer Protest | कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक, पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज\nAjit Pawar | जेव्हा कुणाची घरवापसी होणार तेव्हा मी स्वत: जाहीर करेन : अजित पवार\nLadakh | भारत तिबेटियन बॉर्डरवर पोलिसांकडून प्रजास्ताक दिवस साजरा\nAjit Pawar | शेतकरी प्रश्न असल्यास पूर्वनियोजित कार्यक्रम बदलू शकतो, अजित पवारांचा राज्यपालांना टोला\nRaju Shetti | टॅक्टर रॅलीसाठी पोलिसांनी हरकत नव्हती, तरी गुन्हा दाखल का\nSatara | पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार\nParbhani |परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण, पोलिसांच्या पथसंचलनाचा कार्यक्रम पार\nNana Patole | अन्नदात्याला उद्ध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न, नाना पटोलेंची टीका\nWeb Exclusive | Menstrual Cups | मासिक पाळीतील त्रास विसरा, मेन्स्ट्रुअल कप वापरा\nRepublic Day | Pune | प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण\nताज्या बातम्या6 hours ago\nMaharashtra | Flag Hoisting | शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nMumbai | Azad Maidan Flag Hoisting | मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण\nDelhi | बॅरिकेट तोडून शेतकरी दिल्लीच्या सीमेत घुसले\nDelhi | Republic Day 2021 |आज भारताचा 72 व्या प्रजासत्ताक दिन, दिल्लीसह देशभरात कडेकोट बंदोबस्त\nMumbai | BMC Flag Hoisting | महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते मुंबई महापालिकेत ध्वजारोहण\nRepublic Day2021| प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याची सजावट\nNamdev Kamble | पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे मोठ्या जबाबदारीने लेखन करणार : नामदेव कांबळे\nधैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, कोल्हापुरात शिवसेना-भाजपची जवळीक\n…जेव्हा बाळासाहेबांनी मीनाताईंना तुरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचतात\nकामात हयगय नको, धनंजय मुंडेंकडून अधिकारी फैलावर\nमहाराष्ट्र 4 hours ago\nमोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल : बाळासाहेब थोरात\nमहाराष्ट्र 4 hours ago\nशिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार : नवाब मलिक\nPhoto : सई मांजरेकरचं भूरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 3 mins ago\nDelhi Farmers Tractor Rally Photo: बळीराजा आक्रमक, शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून ट्रॅक्टर घुसवले\nफोटो गॅलरी53 mins ago\nPhoto : ‘हॅप्पीनेस ओव्हरलोडेड’, सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे खास क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto: दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण; पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\n7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता\nPhoto : ‘हॅप्पीली मॅरिड’, नताशा आणि वरुणचे खास फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nPhoto : ‘फिट अँड स्टायलिश’, करिना कपूर खानचं योगा सेशन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | प्रजासत्ताक दिनाची देशभरात धूम, विठ्ठलालाही तिरंगी उपरण्याचा साज\nफोटो गॅलरी7 hours ago\nRepublic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज\nफोटो गॅलरी17 hours ago\nPhoto | मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा-म्हाळसेचा विवाह\nफोटो गॅलरी19 hours ago\nPhotos : पर्यटकांच्या भेटीसाठी नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय संग्रहालय सज्ज\nफोटो गॅलरी21 hours ago\nPhoto : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘हाय गर्मी’, नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : रणवीर सिंहचा फंकी अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘हो जा रंगीला रे ….’, सई ताम्हणकरचा कलरफुल लूक\nफोटो गॅलरी24 hours ago\nPhotos : ‘शेतकऱ्यांचं वादळ’ राजभवानाच्या दिशेने, आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट\nफोटो गॅलरी24 hours ago\nPhoto : ‘कपल गोल्स’, मानसी नाईकनं शेअर केले मेहंदी सोहळ्याचे फोटो\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘मालदीव इज फन’, सारा अली खानची धमाल\nफोटो गॅलरी1 day ago\nVarun’s Haldi Photo : वरुण धवनच्या हळदीचे एक्सक्ल्युझिव्ह फोटो पाहाच\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : अप्सरेचा कलरफुल अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 day ago\nतुम्हाला कधी मिळणार नवं मतदान कार्ड काय आहे संपूर्ण प्रक्रिया, वाचा सविस्तर\nफोटो गॅलरी1 day ago\n’,पाहा मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचा शाही थाट\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘एक पोस्ट चाहत्यांसाठी’,पाहा प्राजक्ता माळीची खास पोस्ट\nफोटो गॅलरी1 day ago\nVarun Ki Shaadi PHOTO : वरुण नताशा विवाहबंधनात, ��ाहा लग्नाचे खास फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhotos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : मुंबईत जापानचा फिल; बहरली ‘मियावाकी’ वने\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : हीना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘मेरा ससुराल’, मानसी नाईकची सासरी धमाल\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto: शेतकऱ्यांचा एल्गार; हजारोंचा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘इट्स फॅमिली टाईम’, गौहर खानची दिलखेच अदा\nफोटो गॅलरी2 days ago\nकडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना पाणी मारलं, प्रकरण तापलं तर नेत्यांचं फिरणं मुश्किल होईल : अरविंद सावंत\nतुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…\n‘न दिसणाऱ्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु’, मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचा सार्थ अभिमान\nमहाराष्ट्र 1 hour ago\nDelhi Farmers Tractor Rally तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत कडाडले\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर FastTag अनिवार्य, लाँग वीकेंडहून परतणाऱ्या वाहनांच्या रांगा\nराज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत\nमहाराष्ट्र 3 hours ago\n‘दिवाळीतील गोड बातमी कुठे गेली’, म्हणत मनसेची एका मंत्र्याविरोधात तक्रार\nचंद्रपुरात खंडणीविरोधात मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक\n‘माझ्याविरोधात साक्ष का दिलीस’ ठाण्यात पत्त्याच्या कल्बमध्ये तरुणावर चॉपरने सपासप वार\n भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला मृतदेह\nनवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात\nएनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक\nSooryavanshi | रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख सुचेना\nBigg Boss 14 | राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये वाद\nप्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G, म्हणतो आजपासून मिशन सुरु…\nमालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं\nRepublic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाला बघा देशप्रेमाच्या या खास वेब सीरीज\nNew Promo | भाभीजी घर पर है मालिकेत ‘नेहा पेंडसेची’ एन्ट्री\nताज्या बातम्या 4 hours ago\nसोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन…\nEngland Tour India 2021 | टीम इंडियाविरोधातील कस���टी मालिका इंग्लंडच्या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक : जयवर्धने\n“खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे केंद्र सरकारने जाहीर करावं”\nMaiden Over | बापू नाडकर्णींकडून सलग 21 ओव्हर मेडन, सर्वाधिक मेडन टाकणारा गोलंदाज कोण\nIPL 2021 | “अष्टपैलू बेन स्टोक्सला ‘मुंबई इंडियन्स’च्या ताफ्यात घ्या”\nGraeme Smith | बालहट्टापुढे माजी कर्णधार स्मिथची माघार, बाप लेकाचा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 3 mins ago\nTractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू\nराष्ट्रीय 4 mins ago\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nराष्ट्रीय 29 mins ago\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nराष्ट्रीय 41 mins ago\nDelhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या\nराष्ट्रीय 1 hour ago\nकोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक\nअंबानींच्या एका तासाची कमाई करण्यासाठी तुम्हा-आम्हाला तब्बल 10 हजार वर्ष लागतील : रिपोर्ट\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nमजूराला मिळालं एवढं सोनं की अख्खं गाव झालं श्रीमंत, या शहराचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\n‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nएका गोळीनं उडवले ISISचे 5 दहशतवादी, ब्रिटिश SAS स्नायपरची कमाल\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nनेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nचीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nSpecial Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार\nमै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय\nप्रत्येक वेळी सरकारच का दोषी \nSpecial story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास\nलॉर्ड्सवर शर्ट काढून भिडणाऱ्या गांगुलीवर भाजपची मदार, बंगालमध्ये दादा विरुद्ध दीदी\nनवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट\nअर्थकारण 2 hours ago\n7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता\nअर्थकारण 4 hours ago\n2009च्या मंदीच्या तुलनेत कोरोना काळात बेरोजगारी चौपट वाढली, 22.5 कोटी नोकर्‍या गमावल्या\nअर्थकारण 4 hours ago\nLIC मध्ये पडून आहेत का तुमचे पैसे आता घर बसल्या असं मिळवा परत\nअर्थकारण 5 hours ago\n‘या’ सरकारी बँकेकडून 13 कोटी दंड आकारला, तुमच्या पैशांवर काय परिणाम\nअर्थकारण 6 hours ago\nराज्यातलं सर्वात जास्त महाग पेट्रोल धर्माबादमध्ये, वाचा काय आहे कारण\nअर्थकारण 7 hours ago\nदेशात ‘या’ ठिकाणी पेट्रोल शंभरी पार, तर जगात ‘या’ ठिकाणी पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटर\nअर्थकारण 8 hours ago\nHealth Tips | डोकेदुखीच्या समस्येने हैराण मग, डाएटमध्ये सामील करा ‘ही’ पेय…\nHair Problem | अकाली केस पांढरे होतायत मग ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा\nEczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…\nलाईफस्टाईल 2 hours ago\nमालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं\n इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘गिलोय’चे सेवन करताय\nREPUBLIC DAY 2021 : निसानकडून आज तब्बल 720 Magnite कार्सची रेकॉर्डब्रेक डिलीव्हरी\nRepublic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जवान फक्त Royal Enfield बाईक्स का वापरतात\n8 वर्ष जुन्या वाहनांच्या मालकांना नितीन गडकरींचा मोठा धक्का; नियमाचे फायदे आणि तोटे काय\nNissan च्या ‘या’ SUV वर तब्बल 80000 रुपयांचा डिस्काऊंट\nमोठी बातमी : तुमचं वाहन 8 वर्षांपेक्षा जुनं आहे मग भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’\n नव्या बदलांसह All new Tata Safari लाँच होण्यासाठी सज्ज\n15 वर्षांपासून भारतीय मार्केटवर राज्य करत असलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल\nतब्बल 50 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर टेलिग्रामवर विकले जात असल्याचा दावा\nप्रतिक्षा संपली, अखेर मेड इन इंडिया FAU-G गेम लॉन्च\nचॅट न उघडता WhatsApp चा मेसेज कसा वाचायचा वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक\nभारतीय युजर्सशी भेदभाव का WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन केंद्र सरकारचा हायकोर्टाला सवाल\nआता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा\nआंबा फळबाग लागवडीतून लाखो रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा\nसांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले….\nPM Kisan : लाभापासून वंचित राहिलेल्या शेतक��्यांना पीएम किसानचा 7वा हप्ता लवकरच\nपाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा\nदेशांतर्गत तांदळाच्या हंगामाला सुरुवात, ‘या’ दोन जातींच्या तांदळाला चांगली मागणी\nSpecial Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख\nरानमेवा बिबा फळाला बहर, बिब्यामुळे अनेकांना रोजगाराची आशा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/video-updates-video", "date_download": "2021-01-26T11:24:57Z", "digest": "sha1:V2KJ3DKA4P2VCLPCWITBSWYK3MEZQUYL", "length": 3546, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat व्हिडीओ News, Latest प्रभात व्हिडीओ Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nप्रजासत्ताक दिन : ग्राहक पेठेत धान्य-कडधान्यापासून साकारला भारताचा...\nपिंपरी चिंचवड : दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींकडून 15 बुलेट हस्तगत\nवनसदृष्य जमिनीबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे : सरोदे\nशॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या फडाला आग; दोन एकर उस जळून खाक\nसातारा : अजित पवार-शिवेंद्रसिंहराजे यांच्यात बारामतीत बंद कमरा चर्चा\n'सिरम'च्या आगीमागे घातपात होता की अपघात \n'सिरम'च्या आगीमागे घातपात होता की अपघात \nसिरमची कोरोना लस सुरक्षित, आगीमुळे लस उत्पादनाला फटका नाही -...\n पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अगीत 5 जणांचा मृत्यू\nमोठी बातमी : 10 वी, 12 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षण...\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/ya-club-madhe-chaltat-fakt-sanskrit-gane/", "date_download": "2021-01-26T12:54:34Z", "digest": "sha1:6TDTPHTUGYLNZ2KR6KBRSZRHIMWLMNBG", "length": 6563, "nlines": 106, "source_domain": "analysernews.com", "title": "या क्लबमध्ये चालतात फक्त संस्कृत गाणे", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nया क्लबमध्ये चालतात फक्त संस्कृत गाणे\nया नाइट क्लबमध्ये गणेश शरणम, गोविंदा-गोविंदा, जय-जय राधा रमन हरी बोल आणि जय कृष्णा हरे यासारखे गाणे आपल्या कानावर पडतील.\nतसे बघायला गेले तर, भारतातील अनेक नाइट क्लब मध्ये हिंदी, पंजाबी किंवा इंग्रजी गाने ऐकायला मिळतात ज्या गाण्यांवर लोक थिरकतांना दिसातात. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, असा एक देश आहे ज्या देशात नाइट क्लब एका अनोख्याच म्हणजेच संस्कृत गाण्यांवर लोक थिरकताना दिसतात.\nअर्���ेंटीनातील ब्यूनस आयर्स मध्ये ग्रोव नावाचे एक नाइट क्लब आहे. या नाइट क्लबमध्ये गणेश शरणम, गोविंदा-गोविंदा, जय-जय राधा रमन हरी बोल आणि जय कृष्णा हरे यासारखे गाणे आपल्या कानावर पडतील. आश्चर्य म्हणजे या नाइट क्लबमध्ये एकसोबत आठशे लोक थिरकताना दिसतात. या क्लबचे दुसरे वैशिष्टय म्हणजे इथे कुणी तुम्हाला धुम्रपानही करताना दिसणार नाही. आणि ड्रिंक करतानाही दिसणार नाही. इथे येणारयाला फक्त सॅफ्ट ड्रिंक्स, फळांचा रस आणि शाकाहारी जेवण मिळते.\nअशी पूर्ण झाली तीची कारागृहात जाण्याची इच्छा\nऔरंगाबाद जिल्ह्यात सकाळी 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, रुग्ण संख्या 4266 वर\n...तर हिंसा थांबवता आली असती : खा.संजय राऊत\nलाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकविलेला झेंडा काढला\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात\nविरुष्काच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन\nकंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.\nक्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/we-should-leave-this-to-dhananjay-munde-only/", "date_download": "2021-01-26T13:14:58Z", "digest": "sha1:DL4MREFUFGY6X33PN5SBNLA65BUN7RR6", "length": 9503, "nlines": 185, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे...... - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome महाराष्ट्र हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे……\nहे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे……\nसंजय राऊत यांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे सध्या ते चर्चेत आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार योग्य निर्णय घेतील असं सांगत कौटुंबिक विषयात राजकारण करणं योग्य नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.\n“हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आह���. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल तर तो भ्रम आहे,” असा टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला.“राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.\nPrevious articleमकर संक्रांत उत्सव परळी शहरात उत्साहात\nNext articleधोनीच्या मुलीमुळे बिग – बी वादाच्या भोवऱ्यात\nट्रॅक्टर रॅलीचा मार्ग …\nसोनाक्षी सिन्हाचा ” तो ” व्हिडीओ झाला व्हायरल\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nड्रेस घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते…..\nनोकराने लंपास केले एक लाख वीस हजार..\nविराटने मोडला सचिनचा विक्रम…\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/worried-about-darkness-knees-so-do-away-these-home-remedie-ssj-93-2378130/", "date_download": "2021-01-26T11:17:18Z", "digest": "sha1:DGJ5YUPDJZ2Y55ABUHRIPEHLXGDVJNTL", "length": 13943, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| worried about darkness knees so do away these home remedie ssj 93 | गुडघ्यांवरील काळपटपणा दूर करायचाय? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nगुडघ्यांवरील काळपटपणा दूर करायचाय घरच्या घरी करा ‘हे’ उपाय\nगुडघ्यांवरील काळपटपणा दूर करायचाय घरच्या घरी करा ‘हे’ उपाय\nघरच्या घरी दूर करा गुडघ्यांचा काळपटपणा\nसुंदर दिसावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. त्यामुळे आपली त्वचा, केस सुंदर दिसावेत आणि ते असेच छान, सुंदर रहावेत यासाठी अनेक महिला सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय करत असतात. आता साधारणपणे आपण कायम केस आणि चेहरा यांच्या सौंदर्याकडे लक्ष देतो. पण तुलनेने हाता-पायांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी, त्वचा रुक्ष होणं, पायांच्या टाचांना भेगा पडणे, गुडघे काळे होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच आज घरच्या घरी गुडघ्यांचा काळपटपणा कसा दूर करायचा हे जाणून घेऊयात.\n१. लिंबाचा रस –\nसौंदर्य खुलवण्यासाठी लिंबाचा रस हा अत्यंत फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे गुडघ्यांचा काळपटपणादेखील त्यामुळे दूर होतो. यासाठी लिंबाचा रस गुडघ्यांवर लावा आणि जवळपास १ तास तो तसा ठेवा. एक तास झाल्यानंतर पाय स्वच्छ धुवून टाका. दररोज हा उपाय केल्यास गुडघ्यांचा काळपटपणा दूर होईल.\nखोबरेल तेलामुळे त्वचा हायड्रेट होते. त्यासोबतच त्वचेतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे खोबरेल तेल शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसंच गुडघ्यांचा काळपटपणा दूर करायचा असेल तर खोबरेल तेल थेट लावण्यापेक्षा त्यात अक्रोडची पावडर मिक्स करावी. ही तयार पेस्ट गुडघ्यांना लावून ३-४ मिनीटे स्क्रब करावं. त्यानंतर गार पाण्याने पाय धुवावेत.\nदोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे मिश्रण गुडघ्यांवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच गुडघ्यांवर ठेवून नंतर धुवून टाकावी.\nकोरफडीचा रस १५ मिनिटे गुडघ्यांवर लावून ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवावेत.\n५. बेकिंग सोडा –\nएक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडंसं दूध मिक्स करावं. त्यानंतर हे मिश्रण पायाला लावून त्याने स्क्रब करावं. स्क्रब झाल्या��र ३-४ मिनिटे ही पेस्ट गुडघ्यांवर तशीच ठेवावी व नंतर पाण्याने ती धुवावी.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n...आणि ग्राहकाच्या डोळयासमोर पीठाच्या गिरणीवर महिलेचं कापलं गेलं शीर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ ची गगनभरारी; लवकरच होणार मराठी चित्रपटांचे प्रीमियर शो\n2 “तुम्ही मला लढण्याची प्रेरणा दिली”; कंगनाने मानले आपल्या गुरुचे आभार\n3 ‘माझे बाबा हयात नाहीत पण…’, डॉक्टर डॉन मधील राधाची भावूक पोस्ट\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/24/the-former-guardian-minister-said-i-fulfill-my-word/", "date_download": "2021-01-26T11:30:40Z", "digest": "sha1:PEQUTCV2FIJN4VL5WT73CPK3BQZTODFR", "length": 10435, "nlines": 133, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजी पालकमंत्री म्हणाले... मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nमुकेश अंबानी एका तासाला किती पैसे कमवतात \n लहानपणीच कमरेत लावले रॉड ; लॉकडाऊनमध्ये झाले हाल, मग जिद्दीने केले ‘असे’ काही, आता करतोय बक्कळ कमाई\nHome/Ahmednagar News/माजी पालकमंत्री म्हणाले… मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो\nमाजी पालकमंत्री म्हणाले… मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो\nअहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-5 वर्षांपूर्वी कर्जत गावाचे शहरामध्ये रूपांतर करण्याचा शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला. मी जो शब्द देतो तो पूर्ण करत आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे.\nकर्जत नगर पंचायतच्या वतीने शहरांमध्ये समर्थ गार्डन व शहा गार्डन या दोन गार्डनचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. यावेळी माजीमंत्री राम शिंदे बोलत होते. दरम्यान पुढे बोलताना शिंदे म्हणाले कि, तालुक्याच्या विकासासाठी आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणला.\nरस्ते दळणवळण पाणी या सर्व कामे केली. परंतु तरीही नागरिकांनी व खासकरून युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या व्यक्तीला मदत केली. आज मतदारसंघातील सर्व जनतेची व नागरिकाना खऱ्या अर्थाने राम शिंदे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असे आता जनता उघडपणे बोलू लागले आहे.\nपरंतु काळजी करू नका ही चूक पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये दुरुस्त करता येणार आहे. आपला माणूस हा आपलाच असतो.यामुळे नाटक करणाऱ्यांच्या मागे न राहता प्रमाणे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जनतेने उभे रहावे. असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.\nआगामी निवडणुकीमध्ये पुन्हा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नगरपंचायत आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवडून द्या असे आवाहन देखील राम शिंदे यांनी केले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/26/blessings-of-revenue-department-on-encroachment-holders/", "date_download": "2021-01-26T12:49:01Z", "digest": "sha1:SYP7K6OKEIS7WJUPRQLOTXPDI25RMCE7", "length": 10537, "nlines": 133, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अतिक्रमण धारकांवर महसूल विभागाचा आशीर्वाद - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nसेकंड हॅन्ड कार घ्यायचीय पण विश्वासार्हताही हवीये मग Maruti, Hyundai, Tata या कंपन्यांनीच सुरु केलेल्या ‘ह्या’ प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या\nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या स��िस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nHome/Ahmednagar News/अतिक्रमण धारकांवर महसूल विभागाचा आशीर्वाद\nअतिक्रमण धारकांवर महसूल विभागाचा आशीर्वाद\nअहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत असणार्‍या महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर काही इसमानी अवैधपणे अतिक्रमणं केले आहे.\nहि बाब महसूल विभागाच्या लक्ष्यात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधीत व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकार्‍यांनी केली नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत वनविभागाचे गट क्रमांक 8 मध्ये महसूल विभागाची गायरण जमीन असुन या जमिनीलगत असलेल्या म्हातारपिंप्री या गावच्या हद्दीतील काही इसमांनी अवैधपणे महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर अवैधपणे अतिक्रमणं केले आहे.\nया क्षेत्रात त्या इसमांनी विनापरवाना पाईपलाइन करून, अनधिकृतपणे शेततळे बांधून अतिक्रमण केले आहे. तसेच वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता अनेक झाडांची कत्तल केली असून या कडे महसुलच्या अधिकार्‍यानी दुर्लक्ष केल्याचे महसूल विभागाच्या अधिकार्‍याचा आशीर्वाद तर नाही ना असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहे.\nदरम्यान हि बाब महसूल विभागाच्या लक्ष्यात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधीत व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकार्‍यांनी केली नसल्याने परिसरात चर्चा रंगल्या आहेत. या अतिक्रमण धारक इसमाला कोणत्या अधिकार्‍याचा आशिर्वाद आहे असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nअखेर म���जी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2089", "date_download": "2021-01-26T11:18:34Z", "digest": "sha1:IWZALLIMCTQ2TI6PS4XFTBLPURNJWYNQ", "length": 21718, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रामचंद्र दीक्षितांचा वाडा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमंजरथ हे गाव बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गोदावरी व सिंधुफेणा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ते मार्जारतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गावाचे रामचंद्र दीक्षित. त्यांचा अडीचशे-तीनशे वर्षांचा जुना वाडा मंजरथ येथे उभा आहे\nमंजरथ हे गाव टेकडीवजा थोड्या उंचीवर वसले आहे. गावाची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार असेल. सतराव्या शतकात जेव्हा वाडा बांधला गेला तेव्हा गावाची लोकसंख्या तीनशेच्या दरम्यान असावी.\nरामचंद्र दीक्षितांचा वाडा पूर्वाभिमुखी आहे. त्याला भव्य दरवाजा आहे. दगडी भव्य रेखीव आठ फूट उंच व सहा फूट रुंद अशी चौकट आहे. त्याला घट्टपणे बिलगलेली सागवानी दारे पाहिल्यावर आश्चर्यचकित व्हायला होते त्यांवरील कोरीव नक्षीकाम हा काष्ठ शिल्पाचा उत्कृष्ट नमुना वाटतो. आठ इंच बाय सहा इंच जाडीचे दार आहे. त्याची कावड खाली व वर दगडी बसवलेली दिसते. दोन्ही बाजूंस लोखंडी साखळ्यांनी दगडी आवटीमध्ये गच्च आवळले आहे. बाजूच्या भूजपट्ट्या व इंदाळे गोलाकार खिळ्यांमध्ये आवळून टाकले आहेत. दाराला मोठा लाकडी आ���णा असून बाजूला लाकडी जीभ तिच्या वजनदारपणामुळे घट्ट आवळून बसवली जात असे.\nदाराच्या दोहो बाजूंस ढेलजा असून त्याच्यावरील छप्पर जरा पडले असले तरी पाच फूट उंच आणि तीन फूट रुंद असे घोटीव पाषाणाचे जोते उत्तम स्थितीत आहे. जोत्यांच्या बांधकामावर कमळाची चित्रे कोरलेली आहेत. ढेलजांचे ओटे ओलांडले, की आत पाच घडीव दगडांच्या पाय-यांवरून पुढील दालनात प्रवेश होतो.\nचौसोपी वाड्याच्या पहिल्या सोप्यात गेल्यावर वाड्याच्या पडिक अवस्था जाणवते. चारी सोप्यांची जोती मजबूत अवस्थेत असून मागील भिंती ब-या अवस्थेत आहे. काही खांब ब-यापैकी दिसतात. दोन दगडी खांब सात फूट उंचीचे असून त्यांची घडण घोटीव, रेखीव आहे. भिंतीच्या बांधकामात दगडावर कोरलेल्या राघू, मैना, हत्ती, घोडे, मोर, सूर्य-चंद्र इत्यादी प्रतिमा पाहून वाड्याचे वैभवशाली स्वरूप लक्षात येते.\nपुढे दोन पाय-या उतरल्यावर आतील दालनात जाता येते. त्याखाली तळघरे आहेत. त्याला लादन्या किंवा लक्ष्मी म्हणतात. सर्व लादन्या सुस्थित आहेत. त्यांच्या आकारावरून तत्कालीन धनधान्याने हा वाडा किती समृद्ध असेल हे लक्षात येते. पुढे गेल्यावर चौकात प्रवेश होतो. तेथेही खाली लादन्या किंवा लव्हारे असून चार सोपे पडिक अवस्थेत जे त्यावर उभे आहेत. दक्षिण बाजूस आणि उत्तर दिशेस तळघरे दिसतात.\nपाण्याचा हौद आहे. हौदात पाणी बाहेरून येत असावे. मागील बाजूस दिंडी दरवाजा असून तेथे आणखी तळघरे दिसतात. कदाचित गावाचा धान्यसाठा त्या वाड्यात ठेवला असावा - अशी शंका येते. काही ठिकाणी कोनाडे आहेत, ज्यावर दगड ठेवला, की ते बंद असल्याचे दिसतात. पाच फूट रूंदीच्या पांढरमातीच्या भिंती पाहिल्यावर वाड्याच्या भव्यतेची आणि वैभवाची कल्पना येते.\nवाडा माळवदी असावा. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पाच पाय-या दिसतात. पुढे स्वयंपाकघर, कमानीत असलेले देवघर दिसते. खोल्यांची दारे, खिडक्या सागवानी लाकडाच्या असून विशेष जाडी असल्यामुळे भक्कमपणा टिकवून आहेत. पोथ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा, भिंतीतून खाली उतरण्याचा मार्ग, मजबूतपणा हे वाड्याचे वैशिष्ट्य आहे. वाड्यात जन्मास आलेल्या रामचंद्र दीक्षिताने प्रतापदुर्गामहात्म्य ग्रंथ लिहिला. ते साता-यास 1749 साली कन्यागत पर्वानिमित्त माहुली येथील संगमावर (कृष्णा आणि वेण्णा) स्नानासाठी गेले होते. त्यांनी महाराणी सकवा���बाई यांच्या सांगण्यावरून ‘प्रतापदुर्गामहात्म्य’ या ग्रंथाचे लेखन केले. त्याचा इतिहास –\n‘इदं प्रतापदुर्गामहात्म्यस्य पुस्तकं शके 1671 शुक्ल अश्विन शु. 1 लिखित रामचंद्र दीक्षित सदाव्रतिना’ असे तो म्हणतो. ग्रंथात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी नमूद केली आहे. त्याला ती साता-याच्या राजवाड्यात समजली होती. ‘शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया शुभलग्नावर पाचगृह अनुकूल उच्चीने असताना शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्मले.’ 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारीख कविंद्र परमानंदकृत 'शिवभारती' या समकालिन ग्रंथात तसेच जेधे शकावलीत नमूद केली आहे आणि ती अधिकृत मानली जाते. 'प्रतापदुर्गामहात्म्य' या ग्रंथातील जन्‍मतारीख हा प्रत्‍यंतर पुरावा ठरतो. हा पोथीग्रंथ मिळाल्यावर त्याचे वाचन केले आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे दोनशेसाठ वर्षांपूर्वीचे कथन मिळाले. ग्रंथकर्ता कन्यागत पर्वानिमित्त साता-याजवळील माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर स्नानासाठी आला होता. (शके 1671-सन 1749) त्या वेळी साता-यात थोरले शाहुमहाराज राज्य करत होते. त्यांच्या थोरल्या महाराणी सकवारबाई या धर्मप्रवण वृत्तीच्या होत्या. त्यांना रामचंद्र दीक्षित भेटला. त्यांनी त्याला सांगितले, की आमचे आजेसासरे शिवाजी महाराज यांना प्रतापगडाची देवी प्रसन्न होती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात वैभव निर्माण केले. तुम्ही त्या प्रतापगडाच्या दुर्गेचे महात्म्य लिहा. त्याप्रमाणे त्याने सात-यात राहून ‘प्रतापदुर्गामहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला. त्याने अश्विन शुद्ध 1 शके 1671 (ऑक्टोबर 1749) रोजी हा ग्रंथ पूर्ण केला. (प्रस्‍तुत लेखाच्‍या लेखकाने त्‍या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे.)\nत्यानंतर त्याने अफझलखान वधाची हकिगत व त्याची वेळ आणि तिथी नमूद केली आहे. ‘शके 1581 विकारी नाम संवत्सराच्या मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवारी सप्तमीला जावळीच्या खो-यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानास प्रतापदुर्गेने दिलेल्या लहानश्या तलवारीने ठार केले.’ तो औरंगजेबाबद्दलही लिहितो. तो रामदासांचाही उल्लेख करतो. रामदासांनी शिवाजी महाराजांना मंत्रोपदेश दिला असे तो म्हणतो. अशा काही ऐतिहासिक घटना रामचंद्र दीक्षिताने लिहिल्या आहेत. त्यामुळे, त्यांच्या ग्रंथाला ऐतिहासिक साधन म्हणून महत्त्व आहे. तो ग्रंथ प्रस्तुत लेखकाने अनुवाद करून प्रसिद्ध केला आहे.\nतो वाडा रामचंद्र दीक्षिताला महाराणी सकवारबाई साहेबांकडून इनाम मिळाल्याचे सांगितले जाते. वर वर्णन केलेला एवढा मोठा वाडा सर्वसामान्य माणसाने कसा बांधला त्यास काहीतरी राजाश्रय मिळाल्याशिवाय ते शक्य नाही. मंजरथ गावी त्याची समाधी आहे. ते घराणे त्या गावात सन्मानाने नांदत आहे. रामचंद्र दीक्षितांचे वंशज बाळकृष्ण नागेश दीक्षित हे मंजरथ गावात राहतात. ते शेती आणि भिक्षुकी व्‍यवसाय करतात. त्‍यांना एक बंधु आहेत. ते माजलगाव येथे राहतात. त्‍यांनी ‘मंजरथ – एक शोध आणि बोध’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांच्या देवघरात रामचंद्र दीक्षितांचा मुखवटा असून त्याची नित्यपूजा केली जाते. त्यांना रामचंद्र ऊर्फ ‘चतुर्वेदी बुवा’ असे म्हटले जाते. गावात श्री लक्ष्मी-त्रिविक्रमाचे सुंदर असे मंदिर आहे. संगमावर वृक्षरूपाचे मंदिर, रामचंद्र दीक्षित समाधी व इतर अनेक मंदिरे पाहावयास मिळतात.\n- डॉ. सदाशिव शिवदे\n(छायाचित्र - सदाशिव शिवदे)\nडॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत.\nसुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा\nसंदर्भ: मंजरथ गाव, महाराष्ट्रातील वाडे, ग्रंथ\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, भातवडी गाव, गढी\nपानिपतकर शिंदे यांचे वाडे\nसंदर्भ: कोपर्डे गाव, महाराष्ट्रातील वाडे\nसुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा\nसंदर्भ: माग्रस, चळवळ, ग्रंथ, वाचन, पुस्‍तके\nसंदर्भ: बनारस, महाराष्ट्रातील वाडे, लोकजीवन\nडुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे जन्‍मस्‍थान\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्‍नर तालुका, बाजीराव पेशवे, डुबेरे गाव, पर्यटन स्‍थळे\nओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ\nसंदर्भ: लोकमान्‍य टिळक, ओरायन, ग्रंथ, नक्षत्र, खगोलश���स्त्र, maths\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/7518", "date_download": "2021-01-26T11:08:29Z", "digest": "sha1:EY6VL6EXDNUKRBZZIVLZAXCGAZRLIQJO", "length": 15812, "nlines": 181, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "फरार अट्टल गुन्हेगार अडकला पोलिसांच्या जाळ्यात | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nखानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सारी यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून गौरव.\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळचा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nHome महत्वाची बातमी फरार अट्टल गुन्हेगार अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nफरार अट्टल गुन्हेगार अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nभुसावळ : येथील खळवाडी भागातील मनीष रुपेश ठाकरे यास गावठी कट्टा दाखवून ७ हजार रु.रोख जबरीने हिसकावून व दिनदयाल नगरातील दीपाली नामक महिलेस देह व्यापार करून पैसे कमवून दिले नाही म्‍हणुन धमकावून ५ हजार रु.खंडणी मागून चापट बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात दोन गुन्‍हे दाखल करण्यात आले होते.\nया दोन्‍ही गुन्ह्यातील फरार आरोपी सलीम उर्फ घोडेवाले सिकंदर शेख रा.दिनदयाल नगर या���ी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपीस भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,संदीप परदेशी,पोहेकाॅ. सुनील जोशी,पोना.रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर,उमाकांत पाटील, महेश चौधरी,पोकाॅ.विकास सातदिवे,श्रीकृष्ण देशमुख,तुषार पाटील,ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली.\nPrevious articleकोरोना वायरस से निकला हास्यरस सोशल मीडिया पर हुआ वायरल\nNext articleमेयो रुग्णालयातुन करोना चे संशयित रुग्ण गेले पळून ,\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/drama-queen-rakhi-sawant-bithday-special-in-marathi-863181/", "date_download": "2021-01-26T12:25:16Z", "digest": "sha1:NOWKR2TZ64QHT2KWUOC5JJEGNZBEWSLP", "length": 10698, "nlines": 55, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "राखी सावंत आहे करोडपती, मेहनत करून मिळवली आहे इतकी धनसंपत्ती", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nराखी सावंत आहे करोडपती, मेहनत करून मिळवली आहे इतकी धनसंपत्ती\nबॉलीवूडच्या ड्रामा क्वीन राखी सावंतचा आज वाढदिवस आहे. राखी तिच्या ड्रामा आणि कॉन्ट्रव्हर्सीमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपासून तिने गुपचूप केलेलं लग्न, अज्ञात नवरा, हनिमूनला एकटीनेच काढलेले फोटो, प्रेग्ननंसी, बेबी अॅपवरून काढलेला लहान मुलीचा फोटो अशा अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. मात्र यासोबतच राखी सावंत करोडपतीदेखील आहे. राखीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ या राखीच्या जीवनाचा हा रोमांचक प्रवास...\nछोटी मोठी कामे करून राखी झाली करोडपती\nराखी सावंत आजच्या घडीला करोडों रूपयांची मालकीण आहे. मात्र तिने मिळवलेला हा पैसा तिच्या मेहनतीचा आहे. राखीने ‘अग्निचक्र’ चित्रपटामधून तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्यानंतर अनेक आयटम्स सॉंग्जमध्ये काम केलं. तिचे आयटम सॉंग्ज, पेहराव, प्लास्टिक सर्जरी आणि सतत होणारी कॉन्ट्रव्हर्सी यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शो ‘राखी का स्वयंवर’ खूपच गाजला होता. 2009 मध्ये या शोमधून राखीने स्वतःचं स्वयंवरही रचलं. लग्न ठरल्यानंतर साखरपुडा झाल्यावर तिने हे लग्न मोडलं होतं. ज्यामुळे ती नेहमीच लोकांच्या लक्षात राहिली. लहाणपण हालहपेष्टांमध्ये गेल्यामुळे तिने सतत पैसा कमवण्याचा आणि प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न केला.\nराखीने असे मिळवले हे पैसे\nराखीचे वडील मुंबई पोलिस सेवेत होते तर आई घरकाम करत असे. घरातून अॅक्टिंगसाठी विरोध असतानाही तिने घरच्या विरोधाला न जुमानत या क्षेत्रात प्रवेश केला होता. राखीने नचबलिये 3, ये है जलवा, अरे दिवानो मुझे पहचानो, राखी का स्वयंवर अशा शोमध्ये काम केलं आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिचे आयटम सॉंग्ज लोकप्रिय झाले आहेत. अशीच छोटी मोठी कामं करत आज तिच्याकडे करोडो रूपयांची संपत्ती जमा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या ��ाहितीनुसार राखीकडे मुंबईत दोन फ्लॅट, एक बंगला आणि करोडो रूपयांची संपत्ती आहे. राखीकडे फोर्ड इंडेवर कार आहे. ही धनसंपत्ती मिळवण्यासाठी राखीने अनेक स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. या धनसंपत्तीसोबतच जीवाल जीव लावणारे मित्रमैत्रीणी ही तिने मिळवलेली अनमोल संपत्ती तिच्याजवळ आहे.\nराखी सावंतला नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिवे्ह राहायचं असतं. ज्यासाठी ती सतत काहीना काहीतरी सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामधून ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहू शकेल. तिच्या सिक्रेट वेडिंग, कधीही मीडियासमोर न आलेला नवरा, हनिमून, प्रेग्नन्सी, मुलीचा फोटो हे आजही चर्चेचा विषय आहेत. राखी सावंतने केलेलं लग्न खोटं आहे की खरं याचा अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. राखीने गुपचूप लग्न केल्यावर सगळ्या मीडियाला राखी सावंतचं लग्न आणि तिचा नवरा या बद्दल फारच उत्सुकता लागली होती. राखीनेच दिलेल्या माहितीनुसार तिचा नवरा NRI असून तो परदेशात असल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे रितेशनेनं तिला रितसर लग्नाची मागणी वगैरे घातली होती. लग्नानंतर राखी रितेशला भेटण्यासाठी अमेरिकेला गेली. तिच्या हनीमूनसाठी ती तेथे गेल्याचं तिने त्यावेळी सांगितलं होते. राखी नुसतंच रितेशबद्दल बोलून थांबली नाही तर तिने कुटुंबातील अन्य सदस्यांचाही खुलासा केला होता. रितेशला दोन बहिणी आहेत. रितेशचे कुटुंब अगदी सर्वसामान्य असून सासू-सासरे प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत असं राखीने सांगितलं होतं. राखी कधी कधी रितेशसाठी स्वयंपाक करतानाही व्हिडिओ शेअर करते. काहिही असलं तरी तिने मिळवलेली धनसंपत्ती ही तिने मेहनत करून मिळवलेली आहे. राखीने काही गोष्टींवर नियंत्रण ठेवलं तर ती चाहत्यांच्या मनात कायम घर करून राहील.\nहे ही वाचा -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/two-lakh-bogus-pesticides-seized-in-wani/", "date_download": "2021-01-26T11:17:26Z", "digest": "sha1:ODG3WZO67JQDZGDJQF4D3OUGVGJYH53W", "length": 9290, "nlines": 95, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "वणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nवणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त\nवणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त\nनगर पालिकेसमोरील कृषी केंद्रावर धाड, संचालकाला अटक\nजितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांनी वणी येथील एका कृषी केंद्रात धाड टाकून तब्बल पावणे दोन लाखांची बनावट कीटकनाशकं जप्त केले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वणीतील कृषी केंद्र संचालकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे.\nप्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे व त्यांच्या पथकांने 20 डिसें. रोजी नगर परिषद समोरील विवेकानंद कॉम्प्लेक्स येथील बोढे कृषी केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान कृषी अधिकाऱ्यांना दुकानात विक्रीसाठी उपलब्ध इमामेक्टीम बेंझोयट 5℅ ओक्लेम ब्रॅण्ड नावाची कीटकनाशक औषधी बनावट असल्याचा संशय आला.\nकृषी अधिकाऱ्यांनी सदर कीटकनाशकांचे 1 किग्रा., 500 ग्राम, 250 ग्रामचे 1 लाख 85 हजार किमतीची औषध जप्त केली. जप्त किटकानाशाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. लॅबच्या अहवालामध्ये कीटकनाशक औषधीमध्ये सक्रिय घटक अत्यल्प प्रमाणात असल्याचे नमूद करण्यात आले.\nत्यावरून कृषी अधिकारी जि. प. यवतमाळ राजेंद्र वसंतराव माळोदे यांनी 4 जानेवारी रोजी बोढे कृषी केंद्रचे संचालक सुनील बीजाराम बोढे विरुद्द वणी पो.स्टे. मध्ये शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करुन बनावट औषध विक्री केल्याची तक्रार दाखल केली.\nतक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील बीजाराम बोढे (35 वर्ष) रा. रांगणा, ता. वणी यास अटक केली. आरोपीविरुद्ध कलम 420 भा.दं.वि. सहकलम कीटकनाशक अधिनियम- 1968, कीटकनाशक नियम – 1971 अनव्ये गुन्हा दाखल केला. पुढील तापसकामी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागविण्यात येणार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैभव जाधव करीत आहे.\nनिवडणुकीचा अत्यल्प दरात करा आपला किंवा आपल्या पॅनलचा प्रचार\nशाहबुद्दीन अजानी यांचा MDRT लाईफटाईम मेंबरशीपने सन्मान\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजक���य, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nशाहबुद्दीन अजानी यांचा MDRT लाईफटाईम मेंबरशीपने सन्मान\nमा. श्री. टिकारामजी कोंगरे यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत हार्दिक अभिनंदन\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44199", "date_download": "2021-01-26T12:55:30Z", "digest": "sha1:N4LHUYAHOBLZ2LXE7ZOYP2EWZWGP5P2P", "length": 12225, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुनियादारी त्यांची आणि आमची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुनियादारी त्यांची आणि आमची\nदुनियादारी त्यांची आणि आमची\nदुनियादारी त्यांची आणि आमची\nआमची म्हणजे कोणाची तर८०-९०च्या दशकात संपुर्ण कॉलेज तरुणाईचं जिवन व्यापुन टाकलं आणि आम्ही त्या कादंबरीची पारायण केली ...\nत्यांची म्हणजे ज्यांनी कादंबरी वाचलेली नाही आणि एका तिराहीताच्या नजरेतुन केवळ चित्रपट पहाणार आहेत.\nआजच फस्ट डे फ़र्स्ट शो पाहीला.....\nएकंदरीत चित्रपट बराच चांगला झाला आहे कथेतले बदल आणि डीटेलींग सोडता, गाणीही छान आहेत.\nकेवळ तुलना म्हणुन काही मुद्दे( न आवडलेल्या गोष्टी या आमच्या आणि आवडलेल्या त्यांच्या)पण तरीही वर नावात लिहील्याप्रमाणे आमची दुनियादारी खरचं अगदी अर्धवट शेवटासकट परीपुर्ण आहे...या चित्रपट रुपांतर करता मात्र फक्त पट कथेतच नाही तर मुळ कथेतही खुप सारे बदल केले गेलेत.\"सु.शि.\" जर आज असते तर... कदाचित हा शेवट ही त्यांना आवडला असता आणि बदललेली कथाही.\nइतकं डीटेलींग प्रत्यक्ष कथेत असुनही अनेक पात्रांचे चित्र नीट उभे राहात नाही... ( उद. नित्या... अस्सल आकडे लावणारा, कोडी घालणारा चिंतु जोशी, प्रितम,रानी मा, मिस्टर तळवळ्कर),आणि मह्त्वाचे एम के ची संपुर्ण पात्र.....( अगदी वाया घालवल्यं)\nडीसपी आणि साई च्या वादाची कारणं,कट्ट्यावर असणारा इरसालपणा, हे अधिक दाखवता आंले असते.\nगाणी:खरतरं अनावश्यक.त्याऎवजी प्रसंग आणि संवाद वाढ्वता आले असते. कट्टा आणि कट्टेकरी नुसते करायला हवे म्हणणार्यातले नाही तर करुन टाकायचं या प्रवृत्तीतले हे ठ्सणं आवश्यक होते. काही ठिकाणांचे संदर्भ येणं अत्यावश्यक होतं जसं अलकाचा चौक, रिगल, खंडाळ्याच्या सहलीचे प्रसंग आणि तिथेच येणारी सुर्योदय आणि सुर्यास्ताचे संदर्भ.कारन हे हे सर्व त्यातले कलाकारच ठरतात.\nपात्र निवड .... श्रेयस ने या पिक्चर साठी शुन्य मेहनत घेत्ल्याचं सतत जाणवतं. अंकुशने प्रयत्न नक्की केलाय. एम के ला पुर्ण वाया घालावल्यं .त्यातल्यात्याभाव खाउन जातो तो साई. प्रत्यक्ष कथेत साईचे डीटेल खुप कमी आहेत. पण जितुने त्यात खुनशी आणि मग्रुरपणाचे चांगले रंग भरलेत.\nबाकी मीनु,इतर कट्ट्य़ाचे मेंबर फुटेजप्रमाणेच कामं\nवेशभुषा: आणखी डीटेल भरता आले असते उदा: दिग्याची एन्ट्री आणी संपुर्ण चित्रपटात टिपिकल पुणेरी दाखवता आला असता पायजमा, कुर्ता\nकादंबरी ही खरतर अनेक नात्यांचे परत परत गुंतत जाणारे आणि उलगडणारे धागे अगदी हळुवारं पणे दाखवते , त्यामानाने चित्रपट फारच जलद गतीने पुढे सरकतो.प्रेम त्रिकोणाचे वारंवार येणारे संदर्भ, फक्त प्रसंग आणि पात्र वेगळी\nबरोबरच्या ३ जणांनी कादंबरी वाचलेली नव्हती.त्यां ना हा विषयच नवीन होता. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली कथा,चांगली गाणी.....\nकॉलेजच्या आजच्या संदर्भातले काही संवाद एकदम आजच्या काळालाही लिंक करुन जातात. दिग्या हा ही त्यांना त्यांच्यातला वाटतो. मुळ कथा माहीत नसल्या ,प्रत्यक्ष सहज घडणारी फक्त किंचीत लाउड वाटणारी अशी ....\nअधिक उणे करता एकदा सर्वांनी पाहायला हरकत नाही पण केवळ कादंबरीचे संदर्भ घेउन पाहु नका भ्रम निरास होइल.\nमोकळ्या डोक्यानी आणि मनाने पाहीला तर चित्रपट म्हणुन चांगला.....\nबर झाल रिव्हू टाकलात....पाहणार आहे उद्या किव्हा परवा....बघू जमेल तसं...\nपटकथा, संवादः चिन्मय मांडलेकर..... \nतु तिथे मी पाहुन हिम्मत होत नाहिये......\nपटकथा, संवादः चिन्मय मांडलेकर..... \nमी पाहिला,माला खुप आवडला.\nमी पाहिला,माला खुप आवडला.\n१) जे माझ मनोराज्य होत कांदबरी वाचल्यानंतर ते इथे होत\n२) अंकुशच खुपच जास्त दिवसांनी छान काम\n४) \"फक्त माझ्या पाया पडल्या तरी चालेल\"(त्या कलाकारने त्याचे सीन खाउन टाकले)\n५) मला शिरीन आवड्ली....\n१) श्रेयस आणि शिरिनच नात्यामधे नीट रंग नाही भरला\n२) श्रेयस म्हणुन स्वजो\n३) जितेन्द्राला वाया घालावला....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55386", "date_download": "2021-01-26T13:07:58Z", "digest": "sha1:6EUAHLF337FEDCXS6DHKZGRO34ZGPRTF", "length": 51119, "nlines": 279, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेतकरी आत्महत्या,सोयाबीन आणि समाज | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेतकरी आत्महत्या,सोयाबीन आणि समाज\nशेतकरी आत्महत्या,सोयाबीन आणि समाज\nबि-बियाणे ,त्यांचे उत्पादन आणि त्याचे नंतर होणारे सामजिक परिणाम ,ह्या विषयावर माझे मित्र डॉ.श्री.उमेश मुंडल्ये ह्यांनी पाठवलेला लेख.\nशेतकऱ्यांचे प्रश्न फक्त ग्रामीण भागातले असे आहेत असे मानणार्यांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे.त्यांना ह्या प्रश्नांचे सामाजिक परिणाम दाखवणारा लेख आहे.\nडॉ.उमेश मुंडल्ये स्वतः वनस्पतीशास्त्र,पाणी ,पर्यावरण विषयात नावाजलेले तज्ञ आहेत.पाणी संवर्धन ह्या विषयात महाराष्ट्रात अनेक गावात,शहरात ते काम करतात.त्यांनी ह्या लेखात स्वतःकडील माहिती दिलेली आहे.\nविदर्भातील आत्महत्त्यांचे कृषि किर्तनकार श्री.महादेव भुईभार यांनी केलेले मार्मीक विश्लेषण\nगेल्या तीस वर्षात काय घडलं ते दोन पानात सामावून घेण्याचा प्रयत्न मी करत आहे.\nशेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच परिस्थितीकी शास्त्र गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच एक कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.\nदोन दशकांआधी व-हाडात सोयाबीन आलं. ज्वारी हळुहळू बाद होत गेली. ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला. कडब्याचा चारा नसल्याने गोधन कमी झालं. २०० बैलांचा पोळा ५० बैलांवर आला. “खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं. गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड” असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं. गायरानांवर अतिक्रमन झालं. सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला.\nघरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं. एक आधार असायचा. बिकट परिस्थितीत लोकं ज्वारीच्या “कण्या” खाऊन जगली. ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला. सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या. त्यातच डि.ए.पी. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली. एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे दुसरीकडे त्यात शेनखताची कमतरता यामुळे जमीनीची पाणी धारण क्षमता आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली. जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून भूजल संपुष्टात यायला लागलं. (सोयाबीन सारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली. एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं. एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या.\nअन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं धान्य कमी भावात ग्रामीन भागात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली. त्यातुन लाचारीचा जन्म झाला. लाचारीतुन आत्मसन्मान गेला. आत्मविश्वास गेला. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं. शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवां ना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला. गावागावात अमूक सेना तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले. इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुन वाहायला लागला. डोळ्यादेखत ३०-३२ वर्षांची किती पोरं दारु पिऊन पटापट गेली इलेक्शन आलं, छटाक भर आकाराच्या गावात गाव विभागलं, दुभंगल. यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे सबसीडीसाठी चकरा मारणा-या लाचार शेतक-याची संख्या वाढायला लागली.\nदुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले; त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला. सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं. शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं. त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली. नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले. त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या. नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला. जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं. नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली.\nतंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन व-हाडात आल्या. यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला. त्यातच मग सिंचन प्रकल्प आले. नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या. बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली. त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.\nजुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून ज्ञानाची पारंपरिक तिजोरी रिती व्हायला लागली. अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले. याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला. या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, “शेतमालाचे भाव वधारणे”. हा वर्ग बोलनारा,लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा. शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग बोंब ठोकणार. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही. उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले. परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.\nसततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली. शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या.आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले.\nआता उरला महत्वाचा आधार तो म्हणजे भागवत सप्ताहांचा, मंदीरांचा, आधुनिक धार्मिक दुकानांचा. गावागावात ५०-५० हजाराचं बजेट ठेऊन आयोजीत केल्या जाणा-या भागवत सप्ताहांचं अक्षरश: पीक आलं. गणपती, दुर्गा देवी मंडळांची चलती आली. एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला. सरकारही शेतक-यांनी आत्महत्या करु नये म्हणून कोटी कोटी रुपयांचे बजेट असलेले, जगण्याची कला (आर्ट आफ लिविंग) शिकवणा-या बाबांना आयात करती झाली. बाबा आले अन गेले पण आत्महत्या होतच गेल्या. आत्महत्या होतच आहेत...........\nनितीनभाऊ, लेख खरच चांगला आणि\nनितीनभाऊ, लेख खरच चांगला आणि मुळापासून विचार करणारा आहे. पॅरेग्राफ पाडून नीट टाका. सलग वाचायला जमतही नाही आणि पोहोचतही नाहीये. विचार पटले\nअहो घड्या पाडुन लिहा की.\nअहो घड्या पाडुन लिहा की. गरगरल\nपॅरेग्राफ पाडून नीट टाका. सलग\nपॅरेग्राफ पाडून नीट टाका. सलग वाचायला जमतही नाही आणि पोहोचतही नाहीये. +१\nचांगला लेख. थोडक्यात असल्याने\nचांगला लेख. थोडक्यात असल्याने प्रत्येक वाक्यावर विचार, चिंतन होणे आवश्यक.\nलेख विचार करायला लावणारा आहे\nलेख विचार करायला लावणारा आहे पण परीच्छेद हवेतच.\nलेख खूपच छान आहे.\nशेतकर्‍यांचे प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे.\nनगदी पिकांच्या मागे लागल्याने शेतकर्‍याचे नुकसान आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांचे नुकसान होते.\nमलाही इकडे आल्यावर गंमत वाटायची- एकरो न एकर शेती असलेले लोक इतके कुपिषित कसे अ‍ॅनिमिक कसे सोयाबीन पुकवणार्‍या शेतकर्‍याच्या मुलाला प्रोटिन एनर्जी मालन्यूट्रीशन का\nमग कळलं इथले लोक हरभरा, सोयाबीन, बटाटा , पावटे उगवत असले तरी ते त्यांच्या खाण्यात नाही.\nसोयाबीन / हरभरे/पावटे विकून थोडेफार उरले तर गुरांना घालतात.\nपाण्याची सोय नसल्याने भाज्या पिकवत नाहीत.\nकोकणात ज्याच्याकडे थोडीफार शेती आहे तो पहिल्यांदा भात लावेल, कडेने नाचणी लावेल, बांधावर भाज्या लावेल, झोपड्यावर , अंगणात पडवळ, दोडकं घोसाळं लावेल.\nसस्टेनेबल किंवा शाश्वत शेती पुन्हा एकदा नव्याने शिकली पाहिजे आपण.\nशेतकर्‍यांनीही जगणे या गोष्टीला रिच लाईफस्टाईलपेक्षा जास्त महत्त्व दिलं पाहिजे.\nसस्टेनेबल किंवा शाश्वत शेती\nसस्टेनेबल किंवा शाश्वत शेती पुन्हा एकदा नव्याने शिकली पाहिजे आपण.>>> +१\nलेख छान आहे. माझा एक बालमित्र\nमाझा एक बालमित्र सध्या झिरो बजेट नैसर्गीक शेती ( Natural Farming) वर गावोगावी लेक्चर देत फिरतोय. ती किती योग्य आहे किंवा कशी ह्यात न शिरता मला त्याच्या ह्या उपक्रमाचे कौतुक वाटते.\nजबरदस्त लेख. या सर्व गोष्टी\nया सर्व गोष्टी माहिती नव्हत्या.\nअवांतरः एखादा माणूस ४०००० किंवा ९०००० अशा कर्जाच्या रकमेसाठी आयुष्य संपवणार असेल तर त्याच्या आधी आपण काही करु शकतो का एकीकडे एखादा फ्लिप्कार्ट वरुन ५०००० च सोनी एक्स्पिरिया इ.इ घेतो आणि दुसरीकडे एकाला त्या रकमेसाठी आयुष्य संपवावं लागतं हे जरा भयाण आहे. (मी यावर काही न करता तोंड आणि कळफलक बडवणार्‍या पण काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या अनेकांपैकी एक.)\n(डोनेशन्स गोळा करुन कर्जबाजारी शेतकरी मदत निधी इ.इ., आणि या निधीवर जेन्युइन लोक जे शेतकरी खरोखर गरिब आणि कर्जबाजारी आहे हे तपासतील.)\nक् प चांगला लेख. साती +१\nक् प चांगला लेख.\n<< गावागावात ५०-५० हजाराचं\n<< गावागावात ५०-५० हजाराचं बजेट ठेऊन आयोजीत केल्या जाणा-या भागवत सप्ताहांचं अक्षरश: पीक आलं. एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला. >>>\nअगदी खरे आहे हे....\nगावाकडे लोक कसे एकमेकांना मदत करण्यापेक्षा एकमेकांचे पाय कसे ओढ्त असतात हे खुप जवळून पाहिले आहे...\nविचार करायला लावणारा लेख आहे.\nमध्यंतरी व्हॉट्सॅपवर एकांनी कोल्हापूरजवळील एका गावातील लोकांनी गोधनाचा सुयोग्य वापर करून गोमूत्राची चक्क 'डेअरी' सुरू केली व गोमूत्राच्या विक्रीतून गावाचा आर्थिक, सामाजिक कायापालट होत असल्याचा लेख पाठवला होता. वाचून खरेच कौतुक वाटले होते. पारंपारिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड देऊन या लोकांनी एक चांगला पायंडा पाडला आहे असे वाटले.\nकोणतेही 'क्रांतिकारक' बदल स्थानिक शेतीत करताना किंवा नव्या लाटेवर स्वार होताना त्या बदलांचा दीर्घकालीन परिणाम काय होईल याचा विचार व्हायला हवा आहे. फक्त शेतजमीनच नव्हे तर पशूपक्��ी, पर्यावरण, जैवविविधता, आर्थिक स्थिती, समाजकारण या सर्वच बाबींचा विचार व्हायला हवा आहे. दुर्दैवाने आपल्याकडील शेतकरी एवढा दूरचा विचार करत नाही व त्याला तसा विचार करायला भाग पाडणारे लोकही विरळ आहेत. लवकर पैसा कसा मिळेल या हव्यासापायी आणि तशी 'विकासाची' गोडगोजिरी परंतु तकलादू स्वप्ने दाखवली गेल्यामुळेच हा र्‍हास झाला असावा का\nछान लेख आहे. मध्यन्तरी\nछान लेख आहे. मध्यन्तरी राजस्थानचे शेती-पाणी तज्ञ राजेन्द्रसिन्ह यान्ची टिव्हीवर मुलाखत झाली. त्यात ते म्हणाले की मराठवाड्याचा त्यानी दौरा केला तर त्याना आढळले की तिथे पाणीच कमी आहे, मग जास्त पाणी लागणार्‍या ऊसाची का लागवड केली जाते त्या हवेनुसार, उपलब्ध साठ्यानुसार पीक का घेतले जात नाही त्या हवेनुसार, उपलब्ध साठ्यानुसार पीक का घेतले जात नाही खरे आहे. नीट मार्गदर्शन मिळाले तर कित्येक शेतकर्‍यान्चे जीव वाचतील.\nलेख छान आहे. दोन दशकात\nलेख छान आहे. दोन दशकात झालेला -हास अगदी थोडक्यात मांडला आहे. पण ही सगळ्या बाबतीत\nबिघडलेली परिस्थिती सुधारायची कशी अगदी शेतजमिन सुधारण्यापासुन सुरवात करावी लागेल. जोवर ही सुधारणा होतेय तोवर शेतक-याने कशाच्या बळावर जिवंत राहायचे अगदी शेतजमिन सुधारण्यापासुन सुरवात करावी लागेल. जोवर ही सुधारणा होतेय तोवर शेतक-याने कशाच्या बळावर जिवंत राहायचे गावी बेरोजगार तरुणांचे तांडे फिरत असतात ज्यांचे १०-१२ वी पर्यंत शिक्षण झालेले असते पण उपजिविकेचे कुठलेही काम त्यांना येत नसते. शिक्षणाचा दर्जा अगदी यथातथा असतो. एवढ्या शिक्षणावर नोकरी मिळणेही कठिण असते. सगळ्या बाजुने कोंडी झाल्यासारखे वाटते त्यांना पाहुन. इतका वर्क फोर्स आहे जो वाया जातोय. या सगळ्याअर काय उपाय\nलोकांचे आरोग्य हा असाच एक मोठा प्रश्न आहे.\nकोणतेही 'क्रांतिकारक' बदल स्थानिक शेतीत करताना किंवा नव्या लाटेवर स्वार होताना त्या बदलांचा दीर्घकालीन परिणाम काय होईल याचा विचार व्हायला हवा आहे. फक्त शेतजमीनच नव्हे तर पशूपक्षी, पर्यावरण, जैवविविधता, आर्थिक स्थिती, समाजकारण या सर्वच बाबींचा विचार व्हायला हवा आहे. दुर्दैवाने आपल्याकडील शेतकरी एवढा दूरचा विचार करत नाही व त्याला तसा विचार करायला भाग पाडणारे लोकही विरळ आहेत. लवकर पैसा कसा मिळेल या हव्यासापायी आणि तशी 'विकासाची' गोडगोजिरी परंतु तकलादू स्वप्ने दाखवली गेल्यामुळेच हा र्‍हास झाला असावा का\nशेतकरी सोडा, इथे दुसरा कोणी तरी दुरचा विचार करतोय का केला असता तर शहरात पर्यावरणाची जी भयाण हानी होतेय ती झाली असती का\nवर लेखात मांडलेला प्रश्न फक्त शेतक-याचा नाही तर पुर्ण भारत देशाचा आहे. सर्वच बाजुनी अतिशय वेगात -हास होतोय.\nअतिशय उत्तम लेख. वास्तव भीषण\nवास्तव भीषण आहे हे खरेच. पण शेतकरी नकदी पिकामागे धावले यात चुकीचे काय आज आपणही अधिक रोकड देणार्‍या इन्जीनीअरिन्ग वगैरे शिक्षणाकडे धावत आहोतच ना आज आपणही अधिक रोकड देणार्‍या इन्जीनीअरिन्ग वगैरे शिक्षणाकडे धावत आहोतच ना अधिक उत्पन्नाची हमी असेल तर कुणीही धावेल. कॉर्पोरेट शेती हा उपाय ठरू शकेल असे आताशी मला वाटू लागले आहे. कारण लेबर आणि कॉस्ट इन्टेन्सिव शेती एकट्यादुकट्या कुटुंबाला परवडत नाही. शिवाय बलदंडांशी झगडण्याची ताकद एकट्यादुकट्या शेतकर्‍यांमध्ये नसते.\nउपजाऊ जमीन शेतीविना पडून असेल तर कमीत कमी तिचा वापर तरी होईल. आतापर्यंत अधिक उत्पन्नासाठी शेतीत अनेक प्रयोग राबवले गेले. नवनवी पिके, नवनवी बियाणी वापरण्यास शेतकर्‍यांना प्रवृत्त केले गेले. पण जर हे उपाय फोल ठरत असतील तर दुसरी दिशा धुंडाळायला पाहिजे. एक तर शेतीवर जरूरीपेक्षा जास्त लोक अवलंबून आहेत. दुसरीकडे शेतीत मानवी श्रमांची जरूरी असते तेव्हा त्याची मजूरी मजुराला आणि शेतकर्‍याला दोघांनाही परवडत नाही. तेव्हा अधिकाधिक शेतकर्‍यांनी शेती सोडून इतर कामधंदा शोधणे अस्तित्वासाठी आवश्यक बनले आहे. शहरात मिळेल ते काम करायला आजच सुरुवात झाली आहे. हे स्थलांतर नियोजनबद्ध रीतीने व्हावे. छोटी छोटी शहरे उभी राहावीत. कंपन्यांनी त्यांच्या शेतीवर आधारित कृषिउद्योग या शहरांत उभारावेत. तिथे शेतकर्‍यांना नोकर्‍या मिळाव्यात. लोकवस्ती वाढली की आनुषंगिक गरजा आणि नोकर्‍या, व्यवसाय निर्माण होतात. मागे शरद पवारांनी एक अभिनव योजना सुचवली होती. या कंपन्यांनी शेतकर्‍याला भागधारक करावे आणि महिन्याला ठराविक रक्कम शिवाय नफ्यातला अंश द्यावा अशी काहीशी ती योजना होती. म्हणजे शेतकरी शेतीतून मोकळा होऊन इतर उद्योग करायलाही मोकळा राहील.\nतसेही बहुतेक सर्व शहरे स्थलांतरितांमुळेच भरभराटली आहेत. आपण सर्वजण हे एकेकाळचे स्थलांतरितच आहोत. शहरातल्या आपल्या पहिल्या पिढीच्या कष्टांचे फळ ���पण आज चाखीत आहोत. तर नव्या स्थलांतरितांना त्यातला वाटा देण्यास आपण खळखळ करू नये.\n<मागे शरद पवारांनी एक अभिनव\n<मागे शरद पवारांनी एक अभिनव योजना सुचवली होती. या कंपन्यांनी शेतकर्‍याला भागधारक करावे आणि महिन्याला ठराविक रक्कम शिवाय नफ्यातला अंश द्यावा अशी काहीशी ती योजना होती. म्हणजे शेतकरी शेतीतून मोकळा होऊन इतर उद्योग करायलाही मोकळा राहील.>\nहा उपाय फार फार पुर्वी होऊन गेलाय. सहकारी साखर कारखाने यायच्या आधी खाजगी साखर कारखाने होते. त्यांनी शेतकर्‍यांकडुन भाडेतत्वावर जमिनी घेतल्या. काही वर्ष शेतकर्‍यांना व्यवस्थित पैसा मिळाला. नंतर सहकारी साखर कारखाने आले. खाजगी साखर कारखाने तोट्यात गेले. या कारखान्यांच्या भाडेतत्वावर घेतलेल्या जमिनी सरकार नी ताब्यात घेतल्या. बरीच वर्ष सरकारनी त्या जमिनी कसल्या. आता त्या जमिनी शेतकर्‍यांना परत दिल्या जातायत.\nसहकारी साखरकारखाने मोडकळीस आलेत. खाजगी कारखाने जोरात चालु झाले. सध्यातर दोघेपण तोट्यातच.\nकोणती कंपनी कोरडवाहु / जिरायती जमिन कसायला घेईल कॉर्पोरेट फार्मिंगवाले पण बागायतीच जमिनी घेणार ना\nदोन थेट प्रश्नः १. डॉ. उमेश\n१. डॉ. उमेश मुंडल्ये शेतीवर उपजीविका मिळवतात का\n२. सोयाबीन पिकवणे मस्ट आहे का\nडॉ. उमेश मुंडल्ये फक्त शेतीवर\nडॉ. उमेश मुंडल्ये फक्त शेतीवर उपजीविका मिळवतात का\nकॉर्पोरेट शेती हा उपाय ठरू\nकॉर्पोरेट शेती हा उपाय ठरू शकेल असे आताशी मला वाटू लागले आहे. >>> + १\nपण अगदीच कॉर्पोरेट पेक्षा सहकारी शेती (आपल्याकडे इतर स्वरूपात सहकार आहे) व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने चालवली तर जास्त चांगले राहिल.\nमाझ्या मित्राला (जो वरचा झिरो बजेटवर लेक्चर देतो तो) मी विचारले होते की तू त्यांना तसे उद्द्युक्त करू शकशील का तशी चाचपणी केली होती आणि त्यावर आम्ही काही मित्र भांडवल द्यायला तयार होतो, पण शेतकरी लोकं तयार नाहीत. निदान १०० एकर मध्ये काही पिकं (मल्टीपल) घेऊन तीचे सर्वच उत्पन्न वाटून घेणे हा इरादा होता. पण ते ही शेतकर्‍यांना नकोसे आहे. कारण आम्ही तेंव्हा, \"जमीन तुमची पण प्लान आमचा\" असे म्हणत होतो. कार्पोरेट प्लान टाईप शेती चालविली जाणार नाही तो पर्यंत यशस्वी होणे अवघड दिसते.\nमाझ्या चुलत भावाचा मेव्हना इंजिनिअर आहे, मागास / कमी पाण्याच्या कोरडवाहू शेतात फायद्याची शेती चालवतो कारण तो शेत��� प्रोजेक्ट प्लान म्हणून चालवतो.\nअर्थात काही ठिकाणी हा सहकारी शेती प्रयोग यशस्वी झाल्याचे ऐकले आहे. प्रत्यक्ष बघीतले नाही.\nअकु, तो गोमुत्र प्रकल्प म्हणजेच झिरो बजेट शेती वाले लोकं.\nव्हॉट द हेल इज कॉर्पोरेट\nव्हॉट द हेल इज कॉर्पोरेट शेती\nकेदार अजून माहिती दे ना.\nकेदार अजून माहिती दे ना.\nउत्तम लेख. अनेक वर्षांच्या\nउत्तम लेख. अनेक वर्षांच्या परिस्थितीचा नेमक्या शब्दांत सारांश वाचल्यासारखं वाटलं.\n<<आता उरला महत्वाचा आधार तो म्हणजे भागवत सप्ताहांचा, मंदीरांचा, आधुनिक धार्मिक दुकानांचा. गावागावात ५०-५० हजाराचं बजेट ठेऊन आयोजीत केल्या जाणा-या भागवत सप्ताहांचं अक्षरश: पीक आलं. गणपती, दुर्गा देवी मंडळांची चलती आली.>> +१००००\nलेख परिच्छेद पाडून लिहिल्यास वाचायला सोपा जाईल.\nकॉर्पोरेट शेती प्रमाणेच काहीसे करायचा प्रयत्न चालु आहे असं दिसतय. आजच्या सकाळ मधे अभिजित पवारांनी इस्त्राईल मधील कंपनीच्या मदतीने एक प्रकल्प राबवायचे म्हटले आहे. ह्या बद्दल कोणाला काही माहिती आहे का माझा खरं तर सकाळ च्या उपक्रमांवर फारसा विश्वास नाही. \"सकाळ\" च्या नावाचा काही दिवस डंका पिटण्यापलिकडे त्यातुन फार काही होत नाही असे निरिक्षण आहे. परंतु खरच ह्या उपक्रमात तथ्य असेल तर त्यांना मदत करायला निश्चितच आवडेल.\nसाती+१ मग कळलं इथले लोक\nमग कळलं इथले लोक हरभरा, सोयाबीन, बटाटा , पावटे उगवत असले तरी ते त्यांच्या खाण्यात नाही.\nसोयाबीन / हरभरे/पावटे विकून थोडेफार उरले तर गुरांना घालतात.\nपाण्याची सोय नसल्याने भाज्या पिकवत नाहीत.>>>>>\nसोयाबीन खुप प्रोटिन युक्त आहे विशेषता सोयाबीन च्या दुधापासुन बनवलेले सोया पनीर (टोफु) हे बनवण्याचे तंत्र जर या लोकांना शिकवले तर शहरांमध्ये याला मोठे मार्केट मिळेल.\nशेतकर्‍यांच्या नक्कि काय समस्या आहेत व त्यामागची कारणे काय ह्याबद्दल सोप्य शब्दात वाचायला मिळाले.\nचौकट राजा, ते वाचले. ते सगळे\nते वाचले. ते सगळे किरकोळ आहे. शेतकरी निव्वळ पावसावर अवलंबून आहे.\nप्रॉब्लेम हा आहे की आपण सगळेही शेतकर्‍यावर आणि पावसावर अवलंबून आहोत हेच कुठेही मान्य होत नाही आहे.\nत्वरीत पाण्याचा वापर मर्यादीत करणे अत्यावश्यक आहे.\n>>>सोयाबीन खुप प्रोटिन युक्त\n>>>सोयाबीन खुप प्रोटिन युक्त आहे विशेषता सोयाबीन च्या दुधापासुन बनवलेले सोया पनीर (टोफु) हे बनवण्याचे तंत्र जर या लोकांना शिकवले तर शहरांमध्ये याला मोठे मार्केट मिळेल<<<\nहा माझ्यामते चुकीचा प्रतिसाद आहे. चु भु द्या घ्या\nएखाद्या उत्पादनाला मार्केट मिळणे हे मुळात शेतीचे ध्येयच नाही. शेतीचे ध्येय हे आहे की सगळ्यांना खायला मिळावे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/26/cool-take-advantage-of-this-25-facility-with-fd-offered-by-this-bank-through-whatsapp/", "date_download": "2021-01-26T11:18:41Z", "digest": "sha1:L47SSYUEDBYWDIQ74MF2T4HLEFAIVEHC", "length": 13898, "nlines": 132, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मस्तच ! 'ही' बँक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देतेय एफडीसह 'ह्या' 25 सुविधा , 'असा' घ्या फायदा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nमुकेश अंबानी एका तासाला किती पैसे कमवतात \n लहानपणीच कमरेत लावले रॉड ; लॉकडाऊनमध्ये झाले हाल, मग जिद्दीने केले ‘असे’ काही, आता करतोय बक्कळ कमाई\n ‘ही’ बँक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देतेय एफडीसह ‘ह्या’ 25 सुविधा , ‘असा’ घ्या फायदा\n ‘ही’ बँक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देतेय एफडीसह ‘ह्या’ 25 सुविधा , ‘असा’ घ्या फायदा\nअहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-व्हॉट्सअ‍ॅप आता फक्त चॅटिंग अ‍ॅप राहिलेले नाही, आपण त्याद्वारे बँकिंग देखील करू शकता. यासह, आपणास प्रत्येक वेळी विजेचे बिल, पाणी बिल, मोबाइल बिल किंवा गॅस बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर जाण्याची आवश्यकता नाही, आपण व्हॉट्सअ‍ॅपवर हे कार्य करू शकता.\nआपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन फिक्स्ड डिपॉझिट आणि ट्रेड फायनान्स संबंधित काम देखील करू शकता. होय, खासगी क्षेत्रातील बिग बँक आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर अन���क सुविधा सुरू केल्या आहेत.\nव्हॉट्सअ‍ॅप वर मिळतील या सुविधा :- आता रिटेल ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काही मिनिटांत एफडी बनवू शकतात. याद्वारे आपण वीज बिल, एलपीजी बिल आणि पोस्टपेड मोबाइल फोनचे बिल देखील भरू शकता. याशिवाय कॉर्पोरेट आणि एमएसएमई क्षेत्रातील लोकांना व्यापार वित्त संबंधित माहिती मिळू शकेल. याद्वारे एखादा ग्राहक आयडी, आयात निर्यात कोड आणि बँकेतून घेतलेल्या सर्व पत सुविधांची माहिती मिळवू शकेल. बँकेने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की येत्या काही दिवसांत ग्राहकांसाठी या सर्व सुविधा सुरू होतील. आयसीआयसीआय बँक व्हॉट्सअ‍ॅपवर ग्राहकांसाठी 25 सुविधा देत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बँकेने व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सेवा सुरू केल्या. या यादीमध्ये बचत खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, शेवटच्या तीन व्यवहारांची माहिती घेणे, क्रेडिट कार्डची माहिती घेणे, क्रेडिट-डेबिट कार्ड सुरक्षितपणे ब्लॉक करणे, अनलॉक करणे, घरी बसून बचत खाते उघडणे आणि लोन मोरेटोरियम संबंधित अनेक सुविधा समाविष्ट आहेत.\nव्हाट्सअ‍ॅप वर बँकिंग कसे एक्टिवेट करावे :- व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग एक्टिवेट करण्यासाठी ग्राहकांना प्रथम 86400 86400 हा आयसीआयसीआय बँक फोन नंबर सेव्ह करावा लागेल. बँकेशी संबंधित सर्व कामे केवळ आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरूनच करा. यानंतर हाय असा मेसेज या क्रमांकावर पाठवा. मग बँक आपल्यास सर्व सक्रिय सुविधांची यादी पाठवेल. व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला हवी असलेली कोणतीही सुविधा निवडा तुम्हाला . व्हॉट्सअ‍ॅपवर संबंधित सेवेसंबंधी संपूर्ण माहिती मिळेल. मुदत ठेवींसाठी ग्राहक फिक्स डिपॉझिट असे टाईप करावे लागेल. नंतर एफडी रक्कम लिहा. ते 10 हजार ते 1 कोटी दरम्यान असू शकते. तुम्हाला किती काळ मुदत ठेव ठेवायची असेल, त्यासाठी तुम्हाला एक वेळ मर्यादा ठरवावी लागेल. त्यानंतर सेंड करा .\nव्हॉट्सअ‍ॅपवर एफडी कशी उघडावी :- आपणास व्हॉट्सअ‍ॅपवर आपले फिक्स्ड डिपॉझिट खाते उघडायचे असेल तर एफडी, फिक्स्ड डिपॉझिट असे लिहून पाठवावे लागेल. मग जमा करायच्या रकमेची निश्चित रक्कम लेखी पाठविली पाहिजे. रक्कम 10,000 ते 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. यानंतर आपल्याला कालावधी देखील सांगावा लागेल. तुम्हाला त्यानुसार व्याजदराची यादी मिळेल आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर वर किती रक्कम मिळेल ह��देखील कळेल.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-26T11:11:38Z", "digest": "sha1:4OZWFZN6RZKJC364ZZRW3WURNUFXYIAD", "length": 17257, "nlines": 107, "source_domain": "mediawatch.info", "title": "समुद्र किनारे, डोंगर , नद्या , बॅकवॉटरने समृध्द असलेले कोल्लम - Media Watch", "raw_content": "\nHome featured समुद्र किनारे, डोंगर , नद्या , बॅकवॉटरने समृध्द असलेले कोल्लम\nसमुद्र किनारे, डोंगर , नद्या , बॅकवॉटरने समृध्द असलेले कोल्लम\nकोलम हे नाव आपल्या सर्वांच्या कानावर बरेचदा पडते . बरोबर कोलम जातीचा तांदूळ खूप जणांच्या आवडीचा असतो . पूर्वी मला वाटायचं की केरळ मधील कोलम या शहराचे नाव कोलम तांदळाच्या नावावरून पडले असावे . परंतु थोडी माहिती घेतल्यावर कळले की संस्कृत भाषेत कोल्लं म्हणजे मिरी . फार पूर्वीपासून मसाल्याच्या व्यापारासाठी हे बंदर प्रसिध्द आहे . मिरीचा व्यापार येथून होत असावा म्हणून या शहराला ‘कोल्लम’ नाव दिले असावे . या शहराची स्थापना नवव्���ा शतकात एका सिरीयन व्यापाऱ्याने केली . त्रिवेंद्रमपासून ६६ किमी अंतरावर असलेले कोल्लम बऱ्याच ट्रॅव्हल कंपनी किंवा पर्यटकांच्या फिरण्याच्या यादी मध्ये समाविष्ट नसते.आष्टामुडी लेकच्या काठी वसलेले हे एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. व्यावसायिकदृष्ट्याही हे एक महत्वपूर्ण शहर आहे . केरळमधील इतर शहरांप्रमाणेच हे शहर ही मसाले व काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हा भाग सुंदर समुद्र किनारा , तलाव , डोंगर , नद्या , बॅकवॉटर , घनदाट जंगलाने समृद्ध आहे.\n२०११ साली मी प्रथमतः येथे गेलो होतो आणि त्यानंतर मग खूपदा येथे जाणे झाले . येथील बॅकवॉटर सहल अत्यंत स्वस्तात होऊ शकते . ज्यांना कुणाला हाऊसबोटवर खर्च करायचा नाही . पण बॅकवॉटर अनुभवायचे आहे , त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे . येथे दर दोन तासांनी फेरी बोट असते . तिनेच शेवटपर्यंत जायचे व परत यायचे . रिटर्न तिकीट फक्त २० रुपयांच्या आत. दोन तास स्वच्छ बॅकवॉटर मध्ये फिरण्याची ही नाममात्र किंमत आहे . तुम्हाला चायनीज फिशिंग नेट ने कसे मासे पकडतात हे ही प्रत्यक्ष पाहायला मिळते. एकदा मात्र या फेरीबोटीचा जाम टरकवणारा अनुभव आला होता. फेरी बोट जातानाच्या शेवटच्या थांब्याजवळ पोहचणारच होती तेवढ्यात हवामान एकाएकी खूपच बदलले . वादळी वारे व पाऊस सुरू होण्याची लक्षणे दिसू लागली . आणि पोहोचतो न पोहोचतो तेवढ्यात वारा पाऊस सुरू झाला आणि दाट अंधारून आले . बोटीतून सगळे स्थानिक उतरून गेले. ड्राइवर व तिकीट कलेक्टरही उतरून गेले होते.\nतेथे मी व माझा केरळमधील एक भाचा असे दोघेच उरलो . परतीचा कोणी प्रवासीही नव्हता . कुठे येवून फसलो असे मला झाले . काय करावे अशी आमची चर्चा चालली होती . खाडी जवळच असल्याने पाण्यात लाटाही मोठ्या येत होत्या . खाली उतरून जावे तर त्या खेड्यात काय करायचे हा प्रश्न होता . बोट परत जाणार की नाही, हे काही कळायला मार्ग नव्हता. माझा भाचा म्हणाला, इकडे असेच हवामान अचानक बदलते. थोडयावेळाने होईल सर्व सुरळीत. आणि झालेही तसेच . २०-२५ मिनिटात हवामान पूर्वपदावर आले. आणि ड्रायव्हर व त्याचा सहकारी हसत हसत परत आले . बहुधा वेळ मिळाल्याने त्यांनी कार्यक्रम केला असावा. नेहमी पाच मिनिटात परत फिरणारी बोट आज अर्ध्या तासाने परत फिरली . आम्हाला हुश्श झाले. येताना चायनीज फिशिंग नेटमध्ये मासे पकडणारे लोक खूप ठिकाणी दिसले.\nकोल्लमच��� समुद्रकिनारा हा महात्मा गांधी बीच म्हणूनही ओळखला जातो. शांत, सुंदर, स्वच्छ किनाऱ्यावर सर्वदूर पसरलेली सोनेरी रंगाची वाळू पर्यटकांना त्याच्या प्रेमात पाडते. नैसर्गिक सौदर्यामुळेच हा किनारा वेडिंग डेस्टिनेशनसाठी लग्नाळू जोडप्यांची पहिली पसंत ठरला आहे . आपल्याकडील वेंगुर्लेजवळील सागरेश्वर किनाऱ्यासारखाच मला वाटला. या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा बगीचा तयार केला आहे . त्यामध्ये असलेल्या दोन भव्य शिल्पांपैकी माता शिल्प सुंदर आहे.या शहराच्या आजूबाजूला बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत . त्यापैकी जटायू पार्क किंवा रॉक हे खूपच देखणं आहे .कोल्लमपासून साधारणपणे ३८ कि मी अंतरावर विस्तीर्ण परिसरात हे सुंदर व प्रेक्षणीय स्थळ पहायला मिळते .\nरामायणातील मिथक जटायू पक्षी व रावण यांच्यात सीतेच्या सुटकेसाठी युद्ध झाले. त्यात जटायू ज्या ठिकाणी धारातीर्थी पडला तेथेच त्याचे हे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे असे म्हणतात . एका डोंगरमाथ्यावरील मोठ्या खडकावर हे शिल्प साकारण्यात आले आहे . खालून वर माथ्यावर जाण्यासाठी रोप वे ची सोय आहे . प्रवेश फी ४८० रुपये असली तरी आपले पैसे वाया गेले असे वाटत नाही . तेथील किल्ला , त्याच्या आजूबाजूचा परिसर याची देखभाल खरोखर कौतुकास्पद आहे . या सर्वाचा खर्च पर्यटकांकडून आकारलेल्या प्रवेश फी मधूनच केला जातो. या शिल्पाच्या आत रामायणातील कथानकांची झलक दाखवणारे संग्रहालय आहे . तसेच एक इनडोअर 6 डी व एक ओपन थिएटर ही आहे . इनडोअर थिएटरमध्ये जटायू शिल्प निर्मितीवरील फिल्म दाखवली जाते . जटायू शिल्पाच्या आतून त्याच्या डोळ्यापर्यंत जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे.\nकेरळला सोन्याचे आकर्षण फार. केरळमधील लहान मोठ्या प्रत्येक शहरात सोन्याच्या दुकानांच्या जाहिरातींची मोठमोठी होर्डिंग्ज पहायला मिळतात . पहिल्यांदा मला वाटले की येथे सोन्याचा दर कमी असावा . पण चौकशीअंती कळले की, दर आपल्यासारखाच आहे . आपल्याकडील बरेच जण येथे या व्यवसायात आहेत. सोन्याची भव्य दुकाने येथे आहेत. सोने खरेदीची हौस येथे भागवता येते.\n(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)\nPrevious articleढिम्म साहित्य-संस्कृती मंडळ आणि अशोक चव्हाणांचं अगत्य \nNext articleरवीश नावाचा आतला आवाज \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी ��ैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/abhishek-bachchans-look-makes-it-impossible-to-recognize-him/", "date_download": "2021-01-26T11:54:13Z", "digest": "sha1:G2M3QEOETDBFYEZ3IBO2OJQBU7AELTIN", "length": 8199, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "अभिषेक बच्चन च्या ह्या लूकमुळे त्याला ओळखणे 'अशक्य'…! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मनोरंजन अभिषेक बच्चन च्या ह्या लूकमुळे त्याला ओळखणे ‘अशक्य’…\nअभिषेक बच्चन च्या ह्या लूकमुळे त्याला ओळखणे ‘अशक्य’…\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘बॉब बिस्वास’ च्या शूटिंग मध्ये व्यस्थ आहे.या मुव्हीसाठी अभिषेकचा मेकओव्हर करण्यात आला आहे. त्याचे बदललेले रूप हैराण करणारे आहे कारण या रुपात त्याला सहज ओळखता येणे अशक्य आहे.\nगाजलेल्या ‘कहानी’ या चित्रपटातील एक कॅरेक्टर ‘बॉब बिश्वास’ वर आता पूर्ण चित्रपट बनविला जात असून त्यात अभिषेक मुख्य भूमिकेत आहे. सुजोय घोष यांनी कहानीचे दिग्दर्शन केले होते आणि निर्माते होते जयंती गड. या चित्रपटातील एका कॅरेक्टरवर चित्रपट बनविण्यासाठी गडा यांची रीतसर परवानगी घेतली गेल्याचे समजते. दरम्यान,नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजोय यांची कन्या अन्नपूर्णा करणार असून त्यात अभिषेक बरोबर चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसेल. अभिषेक सध्या कोलकात�� येथे शुटींग मध्ये व्यस्त असून हे शहर म्हणजे त्याचे दुसरे घर आहे असे तो म्हणतो.\nPrevious articleमालदीवमध्ये एन्जॉय करतेय “दबंग गर्ल “\nNext articleराज्यातील पोलिसांसाठी ‘गुड न्यूज’…\nट्रॅक्टर रॅलीचा मार्ग …\nकरीना कपूरचा Fitness मंत्र\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nराज्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद …\n१२ वर्षीय मुलाचे धाडस…\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे नाही…\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://yuvamaratha.com/profile.php?uid=1ee3dfcd8a0645a25a35977997223d22", "date_download": "2021-01-26T13:01:51Z", "digest": "sha1:BTZ7XDYWU373TWCBWVBHVC44VLRRFD3T", "length": 1431, "nlines": 21, "source_domain": "yuvamaratha.com", "title": "Yuva Maratha Vadhu Var Suchak", "raw_content": "युवा मराठा वधू-वर सूचक\nमुख्य पान | वधू | वर | संपर्क | सूचना | लॉगइन |\tEnglish\nनोंदणी क्रमांक:- YMB1319 नाव:- \nजन्म तारीख:- 1991/5/2 जन्म वेळ:-पहाटे/सकाळी 8:0 वाजता\nनवरस नावं:-Na रास:-वृश्चिक नक्षत्र:-ज्येष्ठा चरण:-३ मराठा:-96 Kuli\nगावं व संपर्क क्रमांक पहा\nआम्ही हि सेवा पूर्ण मोफत देत आहे.\nसर्व हक्क सुरक्षित युवा मराठा २०१६-१७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/corona2020-updates-corona2020", "date_download": "2021-01-26T11:46:56Z", "digest": "sha1:JEA6S2H7ATQ3SY5GOCEJBNFJH6JCGAWF", "length": 3418, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat कोरोना व्हायरस News, Latest प्रभात कोरोना व्हायरस Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nprabhat कोरोना व्हायरस News\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nकरोनाबाबत भारतीय वंशाच्या डॉक्‍टरने दिला गंभीर 'इशारा'\nविमान अपघातात चार फुटबॉलपटू ठार\nजाणून घ्या आज दिवसभरातील राज्यातील करोना रूग्णांची संख्या; किती...\nलसीकरणाचे श्��ेय आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिकांचेच - पंतप्रधान नरेंद्र...\nलसीकरणाचे श्रेय आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिकांचेच - पंतप्रधान नरेंद्र...\nसातारा : दोन करोनाबाधितांचा मृत्यू; 67 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह\nकरोना लसीसाठी पाकिस्तानची भारताकडे नजर\nपंतप्रधान मोदींसह मंत्री आणि व्हीआयपीही घेणार लस\nGo Corona Go : अखेर 13 देश झाले 'करोनामुक्त'\nUpdated News : सिरम इन्स्टिट्यूट 'अग्नितांडव' ; तब्बल 4 तासांनी आग...\nसिरम इन्स्टिट्यूट अग्नितांडव : दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश - अजित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2021-01-26T12:59:00Z", "digest": "sha1:L5UV4BYFYVI25ZAZA4RD65EI2SROGYIC", "length": 3547, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०७५ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१८ रोजी १०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-01-26T12:34:02Z", "digest": "sha1:OOQ33VA7STT5E4D2PQPVJVM5XGIJ4BPW", "length": 10506, "nlines": 43, "source_domain": "researchmatters.in", "title": "हव्या असलेल्या सुरकुत्या | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nनिसर्गात पाने आणि पाकळ्यांसारखे अनेक पातळ लवचिक पृष्ठभाग दिसतात. जेव्हा त्यांचा आकार वाढत जातो तेव्हा ते संपूर्णपणे सपाट राहत नाही, त्यांवर सुरकुत्या येतात आणि आकारात विरूपता दिसते. ह्याचे कारण पान किंवा पाकळीचा पृष्ठभाग सुरकुतलेला करण्यापेक्षा गुळगुळीत करण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. वाहनांना लागणारे धातूचे पत्रे किंवा तत्सम वस्तूंमध्ये ��ुरकत्या, दुमडणे किंवा आकारातील विरूपता अवांच्छनीय असते, पण असे निदर्शनास आले आहे की ही वैशिष्ट्ये असलेली सामग्रीचा काही विशिष्ट ठिकाणी उपयोग असते. भारतीय विज्ञान संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि रामन संशोधन संस्था ह्यातील संशोधकांनी सामग्रीचा आकार कसा बदलतो, आणि त्या प्रक्रियेवर नियंत्रण करून विशिष्ट गुणधर्म असलेली सामग्री कशी निर्माण करता येते हे 'नेचर कम्युनिकेशन्स' ह्या नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात मांडले आहे.\nआपोआप एकत्र येऊन 'एकस्तर' निर्माण करणारे दंडाच्या आकाराचे विषाणू संशोधकांनी वापरले. एकस्तर म्हणजे एक एकक जाडीचे (ह्या अभ्यासासाठी १ मायक्रॉन) पातळ पत्रक असते. सुरूवातीला हे दंड एकस्तरात कुठेही फिरू शकतात ज्यामुळे 'कलिल पटल' निर्माण होते. तापमान कमी करत गेले की एक स्फटिकी रचना निर्माण होत पटलाचे घनरूप व्हायला लागते. पण निर्माण झालेला पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत होण्याऐवजी एकस्तराचा खडबडीत, वक्राकृती पृष्ठभाग निर्माण होतो. मूलभूत एकक (ह्या अभ्यासासाठी विषाणू) हस्तरूप (कायरल) असले की असे घडते. एखादी वस्तू हस्तरूप असते म्हणजे ती वस्तू आणि त्याचे प्रतिबिंब एकमेकांवर अधिव्यापित होत नाही; उदाहरणार्थ, आपले हात- आरशासमोर हात धरले की डावा आणि उजवा वेगळा ओळखता येतो.\nहा प्रायोगिक अभ्यास करणार्‍या गटाच्या प्रमुख, भारतीय विज्ञान संस्थेच्या डॉ. प्रेरणा शर्मा म्हणतात, \"आमचे काम अगदी मूलभूत पातळीचे आहे. संरेखित नॅनोरॉडचे एकस्तर निर्माण करण्यासाठी लागणार्‍या जुळवणी तत्वांवर आम्ही संशोधन केले आहे.\" भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या डॉ. अनिर्बान सेन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एका गटाने सैद्धांतिक प्रतिरूप निर्माण केले. डॉ. शर्मा ह्यांच्या गटाच्या निष्कर्षांचे विश्लेषण करण्यासाठी हे प्रतिरूप वापरले गेले.\nविशेष म्हणजे संशोधकांना असे लक्षात आले की स्फटिकीकरण होऊन निर्माण झालेल्या पृष्ठभागाचा खडबडीतपणा आणि वक्राचे प्रमाण नियंत्रित करता येते. किती ठिकाणी केंद्रकीयन (म्हणजे ज्या ठिकाणी कलिल पटलाचे घनरूप निर्माण होणे सुरू होते) होते ह्यावर या दोन गोष्टी अवलंबून असतात. डॉ. शर्मा म्हणतात, \"किती ठिकाणी केंद्रकीयन होईल यावर आम्ही थेट नियंत्रण करू शकत नाही. पण कलिल पटलाचा आकार मोठा असला की अधिक ठिकाणी ��ेंद्रकीयन होते. केंद्रकीयन स्थाने नियंत्रित करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे अतिशीतन करण्याचे प्रमाण बदलणे, म्हणजे, स्फटिकीकरण तापमानापेक्षा द्रवरूप पटल किती थंड केले जातात हे बदलणे\".\nप्रयोगाचे निकाल समजून त्याचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. सेन ह्यांच्या गटाने संगणकावर ह्या प्रणालीचे प्रतिरूप तयार केले. एका स्तरावर असलेल्या दंडाच्या आकाराच्या रेणूंचे एक द्विमितीय प्रतिरूप त्यांनी निर्माण केले आणि रेणूंमध्ये अन्योन्य क्रिया होऊ दिली. त्यांना असे लक्षात आले की दंडांची एकरूप व्यवस्था अस्थिर असते. डॉ. शर्मा ह्यांच्या गटाने जे निष्कर्ष काढले होते त्याचे स्पष्टीकरण हे प्रतिरूप वापरुन देता आले. डॉ. सेन म्हणतात, \"पटलाचे घनरूप होताना संरचनेत निर्माण होणारे विशिष्ट आकृतिबंध आम्ही संगणकावर पण निर्माण करू शकलो\".\nसामग्रीचे द्रवरूपातून स्फटिकीकरण कसे होते ह्याच्या अभ्यासासाठी वरील संशोधन महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर नॅनोरॉडचे (नॅनोतंत्रज्ञानात वापरल्या जाणार्‍या रेणुच्या आकाराच्या अतिसूक्ष्म वस्तू) विशिष्ट गुणधर्म असलेले थर निर्माण करण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. डॉ. शर्मा ह्यांच्या मते, \"सौर-सेल आणि एलईडी (लाइट एमिटिंग डायोड) सारख्या उपकरणांमध्ये नॅनोरॉडच्या रचना खूप लोकप्रिय आहेत आणि म्हणून ह्या क्षेत्रात आमच्या कामाचा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडेल, पण सौर-सेलवर आमच्या कामाचा प्रत्यक्ष प्रभाव पडणार नाही.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/actrec-recruitment-2020-3/", "date_download": "2021-01-26T12:01:07Z", "digest": "sha1:A2MGJCXB3OLCYWIS7Y7UPOAO33QKLHZR", "length": 6939, "nlines": 119, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "टाटा मेमोरियल सेंटर,मुंबई मध्ये भरती सुरू २०२०.", "raw_content": "\nटाटा मेमोरियल सेंटर,मुंबई मध्ये भरती सुरू २०२०.\nटाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई\nडाटा मनेजर – ०१\nप्रोजेक्ट को -ओरडीनटोर – ०१\nडाटा मनेजर – ग्रेजुएट ईन एनी रेलेवंत फिल्ड\nप्रोजेक्ट को -ओरडीनटोर – बी.एससी डीएमएलटी\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nखोली क्रमांक 205, दुसरा मजला, कर्करोगाचा साथीचा रोग केंद्र, टाटा म��मोरियल सेंटर केंद्र, पी. 1 आणि 2, सेक्टर 22,खारघर नवी मुंबई -४१०२१०\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nInterview Date (मुलाखातिची तारीख) : २९ जून २०२०\nNotification (येथे PDF जाहिरात बघा)\nApply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +917350551685 या नंबरला मेसेज करा.\nPrevious article(मुदतवाढ) दक्षिण पूर्व रेलवे मध्ये ६१७ पदांसाठी भरती सुरू २०२०.\nNext articleबिहार पुलिस अवर सेवा आयोग मध्ये ४५४ पदांसाठी भरती सुरू २०२०.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती.(मुदतवाढ)\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत भरती.\nFTII- चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत भरती.\nकृषि विभाग जळगाव अंतर्गत भरती.\nसशस्त्र सीमा बल अंतर्गत भरती.\nनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nESIS- महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती.\nदमन आणि दिव बाल विकास प्रकल्प येथे ७ वी आणि १०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9765", "date_download": "2021-01-26T12:21:14Z", "digest": "sha1:V4XYF6UYE34W2J2NMPJMNNQMWWG6W4UH", "length": 9089, "nlines": 111, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू -चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत 26 मृत्यूची नोंद – Purogami Sandesh", "raw_content": "\nकोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू -चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत 26 मृत्यूची नोंद\nकोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू -चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत 26 मृत्यूची नोंद\nचंद्रपूर(दि.30ऑगस्ट):-जिल्ह्यात मूल तालुक्यातील नवेगाव येथील 76 वर्षीय कोरोना बाधिताचा दि.29ऑगस्ट च्या रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला 21 ऑगस्टला भरती करण्यात आले होते.\nजिल्ह्यात आज पर्यंत 26 मृत्यूची नोंद झाली आहे. आज 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.15 वाजेपर्यत 270 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. बातमी लिहेपर्यत चंद्रपूर जिल्ह्यातील आज पर्यंतची बाधितांची संख्या 2344 झाली आहे.\nआजचे कोरोना बाबतचे सविस्तर वृत्त काही तासातच देण्यात येईल.\nचंद्रपूर महाराष्ट्र Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ\nमतलबी सरकार स्वार्थी राजकारणी भाविकांच्या श्रध्देचा विचार करतील का..\nवारकऱ्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय लढ्यातील अग्रणी नेतृत्व म्हणजे अॅड बाळासाहेब आंबेडकर\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – Pratikar News on गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nKandice Holler on ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2017/01/%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE.html", "date_download": "2021-01-26T12:23:58Z", "digest": "sha1:OF2AFIDZ7WJW4PEK7G55VA2UNKSY2EUS", "length": 8294, "nlines": 55, "source_domain": "www.royalchef.info", "title": "चहा चे औषधी गुणधर्म - Royal Chef Sujata", "raw_content": "\nचहा चे औषधी गुणधर्म\nचहाचे गुणधर्म: चहा हे पेय सगळ्याच्या परिचयाचे आहे. चहा प्रतेकाच्या घरी बनवला जातो. चहा म्हणजे चहाच्या झाडाची पाने ही पाने सुकवली जातात त्यालाच चहा असे म्हणतात. ही चहाची पाने गरम केलीकी च्या सुगंध सगळीकडे दरवळतो.\nचहा हा मादक असतो. चहाहा कडक बनण्यासाठी त्यावर वेगवेगळी प्रक्रिया करून त्याला भेसळयुक्त बनवता. आपल्याला सकाळी उठल्यावर व दुपारी चहा घ्यायची सवय असते. चहा घेतला की आपल्याला ताजेतवाने वाटते तसेच शरीरातील आळस निघून जातो.\nचहाच्या पाना पासून तेल काढले जाते व त्या तेलाचा औषध बनवण्यासाठी उपयोग केला जातो. चहामध्ये टँनीन, कँफिन व तेल असते. चहामधील टँनीन व कँफिन हे एकप्रकारचे विषच आहे. तसेच चहामधील तेला मुळे आपल्यातील निद्रानाश करणारा विकार होतो. चहामुळे मानवी शरीरावर खूप वाईट परिणाम होत असतो. आपल्या ह्रुदयाचे स्पंदन वाढते. स्नायुवर परिणाम होतो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या दृष्टीने घातक आहेत.\nआपण चहा कडक बनवण्यासाठी तो जास्त उकळतो. पण चहा जास्त उकळला की चवीला फार छान लागतो पण तो जास्त उकळलाकी चहा मधील टँनीक अँसिड जास्त निर्माण होते. त्यामुळे आपल्या यकृतावर वाईट परिणाम होतो व रक्त वाहिन्याचे आवरण कठीण बनते.\nकाही जणांना चहा घेतल्या शिवाय काम सुचत नाही. ह्यालाच चहाचे व्यसन असे म्हणतात. हे चहाचे व्यसन जाणे फार कठीण असते. चहा घेण्यामुळे मेदूपेक्षा मांसधातूवर उत्तेजक असा परिणाम करते. हे खरे आहे की चहा घेतल्यावर थकवा कमी होतो पण आपल्या पचनशक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो. खरम्हणजे चहा मध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. असे म्हणतात की चहा हे बुद्धिजीवी लोकांचे मेंदूचे काम करणाराचे व थंड प्रदेशातील लोकांचे आवडते पेय आहे.\nचहा बनवण्याची खर म्हणजे एक पद्धत आहे. ह्या पद्धतीने चहा बनवला तर तो चवीला छान लागतो व त्याचे वाईट परिणाम कमी होतात.\nचहा बनवतांना पाणी नेहमी ताजे घ्यावे कारण त्या पाण्यामध्ये ऑंक्सीजन असते. चहा बनवण्यासाठी ठेवलेले पाणी प्रथम उकळावे मग त्यामध्ये प्रमाणात चहा पावडर घालावी मग त्यामध्ये साखर व गरम दुध घालून मिक्स करून चहा सर्व्ह करावा. अश्या प्रकारचा चहा मुरला की चवीला छान लागतो. चहा मध्ये काही गुणधर्म सुद्धा आहेत, त्यामुळे जठरास जागरूती उत्पन करतो. रुची उत्पन करतो. त्वचा व मुत्रा शयावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे आपल्याला घाम येतो. लघवी साफ होते. व शरीरातील मरगळ दूर होते. जेवणा नंतर ४ तासांनी चहा घ्यावा म्हणजे आपले राहिलेले अन्न पचन होण्यास मदत होते.\nचहाचा मधुर स्वाद लहान मुलांना आवडतो पण लहान मुलांना चहा देऊ नये. चहाचे अती सेवन त्यामुळे आपले शरीर कमकुवत होते. पचनशक्ती कमी होते. रक्त दाब वाढतो. सहनशीलता कमी होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/337408", "date_download": "2021-01-26T12:25:32Z", "digest": "sha1:BXHMTCMNB2UTV3XA44NXUANZRMRATAD2", "length": 2226, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:००, ७ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२०:२६, १८ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: crh:Anadolu)\n००:००, ७ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ms:Anatolia)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/77269", "date_download": "2021-01-26T12:00:20Z", "digest": "sha1:FI2IZXQ2A2WJ4Z3OGA2TSUPBCS3DC5BH", "length": 35326, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विरळ केस असलेल्या मुलांचे टक्कल केल्यावर दाट केस येतात का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विरळ केस असलेल्या मुलांचे टक्कल केल्यावर दाट केस येतात का\nविरळ केस असलेल्या मुलांचे टक्कल केल्यावर दाट केस येतात का\nदेवाच्या कृपेने मला घनदाट केस आहेत. वडिलांकडून ते आले आहेत. पण माझ्या मुलीचे केस मात्र विरळ आहेत. लहान होती तेव्हा केसांना सोनेरी छटा असल्याने डॉलसारखी दिसायची. त्यामुळे केसांना कात्री लावावीशी वाटत नव्हती. पण विरळ केस आहेत हे लक्षात घेऊन साधारण दिडेक वर्षांची असताना टक्कल केले. त्यानंतर सलग दोन तीन वेळा टक्कल करायचा विचार होता पण मग कधी गणपती तर कधी दिवाळी तर कधी याचा बड्डे कधी त्याचा बड्डे या नादात राहून गेले.\nआता सहा-साडेसहा वर्षांची झाली आहे तसे पुन्हा त्या विरळ केसांची चिंता भेडसावू लागली आहे. पुन्हा टक्कल करायचा विचार चालू आहे. पण मूल मोठे होते तसे हा निर्णय आणखी अवघड होतो. म्हणून त्याआधी लोकांच्या अनुभवावरून जाणून घ्यायचे होते की दाट केस येण्यास हे टक्कल करणे फायदेशीर ठरते का\nसहा-साडेसहा म्हणजे मोठी आहे.\nसहा-साडेसहा म्हणजे मोठी आहे. नका करु. नॉट वर्थ.\nघरात सर्वांचे केस दाट पण नवर्\nघरात सर्वांचे केस दाट पण नवर्‍ञाकडून कडून पातळ केस असल्याने, माझ्या मुलीचे विरळ केस होते. मी तिचे केस , जवळपास ती १.५ ते १० वर्षाची होइपर्यंत ट्क्काल करायची. तिलाही ते बरे वाटायचे कारण , ती स्पोर्ट्स मध्ये ( फूटबॉल) होती व तिला सजायची-नटायची हौस न्हवती जी बर्‍याच मुलीला असते. ती तशीही टॉमबॉय टाईप असायची. बरीच मुलं-मुली चिडवत पण तिला काही वाटायचे नाही. तेव्हा मुलीला विचारून करा.. मी नाही विचाराले माझ्या मुलीला कारण , तिलाच केस नकोसे असायचे खेळताना.\nजाड वगैरे नाही होत केस कापल्याने पण चिपके नाही वाटत कारण टक्कल करून, एकेक केस रुक्ष होतो असे मला वाटते.\nपण, विज्ञानानुसार, जाड वगैरे बिलकुलच होत नाही..\n>>>विज्ञानानुसार, जाड वगैरे बिलकुलच होत नाही..>>>> करेक्ट मीही तेच ऐकले आहे. शिवाय दाट केस वगैरे कन्व्हेन्शनल सौंदर्य नसलेल्या अतिशय हुषार स्त्रिया पाहण्यात आहेत. आपोआप त्या अतिशय सुंदर भासू लागतात - आत्मविश्वास, निग्रह, तेज, वाक्पटुत्व .... अनेक गुण असलेले लोक आपोआप अतिशय देखणे वाटतात ब्वॉ.\nअर्थात याचा अर्थ केस विरळच असावेत असा नाही. पण त्याने काही अडत नाही इतकेच.\nछान केस आहेत.आता या वयात\nछान केस आहेत.आता या वयात टक्कल केल्यास अपमान वाटेल.आणि टक्कल केल्याने केस दाट होतातच असा शास्त्रीय आधार नाही.त्यापेक्षा आहार नीट ठेवून, रोज भिजवलेले बदाम,चांगले ताक(थंडी गेल्यावर), छोले, झुकीनी, मेथ्या थोडक्यात सर्व प्रोटीन व्हिटामिन वाला चौरस आहार आणि व्हर्जिन कोकोनट ऑईल किंवा 2 आठवड्यात एकदा एरंडेल तेलाने मसाज वगैरे आपले जुने उपाय करत राहा.\nविरळ केस आहेत म्हणून टक्कल\nविरळ केस आहेत म्हणून टक्कल करू नका . माझ्या बहिणीचे पण विरळ केस होते लहानपणी तिचे पण टक्कल केले होते 1-2 वेळा पण केस दाट होत नाहीत. शेवटी आहारामध्ये बदल केल्यामुळे फरक पडला. आता तिचे केस विरळ नाहीत आणि दाट पण नाहीत.\nगव्हाचे दळण(5kg) गिरणीत नेताना त्यात एक वाटी सोयाबीन आणि 2 चमचे मेथी दाणे मिसळा. पालकाची भाजी खात नसेल तर पालकाचे पराठे दह्याबरोबर देऊन पहा , अक्रोड , बदाम आणि खडीसाखर याची पूड बनवून रोज एक चमचा द्या. रोज एकतरी अंडे खाणे मग ते उकडलेले किंवा कमी तेलातील ऑम्लेट सुद्धा चालेल.\nरोज तिला व्यायाम करू द्या. तिला सायकल खेळायला आवडत असेल तर 1 तास भर तरी खेळू द्या. सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास असेही चालेल. कुठलाही मैदानी खेळ ज्यात पळावे लागेल, घाम येईल असा रोज व्यायाम केला की मुलांना भूक लागते आणि नीट जेवण करतात.\nआपल्या प्रोजिनी मध्ये कुठले\nआपल्या प्रोजिनी मध्ये कुठले जीन्स सप्रेस राहतील ते काही आपल्या हातात नसते त्यामुळे सर्व उपचार आणि आहार व्यायाम करूनसुद्धा निव्वळ फिनोटिपिक एक्सप्रेशन्स दिसले नाहीत म्हणून नाराज न होता इतर अंगभुत कलागुणांना अधिक पॉलिश करून आकर्षक व्यक्तिमत्व कसे घडवता येईल हे पहा. जगी सर्वसुखी कोणी नाही तसे सर्वगुणसंपन्न सुद्धा कोणी नाही. त्यामुळे एखादी गोष्ट सहज आणि नैसर्गिकपणे जर नसेल आपल्याजवळ तर आजच्या आधुनिक सायन्सने त्यावर अनेक उपाय नक्कीच अवलंबता येतील पण एकीकडे भर घालता दुसरीकड़े काही कमी करवुन घेण्यापेक्षा जे आहे त्याचे ख़ास न्यून ही नाही आणि विशेष अभिमान ही नाही असा दृष्टिकोन पुढील आयुष्यात अधिक समर्थ बनवेल.\nटक्कल करुन काही फायदा होत\nटक्कल करुन काही फायदा होत नाही.\nमाझ्या मुलीचे केसही बाळ असताना विरळ होते. दोन तीन वेळा टकलु केलं.\nमुलाचंही तसंच. खरंतर दोन्ही मुलांना जन्मताच फार कमी केस होते. पण आता मुलीचे केस कमरेपर्ञमत ला.ब आणि जाड आहेत.\nरोज अंड खाल्लं जातं. मुलाचेही थोडे पातळच आहे केस. पण होतील त्याचेही बरोबर असं वाटतंय.\nमाझी मुलगी टकलू जन्माला आली व\nमाझी मुलगी टकलू जन्माला आली व पुढची 2 वर्षे ती 70-80 टक्के टकलूच होती. नंतरही केस इतके विरळ होते की मला काळजी वाटायची जन्मभर असेच राहतील की काय म्हणून.\nमी तिचे तीनदा टक्कल केले, माझ्या वडिलांनी माझा तिन्ही वेळा उद्धार केला पण परिस्थिती अजिबात सुधारली नाही. ती पाचवीला असताना तिला निवासी शाळेत दाखल केले, तिथे तिचे जेवणातले नखरे बंद झाले आणि सर्व प्रकारच्या पाले व फळभाज्या पोटात जाऊ लागल्या. आणि मग तिचे केस मस्त दाट झाले.\nमोरल ऑफ द स्टोरी, मुलीच्या आहाराकडे लक्ष द्या, सगळेच सुधारेल. तुम्हाला हव्या त्या वेगाने सुधारणार नाही, हळूहळू सुधारेल, तोवर धीर ठेवा. टक्कल करून फारसा फरक पडत नाही.\nविज्ञानानुसार, जाड वगैरे बिलकुलच होत ना���ी..>>>\nकेसांचा पोत जन्मायच्या आधीच गर्भाची जी काय वात कफ पित्त प्रकृती असते तसा ठरलेला असतो. तो आयुष्यभर तसाच राहतो. पोत म्हणजे एक सूटा केस किती जाड बारीक, रंग कुठला वगैरे. काळा रंग असेल तर केस सहसा जाड असतो, पिंगट असेल तर खूपच पातळ, जरा वारा आला तरी उडतील असे.\nटकलू करून फायदा होतो का माहीत\nटकलू करून फायदा होतो का माहीत नाही उलट केस रखरखीत ,रुक्ष होतात. अनुभव आहे. मुलाचे केस भरपूर आणि दाट होते/ आहेत. ते भसाभसा वाढायचे आणि 15 दिवसात कटिंगला न्यायला लागायचं याला वैतागून त्याच टक्कल करायला सुरुवात केली. 8 वर्षापर्यंत असच अधूनमधून टक्कल करायचो. आता त्याच्या केसांचा भांग च पडत नाही. साळींदर/ सुरवंटा सारखे उभे असतात. वर्षोनुवर्षे कंगवा लागत नाही.\n<<< काळा रंग असेल तर केस\n<<< काळा रंग असेल तर केस सहसा जाड असतो, पिंगट असेल तर खूपच पातळ, जरा वारा आला तरी उडतील असे. >>> + १११\nमाझे केस जन्मापासुन पातळ अन सोनेरी आहेत. माझ्या मम्मीचे केस काळे अन दाट तर पप्पांचे पिंगट अन पातळ त्यामुळे ती माझे केस दाट करायच्या भानगडीत पडली नाही पण काळ्या केसांच्या आवडीपायी मी आठवीत जाईपर्यंत दरवर्षी टक्कल करुन लिंबु अन काय काय पिळायची त्यावर. केस काळे तर झाले नाहीत पण जो गडद सोनेरी रंग होता तो जावुन हलका सोनेरी-तपकिरी असा रंग आला. केस मात्र पातळच राहीले अन त्यामुळे ते कधी कधी विरळ वाटतात.\nपण यावर्षी लॉकडॉऊनमुळे घरीच असल्याने रोज तेल लाऊन बांधुन ठेवते केस अ‍ॅडीशनली विटामिन टॅबलेट्स ज्या गरोदरपणात डॉक देतात त्या अन भरपुर नारळ पाणी, सुकामेवा, फळे ( जे मी कधीच खायची नाही) यामुळे कदाचित काळेभोर अन ईतक्या वर्षात कधीच नव्हते ईतके दाट झालेत केस. माझी पार्लरवाली पण केस कापताना नेहमी म्हणायची की तुझे केस खुप जास्तच नाजुक आहेत, तीनेही परवा सांगीतले की केसांचा पोत खुपच सुधारला.\nथोडक्यात काय सकस अन चौरस आहारावर भर द्या अन जमल्यास कोरफड गर अन कोमट तेलाने आठवड्यातुन दोनदा हलक्या हाताने मसाज करा, फरक दिसेल\nथायरॉईडचा प्रोब्लेम असू शकतो\nथायरॉईडचा प्रोब्लेम असू शकतो.थायरॉईड डाएट चालू करा.आहार चौरस असावा .\nछान माहितीपुर्ण प्रतिसाद आले. मलाही थोडी शंका होतीच या उपायाबद्दल. तुर्तास ईथल्या पोस्ट वाचून मी घरी माझे मत या विरोधात नोंदवलेय. आणि आहारावर लक्ष देऊया म्हटलेय.\nआहाराचा मुद्दा आधीही माह��त होता. कारण लहानपणी तिचे केस फारच विरळ होते. काहीच पौष्टीक आवडीने खायची नाही. आजही खात नाहीच. पण म्हणून पिडीयाशुअर दुधातून द्यायला सुरू केल्याचा फायदा केसांमध्येही दिसून आलेला.\nआता अर्थात तितके पुरवलेले पोषण पुरेसे ठरणार नाही. आहारातच चांगल्या सवयी लावाव्या लागणार.\nवर काही आहाराच्या पोस्ट आल्यात, पालेभाजी अंडे... तसेच तेल मालिश वगैरे. अशीच थोडी माहिती गोळा करतो. ईथेही आहारासंबंधित अजून माहिती आल्यास आवडेल. तसेच गरज वाटल्यास तिच्या नेहमीच्या डॉक्टरशी कन्सल्ट करता येईल.\nमुळात तिला दाट - लाम्ब केसाची\nमुळात तिला दाट - लाम्ब केसाची आवड आहे का तसे असेल तर , थोडे काम सोप होइल .\nमाझ्या मैत्रिणीच्या मुलीचे केस अगदी बारीक शेपटा वगैरे होते . ती तब्येतीनेही काडीपैलवान . तीही साडेसहा वर्षांची आहे आता. लांब केसाच भयानक आकर्षण .\nतिच्या आईने , केस लांब , काळे आणि दाट होतील अशी कारणं सांगत तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करायचा प्रयत्न केला .\nमी कधी भेटले की तिच्या वाढण्यार्या केसांच कौतुक करायचे . ती काय काय करते त्याच्यामुळे तिचे केस वाढले त्याबद्दल शाबासकी द्यायची .\nज्या गोष्टी अजून करत नाही - जसं ती दूध प्यायला कंटाळा करायची , ड्रायफ्रुट्स खायची नाही - त्या केल्यावर अजून केस कसे छान होतील ते सांगायचं . .माझे स्वतःचे केस लहान्पणी खूप जाड आणि लांब होते . माझे जुने फोटो तिला दाखवले . मी आईचं कसं ऐकायचे , मग मोठी झाल्यावर कसे केस खराब झाले वगैरे गोष्टी सांगितल्या. no preaching , only story sharing\nआता तिचे दिवाळीचे फोटो बघितले , पिटुकली तब्येतीनेही सुधारली अहे आणि केसही बर्यापैकी जाड आणि लांब झालेत .\nतिची आई म्हणते , आता लॉकडाउन मध्ये खाण्यापिण्याकडे , तेल मालिश वगैरे व्यवस्थित लक्ष देता येते.\nटक्कल केल्यामुळॅ केस दाट आल्याच २-३ मुलांचे पाहिले आहेत , पण त्याला काही आधार नाही . केसांची निगा , योग्य सवयी आणि पौष्टीक आहार , हेच खरं .\nइथे धागा काढला ते ठिक आहे. पण\nइथे धागा काढला ते ठिक आहे. पण याबाबत घरात जास्त चर्चा नका करु. लहान मुलं फार संवेदनशील असतात.\nमुळात मुलींचे केस लांब आणि\nमुळात मुलींचे केस लांब आणि दाट का असावेत केस लांब सुंदर असलेच पाहिजे हे एक प्रकारचे कंडिशनिंग आहे...\nअसा प्रतिसाद अजून कसा आला नाही इथे\nतुमच्यापैकी कोणी हाता पायावर\nतुमच्यापैकी कोणी हाता पायावर रेझर मारला नाहीय का नंतर येणारे केस दाट आणि मोठे येतात..\nवीरु अगदी उत्तम सल्ला.\nवीरु अगदी उत्तम सल्ला.\nशक्यतो नीट तेल लावणे, बेसिक स्वच्छता आणि आहारात सर्व प्रकारच्या घटकांचा समावेश असल्यास लहान मुलांचे केस नैसर्गिकच चांगले होतात.\nपुढे वयात आल्यावर जितके कृत्रिम घटक (तेल अजिबात न लावणे/सारखे कलरिंग्/आयर्निंग्/केस मोकळे सोडून वार्‍यावर किंवा गाडीवरुन हिंडणे/खाणे नीट न खाणे/जागरण वाढणे) अ‍ॅड होत जातील तितकी क्वालिटी हळूहळू कमी होत जाते.\nस्वस्ति यांचा प्रतिसाद आवडला.\nस्वस्ति यांचा प्रतिसाद आवडला.\nपण याबाबत घरात जास्त चर्चा\nपण याबाबत घरात जास्त चर्चा नका करु. लहान मुलं फार संवेदनशील असतात.\nनेमकी कसली चर्चा समजली नाही.\nकेस कापायची चर्चा का ती तर अगोदरच झाली. लहान भावाच्या बड्डे नंतर कापूया का असे विचारलेले तिला. ती हो म्हणाली. ऑनलाईन क्लासेस आहेत. स्कार्फ वगैरे वापरूया. तिला कंपनी म्हणून वाटल्यास छोट्या भावाचेही मुंडन करूया म्हटलेले ते ही कमी असेल तर मी सुद्धा केस कापून कंपनी देतो म्हटलेले. जेव्हा ती दिड पावणेदोन वर्षांची असताना तिचे कापलेले तेव्हा मी सुद्धा माझ्या डोक्यावर मशीन फिरवलेली. एकूणच आमच्यात ही चर्चा झाली आहे. आणि त्यात काही विशेष वाटले नाही तिला. किंबहुना कापायचे तर चर्चा करणे गरजेचे होतेच ना. आणि आता नाही कापायचे तर त्यासाठी पौष्टिक खावे लागेल हे सुद्धा तिला सांगायला हवे ना. निदान त्या निमित्ताने तरी खायला सुरुवात करेल भाज्या\nजर तिच्या विरळ केसांमुळे तिच्या मनात न्यूनगंड येईल या अर्थाने म्हणत असाल तर तो वॅलिड पॉईंट आहे. पण तिच्याबाबत तो लागू नाही याची खात्री असल्याने काही वाटत नाही तिच्याशी यावर बोलायला.\nतुमच्यापैकी कोणी हाता पायावर\nतुमच्यापैकी कोणी हाता पायावर रेझर मारला नाहीय का नंतर येणारे केस दाट आणि मोठे येतात..\nहो ना, दाढी तर याच तत्वावर येते.\nपण तेच डोक्यावरच्या केसांना लागू असेल असे नाही. त्यामुळे कन्फ्यूजन आहे या विषयावर.\nजर तिच्या विरळ केसांमुळे\nजर तिच्या विरळ केसांमुळे तिच्या मनात न्यूनगंड येईल या अर्थाने म्हणत असाल तर तो वॅलिड पॉईंट आहे >> exactly.. याबद्दलच म्हणत होतो.\nरोज एक अंडे खाणे, रात्री\nरोज एक अंडे खाणे, रात्री झोपताना भरपूर खोबरेल तेलाने मालिश याने फक्त केसच नाही तर चेहर्यावरही छान फरक पड���ेला दिसेल.\nअजून एक गोष्ट. आठवड्यातून दोनदा केस शिकेकाई आणि रिठा वापरून धुणे. आणि गरज वाटली तर एकदा शांपू लावणे. याने बराच फरक पडतो.\nकेस किंचित तपकिरी सोनेरी हवे\nकेस किंचित तपकिरी सोनेरी आणि दाट हवे असतील तर केसांच्या छोट्या छोट्या भांगोळ्या पाडून त्यात ऑलिव्ह तेलाने वर्तुळाकार मसाज करावा. मसाज करताना पाचही बोटांची टोके डोक्याच्या त्वचेवर फिरवावी. नंतर टर्किश टॉवेल एकदा गरम पाण्यात भिजवून पिळून डोक्यावर गुंडाळावा. तीन मिनिटांनी थंड पाण्यात भिजवून पिळून गुंडाळावा. असे चार पाच वेळा करावे. सौम्य शाम्पू आणि कोमट किंवा मध्यम गरम पाण्याने केस धुवावे.\nहीरा ही टॉवेल थेरपी/रुटीन\nहीरा ही टॉवेल थेरपी/रुटीन काहीतरी असते असे मी ऐकले होते. मुलीला कळवते. एग्झॅक्ट काय ते माहीत नव्हते.\nहीरा आणि क्युटी धन्यवाद\nहीरा आणि क्युटी धन्यवाद\nआपले सर्वांचे उपाय लक्षात ठेवतो.\nकेस कापायचा प्लान कॅन्सल केला आहे. सर्वांचे आभार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/kbcs-3-crorepati-winner-and-the-question-dcp-98-2339172/", "date_download": "2021-01-26T13:03:59Z", "digest": "sha1:BJ3YANSNALJIOTBJ3UF5ZLMTUWTEO46R", "length": 12114, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kbcs 3 crorepati winner and the question dcp 98 | KBC : अनुपा ठरल्या तिसऱ्या करोडपती; ‘या’ प्रश्नाने पालटलं नशीब | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nKBC : अनुपा ठरल्या तिसऱ्या करोडपती; ‘या’ प्रश्नाने पालटलं नशीब\nKBC : अनुपा ठरल्या तिसऱ्या करोडपती; ‘या’ प्रश्नाने पालटलं नशीब\n१ कोटींसाठी अनुपा यांना विचारला 'हा' प्रश्न\nछोट्या पडद्यावरील केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती हा शो सध्या चांगल्याच रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. अलिकडेच झालेल्या भागात केबीसीला तिसरा करोडपती विजेता स्पर्धक मिळाला आहे. विशेष म्हणजे या भागातदेखील एक महिलाच विजयी ठरली ��हे. त्यामुळे सध्या या पर्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासोबतच अनुपा यांना विचारण्यात आलेला प्रश्नदेखील चांगलाच चर्चिला जात आहे.\nछत्तीसगढच्या अनुपा दास यांनी १९६२ साली घडलेल्या एका घटनेविषयी अचूक उत्तर देत १ कोटी रुपये जिंकले आहेत. १८ नोव्हेंबर १९६२ मध्ये लडाखमधील रेजांग ला येथील शौर्यसाठी कोणाला परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं असा प्रश्न अनुपा यांनी १ कोटींसाठी विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर मेजर शैतान सिंह हे होतं.\nदरम्यान, या प्रश्नासाठी अनुपा यांनी ५०-५० लाइफलाइन वापरली आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं. विशेष म्हणजे ही जिंकलेली रक्कम आईच्या उपचारांसाठी आणि शाळेतील मुलींच्या भविष्यासाठी वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nक्रिकेटपटू राहुल अन् सुनील शेट्टीच्या लेकीचा 'तो' फोटो व्हायरल\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 नाही म्हणजे नाहीच… अदानींना विमानतळाचं कंत्राट देण्यास केरळचा कडाडून विरोध; सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव\n2 मुंबईत क���विड सेंटरमधील रुग्णांची दिवाळी होणार ‘गोड’; चाखता येणार घरचा फराळ\n3 बायडेन राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानात ‘दिवाळी’; असा होणार फायदा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2602", "date_download": "2021-01-26T12:06:32Z", "digest": "sha1:4UGSFEYEGSSVHCMRAVCXQN2YSYYODN2O", "length": 15547, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २ ते ८ मार्च २०१९\nग्रहमान : २ ते ८ मार्च २०१९\nसोमवार, 4 मार्च 2019\nमेष : ‘नाही’ हा शब्द तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे जिद्दीने कामे पूर्ण कराल. व्यवसायात नवीन उलाढाल करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. जेवढे कष्ट कराल, तेवढे यश मिळेल. पैशांची चिंता मिटेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामेही मिळतील. नोकरीत वरिष्ठ ‘आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत,’ याची काळजी घ्या. हातून चांगले काम घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात कुटुंबासाठी वेळ व पैसे खर्च कराल.\nवृषभ : पैशाचे गणित अचूक ठरेल. व्यवसायात प्रगतीचा वेग उत्तम राहील. खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने मनोकामना पूर्ण होतील. स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल, त्याचा फायदा करून घ्या. जोडव्यवसायातून विशेष कमाई होईल. घरात सामंजस्याने वागून प्रश्‍नांची उकल कराल. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे लागेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील.\nमिथुन : जीवनात काही ठोस निर्णय घेण्याची बऱ्याच दिवसांची खुमखुमी उफाळून येईल. नवीन साहस कराल. मनाला पटतील तीच कामे कराल. व्यवसायात वेगळ्या मार्गाने जाऊन स्वतःची प्रतिभा दाखवण्याचा व प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न कराल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. जे पैसे मिळतील, त्यात समाधानी राह��ल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवाल. नवीन नोकरी मिळेल.\nकर्क : कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. व्यवसायात योग्य आखणी करून कामे हातावेगळी कराल. योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड कराल. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अथक प्रयत्न कराल. पैशांची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत दिलेली कामे संपवून इतर सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर राहील. कामानिमित्त प्रवास होईल.\nसिंह : जीवनाचा पुरेपूर आस्वाद घ्याल. पूरक ग्रहमान असल्याने पैशाची ऊबही मिळेल. व्यवसायात उलाढाल मनाजोगती राहील. नवीन योजना कार्यान्वित करून त्यात प्रगती कराल. भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेऊन कामात हवा तसा प्रतिसाद मिळवू शकाल. नोकरीत पूर्वी केलेल्या जादा कामाचे पैसे मिळतील. अनपेक्षित कामे होतील. वरिष्ठ कामासाठी सवलती व अधिकार देतील. घरात मनोकामना पूर्ण होतील.\nकन्या : ग्रहांची मर्जी राहील, तेव्हा कार्यतत्पर राहा. व्यवसायात कामाचा वेग जास्त असेल. विक्री, उलाढाल वाढवून नवीन उच्चांक प्रस्थापित करू शकाल. तुमची बाजारातील प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत हातून चांगली कामगिरी घडेल. चांगले लाभ होतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची महती कळेल. जोडव्यवसायातून विशेष कमाई होईल. घरात प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. तरुणांचे विवाह ठरतील.\nतूळ : कामामुळे विश्रांती घ्यायला उसंत मिळणार नाही. व्यवसायात हितचिंतक मदत करतील व नवीन कामे मिळतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. काहीतरी नवीन करून दाखवण्याची खुमखुमी येईल. नोकरीत वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. हातून चांगली कामगिरी घडेल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर विशेष सवलती मिळतील. घरात कामाचा ताण वाढेल. खर्चाचे प्रमाणही वाढेल.\nवृश्‍चिक : आहे त्यात समाधानी राहा. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे संपवा. कामानिमित्ताने प्रवास व नवीन ओळखी होतील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. केलेल्या कामाचे श्रेय ताबडतोब मिळेल, ही अपेक्षा नको. नोकरीत वरिष्ठ कामापुरते गोड बोलतील व अधिक काम करून घेतील. जोडव्यवसायातून जादा कमाई करण्याची संधी मिळेल. घरात कुटुंबासमवेत कार्यक्रम ठरवाल. वेळ मजेत घालवाल.\nधनू : प्रयत्नांती परमेश्‍वर या म्हणीचा प्रत्यय येईल. व��यवसायात आत्मविश्‍वास दांडगा राहील. एखादे भव्यदिव्य काम करून दाखवण्याची खुमखुमी येईल. कष्टाची पर्वा न करता कामात स्वतःला झोकून द्याल. अपेक्षित प्रगती दिसू लागेल. नोकरीत तुमच्यातील कार्यतत्परता दाखवून द्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. घरात आवडत्या छंदात वेळ घालवाल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील.\nमकर : तुमच्या स्वभावाला पूरक वातावरण राहील. त्याचा फायदा कसा घ्यायचा, हे तुम्हीच ठरवा. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. भविष्यात उपयोगी पडणारे निर्णय घेऊन कामात प्रगती साधाल. गोड बोलून कामे करून घ्याल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामे हाती घ्याल. महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य व्यक्तींची मदत होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. घरात तरुणांचे विवाह ठरतील.\nकुंभ : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ ही म्हण सार्थ ठरेल. इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. तुम्ही फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. कामाच्या प्रमाणात यश मिळेल. नवीन संधी दृष्टिक्षेपात येईल. त्याचा लाभ घ्या. नोकरीत तुमची प्रगती वाखाणण्याजोगी असेल. अनेक तऱ्हेने लाभ होतील. कामात वरिष्ठांची विश्‍वासार्हता संपादन करू शकाल. घरात वातावरण चांगले राहील.\nमीन : मनोनिग्रह चांगला असेल. त्याच्या जोरावर व्यवसायात कामे संपवाल. नवीन योजना दृष्टिक्षेपात येतील. पैशाची क्षमता ओळखून मगच पुढे जा. जुनी येणी, वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत सहकाऱ्यांची साथ मिळेल, त्यामुळे कामाचा भार हलका होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. त्यामुळे जादा सवलतीही मिळतील. घरात खर्चिक वस्तू खरेदीचा मोह होईल. तणावाचे वातावरण कमी होईल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.\nव्यवसाय नोकरी गणित संप\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/12310", "date_download": "2021-01-26T11:22:33Z", "digest": "sha1:W5MEEDUDGAWHELVP2QQPBMDG4VGZIFVO", "length": 21817, "nlines": 165, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "मी शेतकरी बोलतोय – Purogami Sandesh", "raw_content": "\nमाझ्या माय बापहो,भारत हा कृषि प्रधान देशाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची थट्टा ऐकायची तुम्हाला\nमी एक अल्पभूधारक शेतकरी. त्यात दुष्काळ, नापीकीच्यानं सतत विचारात मग्न असतो. दिवसभर शेतात घाम गाळुन थकलेला घरी परत येतो. एक दिवस घरी परत आल्या आल्या मायी चिमुरडी पोरगी बाबा आले,बाबा आले म्हणत मले चिपकली. आन् म्हणली,”बाबा,बाबा आज मले लई भूक लागली व्हती पण,मायनं मले अर्ध्याच भाकरीवरुन उठवलं. माय म्हणे,उद्या पोटभर जेवजो म्हणे. खरंच काहो बाबा,मले उद्या पोटभर जेवाले भेटन काय सांगा न बाबा, सांगा ना”.\nशेतकरी:-(रडवलेल्या,काळजीच्या स्वरात )होय पोरी ,तुले उद्या नक्कीच पोटभर जेवाले भेटणार हाय.\n(तेवढ्यात मोठा पोरगा माया जवळ आला)\nपोरगा:-बाबा, बाबा माह्य शायेत नाव कवा टाकणार हाय. मले पाटी,लेखन,पुस्तक कवा घेऊन देणार हाय. मले चांगल्या शायेत शिकून लई मोठ्ठ व्हायचंय बाबा. सांगा न हो बाबा, माह्य शायेत नाव टाकान बाबा.\nशेतकरी:-व्हय पोरा ,टाकू. तुय नक्कीच शायेत नाव टाकू.\n(मंग लहान पोरगा येतो)\nलहान पोरगा:-बाबा,बाबा म्या उघडा किती दिस फिरू. मले माणसं,पोरं हासत्यात. मले माई लई लाज वाटते. मले कपडे कवा घेऊन द्यान\nशेतकरी:-घेऊ पोरा तुले कपडे बी घेऊ.\nलहान पोरगा:-नक्की ना बाबा.\n(मंग काही वेळानं मायी म्हातारी माय माह्याजवळ येऊन बसली,अन् आपलं फाटकं लुगडं दाखवत मनली)\nमाय:-बाबू पोरा, माह्य लुगडं गाठी पाडून पाडून चूर चूर झालंय. आणखी किती गाठी पाडू म्या. मले एक लुगडं कवा घेऊन देशीन. बाबू,काय बी करजो पण मले एक लुगडं आणजो. आणशीन बाबू.\n(तेवढ्यात काठई टेकवत टेकवत माया बाप घरात आला, अन् मले म्हणला)\nबाप:-बाबू बाहेरचे उन्हाचे चटके पायाले सोसत नाही रे. बकऱ्या चाराले जातो तवा पायाले काटे बोचते. म्हणून म्हणतो माह्यासाठी एखादी चप्पल आणजो रे बाबू. आणशीन न बाबू. एवढं तरी काम करशीन नं बाबू\nशेतकरी:-होय बाबा. तुमाले चप्पल बी आणन.\n(तेवढ्यात घरातून माह्या बायकोनं माह्यासाठी पाणी प्यायले आणलं मी पाणी प्यायलो. मंग बायको मले म्हणली)\nबायको:-धनी,अव धनी. माया पोटाचं दुखणं लई वाढलया. आपरेशन केल्या बिगर जमायचं नाय,असं डाक्टर म्हणला. तवा मले सांगा, ऑपरेशनसाठी पैसा आणायचा कुठून तूमी तं मायी गोष्ट कानावरच घेऊन नायी रायले. म्या कायी म्हणलं का म्हणता,” आपलं वावर पिकू दे मंग आपरेशनचं पाहू.” आता मले सांगा आपलं वावर कवा पिकणार हाय तूमी तं मायी गोष्ट कानावरच घेऊन नायी रायले. म्���ा कायी म्हणलं का म्हणता,” आपलं वावर पिकू दे मंग आपरेशनचं पाहू.” आता मले सांगा आपलं वावर कवा पिकणार हायअन् चांगले दिस कवा येणार हायअन् चांगले दिस कवा येणार हायआणखी किती दिस वाट पायची म्याआणखी किती दिस वाट पायची म्यातुमीच सांगा बाप्पा. मले त् काय बी समजत नाय. माय वं. आरं देवा असं म्हणत ती निघून गेली.\nशेतकरी:-समोर दु:खाचा डोंगरच उभा दिसला.\nउघड्या डोळ्यानं पावल्या जात नव्हतं घरातलं अठराविश्व दारिद्र्य. सावकाराच्या ताब्यात जमीन गेली हेही सांगायची हिम्मत होत नव्हती. काय कराव काहीच समजत नव्हतं. तवा तसाच ताडकन उठून शेतात गेलो. देवाले विनवणी करत मनलं देवा…….\nदेवा असा कसा रे मी शेतकरी\nदोन वेळची पुरेशी मिळत नाही भाकरी\nआता नकोशी झाली रे ही जिंदगाणी करशील का जरा माझ्यावर मेहेरबाणी\nउन्हातान्हात कष्ट करुन केलं रक्ताचं पाणी\nसावकाराकडून कर्ज काढून पेरली बियाणी\nइंद्रराजा बी रुसलाय माह्याकडं पाहून\nधरती मायनं,मायं बी- बियाणं टाकलं खाऊन\nअठराविश्व दारिद्र्य माया घरात आलं\nव्हतं नव्हतं सारं काही घेऊन गेलं\nबायको माह्यावाली बिमारीले झुरते\nलेकरं माह्ये उघड्यावरच फिरते\nमाय त् लुगड्याले रोजंच गाठी बांधते\nबाप त् गावात अनवाणीच फिरते\nसाऱ्यासाठी माया लई जीव दु:खते\nम्हणूनच मले नको ही जिंदगाणी वाटते\nजसं सावकाराचं व्याज लई वाढते\nतशी सावकाराची ढेरी लई फुगते\nजशी व्याजाची मुदत संपून गेली\nतशीच माह्यावाली जमीन हडप केली\nआता मात्र मी विसरलो सारी भूख\nमाह्या जीवनातलं संपलं सारं सूख\nस्वप्न रंगवता- रंगवता बरबाद झाली जिंदगाणी\nआता मात्रदेवा तूही कधी करणार नाही मनमानी\nकायमचा राम-राम ठोकतो अखेरच्या क्षणी\nनको ही जिंदगाणी, नको ही जिंदगाणी\n(काळ्या आईचं शेवटचं दर्शन घेऊन फासाला लटकतो)\n(घरच्यांना माहिती होतं सगळे रडायला लागतात.)पोरं म्हणतात,”बाबा,बाबा उठानं ,तुम्ही आम्हाले पोरके करुन कसे काय जाऊ शकता बाबा”. मायी बायको हंबरडा फोडत म्हणते,”धनी हे काय केलंय तुम्ही. आम्हाले सोडून गेलात. आता आम्ही कोणाकडं पाहू बाबा”. मायी बायको हंबरडा फोडत म्हणते,”धनी हे काय केलंय तुम्ही. आम्हाले सोडून गेलात. आता आम्ही कोणाकडं पाहूआता आमचं कसं होणारआता आमचं कसं होणारआता आम्ही कोणासाठी जगायचंआता आम्ही कोणासाठी जगायचंआम्ही कुठं जाणारदेवा असं कसं झालं रे. मायच्या तर तोंडातून शब्दच फूटत नव्हता. बाप ढसाढसा रडत रडत सरकारले उद्देशून म्हणत होता …..\nहे सरकार काय कामाचं\nअश्याप्रकारे माझा करुण अंत होतो.\nहोय,मीच तो अभागी फासावर लटकलेला शेतकरी. मी तर मरण पत्करुन मोकळा झालो. पण माझा आत्मा मात्र आजही इथेच घुटमळत आहे. कारण उघड्यावर पडलेल्या माझ्या फाटक्या संसाराला जोपर्यंत हे सरकार भीक घालणार नाही,तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती कशी मिळणार\nवर्षभर शेतात राबराब राबून, घाम गाळुन, काबाडकष्ट करुन सुध्दा माझ्यासारख्या शेतकऱ्याची अवस्था भिकाऱ्यापेक्षा कमी नाही. भिकाऱ्याने. हात पसरले तर त्याला दोन वेळ पोटभरण्यापुरते आरामात मिळू शकते. पण वर्षभर शेतात घाम गाळुन पिकवलेला आपला कापूस विकण्यासाठी शासनाच्या दारात भीक मांगतो,पण भीक घालायला कुणीच नाही. भारत हा कृषि प्रधान देशाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची ही थट्टा मला सरकारला उद्देशून सांगावसं वाटते की,ज्या शेतकऱ्याच्या भरवश्यावर तुम्ही पोटभर जेवण करता,मजा मारता तो शेतकरी उपाशी का मरतो मला सरकारला उद्देशून सांगावसं वाटते की,ज्या शेतकऱ्याच्या भरवश्यावर तुम्ही पोटभर जेवण करता,मजा मारता तो शेतकरी उपाशी का मरतोतुम्ही म्हणता ,आम्ही शेतकऱ्यासाठी या योजना राबवतो त्या योजना राबवतो. मग त्या आमच्यापर्यंत का पोहचत नाहीतुम्ही म्हणता ,आम्ही शेतकऱ्यासाठी या योजना राबवतो त्या योजना राबवतो. मग त्या आमच्यापर्यंत का पोहचत नाही आम्हा शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही कधी जणू घेणार आम्हा शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही कधी जणू घेणार आपला संसार असा अर्ध्यावर सोडून आम्ही फासाला का लटकतोआपला संसार असा अर्ध्यावर सोडून आम्ही फासाला का लटकतोआम्हांला जगण्याचा अधिकार नाही काआम्हांला जगण्याचा अधिकार नाही कायावर उपाय योजना म्हणून शासनाने आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी गावागावात दूष्काळी मदत पथके स्थापन करावी. कोणत्याही निर्णयाची प्रभावी,तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच समाजसेवी संस्थांनी आम्हांला आत्मबळ द्यावे. स्वयंसेवी संस्था,कलावंत,नागरिक यांनी आमच्याबद्दल संवेदनशील राहून आम्हाला हिम्मत द्यावी. असा कोणी एखादा नेता तयार होईल कायावर उपाय योजना म्हणून शासनाने आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी गावागावात दूष्काळी मदत पथके स्थापन करावी. कोणत्याही निर्��याची प्रभावी,तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच समाजसेवी संस्थांनी आम्हांला आत्मबळ द्यावे. स्वयंसेवी संस्था,कलावंत,नागरिक यांनी आमच्याबद्दल संवेदनशील राहून आम्हाला हिम्मत द्यावी. असा कोणी एखादा नेता तयार होईल काकी जो आमच्या मुळापर्यंत जाऊन ,आमच्यासाठी लढून आमचं जीवन समृध्द बनवेल,पण हे सर्व करण्यासाठी त्याला राजकारणाचा मोह नसावा.\nआता शासनानेच ठरवावे आम्हांला मरणाची किंमत द्यायची की जगण्याची हिम्मत.जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझा आत्मा इथेच घुटमळत राहणार. मला न्याय द्या,मला न्याय द्या,मला न्याय द्या.\nलेखिका:-दिपाली राजेश चावरे(माळवेशपूरा,अचलपूर अचलपूर, जि.अमरावती)\nशेतकरी माय बापाच्या तोंडाशी आलेला घास पावसा ने गिळला – प्रदीप झोडगे\nधनगर समाजाला जलदगतीने आरक्षण द्या अन्यथा खुर्च्या खाली करा-मा. अतुल भाऊ भुसारी पाटील (राष्ट्रीय जनहित पार्टी )\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – Pratikar News on गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nKandice Holler on ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nविठ्ठलराव वठारे on सोन्��ाचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/5257", "date_download": "2021-01-26T11:31:35Z", "digest": "sha1:Q5DFAEAHKBBE47ZS6JFGNYTAVVDMFBC6", "length": 20755, "nlines": 131, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "🔸चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 28🔸 – Purogami Sandesh", "raw_content": "\n🔸चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 28🔸\n🔸चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 28🔸\n🔸एकूण बाधितांची संख्या 81\n🔸आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा\n🔹आतापर्यंत जिल्ह्यात 82 हजारांवर नागरिक परतले\n🔸 तीन हजारांवर नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत\nचंद्रपूर(दि.28 जून): जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या 81 आहे. यापैकी 53 बाधित कोरोना मुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या (ॲक्टीव्ह) बाधितांची संख्या 28 आहे.या 28 बाधितांपैकी 24 बाधित कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. तर चार बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्याचा डबलींग रेट 14.0 आहे.\nजिल्ह्यामध्ये आरोग्य सेतू ॲप अंतर्गत तीन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य सेतू ॲप वापरणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा नागरिकांनी 1921 क्रमांकाचा वापर करून डेटा असेसमेंट करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\n22 कंटेनमेंट झोन बंद; सध्या 13 कंटेनमेंट झोन कार्यरत:\nजिल्ह्यात एकूण 35 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 22 कंटेनमेंट झोन 14 द��वस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. 13 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे. तर एक कंटेनमेंट झोन सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. आजपर्यंत एकूण 35 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 57 नमुने निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह तर एक नमुना अनिर्नयित आहे.कंटेनमेंट झोनमधील सर्व आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब घेण्यात येत आहे. कॅच दि कोरोना व्हायरस या मोहिमेअंतर्गत एकूण 21 बाधित आढळले आहे.\nस्व मुल्यांकन (सेल्फ असेसमेंट), ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी), अंदाज तसेच ज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहे, त्या ठिकाणची तपासणी (फोरकास्ट, इमर्जिंग हॉटस्पॉट) विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. स्व मुल्यांकनाद्वारे (सेल्फ असेसमेंट) 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 34 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 34 नागरिकांपैकी चार निगेटिव्ह, 30 अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्लूटूथ निकटताद्वारे (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) 139 नागरिकांशी संपर्क केलेला असून 109 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 109 नागरिकांपैकी 10 पॉझिटिव्ह, 78 निगेटिव्ह तर 21 नमुने प्रतीक्षेत आहेत.\nआरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू अंदाज (फॉरकास्ट)तसेच इमर्जिंग हॉटस्पॉट अर्थात ज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहे, त्या ठिकाणी 64 गावांमध्ये 88 पर्यवेक्षक व 800 पथकांद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी अंतर्गत\n40 हजार 806 घरे, 1 लाख 85 हजार 197 लोकसंख्येच्या माध्यमातून 26 हजार 615 दुर्धर आजार (कोमॉरबीडीटी) असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 159 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 126 स्वॅब घेण्यात आले आहे.\nबाधितांची तपासणी पूर्वीची अलगीकरण व लक्षणांवरूनची माहिती:\nजिल्ह्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह बाधितांची तपासणी पूर्वीची अलगीकरण व लक्षणांवरून संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण कोविड-19 पॉझिटिव्ह 81 बाधित आहेत. यापैकी गृह अलगीकरणातील 31 बाधित, संस्थात्मक अलगीकरणातील 32 बाधित, एकूण सारी लक्षणे असलेले 3 बाधित तर आयएलआय लक्षणे असलेले 15 बाधित आहेत.\nकोविड-19 संक्रमित 81 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात���ल राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-2, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-8, नागपूर-2, अकोला-2, मुंबई-13, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -5, औरंगाबाद -3, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-7, संपर्कातील व्यक्ती – 16 आहेत.\nग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा दोन, सिंदेवाही दोन, मुल तीन, ब्रह्मपुरी 12, नागभीड चार, वरोरा-पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चार, वरोरा चार, राजुरा दोन, मुल-एक, भद्रावती-तीन, ब्रह्मपुरी-7, कोरपणा, नागभिड, गडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ तीन, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड एक , शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 81 वर गेली आहे.\nजिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 4 हजार 240 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 81 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 708 नमुने निगेटिव्ह, 419 नमुने प्रतीक्षेत तर 32 अनिर्नयीत आहेत.\nजिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:\nजिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 838 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 286 नागरिक,तालुकास्तरावर 230 नागरिक तर, जिल्हास्तरावर 322 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 82 हजार 181 नागरिक दाखल झाले आहेत. 78 हजार 671 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 3 हजार 510 नागरिकांचे गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.\nआतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :\nचंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित) आणि 27 जून (एकूण 7 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 81 झाले आहेत. आतापर्यत 53 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 81 पैकी सध्या उपचार घेत असलेल्या (ॲक्टीव्ह) बाधितांची संख्या आता 28 आहे.\nचंद्रपूर महाराष्ट्र Breaking News, कोरोना ब्रेकिंग\n🔹संपर्काच्या माध्यमातून कोरोना नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक🔹\nपीक कर्जाच्या प्रत्येक अर्जाचे सनियंत्रण आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून : दीपक सिंगला\nचंद्रपूर जिल्ह्यात (दि.25जानेवारी) रोजी 24 तासात 27 कोरोनामुक्त 25 कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यात आज (25 जानेवारी) 8 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त\nचंद्रपूर जिल्ह्यात (दि.24जानेवारी) रोजी 24 तासात 30 कोरोनामुक्त – 23 कोरोना पॉझिटिव्ह\nचंद्रपूर जिल्ह्यात (दि.23जानेवारी) रोजी 24 तासात 27 कोरोनामुक्त 8 कोरोना पॉझिटिव्ह – दोन कोरोना मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यात आज(23जानेवारी) 5 नवीन कोरोना बाधित तर 25 कोरोनामुक्त\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – Pratikar News on गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nKandice Holler on ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/sand-theft-continues-in-zari-taluka/", "date_download": "2021-01-26T10:49:24Z", "digest": "sha1:GVUM3XYOH5UFK5GM7E5IYFQ4UT6L5VCC", "length": 10680, "nlines": 97, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "झरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nझरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू\nझरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू\nरात्री 11 ते 5 वाजेपर्यंत ट्रॅक्टरने वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष\nसुशील ओझा, झरी: तालुक्यात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचोरी सुरू असून याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील मुकुटबन, पिंपरड, पाटण, झरी, जामनी, मांगली, अडेगाव, कोसारा व इतर परिसरातील गावातील 30 ते 40 ट्रॅक्टरद्वारे रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नदी व नाल्यातून रेती चोरी होत आहे. याशिवाय मुरुम चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे.\nदररोज शेकडो ब्रास रेती व मुरूमची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. यातून रेती तस्करांनी चांगलीच माया जमवली असून महसूलचे काही कर्मचारी व पोलीस विभागाच्या काही कर्मचा-यांना हाताशी धरून हा गोरखधंदा सुरू आहे. मुकुटबन, पिंपरड, कोसारा व मांगली येथील रेती तस्करांकडून पैनगंगा नदीच्या तिरावरून अनंतपुर मार्गे तसेच दुर्भा घाट वठोली घाटावरून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर द्वारे खुलेआम रेतीचोरी सुरू आहे.\nनेरड, पुरड, मुंजाळा, परसोडा, हिरापूर, येथील नदी-नाल्यातून तसेच दुर्गापूर ते जामनी मार्गावरील नाल्यातून रात्री 11 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत दररोज लाखो रुपयांची रेती चोरी करीत आहे. रेती चोरटे गरजू लोकांना 7 ते 8 हजार रुपये प्रमाणे विक्री करत आहे. कधी काळी एक वेळेच्या जेवणाची भ्रांत असणा-या तस्करांनी या गोरखधंद्यातून आज चांगलीच माया गोळा केली आहे.\nमहसूल व पोलीस विभाग काय करत आहे\nराजरोसपणे रेती व मुरूम चोरी करून त्याची वाहतूक होत असतानाही यांच्यावर क्वचित कार्यवाही होते. परिसरातील अनेक रेती चोरट्यांनी रेतीचे साठेसुद्धा करून ठेवल्याची माहिती आहे. रेती चोरीमध्ये राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे हे विशेष. रेती तस्करांना महसूल व पोलीस विभागाच्या काही कर्मचा-याचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.\nयापूर्वी रेती तस्करी करणा-यांवर नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर व त्यांच्य��� चमूने मोठ्या प्रमाणात कार्यवाही केली होती. परंतु गेल्या सहा ते सात महिन्यापासून रेती चोरी करणाऱ्यांर कार्यवाही होत नसल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. याकडे मंडळ अधिकारी, तलाठी हेसुद्धा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.\nया प्रकरणी वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन रेती व मुरूम चोरट्यांवर कडक कार्यवाही करावी तसेच रेतीचोरीला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी अपेक्षा जनता करीत आहे.\nसुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड\nजुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nजुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण\nकोरोनाचे तांडव सुरूच… आज 11 पॉजिटिव्ह\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/nse-deportation-of-karvy-stock-abn-97-2337116/", "date_download": "2021-01-26T11:05:01Z", "digest": "sha1:H2FESWKAKU2JEXIW5XEPZNCF4GDZA7B2", "length": 11658, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NSE deportation of karvy stock abn 97 | ‘एनएसई’कडून काव्‍‌र्हीवर हद्दपारीची कारवाई | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलि���ांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘एनएसई’कडून काव्‍‌र्हीवर हद्दपारीची कारवाई\n‘एनएसई’कडून काव्‍‌र्हीवर हद्दपारीची कारवाई\nहद्दपारीची ही कारवाई सोमवार, २३ नोव्हेंबरपासून अमलात आली आहे\nनियामक तरतुदींच्या पालनात कसूर केल्याबद्दल राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगचे दलाल पेढी म्हणून सदस्यत्व रद्दबातल केले आहे. हद्दपारीची ही कारवाई सोमवार, २३ नोव्हेंबरपासून अमलात आली आहे, असे एनएसईने स्पष्ट केले.\nमुखत्यार पत्रांचा (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) गैरवापर करून गुंतवणूकदार ग्राहकांच्या डीमॅट खात्यांतील रोख्यांना स्वत:च्या डीमॅट खात्यावर घेऊन २,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या उलाढाली केल्याचा काव्‍‌र्हीवर ठपका आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये हा गैरप्रकार सिद्ध झाल्यावर, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने काव्‍‌र्हीवर नवीन ग्राहक नोंदविण्याला मज्जाव केला होता.\nबरोबरीने डिसेंबर २०१९ मध्ये एनएसईनेदेखील काव्‍‌र्हीचे बाजारात व्यापार करण्याचे हक्क हिरावून घेतले होते.\nआता त्या गैरवर्तनाची आणखी कठोर शिक्षा देताना काव्‍‌र्हीला भांडवली बाजारातून एनएसईने हद्दपारच केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशेतकरी आंदोलन : एवढी टोकाची भूमिका केंद्र सरकारने घेऊ नये - अजित पवार\n...आणि ग्राहकाच्या डोळयासमोर पीठाच्या गिरणीवर महिलेचं कापलं गेलं शीर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील ��रद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n2 सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा नवे दर\n3 शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी; निफ्टी प्रथमच १३ हजारांपार\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/05/blog-post_89.html", "date_download": "2021-01-26T11:15:21Z", "digest": "sha1:ILJ4YK3TA65TR2FPPFML36JH2I5B54UR", "length": 16556, "nlines": 153, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "पक्षांच्या चाऱ्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर भांडी, को-हाळे येथील युवकाचा उपक्रम | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nपक्षांच्या चाऱ्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर भांडी, को-हाळे येथील युवकाचा उपक्रम\nपक्षांच्या चाऱ्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर भांडी, को-हाळे बु॥ येथील युवकाचा उपक्रम\nबारामती तालुक्यातील को-हाळे बू येथील पक्षी मित्र सुनिल खोमणे यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर सामाजिक बांधिलकी जपत पक्षांसाठी पाणी व अन्न मिळणेसाठी शेतात ठेवता येतील अशी भांडी उपलब्ध करुन दिली आहेत. या उपक्रमाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.\nपशुपक्ष्यांवर प्रेम करणारे पक्षीप्रेमी अनेक आहेत. अशाच एका पशु पक्षावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने अभिनव संकल्पना राबवून पशुपक्ष्यांना चारा व पाणी मिळेल, ���ाची व्यवस्था एकाच ठिकाणी सुंदर कल्पनेतून केलेली असल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे.\nउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसते. त्यामुळे अनेक लोक आपल्या घराभोवती, झाडावर, घराच्या छतावर, मातीची मडकी अथवा भांड्यामध्ये पाणी ठेवत असतात. त्यामुळे पशुपक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पिण्याकरता पाणी मिळत असल्यामुळे त्यांची अडचण दूर होते.\nपशुपक्षी प्रेमी यांनी चांगली संकल्पना राबविलेली आहे. तेलाचा रिकामा डबा चारी बाजूंनी कट करून त्यामध्ये अन्नधान्य आणि डब्याचा मध्यभाग यामध्ये पाणी ठेवलेले असल्याने पशुपक्ष्यांना एकाच ठिकाणी चारा व पाणी मिळणार आहे. या संकल्पनेतुन सुनील खोमणे यांनी तेलाचे रिकामेडब्बे आणून ते स्वतःच्या घरी बनवत आहेत, यामध्ये त्यांना त्यांचे कुटुंब सुद्धा हातभार लावत आहे.\nबारामती परिसरात कोणाला हवी असेल तर खालील नंबरवर संपर्क करा\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परि��रातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्या���ालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : पक्षांच्या चाऱ्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर भांडी, को-हाळे येथील युवकाचा उपक्रम\nपक्षांच्या चाऱ्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर भांडी, को-हाळे येथील युवकाचा उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_13.html", "date_download": "2021-01-26T11:20:26Z", "digest": "sha1:U5HQI4EQLTOMQY75F7TDSATGVQQ7JQA7", "length": 17117, "nlines": 151, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "स्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nस्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर\nस्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर.\nसहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. भारती हॉस्पिटल व नीरा कोळविहीरे जिल्हा परिषद गट यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nनीरा येथील निर्मल हॉस्पिटल (डॉ. बोरा) मध्ये भारती हॉस्पिटल यांच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान अभियानासाठी परिश्रम घेतले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला मास्क, सॅनिटायझर व आर्सॅनिकम अल्बम ३० हे देण्यात आले. यावेळी आ. संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अॅड.विजय भालेराव, नीरेचे उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, चंद्रराव धायगुडे, माजी उपसरपंच दीपक काकडे, कल्याण जेधे, बापू\nगायकवाड, नंदू शिंदे, अभिजीत भालेराव, जावेद शेख, दत्ता निंबाळकर अभिजित जगताप, ओजस जैन, मयूर फरांदे, आकाश कदम, दिनेश गायकवाड, सुरज शिंदे सह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले. या रक्तदान\nशिबिरांमध्ये विशेषता युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी युवकांच्या एक पाऊल पुढे ठेवून मुलीही रक्तदान करताना दिसून आल्या. आमदार संजय जगताप यांचा युवकांवर असलेला प्रभाव यामुळे दिसून आला. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.\nआमदार संजय जगताप यांनी नीरेतील ग्रामस्थांना आरोग्यमय शुभेच्छा ���िल्या. सर्वांनी काळजी घ्या,\nविनाकारण घराबाहेर पडू नका, सॅनिटायजरचा वापर करा, हात सतत धुवा, मास्क लावा. पुढील काळात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडून जी काय मदत लागेल किंवा आरोग्य विभागाकडून काही साहित्य लागल्यास ते तात्काळ मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून नीरेकर ग्रामस्थांना सर्व सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन दिले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबा���ील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : स्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर\nस्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/blog-post_85.html", "date_download": "2021-01-26T12:46:15Z", "digest": "sha1:4IAFUYPQFKBSXCVKZKLD2MOBFEQZKNTS", "length": 9433, "nlines": 107, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "मावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्या���र? | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळीने राष्ट्रवादी कॉग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असताना, राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला आहे. या गटाची मावळमध्ये बैठक झाली असून राष्ट्रवादीच्या सभासद व पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nमावळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसमधून बापू भेगडे व बाळासाहेब नेवाळे हे दोघे प्रमुख दावेदार होते. मात्र, ऐनवेळी तळेगाव नगरपरिषदेचे भाजपाचे नगरसेवक सुनील शेळके यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला आहे. दसरा झाल्यानंतर दुसऱ्याचा दिवशी नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या सभासद पदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे मावळ तालुक्यात दसऱ्यानंरत राजकीय भुकंप होण्याची चिन्ह आहे.\nमावळमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये सर्वच निवडणुकीत गटातटाचे राजकारण होत असल्यामुळ याचा फायदा नेहमी भाजपाला झाला. आहे. यामुळे रुपलेखा ढोरे, दिंगांबर भेगडे(दोन वेळा), बाळा भेगडे (दोन वेळा) यांना सहज आमदार होता आले. भाजपाचे उमेदवार बाळा भेगडे यांची हॅट्रीक रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाचे नाराज झालेले नगरसेवक सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा मावळमध्ये फडकला जाणार असे बोलले जात असतानाच उमेदवारी न मिळालेला एक गट नाराज होऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. या नाराज गटाला थांबविण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडून प्रयत्न होणार की फुट पडणार हे दसरा झाल्यानंतरच समजणार आहे. याच नाराज गटाला भाजपा उमेदवार बाळा भेगडे आपल्या गोटात घेण्यासाठी प्रयत्नशिल राहतील. या सर्व डावपेचानंतर जो उमेदवार आघाडी घेईल तोच मावळचा यंदाचा आमदार होईल.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/astrazeneca-covid-19-vaccine-set-to-become-first-approved-in-india-report", "date_download": "2021-01-26T11:40:58Z", "digest": "sha1:DSW6XWCQ3YEQLSRVGSM5IBGC2OG5K3KS", "length": 8031, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ऑक्सफर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी - द वायर मराठी", "raw_content": "\nऑक्सफर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी\nनवी दिल्लीः अस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने विकसित केलेल्या ‘कोविडशील्ड’ या कोरोना विषाणूवरील लसीचा सार्वजनिक वापर करण्यास हरकत नसल्याचा शिफारस अहवाल तज्ज्ञ समितीने सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला दिल्याचे वृत्त आहे. या शिफारशीमुळे कोरोनाने बाधित असलेल्या अमेरिकेनंतर जगातल्या दुसर्या क्रमाकांच्या भारतामध्ये आता लसीकरण सुरू होईल. अमेरिकेत अगोदरच कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. ब्रिटन व अर्जेंटिनाने त्यांच्याकडे विकसित झालेल्या लसीला मान्यता दिली आहे. अस्ट्राझेनेका कंपनीचा करार पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटशी झाला आहे. या संस्थेकडून भारतात कोविडशील्डची निर्मिती केली जाणार आहे.\nसेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधींनी मात्र अद्याप या शिफारस अहवालावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. सीरमने आम्ही सरकारकडून अधिकृत मंजुरीची वाट पाहात असल्याचे सांगितले.\nगेल्या बुधवारी ब्रिटनच्या सरकारने अस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने विकसित केलेल्या कोविड लसीला परवानगी दिली होती. त्यानंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विशेष तज्ज्ञ समितीने सीरम इन्स्टिट्यूटच्या अर्जावर विचार केला. या अर्जावर दोन वेळा समितीमध्ये चर्चा झाली होती. या समितीने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या मंजुरी अर्जावरही विचार विनिमय केला. पण यावर अंतिम निर्णय झाला नाही.\nअस्ट्राझेनेका लसीचे सुमारे ५ कोटी डोस तयार करण्यात आले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटकडून ही लसनिर्मिती भारतात होणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या शनिवारपासून प्रत्येक राज्यात शीतगृहात ही लस पाठवण्याचे काम सुरू होणार आहे.\nदरम्यान, भारत बायोटेकच्या लसींना लवकरच मंजुरी मिळेल असे एका सूत्राने सांगितले तर फायझर कंपनीने आपल्या लसीची माहिती सादर करण्यासाठी काही वेळ लागेल असे सरकारला सांगितले आहेत. फायझर आपली लस जर्मन कंपनी बायोनटेकच्या मदतीने विकसित करत आहे.\nएच-1बी व्हिसावरचे निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले\n६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/05/blog-post_22.html", "date_download": "2021-01-26T11:09:53Z", "digest": "sha1:MUZNDB6QE3XKPWD6HZXS4PMVXOGH37QR", "length": 15106, "nlines": 149, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "मुरूममधील त्या व्यक्तीची आत्महत्या की घातपात ? | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nमुरूममधील त्या व्यक्तीची आत्महत्या की घातपात \nमुरूममधील त्या व्यक्तीची आत्महत्या की घातपात \nमुरूम ता बारामती येथील परिसरामध्ये दि २९ रोजी संतोष बाबुराव घोेरपडे वय ३२ या व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्याच्या दोन्ही भावांनी व्यक्त केला आहे.\nसदर प्रकरणात आत्महत्या की घातपात या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या करता मृत व्यक्तीच्या बंधूंनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना विनंती अर्ज केला या अर्जामध्ये आमच्या भावाने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असा विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जाचे प्रत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व मुरूम ग्रामस्थांना याबाबत प्रत देणार असल्याचे माहिती मयत संतोष चे बंधू राजेंद्र घोरपडे व संजय घोरपडे यांनी सांगितले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : मुरूममधील त्या व्यक्तीची आत्महत्या की घातपात \nमुरूममधील त्या व्यक्तीची आत्महत्या की घातपात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/75537", "date_download": "2021-01-26T11:40:15Z", "digest": "sha1:WOYMQFJ72DMBTQBA42DIMSMIGDTDZYCA", "length": 26528, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गायछाप चुनापुडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गायछाप चुनापुडी\nतो बेडरूम मधून गडबडीत बाहेर आला आणि त्यानं दार उघडलं.\nसमोर जित्या उभा होता.\n\"आधी हे तुझं जॅकेट घे बाबा. खूप दिवस झाले नेलं होतं, त्यावरून तुझ्या वहिनीनं माझं किती डोकं खाल्लं सांगू..\" - जित्या हसत म्हणाला.\n\"अरे आत तर ये.. बाबा आहेत आतमध्ये..थांब बोलावतो\"\n\"हम्म.. तुमची स्वारी कुठे\n\"असंच बाहेर चाललोय जरा..\" - जित्याला उत्तर देणं टाळत तो आवरण्यासाठी आतमध्ये निघून गेला.\nकारणही तसंच होतं. तो 'तिला' भेटायला निघाला होता.\n\"जित्या बाहेर पाऊस आहे का रे\n\"बरं झालं, ते जॅकेटचं ओझं नकोच..पाऊस नसला की भयानक उकडतं त्यात..\nजित्या, तू बस. मी आलोच जाऊन\"\nत्याची आज तिच्यासोबत चवथी भेट. दीडएक महिन्यापूर्वी अनुरूपवर त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघंही एकमेकांना अधिकाधिक जाणून घेत होते. आणि आता जवळपास निर्णयावर आले होते.\nवाडेश्वर मध्ये ठरलेल्या टेबलावर ती पाठमोरी बसलेली.\n\"हाय.. सॉरी थोडासा उशीर झाला मला ..\"- त्यानं हातातला लाल गुलाब आणि सिल्क पुढे करत माफी मागितली..\nते गुलाबाचं फुल बघून तिची नाराजी विरून गेली.\nथोडावेळ त्यांच्यात बाकी राहिलेल्या औपचारिक गप्पा झाल्या.. एव्हाना त्यांच्या डोळ्यांनी एकमेकांना होकार कळवून टाकला होता.\n\"मला वाटतं गेल्या तीनचार भेटींमध्ये आपण एकमेकांविषयी पुरेसं जाणून घेतलंय .. हो ना \n\"राइट.... म्हणजे मोस्टली सगळंच ..\" - ती\n अजून मला काही माहीत असावं असं काही असेल तर सांगून टाक...\" त्यानं सौम्यपणे तिला विचारलं.\n\" अम्म्म्म मला नं ..जाऊ दे .. खरंतर मी सांगितलं तर तू म्हणशील ही किती टिपीकल मुलगी आहे ..\" तिनं आवाजात लाडाचा टोन आणत म्हटलं\n\"हे बघ असं काही नाही ... तू प्लीज नि:संकोच सांग... मला जाणून घ्यायचंय\"\n\"ठीके, हे बघ पाहिलं म्हणजे मला व्यसन करणारी माणसं अजिबात आवडत नाहीत..\nम्हणजे तू कसलंच व्यसन करत नाहीस ते तू मला आधी सांगितलंयस.. पण तरी..\"\n\"अगं बाई आता कोणाची शपथ घेऊन सांगू तुला..खरंच मला कशाचंही व्यसन नाही.. विश्वास ठेव ..प्लीज\nतिनी होकारार्थी मान डोलवली\n\"माझ्याशी कोणी खोटं बोललेलं किंवा वागलेलं मला सहन होत नाही.. कोणी खोटं बोललं की खूप त्रास होतो मनाला..\" तिनी एकदाचं सांगून टाकलं\n मी कोणत्याची परिस्थितीत तुझ्याशी खोटं बोलणार नाही आय प्रॉमिस.. अजून काही आय प्रॉमिस.. अजून काही\n\"उंहू..\" स्वतःच लाजणं लपवत आणि आपल्या नाजूक हातांनी गुलाबाच्या फुलाला कुरवाळत तिनं एक गोड स्माईल दिली.\nतिच्या मोहक डोळ्यात बघताना मनातल्या मनात त्यानं तिला मिठीत ओढलं.\n\"तू शनिवारी घरी येऊ शकशील का, आईबाबांना भेटायला घरीच डिनर करूया. तुझ्या घरून परवानगी कशी मिळेल ते बाबा बघून घेतील\"\nबेल वाजली तसा तो ताडकन उठला. अर्थात तो तिचीच वाट पाहत होता.\nतिनं अबोली रंगाचा आणि सोनेरी जरीकाठ असलेला कुर्ता घातला होता. तिला बघून तिच्या उशिरा येण्याला त्यानं मनातल्या मनात माफ करून टाकलं.\nत्याला ती पसंत होती. तिला तो पसंत होता. आणि आईबाबांना हे नातं पसंत होतं.\nत्याच्या घरातलं मोकळं वातावरण तिला आवडलं.\nतेव्हड्या वेळात घड्याळसुद्धा खूप धावलं.\n\"बाप रे..पावणे अकरा..ए मला निघायला हवं..\" - ती अचानक भानावर आली.\n\"नीट जा हं, पोचलीस की मला एक मेसेज टाक..\" त्याची आई.\nतो तिला सोडायला पार्किंग मध्ये गेला. तेव्हडीच पाच एक मिनिटं अजून ..\nबाहेर पावसाची भुरभूर होती..\n\"ए थांब, माझं जॅकेट देतो... भिजू नकोस\".. नवीन नातं तयार होत असताना मुद्दाम घ्यायची असते तशी त्याची ही काळजी.\n\"अरे इट्स ओके, जाईन पटकन..\" त्याच्या काळजीची परीक्षा घेण्यासाठी तिचेही मुद्दाम नखरे.\n\"तू भिजलीस तर एकवेळ चालेल गं, पण इतका छान कुर्ता नको भिजायला..आलोच जॅकेट घेऊन..\" त्यानं अजून एक पॉइंट कमावला.\nधावत जाऊन दारामागे लावलेलं जॅकेट आणलं आणि तिला दिलं.\nती तिथून गेल्यावर काही वेळ तो तिथेच घुटमळत राहिला. त्याची वाढलेली anxiety त्याला जमिनीवर ठेवत नव्हती.\n\"हाय, थोड्या वेळात भेटू शकशील का .. एक महत्त्वाचं बोलायचं आहे..\" दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा त्याला मेसेज.\n\"नको, वाटेतच कुठेतरी भेटू, मला फार वेळ नाही थांबता येणार..\" - ती\n\"ये खाली तुझ्या बिल्डिंगच्या .. मी निघालोय\"\nतो पोचला तेव्हा ती जॅकेट घेऊन उभी होती.\n\"हे बघ... इट्स ओव्हर, हे तुझं जॅकेट...\" - ती\n\"मी तुला स्पष्ट म्हणाले होते की मी खोटं बोलणं आणि वागणं कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करू शकत नाही\" ती शक्य तितक्या खालच्या स्वरात बोलली.\n\"अगं पण झालं काय नीट सांगशील का आणि मी काय खोटं बोललो कळेल का\n\"ते तू तुझ्या जॅकेटलाच विचार ना ..इट्स ओव्हर..निघते मी\" हे वाक्य त्याच्या तोंडावर फेकून ती निघून सुद्धा गेली \n हि काय पद्धत आहे वागायची नीट क्लिअर तरी सांग काय झालं ते..\" तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ओरडला.\nत्यानं पाच मिनिटं तिची वाट बघितली. एक आवंढा गिळून जॅकेट चढवलं आणि तो घरी आला.\nसोफ्यावर डोकं ठेवून शांत पडला...आपण काय खोटं वागलो ह्याचा विचार करत..\nतितक्यात मोबाईल वाजला. आतुरतेनं त्यानं मोबाईल बघितला.\n हा कशाला आत्ता फोन करतोय..\"\n\"हम्म.. बोल..\" आवाजातील थरथर लपवत त्यानं फोन घेतला.\n\"अरे परवा माझ्या लक्षात नाही आलं.... त्या जॅकेटच्या डाव्या खिशात बहुतेक माझी गायछाप चुनापुडी राहिलीये.. ती तेव्हडी काढून फेकून दे....\"\nफोन कट करून त्यानं एक शीळ घातली, आणि गालातल्या गालातच खुदकन हसला.\nकाढ चुना, मळ पुन्हा\nकाढ चुना, मळ पुन्हा\n-(दारू शिवाय व्यसन \"समजल्या\" जाणाऱ्या इतर कोणत्याच गोष्टीत न अडकलेला) राव पाटील\n हल्ली मध्यमवर्गीय तरुण मुलं तंबाखू खातात का\nवावे. खातात की, पार आयटीवाले एम एन सी मध्ये काम करणारेपण खाताना बघितले आहेत. फक्त ते लपून खातात..इतकचं..\nजित्या ने असं का केलं\nजित्या ने असं का केलं\nजित्या तंबाखू खात असेल.\nजित्या तंबाखू खात असेल.\nजित्या ने असं का केलं\nजित्या ने असं का केलं\nकारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही\nकारण जित्याची खोड मेल्याशिवाय\nकारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही Happy\nकथा जबरी आहे पण एंड नाही\nकथा जबरी आहे पण एंड नाही आवडला. जे होते ते चांगल्याकरता होते. नाण्याची अशी एकच बाजू पहाणार्‍या मुलीशी हिरोने लग्न न केलेले बरे.\nवास्तवीक तिने त्याला विचारुन नीट खुलासा करुन घ्यायला हवा होता, पण ती वेडी असेल.\nआयती पुडी मिळाली म्हणून तो\nआयती पुडी मिळाली म्हणून तो खुदकन हसला का\n@अजिंक्यराव पाटील - खरंच आहे,\n@अजिंक्यराव पाटील - खरंच आहे, दारूला व्यसन म्हणावे का आजकाल\n@वावे धन्यवाद. कित्त्येक ब्रँड आले आणि गेले, पण गायछाप ती गायछाप. (अर्थात हा माझा अंदाज, मी खात नाही )\nकाही मूली अस्तातच फार स���शयी,\nकाही मूली अस्तातच फार संशयी, त्यामुळे नातं फार काळ टीकत नाही आणि खापर मात्र मुलांवर फोड़तात. जित्याचे खुप सारे आभार मानले पाहिजे हीरोने अश्या दिखाऊ सौंदर्य पासून कायमचं वाचवलं म्हणून \n@रश्मी प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कथेचा शेवट वाचकांवर सोडला आहे. त्यांचे अरेंज मॅरेज होत आहे, त्यांना एकमेकांना ते आवडू लागले आहेत, पण प्रेम अजून घट्ट व्हायचं आहे. त्यामुळे तिची अशी रिअक्शन व्यवहारी वाटते.\n@एविता जित्याने मुद्दाम काहीच केले नाही. सर्व योगायोगच. जित्या तंबाखू खातो हे नक्की.\n@अज्ञानी मला वाटतं तिची प्रतिक्रिया व्यवहारी आहे. त्याच्याशी भांडून खुलासा मागण्याइतकं त्यांचं नातं कदाचित मुरलेलं नाही.\n गावातलीच वाटली ही स्टोरी\nपाहून तरी द्यायचे की जॅकेट\nपाहून तरी द्यायचे की जॅकेट \n@प्रगल्भ धन्यवाद. भाग एकच\n@प्रगल्भ धन्यवाद. भाग एकच आहे\nआयती पुडी मिळाली म्हणून तो\nआयती पुडी मिळाली म्हणून तो खुदकन हसला का\nअमेरिकेत पण खातात गायछाप...\nअमेरिकेत पण खातात गायछाप... मालपाणी चा धंदा जोरात आहे...\nकथा मस्त जमली आहे...\nफोन कट करून त्यानं एक शीळ घातली, आणि गालातल्या गालातच खुदकन हसला.>>>> हे हसण्याचं कारण कळलं नाही. आता तिच्या चिडण्याच कारण कळलय आणि त्यामुळे तो तिला convince करू शकेल म्हणून\nत्याला कारण समजलं आणि आपण तिला कन्व्हिन्स करू शकतो असा विश्वास आहे. तिला गमावणार नाही ह्याचा आनंद.\nनाव बदला कथेचं. अगोदरच अंदाज\nनाव बदला कथेचं. अगोदरच अंदाज येतो.\nहाहा मस्त हलकीफुलकी कथा.\nहाहा मस्त हलकीफुलकी कथा.\nकथा मस्त आहे, आवडली\nकथा मस्त आहे, आवडली\nबाकी पान बिडी सिगारेट तंबाखू खाणारे बरेच असतात. सिविल ईंजिनीअरींग कॉलेजला तर मोक्काट.\nफक्त ती कुठलेही व्यसन नसणारा मुलगा हवाय अशी अपेक्षा असणार्‍या मुली किती असतील हा प्रश्न आहे..\nहोऊन जाऊ द्या मग एक धागा\nहोऊन जाऊ द्या मग एक धागा\nगायछाप जास्त स्त्रिया खाताना\nगायछाप जास्त स्त्रिया खाताना दिसत नाहीत... काय कारण असावे\nच्रप्स -- मुळातच भारतात स्त्रिया व्यसनाधीन कमीच आहेत असे दिसते (पुरुषांच्या तुलनेत). सध्या प्रमाण वाढलेले आहे खरे, पण स्मोकिंग आणि ड्रिंकिंग ह्या मॉडर्न सवयी दिसतात. आणि त्यातही एक हौस किंवा फॅशन म्हणून घेतात असं वाटतं.\nबाकी तंबाखू आणि मिश्री लावणाऱ्या बायकाही असतातच (खासकरून धुणे भांडी अशी कष्टाची कामे करणाऱ्या).\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/09/blog-post_14.html", "date_download": "2021-01-26T12:37:33Z", "digest": "sha1:XR75LCRWFTHDHPECQWQNGZGAZBJOR57F", "length": 7908, "nlines": 107, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून डॉक्टरला एका इसमाने केली मारहाण | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nहॉर्न वाजवल्याच्या कारणावरून डॉक्टरला एका इसमाने केली मारहाण\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क):पिंपळे गुरव येथे\nहॉर्न वाजवला म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये डेंटिस्ट डॉक्टरला एका इसमाने मारहाण केली. या मारहाणीत डाव्या कानाच्या पडद्याला छेद पडल्याचा आरोप जखमी डॉक्टरांनी केला. पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीच्या गेट वरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.\nआदित्य पतकराव असं जखमी डॉक्टरांचं नाव असून मनोज मोरया असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आदित्य आणि मनोज हे दोघे ही कल्पतरू सोसायटीमध्येच राहतात. सोमवारी चारचाकीतुन आलेल्या मनोज यांचा सोसायटीच्या गेट समोर सुरक्षा रक्षकांसोबत वाद सुरू होता. मागून दुचाकीवर आलेले डॉक्टर आदित्य यांना सोसायटीत जायचं असल्याने त्यांनी हॉर्न वाजवला आणि मनोज संतापले. त्यांनी तिथंच आदित्य यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय तर वैद्यकीय चाचणीत डाव्या कानाच्या पडद्याला छेद पडल्याचा आरोप आदित्य यांनी केला. याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1485331", "date_download": "2021-01-26T12:42:35Z", "digest": "sha1:MINQADWZVVFHRBUGFNQHWKAEXLR2EWVC", "length": 2340, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जांभूळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जांभूळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:२०, १७ जून २०१७ ची आवृत्ती\n१७१ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\n→‎जांभळापासून तयार झालेली औषधे\n१४:२७, १७ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n१७:२०, १७ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n(→‎जांभळापासून तयार झालेली औषधे)\n==जांभळापासून तयार झालेली औषधे==\n* करेला + जामुन ज्युस\n* करेला + जामुन पावडर\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1419", "date_download": "2021-01-26T11:51:23Z", "digest": "sha1:2O5ZNK5BKQD23Y75NZTHXA5KTUY3HS73", "length": 4044, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "विक्रमगड तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n'वयम्' चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची\nमिलिंद थत्ते यांना त्यांच्या लहानपणापासून घरात वैचारिक वातावरण मिळाले. त्यांचे वडील संघाचे काम करत असत. मिलिंद थत्ते यांनी मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. कॉलेजमधून पदवी घेतली. मग ते पत्रकारितेकडे वळले. त्यांच्या मनामध्ये पत्रकारिता करत असताना (१९९६ ते ९९) समाज���साठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ वेळोवेळी उफाळून येई. ते एका निवडणुकीसाठी झारखंड येथे गेले असताना ‘फ्रेण्डस ऑफ ट्रायबल’ संस्थेशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांनी बिहार, छत्तीसगढ, झारखंड या भागांतील आदिवासींचा अभ्यास केला. हाती पत्रकारितेचे शस्त्र होतेच. तेव्हाच्या पत्रकारितेचे स्वरूप अधिकतर राजकीय होते. तिचा ताळमेळ मिलिंद थत्ते यांच्या मनातील आणि नजरेसमोरील कामाशी न जुळल्यामुळे त्यांना त्यात समाधान मिळत नव्हते. त्यांची भूमिका फक्त साक्षीदाराची होती.\nSubscribe to विक्रमगड तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/echs-recruitment-2020-5/", "date_download": "2021-01-26T12:36:05Z", "digest": "sha1:VP34YMABA2CHFWUMUBDYR22IOATBNMZE", "length": 5631, "nlines": 109, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "ECHS Goa- माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates ECHS Goa- माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत भरती.\nECHS Goa- माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत भरती.\nECHS Recruitment 2020: माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत 01 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाइन/ ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleICMR– राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे भरती.\nNext articleDBSKKV-डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत भरती.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती.(मुदतवाढ)\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत भरती.\nFTII- चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत भरती.\nपोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सदस्य पदासाठी भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nBARC –भाभा अणू संशोधन केंद्र अंतर्गत भरती.\nकृषी विभाग चंद्रपूर अंतर्गत “संसाधन व्यक्ती” या पदासाठी भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/", "date_download": "2021-01-26T11:44:58Z", "digest": "sha1:3EECN23P23ST42MSBN4KQRJ64RPHCROE", "length": 14032, "nlines": 207, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Janshakti Newspaper | जनशक्ति | Latest Marathi News", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nआमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही\nभारतात आतापर्यंत इतक्या लोकांनी घेतली कोरोना लस\nअर्णब गोस्वामी विरोधात सर्वच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार\nभाजप प्रवेशाची आणि शंभर कोटी खर्चाची ऑफर: राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट\nराज्यातील ५३०० पदाच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात: गृहमंत्र्यांची घोषणा\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nराज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा; ओबीसी मोर्च्यात एल्गार\nपेट्रोल-डिझेल दरवाढीला ब्रेक लागणार कधी\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nआमदार रोहित पवारांची भाजपावर टीका जळगाव: जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका...\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार त��्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nशेतकऱ्यांचा मुंबईत विराट मोर्चा: महाविकास आघाडीतील नेते सहभागी\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nडीपीडीसीतून जिल्हा पोलीस दलासाठी वाहने खरेदीला मंजुरी \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nभंडारा: वाढीव वीजबिल आणि भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ भाजपने...\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nशेतकऱ्यांचा मुंबईत विराट मोर्चा: महाविकास आघाडीतील नेते सहभागी\nराज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा; ओबीसी मोर्च्यात एल्गार\nआमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही\nभारतात आतापर्यंत इतक्या लोकांनी घेतली कोरोना लस\nनवी दिल्ली: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सगळ्यांच्या नजरा लसीकडे लागले...\nपंतप्रधानांसह सर्व मुख्यमंत्री, आमदार, खासदारांची होणार लसीकरण\nगुजरातमध्ये भीषण अपघात: फुटपाथवर झोपलेल्या १५ मजुरांना करुण अंत\n‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी आठ रेल्वे कनेक्ट\nकोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंटचे प्रतीक\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nराष्ट्रीय महामार्गावर चारचाकीच्या धडकेत बांधकाम ठेकेदाराचा मृत्यू\nआर्थिक गुन्हे शाखेचे जळगावात छापे; दिग्गजांचे धाबे दणाणले\nचिमुकलीचा महिनाभरापूर्वीच झाला होता वाढदिवस साजरा…\nआमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही\nअर्णब गोस्वामी विरोधात सर्वच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार\nभाजप प्रवेशाची आणि शंभर कोटी खर्चाची ऑफर: राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट\nधनंजय मुंडेंना मोठा दिलासा: बलात्काराची तक्रार घेतली मागे\nभाजपचे अनेक बडे नेते महाविकास आघाडीत प्रवेश करणार : राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे वक्तव्य\nभुसावळात वाहतूक पोलिसाशी हुज्जत : दोघांविरुद्ध गुन्हा\nभुसावळात अतिक्रमित दुकानांवर फिरला बुलडोझर\nअ‍ॅड. प्रवीण चव्हाणच चालविणार ‘बीएचआर’चा खटला\nगुन्हेगारांचा डाटा आता एका क्लीकवर\nभुसावळात भरधाव डंपरच्या धडकेत बुलढाण्याचे दाम्पत्य ठार\nBREAKING: शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के\nस्वतंत्र बोगी देऊन अप-डाऊनची समस्या सोडवावी\nनंदूरबार: उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली\nतुळजाईनगरात तरुण पूजार्‍याचा विजेचा शॉक लागून मंदिरातच मृत्यू\nहॉटेल नवरंगवर छापा: 65 लाखाचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/03/vKGYeV.html", "date_download": "2021-01-26T11:35:09Z", "digest": "sha1:6ITPAKYPHBYYMYO5CDA7MAPA7AGNU35E", "length": 8383, "nlines": 69, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आटपाडी भाजी मंडई मध्ये चढ्या दराने भाजीपाला विक्री ; कोरोनो’च्या धास्तीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील भाजी मंडई होती ठप्प", "raw_content": "\nHomeसांगलीआटपाडी भाजी मंडई मध्ये चढ्या दराने भाजीपाला विक्री ; कोरोनो’च्या धास्तीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील भाजी मंडई होती ठप्प\nआटपाडी भाजी मंडई मध्ये चढ्या दराने भाजीपाला विक्री ; कोरोनो’च्या धास्तीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील भाजी मंडई होती ठप्प\nआटपाडी भाजी मंडई मध्ये चढ्या दराने भाजीपाला विक्री\nआटपाडी/बिपीन देशपांडे : ‘कोरोनो’च्या धास्तीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील भाजी मंडई ठप्प असल्याने भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. शनिवार हा आठवडा बाजार असल्याने अनेक शेतकरी, व्यापारी खरेदी-विक्रीसाठी येत असतात. कोरोना व्हायरस देशभरासह महाराष्ट्रात पसरत असून अनेक लोकांनी त्याची धास्ती घेतली असून या पार्श्व्भूमीवर आटपाडी ग्रामपंचायतीने बाजार स्थगित केला होता. पैशापेक्षा जीवन अनमोल आहे, म्हणून भाजी विक्रेत्यांनी दोन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांना भाजीपाला मिळणे फार कठीण झाले होते.\nग्रामीण भागातील फिरत्या भाजी-पाला विक्रेत्यांनी नाथबाबा मंदिरासमोरील रस्त्याकडेला गाड्या लावून तर काही जणांनी ठाण मांडून बसलेली समजताच नागरिकांनी धाव घेऊन गर्दी केली होती. मात्र शहरात कर्फ्यू उठताच भाजी ���ंडई मध्ये आलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांनी ठाण मांडले. यावेळी भाजी मंडई परिसर गर्दीने फुलून गेला. खरेदीसाठी आलेल्या नोकरदार वर्ग, युवक, युवती, महिला वर्गासह तोबा गर्दी झाल्याने मंडई परिसर फुलून गेला. शहर बंद असलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इतर वेळी पाच रुपये मिळणारे पालेभाजी दहा रुपयाला विकले गेले व इतर भाज्या चढ्या दराने विक्री केली गेल्याने ग्राहक वर्ग नाराज झाला. पण भाजीविक्रेता आपल्या भाजीपाल्याचं मार्केटिंग करून आनंदात गेला तर नागरिकांचा आठवडाभराचा भाजी चा प्रश्न अखेर मिटला.\nJoin :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/05/I-xTWu0L.html", "date_download": "2021-01-26T12:04:30Z", "digest": "sha1:NSSXJQSTO2NZAQCUJBCMNROZQPZFWJTW", "length": 7487, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सावधान I जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHomeसांगलीसावधान I जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह\nसावधान I जत तालुक्यात कोरोन��चा शिरकाव या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह\nसावधान I जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह\nसांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.\nजत तालुक्यातील हा पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्याचे मुळ गाव अंकले असून तो मुंबई येथे कामाला आहे. टप प्रथम चेंबूर मधून माल वाहतूक ट्रकमधून नागजफाटा येथे आल्याचे समोर आले आहे. तेथून तो अंकलेपर्यत बुधवारी पहाटे चालत आले होते. तेथील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अंकले जिल्हा परिषद शाळेत त्यांना क्वारंटाईन केले होते.\nडफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याची तपासणी केली होती.त्यात एकाची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्याला मिरजला हलविले होते.तेथे त्यांच्या स्वाबची तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्याने ज्या ज्या वाहनातून प्रवास केला त्या चालकांचे शोध सुरू आहेत. त्याशिवाय ते अन्य कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत. याची तपासणी केली जात आहे.\nगाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा माणदेश एक्सप्रेस whatasapp\nगाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा माणदेश एक्सप्रेस Telegram\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहन��शा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF/", "date_download": "2021-01-26T11:40:23Z", "digest": "sha1:IMGC4LBW4ODA5S3NBDHCDM5K4AEFJWIZ", "length": 8368, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नामांतराच्या विषयावर अजित पवारांचे भाष्य; मार्ग काढण्याचा विश्वास | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nनामांतराच्या विषयावर अजित पवारांचे भाष्य; मार्ग काढण्याचा विश्वास\nin ठळक बातम्या, राजकीय, राज्य\nमुंबई: औरंबादच्या संभाजीनगर नामकरणावरून महाविकास आघाडीत दुमत असल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेने नामकरणाची भूमिका कायम ठेवलेली असताना कॉंग्रेसने मात्र याला विरोध केला आहे. कॉंग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केला आहे. दरम्यान त्यातच औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज नामकरण करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव झाल्याचे सीएमओच्या ट्वीटवरून सांगण्यात आले आहे. यावरून महाविकास आघाडीतील दुमत उघड झाले आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. नामांतराच्या विषयवार महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत, त्यातून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे अजित पवारांनी म्हटले आहे. आज माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.\nमहाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर कामगिरी करते आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये दुमत नाही असेही त्यांनी सांगितले.\nBREAKING: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे\nमहाराष्ट्र, केरळ, छत्तीसगडमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nमहाराष्ट्र, केरळ, छत्तीसगडमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ\nभारतातील या शहरात मिळेल विश्‍वयुद्धाची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bharat-bandh-farmers-protest-rss-bharatiya-kisan-sangh", "date_download": "2021-01-26T11:47:43Z", "digest": "sha1:POYMCUP2SWWOF2LW45KIMEYOW3KZ7P4C", "length": 9898, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संघप्रणित किसान संघाची बंदपासून फारकत - द वायर मराठी", "raw_content": "\nसंघप्रणित किसान संघाची बंदपासून फारकत\nनवी दिल्लीः आजच्या भारत बंदमध्ये आपली संघटना सामील होणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित शेतकरी संघटना भारतीय किसान संघाने स्पष्ट केले आहे. आपल्या संघटनेचा मोदी सरकारच्या तीन शेती कायद्यांना विरोध आहे व या कायद्यात दुरुस्तीची गरज आहे, अशी आपली भूमिका असल्याचे भारतीय किसान संघाचे म. प्रदेश व छत्तीसगडमधील संघटन सचिव महेश चौधरी यांनी स्पष्ट केले.\nसंसदेत संमत झालेल्या तीन कायद्यांमध्ये दुरुस्त्या हव्या आहेत अशी विनंती आम्ही पूर्वीच ऑगस्ट महिन्यात सरकारला केली आहे. त्यात किमान हमी भावाचा मुद्दाही आहे, आम्हाला सरकारने या संदर्भात चर्चा करू असेही आश्वासन दिले होते, असे चौधरी यांनी सांगितले.\nआमची संघटना एक देश एक बाजारपेठ या धोरणाची पुरस्कर्ती आहे, असेही त्यांनी सांगितले.\nभारतीय किसान संघाचे जनरल सेक्रेटरी बद्री नार���यण चौधरी यांनी शेतकर्यांच्या आंदोलनावर टीका करताना हे आंदोलन २०१७मध्ये मंदसौर येथे जसे शेतकर्यांचे आंदोलन झाले होते तसे होईल असे सांगत या आंदोलनात ७ शेतकर्यांचा मृत्यू झाला होता, याची आठवण करून दिली.\nआंदोलनावरून भाजपचे विरोधकांवर आरोप\nसोमवारी केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शेतकर्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांवर टीका केली. शेतकरी संघटना राजकीय पक्षांच्या नेत्यांना आंदोलनात सामील होऊ नये म्हणून प्रयत्न करत असताना विरोधी नेते बळजबरीने या आंदोलनात सामील होत असल्याचा त्यांनी आरोप केला. कोणत्याही सुधारणा असो वा शाहीन बाग प्रकरण असो हे पक्ष सरकारच्या विरोधात उभे असतात. केवळ विरोधासाठी विरोध सुरू असून जे यूपीए सरकारमध्ये सामील होते, कृषी उत्पन्न समित्या बरखास्त व्हाव्यात म्हणून सांगत होते ते आता आंदोलनाची भाषा करत असल्याची टीका त्यांनी केली. प्रसाद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या दुटप्पीपणाचा उल्लेख करत काँग्रेसनेच २०१९च्या आपल्या लोकसभा जाहीरनाम्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करू, आंतरराज्यीय निशुल्क व्यापार केला जाईल, अशा घोषणा केल्या होत्या. तेच आंदोलनात लोकांची दिशाभूल करत असल्याचा त्यांनी आरोप केला.\nराहुल गांधी यांनी २०१३ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शेतकरी आपले उत्पादन थेट बाजारपेठेत विकेल असे म्हणाले होते व काँग्रेसशासित राज्यांमध्ये ही सोय केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळचे कृषीमंत्री शरद पवार यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज असल्याचे मत प्रकट केले होते. ही गुंतवणूक करायची झाल्यास कृषी बाजार समित्यांच्या कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे, असे म्हटले होते. तेच आता उलटी भूमिका घेत असल्याचा आरोप प्रसाद यांनी केला. प्रसाद यांनी शीला दीक्षित व दिग्जिजय सिंह यांचे तसेच शरद पवार यांनी पत्रकार शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीचे उल्लेख केले.\nशेतीप्रश्न, शेतीचे प्रश्न व शेतकऱ्यांचे आंदोलन\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्क���ममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/attempt-of-self-immolation-in-chhatrapati-sahakari-factory-for-frp-of-farmers/", "date_download": "2021-01-26T12:52:30Z", "digest": "sha1:YC4QZ7ZDG35DRKGCGNZX4MVOYEMZVQ67", "length": 4933, "nlines": 68, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी छत्रपती सहकारी कारखान्यात आत्मदहनाचा प्रयत्न - News Live Marathi", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी छत्रपती सहकारी कारखान्यात आत्मदहनाचा प्रयत्न\nशेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी छत्रपती सहकारी कारखान्यात आत्मदहनाचा प्रयत्न\nराज्यात अनेक साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे. आज इंदापूर तालुक्यातील श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने उसाच्या उर्वरित एफआरपीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.\nकोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहे. अनेक शेतकऱ्यांवरही उपास मारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांना अजूनही एफआरपी दिली नाही. आज येथे कार्यक्रम असल्याने चेअरमन प्रशांत काटे तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.\nयावेळी अचानक अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला. येथील पूजेतील एका महिलेने सदर प्रकार बघितला आणि लगेच या व्यक्तीच्या हातातून पेट्रोलची बाटली घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळला. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी लगेच या व्यक्तीला बाहेर काढले.\nयावेळी या व्यक्तीने चेअरमन पैसे द्या च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी चेअरमन प्रशांत काटे, अमोल पाटील, गोविंद अनारसे, शेतकी विभागाचे सिद्धीराज निंबाळकर तसेच मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.\nRelated tags : Farmar शेतकरी आंदोलन एफआरपी प्रशांत काटे साखर कारखाना\nसरकारने आता मराठा समाजाची परीक्षा पाहू नये- उदयनराजे भोसले\nमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; MPSCची परीक्षा पुढे ढकलली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/06/25/nagar/karjat/13865/", "date_download": "2021-01-26T12:28:05Z", "digest": "sha1:FVEZNJBGYOI7BHWQGUN4PDBB2RASPDXJ", "length": 15191, "nlines": 245, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Karjat : मिरजगाव वकिलाच्या बंगल्यावर दरोडा प्रकरणी तिघांना अटक – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome crime Karjat : मिरजगाव वकिलाच्या बंगल्यावर दरोडा प्रकरणी तिघांना अटक\nKarjat : मिरजगाव वकिलाच्या बंगल्यावर दरोडा प्रकरणी तिघांना अटक\nस्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांची कामगिरी\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २५\nकर्जत : तालुक्यातील मिरजगाव येथील शिंगवी कॉलनी येथे वकिलाच्या घरावर दरोडा टाकून तीन लाखांचा ऐवज चोरून दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.\nयुवराज ऊर्फ धोंडीराम ईश्वर भोसले वय २३,सोन्या ऊर्फ लाल्या ईश्वर भोसले वय २५दोघे रा.बेलगांव ता.कर्जत,देवीदास ऊर्फ देवड्या अभिमान काळे वय २८रा.हरीनारायण आष्टा ता.आष्टी जि.बीड यांना अटक केली.\nमंगळवारी (दि.23) रात्री दोनच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी मिरजगाव येथील शिंगवी कॉलनी येथील मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या बंगल्याच्या स्वयंपाक घरातील दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होत��. यावेळी दरोडेखोर यांनी बेडरूममध्ये प्रवेश करुन कपाटाची उचकापाचक करुन सोन्या चांदीचे दागिन्या सह सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nकर्जत पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळपासून अनेक संशयितांची धरपकड़ सुरु करुन कसून चौकशी केली. पोलिस नाईक सुनील चव्हाण यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन अटक आरोपींना पोलिस पथकासह जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा साथीदारांमार्फत केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच वरील तिघा आरोपींविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nसदर कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड़,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे,पोहेकॉ.दत्ता हिंगडे,अंकुश ढवळे,पोना.सुनील चव्हाण,अण्णा पवार,दिनेश मोरे,संतोष लोंढे,रविंद्र घुंगासे,संदीप पवार आदींनी कारवाईत भाग घेतला.\nNext articleSangamner : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली; आज आणखी तीन रुग्ण\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nएकच शेतकऱ्याची मोटार दोन वेळा चोरी\n…..यामुळे राज ठाकरेंना कोर्टाची नोटीस\nगोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन\nट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने अल्पवयीन चालकाचा मृत्यू\nपंतप्रधान नरेंद मोदी यांची कोरोना लस निर्मिती करणाऱ्या तीन प्रकल्पांना भेट\nतब्बल दोन महिन्यानंतर बीड शहरात संचारबंदी उठवली मात्र नागरिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष\nश्रीघोडेश्वरी ‘ देवीच्या मंदिरातील सतरा किलो चांदीचे मखर चोरीचा तपास न...\nआषाढी वारी : 50 वारक-यांसह तुकोबा, माउलींच्या पालखी प्रस्थानास परवानगी\nचोरट्यांकडून दारू दुकानांना टार्गेट\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nBeed : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात शेतक-यांनी सतर्क रहावे – सुपेकर\nShrirampur : वॉर्ड नंबर दोनला बदनाम करू नका, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नगरसेवकांची नाराजी\nMaharashtra : घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी; स्वाभिमानीत अंतर पडत असेल तर...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nश्रीरामपूर शहरात दागिने लुटले\nपत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://gnaukri.in/tbci-mumbai-recruitment/", "date_download": "2021-01-26T12:33:40Z", "digest": "sha1:CB6FDTAVN5USOR3NII4KQZPXKHCGJGMH", "length": 8329, "nlines": 74, "source_domain": "gnaukri.in", "title": "(TBCI) मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती 2020 | GNAUKRI", "raw_content": "\n(TBCI) मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती 2020\nTBCI Mumbai ची अधिसूचना जारी केली आहे. या मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था मध्ये Senior Medical Officer, Medical Officer, Senior DOT Plus HIV Supervisor, Senior Treatment Supervisor इत्यादी 47 पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवार TBCI Mumbai भरतीसाठी अर्ज करू शकतात. TBCI Mumbai 2020 recruitment अर्जाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. जे उमेदवार ह्या ह्या क्षेत्रातील जॉबच्या शोधात आहेत त्याच्यासाठी हि भरती सुवर्णसंधी आहे . खालील पोस्ट्सदवारे TBCI mumbai Recruitment 2020 बद्दल तुम्हाला हवी असलेली माहिती मिळू शकेल.कृपया फी, वय मर्यादा, पात्रता यासारख्या पोस्टच्या तपशीलांसाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. TBCI Mumbai Bharti 2020 साठी अर्ज करण्यापूर्वी, आपण आमच्याद्वारे शेवटी दिलेली जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या फोनवर डाउनलोड करा व इतर माहिती काळजीपूर्वक वाचा.\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती 2020\nनाव मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती 2020\nअर्ज सुरवातीची तारीख –\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020\nअर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा\nजाणून घेऊया gnaukri.in पेजवरच्या अजून काही भरतीबद्दल\n(OFB) आयुध फॅक्टरी बोर्ड, भारत सरकार येथे 23 पदांची भरती\n(Indian Post Office) भारतीय टपाल कार्यालय येथे 1371 पदांची भरती\n(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 179 पदांची भरती\n(PNB)पंजाब नॅशनल बँक येथे 535 पदांची भरती (मुदतवाढ)\n(DRDO) स��रक्षण संशोधन व विकास संघटना मध्ये 90 जागांची भरती\n(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांसाठी भरती\n(MNS) महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूर येथे 22 पदांची भरती\n(ZP Latur) जिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पॅनल पदांची भरती\n(SGBAU) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे 09 पदांची भरती\n(BIS) भारतीय मानक ब्यूरो येथे 171 जागांसाठी भरती (मुदतवाढ)\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्र येथे 139 पदांची भरती\n(RD & PR Dept) ग्राम विकास विभाग येथे 288 पदांची भरती\n(KMC) कोल्हापूर महानगरपालिका येथे 10 पदांची भरती\n1. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (DRTB)\n2. वैद्यकीय अधिकारी (डॉट प्लस)\n3. वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालय)\n4. वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र)\n5. वरिष्ठ डॉट प्लस TB HIV पर्यवेक्षक\n6. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक\n7. वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ\n11. जिल्हा PPM समन्वयक\n13. क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ\n15. वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ\nएकूण जागा — 47\nशैक्षिणक पात्रता — पद 1 ते 4. MBBS\nअर्ज फी शुल्क — मागासवर्गीय: ₹100/- ,खुला प्रवर्ग: ₹150/-\nअर्ज मिळण्याचा आणि पाठविण्याचा पत्ता — जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400 012\nनोकरीचे ठिकाण — मुंबई\nऑफिशियल संकेतस्थळ — लिंक\nपीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)\nऑनलाईन अर्ज करा (लिंक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/flower-farming/", "date_download": "2021-01-26T10:55:41Z", "digest": "sha1:YNZ52HO2RHNPLB47BPY7A3QEIEGP7SXQ", "length": 7340, "nlines": 146, "source_domain": "krushisamrat.com", "title": "करोनामुळे फूलशेती अडचणीत | Krushi Samrat", "raw_content": "\nin बातम्या, शेतीपुरक उद्योग\nअचानक उद्भवलेल्या करोनामुळे राज्यातील फूलशेती करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. मंदिरे व बाजारपेठ बंद असल्यामुळे फुलांची मागणी पूर्णपणे थांबली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तर फुल झाडांना पाणी देणे देखील थांबवले आहे.\nराज्यातील सर्व फूल उत्पादक शेतकरी आता अडचणीत आले आहेत. खर्च वजा जाता अर्धा एकर शेतीमध्ये १५ ते २० हजार रुपयांपर्यंत नफा होत असे. त्यात देखील अनेक अडचणी होत्या. कारण फूल तोडणीनंतर तो माल शहरांमध्ये वेळेत पोहचला नाही तर तो माल पूर्णपणे वाया जातो.\nमुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये बिजली, निशीगंध, झेंडू, जाई, शेवंती आदी फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने जळगाव, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलशेतीकडे वळत होते. नवीन उद्योग म्हणून अनेक तरुण शेतकरी फुल शेतीकडे वळले होते. पंरतु आता या अचानक आलेल्या संकटामुळे भविष्यात शेतकरी फुलशेती करताना हजार वेळा विचार करेल.\nकृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/04/all-about-money-lines-on-your-palm-in-marathi/", "date_download": "2021-01-26T12:35:10Z", "digest": "sha1:LDGUSUOXXPI6OXUH7SBUHQX6BSYEI55R", "length": 10555, "nlines": 58, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "हाताच्या रेषा सांगतात, तुम्ही श्रीमंत होणार की नाही जाणून घ्या", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनो���ंजन\nहाताच्या रेषा सांगतात, तुम्ही श्रीमंत होणार की नाही\nज्योतिष शास्त्र, हस्तरेषा शास्त्र, समुद्री शास्त्र अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आपल्याकडे होत असतो. त्यामध्येच हस्तरेषेचा अभ्यास हादेखील एक असा विषय आहे जो आपल्याला नेहमी आकर्षित करत असतो. आपल्या हाताच्या रेषांवरून आपल्याला आपले आयुष्य कळते. या रेषांच्या मदतीने आपण आपल्या आर्थिक स्थितीचाही अंदाज लावू शकतो. हस्तरेखा शास्त्रामध्ये हातावरील अशा काही रेषा आहेत ज्यांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. अशा रेषा तुमच्या हातावर योग्य प्रकारे अस्तित्वात असतील तर तुम्ही नक्कीच पैशाच्या बाबतीत भाग्यवान असता. आपल्या हातावर असणाऱ्या रेषा आपल्यासाठी किती भाग्यवान असतात आणि तुम्ही श्रीमंत होणार की नाही याची माहितीही देऊ शकतात. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.\nधनरेषा जर येत असेल शनि पर्वतावरून खाली तर\nतुमच्या हातावर मध्यभागी शनि पर्वताचे एक चिन्ह असते. या शनि पर्वातावरून जर एखादी रेषा सरळ खाली येत असेल तर ती तुमची धनरेषा तुमच्या भाग्यावरून जात असून तुम्ही अतिशय भाग्यवान असल्याचे दर्शवते. हस्तरेषेच्या अभ्यासानुार अशा स्थितीमध्ये रेषा दिसणं म्हणजे तुम्ही पैशाच्या बाबतीत खूपच भाग्यावान असता. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामामुळे तुम्ही भविष्यात धनलाभ मिळवू शकता. तसंच मेहनत न करताही अशा व्यक्तींना श्रीमंती मिळते.\nजर तुमच्या हातावर होत असेल त्रिकोण\nतुमच्या हातावर भाग्य रेषा आणि हृदय रेषेच्या मदतीने जर एखादा त्रिकोण तयार झालेला दिसून येत असेल तर तुम्हाला धनलाभ असण्याचा हा संकेत आहे. याचा अर्थ तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमधून पैसे कमावणार आहात. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातून धनलाभ होण्याची शक्यता असते.\nहातांच्या रेषा सांगतील कसं असेल तुमचं वैवाहिक जीवन, जाणून घ्या\nअंगठ्याजवळ जर असेल वक्राकार रेषा\nतुमच्या हाताच्या अंगठ्याजवळ जर तुमच्या तर्जनीजवळ वक्राकार रेषा दिसत असेल तर ती व्यक्ती अतिशय समजूतदार आणि बुद्धिमान असते. अशी व्यक्ती आपल्या नेतृत्व आणि आपल्या मेहनतीने आपल्या आयुष्यात पैसे मिळवते. अशा व्यक्तींना कोणाचाही पाठिंबा लागत नाही तर स्वतःच्या हुशारीने या व्यक्ती श्रीमंत होतात. पैसा कमावतात.\nश्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत\nअंगठा आणि करंगळी जोडणारी रेषा\nतुमच्या हातावर अशी रेष असेल ती अंगठ्यापासून सुरू होते आणि त्याचा शेवट सर्वात लहान बोट अर्थात करंगळीजवळ होतो तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पैशाचा लाभ मिळतो. आपली पूर्वपरंपरागत असलेली संपत्ती तुम्हाला मिळते आणि त्याशिवाय तुम्हाला लग्न झाल्यानंतरही पैशाचा लाभ मिळतो.\nभाग्यरेषेला फुटले असतील दोन फाटे\nतुमच्या हातावरील भाग्य रेषेला जर दोन फाटे फुटले असतील आणि जर ते फाटे शनि पर्वतापर्यंत पोहचत असतील तर तुम्ही आर्थिक बाबींमध्ये भाग्यवान समजले जाता. तुम्हाला आर्थिक अडचणी न येता नेहमी आर्थिक लाभ होत राहातो. त्याशिवाय तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्येही प्रसिद्ध होता.\nहाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर\nअंगठ्यापासून रेषा जात असेल शनि पर्वतापर्यंत\nजर तुमच्या अंगठ्याच्या खालच्या भागापासून रेषा सुरू होऊ शनि पर्वतापर्यंत रेष पोहचत असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करू शकता. त्याबद्दल तुम्ही विचार करण्याची गरज आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या मते अशी रेषा हातावर असणाऱ्या व्यक्ती या व्यापार क्षेत्रामध्ये खूपच प्रगती करतात. तसंच ही रेषा धनरेषा म्हणूनही कार्य करते.\nघराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.\nआमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/10/kulhad-chai-and-its-benefits-for-health-in-marathi/", "date_download": "2021-01-26T12:39:48Z", "digest": "sha1:RAVUF3TXDRQRKXKJHCRVDPYJM6WF6UJG", "length": 11066, "nlines": 54, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "कुल्हडमधून चहा पिण्याचे फायदे, हाडं मजबूत राहतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nकुल्हडमधून चहा पिण्याचे फायदे, हाडं राहतात मजबूत\nबऱ्याच जणांच्या दिवसाची सुरूवात चहाशिवाय होत नाही. चहा नसेल तर पूर्ण दिवस खराब होतो. सकाळी सकाळी चहा पिण्याचा आनंदच काही वेगळा असतो. जास्त जण काचेच्या कपातून अथवा ग्लासमधून चहा पिण्याला प्राधान्य देतात. पण फार जुन्या काळी मातीच्या भांड्यातून अर्थात कुल्हडमधून चहा प्यायला जायचा. कारण हा चहा केवळ स्वादच वाढवत नाही तर याच्या मातीच्या सुगंधाने तुम्हाला सतत चहा प्यावासा वाटतो आणि तुमचे मनही उल्हासित राहते. उत्तर भारतात आणि काही गावांमध्ये आजही कुल्हडमधूनच चहा प्यायला जातो. आरोग्यासाठी याचा खूपच फायदा होतो. आपल्या शरीरातील हाडं मजबूत राहण्यासाठी याचा फायदा होतो. त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या दैनंदिन आयुष्यात याचा वापर करून घेतला तर तुम्हाला फायदाच मिळेल. सध्या अनेक ठिकाणी डिस्पोजल कप वापरण्यात येतात. यामुळे सध्या व्हायरसच्या दिवसात अधिक संपर्कात येण्याचा धोका असतो. तुम्ही स्टील, काच अथवा थर्माकोल, प्लास्टिकच्या ग्लास वा कपाऐवजी कुल्हडचा वापर केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळेल.\nचहामध्ये साखरेपेक्षा वापरा मध, जाणून घ्या फायदे\nकुल्हडमध्ये चहा पिण्याचे फायदे\nप्लास्टिकने बनलेले ग्लास अथवा काचेच्या ग्लासातून चहा पिणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. याने शरीराला नुकसान पोहचते आणि हे पर्यावरणासाठीही योग्य नाही. मातीने बनलेले कुल्हड हे इकोफ्रेंडली असून खराब झाल्यानंतर फेकल्यासदेखील हे मातीतच मिसळतात. याचे अनेक फायदे आहेत. कुल्हडमधून चहा प्यायल्यास, तुमचे पचनतंत्र बिघडत नाही आणि शरीरातील हाडं मजबूत राखण्यास मदत मिळते. याशिवाय मातीच्या भांड्यामध्ये क्षार असतात ज्यामुळे, अॅसिडिक त्रास असतील तर ते कमी होण्यास मदत मिळते. कारण यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते आणि ते शरीरातील अॅसिड कमी करण्याचे काम करतात. तसंच कुल्हडमधून येणारा मातीचा सुगंध हा चहामध्ये इतका अप्रतिम मिक्स होतो की, त्यामुळे चहाचा अधिक स्वाद येतो आणि ताजेपणा मिळतो.\nजिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदे��ीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स\nप्लास्टिक, फोम कपमधून चहा पिऊ नका\nडिस्पोजल कप अथवा प्लास्टिक कपमधून चहा पिणं शक्यतो टाळा. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. डिस्पोजल कप हे पॉलीस्टिरीनपासून बनलेले असतात. गरम गरम चहा त्यात ओतल्यावर त्याचे तत्व चहामध्ये उतरते आणि पोटामध्ये जाते. यापासून काही गंभीर पोटाच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. तसंच यामुळे पोट खराब होऊन पचनक्रियेवर सर्वात जास्त परिणाम होताना दिसतो. यामध्ये असणारे अॅसिड चहामधून पोटात जाते आणि आतड्यांमध्ये जमा होते जे शरीरावर वाईट परिणाम करताना दिसते.\nकच्च्या हळदीचा चहा पिऊन वाढवा प्रतिकारशक्ती\nकाचेच्या कपानेही होते नुकसान\nअनेक ठिकाणी अगदी चहाच्या गाडीवरही चहा काचेच्या कपातून दिला जातो. पण आपण बऱ्याचदा बघतो की काचेचे कप स्वच्छ होत नाहीत. हे ग्लास तसेच विसळले जातात. यामध्ये बॅक्टेरिया तसाच टिकून राहातो आणि हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे. पण असे कुल्हडच्या बाबतीत होत नाही. मुळातच मातीचा असल्याने यावर बॅक्टेरिया टिकून राहात नाही. काचेच्या कपाने इन्फेक्शनची जोखीमही जास्त असते. त्यामुळे तुम्ही सहसा चहा पिताना कुल्हडचा वापर केलात तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि अन्य त्रासांपासून सुटकाही मिळेल. आरोग्यासाठी अत्यंत चांगला उपयोगी ठरणारा हा कुल्हडचा चहा तुम्हीही नक्कीच ट्राय करायला हवा.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/pms-much-touted-seaplane-service-in-gujarat-fails-to-take-off", "date_download": "2021-01-26T10:52:53Z", "digest": "sha1:BHJPFTDLG3CW6SV6QE7KFNFYSOHOS2ZI", "length": 9633, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदींची सी प्लेन सेवाः गुजरातवरचा बोजा - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदींची सी प्लेन सेवाः गुजरातवरचा बोजा\nनवी दिल्लीः दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाजत-गाजत सुरू झालेली देशातील पहिली अशी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी नजीकची केवडिया ते साबरमती रिव्हरफ्रंट या दरम्यानची विमान सेवा (सी प्लेन सर्विस) ही राज्याच्या तिजोरीवर परिणाम करणारी असून ती आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसल्याचे गुजरात सरकारचे म्ह���णे आहे. पण मोदींनी सुरू केलेली ही सेवा नेमक्या कोणत्या कारणांमुळे अजून उड्डाण घेऊ शकलेली नाही, त्याची माहिती आरटीआयतंर्गत एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एआयआय) दिलेली नाही.\nडेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार एआयआयने केवडिया ते अहमदाबाद दरम्यानच्या सी प्लेन सेवेवर किती खर्च केला जाणार आहे किंवा केला गेला आहे, याची माहिती सार्वजनिक स्तरावर देण्यास नकार दिला आहे.\nकेवडिया ते अहमदाबाद या सीप्लेन सर्विसचा प्रकल्प अजून विकसित होत आहे, तो पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरच्या खर्चाची आकडेवारी लक्षात येईल. या योजनेवरचा भांडवली खर्च उडान योजनेंतर्गत भारत सरकार उचलणार आहे, असे उत्तर एआयआयने माहिती अधिकार अर्जांतर्गत दिले आहे.\nया सीप्लेन प्रकल्पाची माहिती आताच उघड केल्यास त्याचा परिणाम संपूर्ण प्रकल्पावर व राज्य सरकारच्या आर्थिक हितावर होईल असे कारण एआयआयने दिले आहे.\nमोदींनी नुकतेच ३१ डिसेंबर २०२० रोजी केवडिया ते साबरमती रिव्हरफ्रंट असा सीप्लेन प्रवास केला होता. त्या अगोदर त्यांनी साबरमती नदी (अहमदाबाद) ते धारोई धरण (मेहसाणा) असा सीप्लेन प्रवास राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ असताना २०१७ रोजी केला होता.\n२०१७ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्षात केवळ २५ दिवस ही सेवा सुरू राहिली पण नंतर ती थांबवण्यात आली. देशातील पहिली सीप्लेन सेवा म्हणून तिचा गाजावाजा करण्यात आला होता. ही सेवा स्पाइस जेटकडून सुरू होती पण ही सेवा बंद पडल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते मनीश दोशी यांनी या सेवेवर होणार्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत गुजरातमधील रुपानी सरकारवर निशाणा साधला. सध्याच्या काळात पिण्याचे पाणी, शिक्षण व आरोग्य या तीन बाबींवर सरकारी खर्च कमी होत असताना त्यात कोरोना महासाथीने राज्य बेजार झाले असताना सरकारने कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे यावर विचार करण्याची वेळ आल्याची टीका जोशी यांनी केली होती. गुजरातमधील भावनगर ते सूरत ही रो-रो सेवा पूर्वीच बंद पडली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nस्पाइस जेटच्या प्रवक्त्यांनी ही सीप्लेन सेवा ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार असल्याचे सांगितले. सध्या स्थगित आलेली सेवा विमानांच्या देखभालीमुळे आहे. विमानांची देखभाल अहमदाबाद येथे होते व अन्य कामासाठी ते विमान मालदीव येथे कंपनीच्या कारखान्या��� पाठवले गेले आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.\nभारताचा पुजारी राजा आणि त्याचे हुडहुडी भरलेले देव\nप. बंगाल निवडणुकाः काँग्रेस-डाव्यांमध्ये युती\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh?page=293", "date_download": "2021-01-26T12:08:46Z", "digest": "sha1:56CNPTJJGD6AJ5XCQMC2JOXZXXSJYMZP", "length": 6410, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Page 294 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nशेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत लेखनाचा धागा\nईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग. लेखनाचा धागा\nजे एस एम कोव्लेज लेखनाचा धागा\nतुम मुझे युं भुला ना पाओगे.... लेखनाचा धागा\nतू आणि तो लेखनाचा धागा\nनिर्माता-दिग्दर्शक-अभिनेता गुरुदत्त लेखनाचा धागा\nबोम दिया अंगोला - भाग ३ (निसर्ग) लेखनाचा धागा\n'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'\nडेविड रामोस - माझा मित्र (मैत्री दिन विशेष\nअण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१] लेखनाचा धागा\nप्रिय मायबोली लेखनाचा धागा\nअवान्तर [१]- शब्द - शब्दार्थ लेखनाचा धागा\nसंस्थान ड्युआयडी : कहाणी शेतकर्‍यांची : एक रुपककथा लेखनाचा धागा\nलीला नायडू - एक आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेली अभिनेत्री\nपुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन लेखनाचा धागा\nसर्कस आकड्यांची लेखनाचा धागा\nयुनिवर्सल स्टुडियो-सिंगापुर (प्रचि व माहिती) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीय��ा | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corona-patients-are-facing-new-decease-mucormycosis-causing-eye-infection-nraj-66903/", "date_download": "2021-01-26T10:51:56Z", "digest": "sha1:XBVKJDOC3XJR5TPSBALNHB7X7INYI3XG", "length": 12603, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona patients are facing new decease Mucormycosis causing eye infection nraj | मुंबईकरांनो डोळे सांभाळा, शहराला म्युकोरमायकोसिसचा विळखा ! एका रुग्णाला अंधत्व | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nडोळ्यातून शिरतो, मेंदूूपर्यंत जातोमुंबईकरांनो डोळे सांभाळा, शहराला म्युकोरमायकोसिसचा विळखा \nया आजाराच्या विळक्यात कोरोना संक्रमित आणि कोरोनातून बरे झालेले, असे दोन्ही प्रकारचे रुग्ण अडकत आहेत. दरम्यान, पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला या आजारामुळे अंधत्व आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nमुंबई: देशाची आर्थिक राजधानी दिल्लीच्या पाठोपाठ आता मुंबईतील कोरोना रुग्णदेखील म्युकोरमायकोसिस या घातक आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. या आजारामुळे डोळ्यांना फंगल इंफेक्शन होत असल्याचे उघड झाले आहे. या इन्फेक्शनमुळे अंधत्व येण्याचीही शक्यता असून हे इंफेक्शन मेंदूतही पसरत असल्याचे ड़ॉक्टरांचे म्हणणे आहे.\nकोरोनातून बऱ्या झालेल्या आणि कोरोनाने संक्रमित असणाऱ्या असे दोन्ही रुग्ण या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह असणारे रुग्णदेखील याच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्यात ५ ते ७ रुग्ण याच्यावर उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. या आजारामुळे २० टक्के रुग्णांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. बहुतांश रुग्ण उपचारासाठी उशिरा येतात. त्यामुळे काहीवेळी हा आजार रुग्णाच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता असते.\nडॉ. नीलम साठे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, केईएम रुग्णालय.\nया आजाराच्��ा विळक्यात कोरोना संक्रमित आणि कोरोनातून बरे झालेले, असे दोन्ही प्रकारचे रुग्ण अडकत आहेत. दरम्यान, पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला या आजारामुळे अंधत्व आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nकोरोना विषाणूवर केली मात पण कित्येकांचा बळी घेणारा ‘हा’ भयंकर आजार ठरतोय चिंताजनक\nदिल्ली, अहमदाबादनंतर मुंबईमध्ये या म्युकोरमायकोसिस या घातक फंगल संक्रमण असलेल्या आजारानं रुग्णांना घेरलंय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजाराच्या विळख्यात कोरोना रुग्ण सापडत आहेत. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा रुग्णांना या आजाराची लागण होत आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून म्युकोरमायकोसिसने ग्रस्त असलेले पाच ते सहा रुग्ण दाखल होत आहेत.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/entertainment-updates-entertainment", "date_download": "2021-01-26T12:50:39Z", "digest": "sha1:UDXB2VRM6XJB37XOV4S7CZV4LZI7BBWU", "length": 3045, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat मनोरंजन News, Latest प्रभात मनोरंजन Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nकंगना पुन्हा बरळली; आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचे पोलिसांना...\nFarmer Tractor Rally | 'तो' फोटो शेअर क���त कंगनाचा दिलजीत, प्रियंकाला...\n'सत्यमेव जयते 2 ची रिलीज आऊट\nअन्‌ अमिताभ बच्चन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार\nअन्‌ अमिताभ बच्चन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\n\"द कपिल शर्मा शो'चा पुन्हा रामराम\n#HBD: हॅप्पी बर्थडे मनमोहक 'पूजा'\nतुम्ही सुद्धा 'द कपिल शर्मा शो'चे फॅन्स असाल तर, 'ही' बातमी नक्की...\nसलमानसोबत रोमान्स करणार प्रज्ञा जैसवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/burden-of-the-backpack-in-proportion-to-the-weight-of-the-students-abn-97-2340256/", "date_download": "2021-01-26T11:31:15Z", "digest": "sha1:5BG6N2I6MPVG5I5LOMNK3MF2HZA5XGTO", "length": 17928, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "burden of the backpack in proportion to the weight of the students abn 97 | विद्यार्थ्यांच्या वजनाच्या प्रमाणात दप्तराचे ओझे | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nविद्यार्थ्यांच्या वजनाच्या प्रमाणात दप्तराचे ओझे\nविद्यार्थ्यांच्या वजनाच्या प्रमाणात दप्तराचे ओझे\nकेवळ दहा टक्केच वजन असावे, केंद्राचे धोरण जाहीर\nअर्ध्याहून अधिक शैक्षणिक वर्ष ऑनलाइन वर्गामुळे विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका झाली आहे. आता पुढील शैक्षणिक वर्षांतही विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी करण्यासाठी केंद्राने धोरण आखले आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्य़ांपेक्षा अधिक दप्तराचे वजन असू नये असे मसुद्यात नमूद केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गृहपाठाचा भारही या धोरणाने मी केला आहे.\nविद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या वजनाचा विषय सातत्याने चर्चेत असतो. वह्य़ा, पुस्तके, डबा, पाण्याची बाटली, प्रकल्प, अभ्यासपूरक साहित्य, खेळासाठी स्वतंत्र गणवेश अशा अनेक गोष्टींनी भरलेले दप्तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादले गेले आहे. दप्तराचे वजन कमी करण्याबाबत न्यायालयातही याचिका दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने धोरण तयार करण्यासाठी २०१८ मध्ये तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल केंद्रीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. या धोरणाप्रमाणे अंमलज��ावणी करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत.\nचाके असलेली दप्तरे नको\nअनेकदा विद्यार्थ्यांच्या दप्तराचे मूळ वजनच अधिक असते. त्यात साहित्य भरल्यावर ते अधिकच वाढत जाते. त्यामुळे कमी वजनाचे कापड किंवा साहित्य वापरून तयार केलेली दप्तरेच विद्यार्थ्यांना द्यावीत. दोन्ही खांद्यावर लावता येतील अशी आणि मऊ पट्टे असेलली दप्तरे असावीत. त्याचप्रमाणे पाठीवर दप्तराचे वजन नको म्हणून चाके असलेली दप्तरे वापरण्याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. मात्र ही चाके असलेल्या दप्तरांचे वजन अधिक असते. त्यामुळे अशी दप्तरे वापरण्यात येऊ नयेत, अशी सूचना देण्यता आली आहे.\nदुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरदिवशी दोन तास आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना दरदिवशी दोन ते पाच तासांपर्यंत गृहपाठ शाळा देतात असे विद्यार्थी आणि पालकांच्या सर्वेक्षणातून समोर आले. त्या अनुषंगाने कोणत्या इयत्तेसाठी किती गृहपाठ द्यावा याचेही कोष्टक केंद्राच्या धोरणात देण्यात आले आहे. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडय़ाला २ तासांपर्यंत, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ ते ६ तास आठवडय़ाला आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आठवडय़ाला १० ते १२ तासांचा गृहपाठ असावा.\nपूर्वप्राथमिक वर्गाची शाळा शक्यतो दप्तराविना असावी.\nपहिली आणि दुसरीसाठी एक वही तर तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गातील अभ्यासाची आणि एक गृहपाठाची अशा दोन वह्य़ा असाव्यात.\nसहावीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टे कागद आणण्याची परवानगी द्यावी.\nकागद संकलित करून ते टाचून (फायलिंग) कसे ठेवावे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे. शाळांनी माध्यान्ह भोजन आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.\nअधिक वह्य़ा, पुस्तके आणावी लागणार नाहीत असे वेळापत्रक असावे.\nपाठय़पुस्तके एकत्रित वापरण्याची किंवा एकमेकांत देवाणघेवाण करण्याची मुभा विद्यार्थ्यांना द्यावी. त्याचबरोबर प्रत्येक पाठय़पुस्तकावर त्याचे वजनही छापण्यात यावे. ते वजन लक्षात घेऊन शाळांनी वेळापत्रक निश्चित करावे.\nशिक्षकांनी वारंवार विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे.\nकोणत्या इयत्तेसाठी किती वजनाचे दप्तर\nइयत्ता विद्यार्थ्यांचे वजन ���प्तराचे वजन\nपूर्वप्राथमिक १० ते १६ दप्तर नको\nपहिली , दुसरी १६ ते २२ १.६ ते २.२\nतिसरी ते पाचवी १७ ते २५ १.७ ते २.५\nसहावी, सातवी २० ते ३० २ ते ३\nआठवी २५ ते ४० २ ते ५.४\nनववी, दहावी २५ ते ४५ २.५ ते ४.५\nअकरावी, बारावी ३५ ते ५० ३ ते ५.५\nविद्यार्थ्यांचे आणि दप्तराचे वजन किलोग्रॅममध्ये आहे.\nराज्याने यापूर्वीच धोरण अंमलात आणले आहे. त्यातील अनेक बाबी केंद्राने स्वीकारल्या आहेत. पालक आणि शिक्षकांनी जागरूकपणे अंमलबजावणी केली पाहिजे.\n– दिनकर टेमकर, केंद्रीय समितीचे सदस्य आणि सहसंचालक, प्राथमिक शिक्षण\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 स्त्रियांना समान संधी हवी -पुनित रंजन\n2 चाचण्या वाढूनही बाधितांची संख्या कमी\n3 कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yourquote.in/shivam-madrewar-ytwd/quotes", "date_download": "2021-01-26T13:15:13Z", "digest": "sha1:Y5PAR53I2UB35FMDPERF3EDHEH27GVQ5", "length": 9852, "nlines": 137, "source_domain": "www.yourquote.in", "title": "Shivam Madrewar (©️शिवम सत्यवान मद्रेवार.) Quotes | YourQuote", "raw_content": "\nShivam Madrewar (©️शिवम सत्यवान मद्रेवार.)\nकाही शब्द माझ्या कवितांबद्दल...\n• जे सुचेल ते मनसोक्त लिहीणे,\nमाझ्या शब्दाने तुमच्यावर रा... read more\nकाही शब्द माझ्या कवितांबद्दल...\n• जे सुचेल ते मनसोक्त लिहीणे,\nमाझ्या शब्दाने तुमच्यावर रा... read more\nअमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रंप निवडुन आले,\nत्यांनी इमरान खानला सन्मानपुर्वक बोलावले,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nपुस्तकांनी संपुर्ण जगावरती राज्य केले,\nगुगलने आत्महत्येचा मार्ग स्वीकारले,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nदरवेळी प्रमाने किम जोन बहुमतांनी निवडुन आले,\nत्यामुळे अर्बंट आयंस्टायनचे रोजगार हरवले,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nअमेरिका व रशिया मधले शीतयुध्द संपले,\nचीनने पाकिस्तानवरती आक्रमण केले,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nआम्ही दुर्बिनीतुन नासाच्या प्रयोगशाळेत पाहिले,\nनासाने नविन घोडागाडी तयार केले,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nउन्हाळ्यातही विजांसोबत पाऊस बरसतो,\nअमावश्येलाही तो चंद्र आकाशात खीलतो,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nरात्रभर आम्ही त्या सुर्याकडेच पाहतो,\nधावण्याच्या स्पर्धेत आम्ही प्रकाशाला हरवतो,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nन्युटन महाशयांनी वेगेचे तीन नियम लिहीले,\nआमच्या मित्राने तीनीही नियम एकदाच मोडले,\nम्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,\nकारण हे जगच आहे आगळं-वेगळं.\nकलियुगात भावनांचे छत्रच बदलले,\nप्रश्नचिन्ह व पुर्णविरामच पाहायला मिळाले,\nउद्गारवाचक चिन्हानेतर निवृत्ती घेतले,\nमोबाईल मुळे विरामचिन्हेच कायमचे हरवले.\nआर्यभट्टाने अमूल्य शुन्याचा शोध लावले,\nन्युटनने ���ुरूत्वाकर्षनाचे नियम सांगितले,\nतरी सुध्दा अवकाश विज्ञान अर्धवट राहिले,\nत्यामुळे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह जोडले.\nसेकंदा मागे सेकंद जोरात धावले,\nपहिला पोटोभा म्हणत जेवण आम्ही केले,\nपरंतु काम आम्ही मात्र अर्धवटच ठेवले,\nआणि वाक्याच्यी शेवटी अर्धविराम आले.\nईश्वराने ह्या महामानवास विचार सुचवले,\nतेच विचार ह्या लेखणीतून पुस्तकात उतरले,\nपुस्तकांनी विचार अनोख्या रितीने प्रकट केले,\nतेथे विचारांना अवतरण चिन्ह सापडले.\nलेखकांनी नवनविन लेख लिहीले,\nवाचकांनी ते लेख वाचुन काढले,\nजीवनामध्ये त्यांना बदल घडवले,\nत्यास आता पुर्णविराम मिळाले.\nसुर्याने पश्चिमेकडे प्रस्थान चालू ठेवले,\nपहाटे कोकीळेने गायन चालू केले,\nअनेक गोष्टी तेथेच हजर झाले,\nत्यावेळेस स्वल्पविराम उपयोगी पडले.\nअनेक गोष्टी मानवापासुनच लपवले,\nहजारो प्रश्न तेथे तेव्हा विचारले गेले,\nतेव्हा प्रश्नचिन्हा तेथे उपस्थित झाले.\nज्या व्यक्तीने कोविड-१९ वरती लस तयार केली त्या व्यक्तीला कोणीही फोलो करत नाहीये, परंतु ज्या नालायकाने १५ सेकंदासाठी भीक मागितले त्याला मात्र सर्व नालकांनी फोलो केले.\nआणि आपली युवा पिढी देशाचे नेतृत्त्व करेल....\nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\nतहानलेल्या डोळ्यांमध्ये आनंद आण रे,\nमंदिरातल्या दिव्याने सुध्दा वाट दाखव रे,\nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\nसकाळी-सकाळी गाईंचे दुध पाठव रे,\nमाझ्या मराठी मातीत मला खेळव रे,\nसायंकाळी आईच्या कुशीत झोपव रे,\nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\nलिहिण्यासाठी पाटी-पेन्सील दे रे,\nसरस्वती मातेचे मला दर्शन घडव रे,\nविद्येच्या महासागरात मला बुडव रे,\nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\nमाझ्या बाबांना खाऊ आनण्यास सांग रे,\n“गल्लीतल्या दोस्तीला लपाछुपी खेळतो का \nपण मला दररोज शाळेत पाठवू नको रे,\nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\nकिल्ला बांधायला मला लाल माती दे रे,\nत्याच किल्ल्यांमधुन इतिहास दाखव रे,\nछत्रपती शिवरायांचे विचार शिकव रे,\nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\nमाझ्या आजीला लुकलुकत्या ताऱ्यांमध्ये दाखव रे,\nअमावश्येच्या चंद्राला पुन्हा येण्यास सांग रे,\n“सुर्याला रात्री कुठे लपतोस \nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\nसुरेश भटांचे कविता चालात गातो रे,\nसाने गुरूजींचे सुविचार दररोज वाचतो रे,\nगणपती बाप्पांना सदैव नमन करतो रे,\nलहानपण दे रे देवा लहानपण दे रे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/ajimullah-khan-anthem/", "date_download": "2021-01-26T11:02:25Z", "digest": "sha1:BTD4BNJ6TVAGOYXHANFZTBQSKUPDSFXI", "length": 33470, "nlines": 169, "source_domain": "bolbhidu.com", "title": "नानासाहेब पेशव्यांच्या मुस्लिम कारभाऱ्याने भारताचं पहिलं राष्ट्रगीत लिहिलं..", "raw_content": "\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nम्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं\nBol Bhidu - विषय हार्ड\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nम्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं\nनानासाहेब पेशव्यांच्या मुस्लिम कारभाऱ्याने भारताचं पहिलं राष्ट्रगीत लिहिलं..\nअज़ीमुल्ला ख़ान हा माणूस आज आपल्या ओळखीत नाही. बाकीच्या कितीक लोकांना आपण ओळखतो. पण मराठा सत्तेसाठी लंडनपर्यंत जाऊन धडक मारणाऱ्या या माणसाला आज देश विसरला आहे.\nत्याहून महत्त्वाचं म्हणजे या माणसानं आपल्या देशाचं पहिलं वाहिलं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे.\nशरलॉक होम्स हे पात्र लिहिणार माणूस म्हणजे सर ऑर्थर कानन डायल. या माणसाच्या चुलत्याने म्हणजे रिचर्ड डायल यांनी अजीमुल्ला खान याचं चित्र काढलं होतं.\nसध्या त्यांचं उपलब्ध असलेलं सर्वात विश्वासार्ह चित्र हेच आहे. हे चित्र त्यांनी लंडनमध्ये असताना बनवलं होतं.\nहा मुसलमान माणूस कोणत्या कामासाठी लंडनला गेला असेल\nअजून भारतात कंपनी सरकारच्याच अखत्यारीत सर्व खाती होती. त्या काळात इंग्लंडला जाणे ही भारतीयांसाठी फार दुर्मिळ गोष्ट होती.\nअजीमुल्ला हे त्याकाळी नानासाहेब पेशवे यांचे दिवाण म्हणून काम बघत होते. कारभारी या नात्याने हिशोबाची सर्व खाती त्यांच्याकडे होती. त्यात काही बिघाड होऊ नये म्हणून ते काटेकोर होते.\nनानासाहेब पेशवे यांची पेन्शन कंपनी सरकारने थकवली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कोणत्याही अधिकाऱ्याने यात हस्तक्षेप केला नाही.\nम्हणून मराठ्यांचा पक्ष लढवण्यासाठी हा माणूस थेट लंडनला जाऊन पोहोचला होता.\nया काळात इंग्लंडला जाणाऱ्या बोटावर मोजता येतील अशा काही लोकांमध्ये अजीमुल्ला यांचा समावेश होता. लँडला जाऊन त्यांना तात्यांची पेन्शन सुरू करण्यात अपयश आले. पण तेथे त्यांना त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाची गोष्ट मिळाली – ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास.\nतात्या टोपे यांच्याप्रमाणेच त्यांनीही हातातून इंग्रजांना हाकलून लावण्याची योजना बनवली जर त्यांची योजना प्रत्यक्षात उतरली असती तर आज भारताचा इतिहास आणि भूगोल कदाचित फार वेगळा झाला असता पण ती योजना साकार होऊ शकली नाही. काळाच्या ओघात आपणही अजीमुल्लाखान यांचे नाव विसरलो आहोत पण याच माणसाने भारताचं पहिलं राष्ट्रगीत सुद्धा लिहिलं आहे. या राष्ट्रगीतामधून भारताच्या आहे का त्याची आणि भारताच्या अखंड त्याची प्रेरणा मिळते. मुस्लिम समाज तेव्हापासूनच भारताची किती एकनिष्ठ होता आणि हिंदुस्तान ला आपली पुण्यभूमी मानत होता याचे प्रतीक म्हणजे त्यांचे हे राष्ट्रगीत आहे.\nकुणालाही सारे जहासे अच्छा या गीताची आठवण यावी इतक्या स्पष्ट भाषेत त्यांनी हे राष्ट्रगीत लिहिले आहे\nअजीमुल्लाखान यांचा जन्म सन १७ सप्टेंबर १८३० मध्ये कानपूर शहरांमध्ये झाला. कानपूर शहराजवळ इंग्रजांची मोठी छावणी होती. त्याच्याजवळच एक मोठे परेड मैदान म्हणून ओळखले जाणारे सैन्याच्या संचलनाचे मैदान होते.\nयेथील एक छोटेसे गाव म्हणजे पटकापूर. या गावातच अजीमुल्लाखान यांचे वडील नजीब हे मोलमजुरी करायचे.\nएका कष्टकरी कुटुंबात असल्याने अजीमुल्लाखान यांना लहानपणापासूनच श्रमाची आणि अंगमेहनतीची ओळख झाली. घरांमध्ये अठराविश्वे दारिद्र्य होते. कुटुंबाला सतत प्रचंड गरिबीचा आणि भुकेचा सामना करावा लागत होता.\nइंग्रजांची छावणी त्यांच्या घराला लागूनच होती. त्यामुळे इंग्रजांच्या बऱ्या वाईट गोष्टी त्यांना आपोआपच समजून आल्या. सामान्य जनतेशी इंग्रज अतिशय वाईट प्रकारचा व्यवहार करायचे. त्याच्याशी अजीमुल्लाखान यांचा चांगला परिचय होता.\nम्हणूनच नंतरच्या लढाईत आपला पक्ष निवडताना त्यांना कुठलीही अडचण आली नाही.\nएकदा अजीमुल्लाखान यांच्या वडिलांना एका इंग्रज अधिकाऱ्याने घोड्यांची पागा साफ करण्याचा आदेश दिला होता. यावर नकार दिल्यानंतर अजीमुल्लाखान यांच्या वडिलांना या इंग्रज अधिकाऱ्याने चक्क छतावरून खाली फेकून दिले. तरीही नंतर ते जिवंत राहिले म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये वीट फेकून मारली.\nयामु���े त्यांचे वडील सहा महिने झोपूनच होते. घरात खायला आणणारा एकमेव माणूस अंथरुणाला खिळल्याने घरात खाण्यापिण्याचीही दैना उडाली.\nआठ वर्षाचे असतानाच लहानग्या अजीमुल्लाखान यांना दुसऱ्यांच्या घरी कामे करण्यासाठी गडी म्हणून जावे लागले.\nपण माणसाला त्याचे नशीब कुठे नेते बघा. त्यांचे एक शेजारी माणिकचंद यांनी या परिवाराची परिस्थिती ओळखली. त्यांच्या ओळखीचा एक इंग्रज अधिकारी हीलर्सडन याच्या घरी साफसफाईच्या कामासाठी नेमून दिले. दोन वर्षातच त्यांची आई सुद्धा वारली. त्यामुळे आता अजीमुल्लाखान हे आपले घर सोडून या इंग्रज अधिकाऱ्याच्या घरात राहायला लागले.\nसुदैवाने हा इंग्रज अधिकारी आणि त्याची पत्नी ही चांगली माणसे होती. त्यांनी अजीमुल्ला यांना आपल्या नोकऱ्या प्रमाणे न वागवता घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे वागणूक द्यायला सुरुवात केली. घरकाम करता करताच अजीमुल्लाखान यांनी अभ्यासातही रस दाखवला. घरातील लहान मुलांकडून ते फ्रेंच आणि इंग्रजी भाषा शिकू लागले.\nयाच्यानंतर या इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांनी शाळेतही आपले नाव नोंदवले. केवळ अपघातानेच त्यांना ही संधी मिळाली होती. पण अजीमुल्लाखान यांनी या संधीचे सोने केले.\nआपले शालेय शिक्षण त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. एका अतिशय गरीब घरातील मुलगा एकोणिसाव्या शतकात इंग्रजी भाषा शिकवणारा अध्यापक बनला. ही त्या काळात फार मोठी गोष्ट होती.\nते जिथे नोकरी करायचे तिथे इतर बहुतांश शिक्षक हे ब्राह्मण होते. त्यामुळे तेथे असताना त्यांनी उर्दू आणि संस्कृत या भाषांचा खोलवर अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी इतिहास या विषयाचाही चांगला अभ्यास केला.\nदेशातील सध्याचे राजकीय वातावरण कसे आहेत याची त्यांनी माहिती घेतली. भारताची अर्थव्यवस्था जुन्या काळात नेमकी कशी होती, इंग्रज आल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत काय परिणाम झाले, सध्याच्या शासनाने कोणत्या तरतुदी करून शेतकऱ्यांना नाडले आहे याचा चांगला परिचय त्यांना या काळात झाला.\nभारत देशाचा उज्वल इतिहास त्यांना समजला. इंग्रज येण्यापूर्वी भारत देशात अतिशय मोठी सुबत्ता होती पण नंतरच्या काळात इंग्रजांच्या धोरणामुळे भारतात इतकी प्रचंड दयनीय अवस्था झाली. या गोष्टीचे भ��न आल्यानंतर त्यांचे मन पेटून उठले.\nअज़ीमुल्लाह ख़ाँ यांच्यासोबत कानपूर शहरामध्ये अनेक मोठमोठे कवी आणि अभ्यासक राहायचे. यापैकी मौलवी निसार अहमद आणि पंडित गजानन मिश्र ही नावे मोठी प्रसिद्ध होती.\nहे सर्व लोक एकत्र येऊन भारत देशासंदर्भात अनेक चर्चा करत. कानपूरमध्ये त्यांचे नाव विद्वानांमध्ये घेतले जाऊ लागले होते. तसेही शहरात इंग्रजी येणारे अनेक असे लोक होते.\nपण स्वतः इंग्रजी येत असूनही फक्त इंग्रजांची गुलामी न करता राष्ट्रभक्तीची चाड असणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. त्यामुळे त्यांची किर्ती कानपुर जवळ राहणाऱ्या नानासाहेब पेशवे यांच्यापर्यंत पोहोचली.\nनानासाहेब पेशवे हा दुसर्‍या बाजीरावचा दत्तकपुत्र होता. आधीच इंग्रज सरकार दत्तक विधान नाकारून अनेक संस्थाने आपल्या राज्यात विलीन करू पाहत होती.\nत्यामुळे नानासाहेब यांना सरकारने पेन्शन द्यायला नकार दिला. ही पेन्शन तेव्हा आठ लाख रुपये दर वर्ष इतकी होती. बिठूर या गावांमध्ये नानासाहेब यांचा मुक्काम होता.\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना…\nया आर्किटेक्टनी जिद्द धरली म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती…\nइंग्रज अधिकारी गवर्नर-जनरल लॉर्ड डलहौज़ी याने नानासाहेब पेशवे यांची कोणतीच गोष्ट ऐकायला स्पष्ट शब्दात नकार दिला. भारतातील एकेक इंग्रज अधिकार्‍याचे दफ्तर फिरून पेशवे हैराण झाले होते. राजधानीमधील कित्येक लोकांशी संपर्क करूनही काही उपयोग झाला नाही.\nतेव्हा नानासाहेब पेशवे यांच्या कानावर खान यांची ख्याती आली हा माणूस आपल्याला मदत करू शकतो म्हणून त्यांनी अमीनूल्ला खान यांना बोलावून घेतले. या भेटीचा पेशव्यावर अजून मोठा परिणाम झाला म्हणून\nत्यांनी अमानुल्ला खान यांची नेमणूक थेट आपल्या राज्याचा दिवाण म्हणून केली.\nया पदावर काम करताना आम्ही उल्ला खान यांना देशाच्या राजकारणात थेट भाग घेत आला. आपल्या या कार्यकाळात ते युद्ध कलेचा अभ्यास करण्यात व्यग्र झाले.\nत्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि थेट युद्धाचा प्रचंड अभ्यास केला. या सर्व गोष्टींमध्ये ते पारंगत झाले.\nइंग्लंडमध्ये असताना त्यांची ओळख रंगो बापू यांच्याशी झाली. बापूसाहेब हे साताऱ्याच्या गादीचे काम पाहत होते, उल्ला खान यांच्याप्रमाणेच सातारच्या गादी साठी ही वाद सुरू होता. हा वाद लंडन पर्यंत पोहोचला होता साताऱ्याच्या गादी ने केलेला दावा ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरस ने पूर्णपणे खोडून काढला.\nयावरूनच अजीमुल्लाखान यांना आपल्या खटल्यासंदर्भात काय होणार याचा पूर्ण अंदाज आला होता.\nजरी ते पूर्ण तयारी करून इंग्लंडमध्ये गेले होते तरीही पेन्शन देणे हे इंग्रजांच्या मनातच नव्हते म्हणून आपल्याला इथे कागदे फडकावून काहीच होणार नाही यासाठी इंग्रजांशी थेट लढावे लागेल असा विचार त्यांच्या मनात पक्का झाला\nरंगो बापू हेदेखील या विषयात त्यांच्याशी सहमत होते. मराठी सत्ता त्यांच्या पाठीमागे उभी राहील असा विश्वास त्यांना होता. हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून इंग्रजांसोबत लढायचे अशी योजना करूनच ते भारतात परत आले.\nअजीमुल्ला खाँ यांनी भारतात येण्यापूर्वी युरोपातील अनेक देशांचा दौरा केला. तेथे राहून युरोपचा राजकारणावर त्यांनी अभ्यास केला. तेथील एकूण आर्थिक व्यवहारांचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतालाही युरोपच्या देशांसारखे नव्या वाटेवर कसे नेता येईल या संदर्भात त्यांचे म्हणून चिंतन सुरू होते. या गोष्टी नीट समजून घेण्यासाठीच ते माल्टा या गावी जाऊन पोहोचले. माल्टा येथे त्यावेळी प्रचंड मोठे युद्ध सुरू होते . इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या विरुद्ध रशिया लढत होता. पण त्या दोघांनी एकत्र लढूनही रशियाच्या विरोधात इंग्रज सैन्य पराभव स्वीकारत होते.\nब्रिटिश भारतात दाखवतात ते तेवढे हुशार आणि शूरवीर नाहीत हे त्यांना समजून चुकले.\n1857 साली भारतात जो सैनिकांचा प्रचंड उठाव झाला त्यामागे सर्व नियोजन हे अजीमुल्लाखान यांचे होते.\nसैन्याची संपुर्ण संरचना त्यांनीच केली होती ते युरोप मध्ये असताना रशिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये प्रचंड युद्ध सुरू होते.\nअसं म्हणतात की अजीमुल्लाखान यांनी रशियाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रजांविरुद्ध लढण्यास रशियाच्या झार राजाकडून काही मदत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. भारतात परतताच त्यांनी 1857 चा क्रांतिकारी उठाव करण्याची तयारी सुरू केली.\nदेशातील विविध लोकांना व संस्थांना उठावाची माहिती देण्यात आली. अनेक लोकांच्या सहभागासाठी त्यांना निमंत्रणे देण्यात आली.\nटोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांना योजना आखण्यात अजीमुल्लाखान यांनी मोलाची मदत केली. सैन्याची सगळी रणनीती ही त्यांच्या खांद्यावर सोपवली होती. या लढाईत ते स्वतः देखील उतरले. आपल्या शौर्याचा परिचय त्यांनी या युद्धामध्ये दिला.\nया लढाईत त्यांना वीरमरण आले. कानपूर जवळ अहीराणा या गावाजवळ त्यांचा मृत्यू झाला.\nकाही लोकांच्या मते नानासाहेब पेशवे बरोबर ते नेपाळला गेले होते. तेथेच त्यांचा आजारपणाने मृत्यू झाला असेही म्हणतात. या अनुसार त्यांच्या मृत्यूची तारीख 1859 सांगितली जाते. या वेळी त्यांचे वय 39 वर्षे एवढे होते.\nइंग्रजी कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव आरोपींच्या यादीत फार वरच्या क्रमांकावर लिहिलेले होते त्यांना इंग्रजांनी एका कागदामध्ये भारताच्या इतिहासातील सर्वात हुशार आणि तितकेच क्रूर म्हणून उल्लेख केला आहे.\nअज़ीमुल्ला खाँ यांनी भारत देशाचे राष्ट्रगीत लिहीले –\n‘हम हैं इसके मालिक, हिंदुस्तान हमारा\nपाक वतन है कौम का, जन्नत से भी प्यारा\nअठराशे सत्तावन्नच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे गीत अनेक ठिकाणी गायले गेले. त्या काळात बंड करणाऱ्या सैनिकांनी एक वृत्तपत्र सुरू केले होते याचे नाव होते ‘पयामे-आज़ादी’ या गाण्याने भारतातील लोकांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.\nभारताचे हे राष्ट्रगीत खास बोल भिडूच्या वाचकांसाठी:\nहम है इसके मालिक, हिन्दुस्तान हमारा,\nपाक वतन है कौम का, जन्नत से भी प्यारा\nये है हमारी मिल्कियत, हिन्दुस्तान हमारा,\nइसकी रूहानियत से, रौशन है जग सारा\nकितना कदीम कितना नईम सब दुनिया से न्यारा…\nकरती है जरखेज़ जिसे, गंगो-जमन की धारा\nऊपर बर्फ़ीला पर्वत, पहरेदार हमारा,\nनीचे साहिल पर बजता, सागर का नकारा\nइसकी खानें उगल रही, सोना, हीरा, पारा,\nइसकी शानो शौकत का, दुनिया में जयकारा\nआया फ़िरंगी दूर से, ऐसा मन्तर मारा,\nलूटा दोनों हाथ से, प्यारा वतन हमारा\nआज शहीदों ने है तुमको, अहले वतन पुकारा,\nतोड़ो गुलामी की जंजीरें, बरसाओ अंगारा\nहिन्दू, मुसलमां, सिख हमारा भाई-भाई प्यारा,\nये है आजादी का झन्डा, इसे सलाम हमारा\nहे ही वाच भिडू.\nजन गण मन खरंच पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिलं होतं का \nराष्ट्रगीताच्या वादातून पुण्याच्या सिनेमा थिएटरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.\nनानासाहेब पेशवे हेच पुढे “साईबाबा” झाले असं का म्हणतात..\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळ��ली.\nया आर्किटेक्टनी जिद्द धरली म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली.\nबाळासाहेबांनी मुंडेंना टिळा लावला आणि बजावलं, ‘भगवा आयुष्यभर सोडू नको’\nसांगलीच्या फेमस इंजिनियरिंग कॉलेजची निर्मिती वालचंद यांनी नाही तर धोंडूमामा यांनी…\nदिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १०…\nरोल्स रॉईस सारखी महागडी गाडी घेणारी नादिरा मृत्युसमयी एकटीच होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1760704", "date_download": "2021-01-26T13:02:05Z", "digest": "sha1:7BNVD77UEMJIRCBBCV77NOEIRPMQM5AA", "length": 2482, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सर्वेपल्ली राधाकृष्णन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सर्वेपल्ली राधाकृष्णन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:४९, ३० मार्च २०२० ची आवृत्ती\nNo change in size , ९ महिन्यांपूर्वी\n१२:०६, १४ जानेवारी २०२० ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n०६:४९, ३० मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| मृत्युदिनांक = [[एप्रिल १७]], [[इ.स. १९७५]]\n| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]\n| पत्नी = सिवाकामुअम्मा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/conducter/", "date_download": "2021-01-26T12:07:57Z", "digest": "sha1:P6WMP4U7MNRIFWVFERN2B4ATLETPUTJH", "length": 9211, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "conducter Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता ‘हा’ सल्ला \nPune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता सद्यःस्थितीतील पाणीवापर कायम…\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं…\nPimpri-Chinchwad : पीएमपीएमएल बस वाहकाला प्रवाशाकडून बेदम मारहाण\nपिंपरी-चिंचवड: पोलीसनामा ऑनलाइन पीएमपीएमएलच्या वाहकाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी निगडी येथील भक्ती शक्ती चौकात घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसात वाहक प्रशांत ढोले यांनी तक्रार नोंदवली आहे.याप्रकरणी अज्ञात…\nकर्तव्य बजावत असताना, वाहकाचा ह्���दय विकाराच्या झटक्याने मृत्यू\nमोखाडा: पोलिसनामा ऑनलाईन जव्हार एस टी आगारातील वाहक भालचंद्र महादेव घोटे ( 48 ) हे जव्हार - कसारा ह्या बसफेरी वर कार्यरत असताना, ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते मोखाड्यातील खोडाळा गावातील रहिवासी होते.भालचंद्र…\n‘बच्चन पांडे’चं नवीन पोस्ट शेअर करत…\nलग्नानंतर इतर हिरोईन्ससोबत काम नाही करणार वरुण धवन \nSushant Birth Anniversary : बहिणीनं पूर्ण केलं सुशांतचं…\nTandav Controversy : भाजप आमदार राम कदम म्हणाले –…\nमहेंद्रसिंह धोनीनं पुन्हा एकदा बदलला आपला लूक, नवीन फोटोंनी…\nPune News : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे-दौंड शटल…\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ 4 स्कीममध्ये लावा पैसे आणि…\nब्राझीलमध्ये विमान अपघात, 4 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह…\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता…\nPune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता…\nअभिनेत्री होण्याआधी ‘झाडू-पोछा’ करायच्या शशिकला…\nReliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले…\nप्रजासत्ताक दिना निमित्त आनंदनगर वसाहतीमध्ये सामाजिक…\nSatara News : प्रजासत्ताक दिनी 3 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nPune News : तरूणांना गुंगीचं औषध देऊन लुटणार्‍या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता ‘हा’ सल्ला…\nVideo : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून ‘त्या’ वृद्धाने…\n‘कोरोना’ व्हॅक्सीनच्या नावावर सुद्धा फ्रॉड, फोन करून मागत…\nदिल्ली पोलिसांनी दिली मोर्चाला ‘परवानगी’, योगेंद्र यादव…\nNashik News : यंदा शिवजयंती मिवरणुकीत नवीन मंडळांना…\nआंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची मोदींनी विचारपूस केली का पंतप्रधान काय पाकिस्तानचे आहेत का पंतप्रधान काय पाकिस्तानचे आहेत का \nVideo : पत्त्याच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर चॉपरने सपासप वार, भयानक व्हिडीओ व्हायरल\nVideo : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून पायापर्यंत पूर्ण अंगावर काढलं अभिनवचं नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenanma/", "date_download": "2021-01-26T11:27:36Z", "digest": "sha1:MQAB6IXZYC5YQWSMZZUTEU2GVEC2BGYK", "length": 9443, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "policenanma Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : ‘येरवडा कारागृह न राहता संस्कार केंद्र बनवू’\nVideo : अजित पवारांनी वाचून दाखवलं बाळासाहेब ठाकरेंनी येरवडा जेलमधून माँ साहेबांना…\nसुबुद्ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड योद्ध्यांचा गौरव\nवर्ल्ड कप-२०१९ :’जा रे जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, केदार जाधवचे वरूणराजाला भावनिक…\nइंग्लंड : वृत्तसंस्था - सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या विश्वचषक सुरु आहे. तसंच विश्वचषकात भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. त्यात आता पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड आता पर्यंत एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे हा…\n‘त्यांना’ धडा शिकविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांचे पाईप तोडून आंदोलन\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खडकवासला येथील पाणी पुरवठा विभागाचे पंप बंद करून पुणेकरांचे तोंडचे पाणी पळविणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवनला पाणी पुरवठा करणारे पाईप तोडून आंदोलन केले.…\nSSR मृत्यू प्रकरण : चौकशीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली सीबीआय,…\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7…\nपार्थ समथान आणि खुशाली कुमारची जबरदस्त केमिस्ट्री, पहा…\nवरुणची पत्नी नताशाला पाहून निराश झाले चाहते \nVideo : भाचीसोबत डान्स करताना दिसला ‘भाईजान’…\nरोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले …\n‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद…\nक्रिकेटर के एल राहुल सोबत डिनर करताना दिसली अथिया शेट्टी,…\nVideo : ‘नागपुरचे निकरवाले तामिळनाडूचं भविष्य कधीच…\nशेतकरी आंदोलन : लाल किल्ल्यावरून शेतकऱ्यांना हुसकावून…\nPune News : ‘येरवडा कारागृह न राहता संस्कार केंद्र…\nफेब्रुवारी महिन्यात बंद होतोय ‘द कपिल शर्मा शो’…\nVideo : अजित पवारांनी वाचून दाखवलं बाळासाहेब ठाकरेंनी येरवडा…\nशेतकरी आंदोलन : आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू`\nसंविधानाचे वाचन करून इयत्ता ३ री आणि ४ च्या…\nसुबुद्ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड…\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह…\nPune News : पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशेतकरी आंदोलन : लाल किल्ल्यावरून शेतकऱ्यांना हुसकावून लावताना पोलिसांचा…\nबॅरिकेट तोडून ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या दिशेने; सिंघु बॉर्डर, टिकरी…\n‘पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम पुर्ण होईल,…\nसंविधानाचे वाचन करून इयत्ता ३ री आणि ४ च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते…\nधनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले…\n Sensex 500 अंकापेक्षा जास्त घसरला तर Nifty 14239 वर झाला बंद\nकुत्र्यासाठी सुरू होता वधुचा शोध; अन् काश्मिरमधून आले स्थळ\nराज्यातील सत्ताधारी व केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती : गिरीश बापट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/rape-victim/", "date_download": "2021-01-26T12:37:51Z", "digest": "sha1:63323RARLCDAHJLPQ3BZG4FGLABTIZHA", "length": 11543, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "Rape Victim Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी दिली…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या,17 वर्षीय…\nबलात्कार पीडितेवर बहिष्कार : निलम गोऱ्हे संतापल्या; गृहमंत्री अन् ग्रामविकास मंत्र्यांना लिहले पत्र\nचारित्र्याच्या संशयावरून पीडीत महिलेला दिली ‘ही’ शिक्षा\nबीडः पोलीसनामा ऑनलाईन - बलात्कार पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेत चक्क ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केला आहे. ही धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. हे कमी म्हणून की…\nलैंगिक छळ प्रकरण : NCW नं महेश भट्ट यांच्यासह 6 जणांना पाठविली नोटीस\nमुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाने बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याविषयी ट्विट केले होते की, त्यांना नोटीस पाठवूनही ते आयोगात आपले निवेदन दाखल करण्यास पोहोचले नाहीत. आयएमजी व्हेंचर प्रवर्तक सनी वर्मा आणि त्याच्या…\n‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून बलात्कार ‘पीडि���’ तरुणीनं स्वत:ला केलं आगीच्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका बलात्कार पीडित तरुणीने गुरुवारी स्वत:ला आग लावून दिली. पीडितेने स्वत:ला रॉकेल टाकून पेटवून घेतले. ही घटना 2 च्या…\n ‘पॉर्न’ साईटवर हैदराबादच्या पिडीतेचा व्हिडिओ लोकांकडून केला जातोय…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या दुष्कर्मानंतर त्याविरोधात संपूर्ण देशात संताप वक्त होत आहे. महिला सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आणखी धक्कादायक बाब समोर येत आहे जे ऐकून सर्वांनाच लाज…\nधुमधडाक्यात झाला ‘सिदार्थ-मिताली’चा हळद समारंभ \nBirthday SPL : महेश बाबूमुळं नम्रता शिरोडकरनं सोडलं होतं…\nअभिनेत्री रेखा यांचा अभिनयाबद्दल धक्कादायक खुलासा \n‘या’ अभिनेत्री सोबत जवळीक वाढल्यानंच इम्रान खान…\nआंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची मोदींनी विचारपूस केली का \n‘देसी गर्ल’ प्रियंकाला होतंय फेअरनेस क्रीमची…\nPimpri News : वाकड येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील…\nधनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर अखेर पंकजा यांनी मौन…\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच…\nभंडारा : विवाहित प्रेयसीशी ‘गुलूगुलू’ करायला…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने…\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड…\nनीरा : इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिष्ठाणने चांगले विद्यार्थी…\nVideo : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा…\nKnee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात…\nLive PC सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्……\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी दिली…\nBirthday SPL : आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टीस, आता आहे…\nCoronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 84 नवीन…\nVideo : अजित पवारांनी वाचून दाखवलं बाळासा��ेब ठाकरेंनी येरवडा जेलमधून…\nवरुणची पत्नी नताशाला पाहून निराश झाले चाहते \nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न विकी जैनच्या नावाची काढली मेहंदी \nPimpri News : तरुणीची कविता ऐकून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या डोळ्यात तरळले अश्रू (Video)\nAurangabad News : पोलिस कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या,17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा होता आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/tv-anupam-kher-satish-kaushik-pankaj-tripathi-in-the-kapil-sharma-show-watch-promo-ssj-93-2341694/", "date_download": "2021-01-26T12:20:41Z", "digest": "sha1:2FL5DL3D4PEOWYDNEL6QQGSIPVMQS52C", "length": 13443, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tv anupam kher satish kaushik pankaj tripathi in the kapil sharma show watch promo ssj 93 | ‘अनिल कपूर स्वत:ला काय समजतो?’; अनुपम खेर यांचा मजेशीर सवाल | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘अनिल कपूर स्वत:ला काय समजतो’; अनुपम खेर यांचा मजेशीर सवाल\n‘अनिल कपूर स्वत:ला काय समजतो’; अनुपम खेर यांचा मजेशीर सवाल\nअनुपम खेर यांनी ट्विट करत शेअर केला व्हिडीओ\nबॉलिवूड कलाकारांमधील मैत्री, राग-रुसवे, त्यांच्यातील भांडणं यांच्याविषयी चाहत्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असतात. अनेकदा काही कलाकारांचा सोशल मीडियावरही वाद रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्येच आता अनुपम खेर यांनी ट्विट करुन अनिल कपूर स्वत:ला काय समजतो असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.\nखरं तर अनुपम खेर, अनिल कपूर आणि सतीश कौशिक यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. अभिनयासोबतच हे तीन कलाकार खासकरुन त्यांच्या मैत्रीसाठी ओळखले जातात. मात्र, अनुपम खेर यांनी अनिल कपूरविषयी केलेल्या ट्विटमुळे अनेकांचं लक्ष त्यांच्या मैत्रीकडे वेधलं गेलं आहे.\n ये 20 सेकंड का वीडियो क्लिप आपके लिए हैआपके 2 दोस्तों की तरफ़ सेआपके 2 दोस्तों की तरफ़ सेजब तक दोस्त एक दूसरे की बुराई न करें तब तक मज़ा नहीं आताजब तक दोस्त एक दूसरे की बुराई न करें तब तक मज़ा नहीं आतादेखना न भूलिए आज रात साढ़े नौ बजे @SonyTV परदेखना न भूलिए आज रात साढ़े नौ बजे @SonyTV पर\nअलिकडेच अनुपम खेर, सतीश कौशिक आणि पंकज त्रिपाठी यांनी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी अनुपम खेर व सतीश कौशिक यांनी त्यांच्या मैत्रीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात ज्यावेळी अनुपम आणि मी एकत्र असतो त्यावेळी अनिलविषयी गॉसिप करतो. तर, जेव्हा अनुपम आमच्यासोबत नसतो, त्यावेळी मी आणि अनिल त्याच्याविषयी गॉसिप करतो असा खुलासा सतीश कौशिक यांनी केला. त्यांच्या या वाक्यानंतर अनिल कपूर स्वत:ला काय समजतो असा मजेशीर सवाल अनुपम यांनी विचारला.\n“हा अनिल स्वत:ला काय समजतो. मोठा आजकाल बॉडी वगैरे दाखवत फिरतोय”, असं अनुपम खेर म्हणाले. विशेष म्हणजे हा व्हिडीओदेखील त्यांनी ट्विटवर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या तिघांच्या मैत्रीची आणि अनुपम य़ांनी शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराम गोपाल वर्मांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; दाऊद इब्राहिमचे मानले आभार\nलता मंगेशकर आणि पंडित नेहरुंचा उल्लेख असणारं 'ते' वक्तव्य केल्याने विशाल ददलानी होतोय ट्रोल\n 'या' दिवशी होणार वरुण-नताशाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी\nसिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का\n'ड्रेस घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते'; कंगनाने शेअर केली 'ती' आठवण\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘देवमाणूस’मधील सरू आजी ठरतायेत रॉकस्टार; Social Media वर म्हणीचा धुमाकूळ\n2 ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात\n3 अभिनेता रजनीकांत आज मोठी घोषण�� करण्याची शक्यता\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/odette-yustman-career-horoscope.asp", "date_download": "2021-01-26T13:05:29Z", "digest": "sha1:GYYXJLIPQW6U3TQMZ2D2NZE46LMFZ2DD", "length": 10962, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ओडेस्ट यस्तमान करिअर कुंडली | ओडेस्ट यस्तमान व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » ओडेस्ट यस्तमान 2021 जन्मपत्रिका\nओडेस्ट यस्तमान 2021 जन्मपत्रिका\nज्योतिष अक्षांश: 34 N 0\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nओडेस्ट यस्तमान प्रेम जन्मपत्रिका\nओडेस्ट यस्तमान व्यवसाय जन्मपत्रिका\nओडेस्ट यस्तमान जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nओडेस्ट यस्तमान 2021 जन्मपत्रिका\nओडेस्ट यस्तमान ज्योतिष अहवाल\nओडेस्ट यस्तमान फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nओडेस्ट यस्तमानच्या करिअरची कुंडली\nतुम्ही कार्यालयीन राजकारण शक्य तेवढे टाळता आणि इच्छित पद मिळविण्यासाठी इतरांशी भांडण करणे तुम्हाला पसंत नाही. त्यामुळे तुम्ही असे कार्यक्षेत्र निवडा जिथे तुम्हाला एकट्याला काम करता येईल, तुमचे स्वतःचे काम करता येईल आणि तुमच्या वेगाने काम करता येईल. उदा. लेखन, चित्रकला, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग इत्यादी.\nओडेस्ट यस्तमानच्या व्यवसायाची कुंडली\nअनेक कार्यक्षेत्रे अशी आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यश मिळेल. तुम्ही एखादी गोष्ट पटकन शिकता आणि यशस्वी होण्यासाठी कष्ट करणे तुम्हाला मान्य असते त्यामुळे ज्या कामांसाठी तुम्हाला परीक्षा देणे आवश्यक असेल, अशा ठिकाणी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करता, त्यामुळे तुमच्यासाठी हजारो प्रकारची कामे उपलब्ध आहेत. तुम्ही एक चांगले पत्रकार व्हाल किंवा चांगले गुप्तहेर व्हाल. एक शिक्षक म्हणूनही तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि तुमची चेहरे लक्षात ठेवण्याची हातोटी लक्षात घेता तुम्ही एक चांगले दुकानदार होऊ शकाल. ग्राहकाशी तुम्ही मागच्या वेळी काय बोलला होतात ते लक्षात ठेवून सांगणे यापेक्षा ग्राहकासाठी अधिक समाधानकारक काय असू शकेल तुमच्याकडे ही एक उत्तम कला आहे. ज्या ठिकाणी नेतृत्वाची गरज असते, तिथे तुम्ही काहीसे कमी पडता. पण जिथे निर्णय घेण्याची गरज असेल अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही उत्तम कामगिरी कराल. तुम्ही पर्यटन व्यवसायासाठी फार अनुकूल नाही आहात आणि समुद्र तुम्हाला फार आकर्षित करत नाही.\nओडेस्ट यस्तमानची वित्तीय कुंडली\nआर्थिक प्रश्न हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आर्थिक बाबती नेहमी अनिश्चितता असेल पण तमच्या कल्पक कल्पनांमुळे तुम्ही एकाच व्यवहारातून गडगंज पैसा मिळवाल. तुम्ही अनेकदा स्वप्नात आणि भासमान जगात जगता त्यामुळे तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा सट्टा किंवा जुगार टाळा. आर्थिक बाबतीत अनेकदा जे अपेक्षित असते त्यापेक्षा वेगळे होण्याची, अनपेक्षित घडण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या मनात अशा काही कल्पना येतील ज्या इतरांच्या मतानुसार फार उपयोगी नसतील. असामान्य पद्धतीने तुम्ही पैसा मिळवाल आणि तुम्ही एक अपारंपरिक व्यावसायिक किंवा शोधकर्ते व्हाल. धोका किंवा संधी घेण्याबाबतच्या व्यवसायात तुम्ही नशीबवान ठराल. तुमच्या भागीदारांची मते तुम्हाला पटणार नाहीत, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या कल्पक कल्पना लढवाल. तुमच्या अनेक कल्पक योजना अयशस्वी झाल्याचे तुम्हाला पाहावे लागेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/discharge-to-sourav-ganguly/", "date_download": "2021-01-26T12:47:43Z", "digest": "sha1:RJGQU2A3PQ2ITW244AWHRUAEOQEVALXQ", "length": 8962, "nlines": 185, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "सौरव गांगुली यांना 'डिस्चार्ज'…! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome आरोग्य सौरव गांगुली यांना ‘डिस्चार्ज’…\nसौरव गांगुली यांना ‘डिस्चार्ज’…\nकोलकाता : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मागच्या आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे त्यांच्यावर एन्जियोप्लास्टी कर���्यात आली होती.आता मात्र, सौरव यांची तब्येत पूर्णपणे ठणठणीत असून त्यांना कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.सौरव यांना बुधवारीच(६ जाने.)रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता,मात्र त्यांनी अजून एक दिवस रुग्णालयात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.\nसौरव यांच्याविषयी सांगत वूडलॅन्ड रुग्णालयाच्या सीईओ डॉक्टर रुपाली बसू म्हणाल्या की,’गांगुली आता क्लिनिकली फिट आहे.त्यांना चांगली झोप लागत असून ते जेवणही व्यवस्थित करत आहे.त्यांना अजून एक दिवस रुग्णालयात राहायचे होते.त्यामुळे मुक्काम अजून एक दिवस वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’\nदरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरव यांच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तसेच रुग्णालयाकडून आवाहन करण्यात आले आहे की,’आता सौरवाची तब्येत चांगली आहे, त्याला कोणताही त्रास होत नाही. डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालय किंवा त्यांच्या घराबाहेर नागरिकांनी गर्दी करू नये.’\nPrevious articleनामांतरावरून शिवसेना -काँग्रेसमध्ये मतभेद\nNext articleआत्मनिर्भर भारताची “आत्मनिर्भर चहा “\nना . संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन\nत्यावेळी आम्हाला मैदान सोडायला सांगण्यात आलं होत ……..\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nमुंबई, रत्नागिरी, देवगडच्या किनाऱ्यांवर “Blue Tide “\nजेईई अॅडव्हान्स्ड चा अभ्यासक्रम जाहीर…\nकोरोना लसीकरणास सुरूवात झाली….\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-26T12:36:22Z", "digest": "sha1:QXEHKWZW7CLSA2F5CLWP5PVBJUR4WYRL", "length": 5621, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "अपना घर मधून 4 मुलांचे पलायन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर अपना घर मधून 4 मुलांचे पलायन\nअपना घर मधून 4 मुलांचे पलायन\nअपना घर मधील प्रशासनाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड़ झाला आहे.आज दुपारी 4 मुलांनी अपना घर मधून पलायन केले. प्रशासन आणि पोलिसांनी धावपळ करून त्यातील एका मुलाला वास्को येथून शोधून काढ़ले आहे.अन्य तीन मुलांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.\nPrevious articleअॅपलचे २ नवीन फोन होणार भारतात लाँच\nNext articleपर्रिकरांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\n‘एक घर मंतरलेलं मालिकेची अनोखी पत्रकार परिषद \n३ नोव्हेंबर रोजी गोव्याच्या राज्यपालांचा शपथविधी\nभाजपत आता विश्वास आणि वचनबद्धता राहिली नाही:उत्पल पर्रिकर\nमुंबई हल्ल्यातील शहिदांना 26 रोजी आदरांजली\nमहानंद पॅरोल रदद् प्रकरणी शिवसेनेकडून तुरुंन महानिरीक्षकांचे आभार\nपणजीतील सुज्ञ मतदार भाजप सोबत:तेंडुलकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय\nराज्यपालांकडून होणारी नाचक्की टाळण्यासाठीच मलिक यांची तडकाफडकी बदली:काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/9755", "date_download": "2021-01-26T10:57:26Z", "digest": "sha1:YJKDHYYRWDNTUD3XX6PP6HZPCOZON42T", "length": 15452, "nlines": 180, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "चोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, १७ पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी क्वारंटाईन | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nखानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सारी यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून गौरव.\nजालना जिल्ह्यात हि���दू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळचा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nHome राष्ट्रीय चोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, १७ पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी...\nचोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, १७ पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी क्वारंटाईन\nविषेश प्रतिनिधी – राजेश भांगे\nचंदीगड – देशभरात कोरोनाने कहर माजवला असताना, तिकडे पंजाबमध्ये अजब घटना ( policemen quarantine after thief coronavirus Positive ) समोर आली आहे. पोलिसांनी पकडलेल्या एका चोरट्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, त्याला पकडणाऱ्या आणि संपर्कात आलेल्या तब्बल १७ पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (policemen quarantine after thief coronavirus Positive). इतकंच नाही तर त्याला कोर्टात हजर केल्याने, न्यायाधीश आणि कोर्ट कर्मचाऱ्यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चोरट्याचा साथीदार पळून गेल्याने त्याची प्रकृती काय आहे आणि तो कुणा कुणाच्या संपर्कात आला आहे, असे गंभीर प्रश्न पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आहेत.\nPrevious articleगुटखा विक्रीच्या वाहतुकीवर कारवाई , 42 हजार रुपयांचा गुटखा जप्त…\nNext article‘त्या’ डाँक्टरचा रिपोर्ट‌ निगेटिव शेकडो पेशंटनी घेतला सुटकेचा श्वास\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yout.com/slideslive-mp4/?lang=mr", "date_download": "2021-01-26T13:02:32Z", "digest": "sha1:S7OVSCCS35YFM3DVR2YKG2IKTXLCKEZN", "length": 4386, "nlines": 108, "source_domain": "yout.com", "title": "SlidesLive एमपी 4 वर | Yout.com", "raw_content": "\nSlidesLive एमपी 4 कनव्हर्टरवर\nआपला व्हिडिओ / ऑडिओ शोधा\nआपल्या व्हिडिओ / ऑडिओची URL कॉपी करा आणि ती यूट शोध बारमध्ये पेस्ट करा.\nआपणास डीव्हीआर पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे आपण कोणतीही कॉन्फिगरेशन सेट करण्यास सक्षम असाल.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ क्रॉप करण्यास अनुमती देते, आपण वेळ श्रेणी ड्रॅग करणे आवश्यक आहे किंवा \"वरून\" आणि \"ते\" फील्डमधील मूल्ये बदलली पाहिजेत.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ या स्वरुपात एमपी 3 (ऑडिओ), एमपी 4 (व्हिडिओ) किंवा जीआयएफ स्वरूपात बदलण्याची परवानगी देते. एमपी 3 निवडा.\nआपण आपला व्हिडिओ / ऑडिओ वेगवेगळ्या गुणांमध्ये शिफ्ट करू शकता, अगदी खालपासून ते उच्च गुणवत्तेपर्यंत.\nयुट प्रदान केलेल्या दुव्यावरील मेटा डेटा स्क्रॅप करते आणि आम्ही प्रयत्न करतो आणि अंदाज लावतो की ते शीर्षक आणि कलाकार आहे जसे की | चिन्हांद्वारे | किंवा - आणि आम्ही वाटेल अशी एखादी ऑर्डर आम्ही निवडतो, आपणास पाहिजे त्यानुसार मोकळे करा.\nप्रारंभ करा आणि आनंद घ्या\nआपले स्वरूप बदलणे प्रारंभ करण्यासाठी बटणावर क्लिक करा SlidesLive एमपी 4 व्हिडिओ / ऑडिओवर.\nVTXTV एमपी 3 वर\nMyvi एमपी 3 वर\nVTXTV एमपी 4 वर\nMyvi एमपी 4 वर\nTwitter - सेवा अटी - गोपनीयता धोरण - संपर्���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://priyank.com/weblog/2007/08/07/navara-mazaa/", "date_download": "2021-01-26T13:07:37Z", "digest": "sha1:DLPIAOA2CE22SNBDRZDSMDAHT6R46S3M", "length": 6762, "nlines": 102, "source_domain": "priyank.com", "title": "नवरा माझा तुझी बायको | Final Transit", "raw_content": "\nHome > नवरा माझा तुझी बायको\nनवरा माझा तुझी बायको\nनोव्हेंबर २००६. नुक्ताच् प्रकाशीत झालेला केदार शिंदे दिग्दर्शीत “नवरा माझा तुझी बायको” चित्रपटाला शासनाने टॅक्स्-फ्री दर्जा दिला होता. शेजारीच् उघडलेल्या नव्या चित्रपट ग्रृहात याचे दिवसाला दोन खेळ चालत होते. आजकालच्या मल्टीप्लेक्स स्टॅंडर्ड प्रमाणे २ खेळ म्हणजे पिक्चर नक्कीच् चालत असणार, असं मला वाटलं. साधारणपणे टॅक्स्-फ्री चित्रपट चांगले असतात असं कुठेतरी वाचलं होतं. मला नेमकं काय झालं कोणास ठाउक, पण मी सहज गेलो आणि चक्क २ तिकीटं काढली\nआता प्रश्न होता तो एक बकरा शोधण्याचा. एकट्याने पिक्चर बघणं मला विचित्र वाटतं, म्हणुन मी नेहमीच्या गिर्हाईकांना फोन करू लागलो. अगदी वाईट परीस्थीतीत मी त्याचं तिकीट स्पॉन्सर करण्याची सोय केली होती. एक तासात एक मित्र हा (फालतू) चित्रपट बघण्यास तैयार झाला. या वरून तुम्हाला कळलं असेल की मी किती चांगला सेल्समन आहे\nपिक्चर चालू होउन अर्धा तास झाला तरी मला आशा होती की पुढे काहेतरी चांगलं असेल. माझा मित्र शेजारी बसून माझ्यावर शाब्दिक मारा करत होता. मी त्याला समजावत होतो की ही नोर्मल मार्केटींग स्ट्रॅटजी आहे. मी कधीच् पिक्चर अर्धवट सोडून गेलो नव्हतो, पण आज रेकॉर्ड ब्रेक करायची ईच्छा होत होती. नावावरूनच् कळायला हवं होतं. टप्याटप्यावर टुकार संभाण, बुड नसलेली कथा, पाचकळ विनोद व एकंदरीत तिसर्या प्रतीचा चित्रपट. पैसे घेउनही कुणी हा चित्रपट बघु नये ही विनंती.\nमराठी चित्रपटांची दयनीय आवस्था बघून मला फार वाईट वाटलं. खालच्या दराचे चित्रपट बनविण्यापेक्षा काही न बनवलेलं बरं, असं मला वाटतं…\nतुझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE/5f6edafe64ea5fe3bd920232?language=mr", "date_download": "2021-01-26T11:30:50Z", "digest": "sha1:FPCDLW56NE67EM57WMQYH3TZMTIMCELR", "length": 4827, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - वांगी पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता! - अ‍ॅग्र���स्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवांगी पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव: श्री अखिलेश कुमार सहानी राज्य- उत्तर प्रदेश टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nवांगीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nशेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती पुणे येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. संदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट., https://www.agrowon.com/msamb-fetch हि...\nसाध्या सोप्या पद्धतीने बनवा घरच्याघरी कीटकनाशक\nनिंबोळी, निर्गुडीचा पाला व तुरटी पासून आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रभावशाली कीटकनाशक सोप्या पद्धतीने घरच्याघरी तयार करता येईल. याची कृती सदर व्हिडिओच्या...\nजैविक शेती | दिशा सेंद्रिय शेती\nबनवा उत्तम पीक पोषक घरच्या घरी\nमित्रांनो, घरच्या घरी सोप्या पद्धतीने पिकांमधील फुलधारणेसाठी उत्तम टॉनिक बनविण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास...\nजैविक शेती | दिशा सेंद्रिय शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/sant-eknath-maharaj-dindi-palkhi-ashadi-ekadashi-pandharpur-going-start-paithan-varkari/", "date_download": "2021-01-26T11:06:35Z", "digest": "sha1:U5G74UGPGSHRKQRWKACIRA27JC7CGFP6", "length": 10987, "nlines": 123, "source_domain": "ainnews.tv", "title": "श्री संत एकनाथ महाराजांची मानाची दिंडी, पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हरीतवारीचा संकल्प", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nश्री संत एकनाथ महाराजांची मानाची दिंडी, पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हरीतवारीचा संकल्प\nश्री संत एकनाथ महाराजांची मानाची दिंडी, पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हरीतवारीचा संकल्प\nहेलीकॉप्टर मधुन पालखीवर पुष्पवृष्टी\nपैठण प्रतिनिधी (ज्ञानेश्वर बावने ) :\nश्री संत एकनाथ महाराजांची मानाची दिंडी आणि पालखी गुरुवारी (5 जुलै) दुपारी 12 वाजता गावातील नाथ मंदिरातून नामदेव एकनाथाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले, हजारो वारकरी नाथाच्या नाम घोष करत टाळ मृदंगच्या गजरात तल्लीन होऊन गेलेले दिसत होते.\nनाथांच���या देवघरातील पादुका पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी ह.भ.प. श्री रघुनाथबुवा पालखीवाले हे पालखी घेऊन हजारो वारकर्यांच्यासह गावातील मंदिरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.\nदुपारी बारा वाजता पालखी निघाल्यानंतर बाहेरील नाथ समाधी मंदिरात चार वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी थांबलेली होती. तसेच दुपारी चार वाजता गागाभट्ट चौकात ओट्यावर साडे सहा वाजेपर्यंत गावातील भाविका आणि पंचक्रोशीतील गावकर्यांसाठी दर्शनाकरिता पालखी ठेवण्यात आली होती.\nयावर्षी प्रथमच संत एकनाथ महाराज यांची पालखी प्रस्थान झाल्यानंतर नगर परिषदेच्या वतीने हेलीकॉप्टर मधुन पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.\nयावर्षी पालखी सोहळ्यात विशेषत्वाने “स्वच्छ वारी निर्मल” वारीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्लास्टीकचा वापर अजिबात होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. सोहळ्यामध्ये चालणाऱ्या सर्व दिंडी प्रमुखांना पालखी सोहळा प्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले यांनी तशा सूचना दिल्या आहेत.\nहरीतवारी यावर्षीपासुन पालखी सोहळ्यात प्रत्येक मुक्कामी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, या उपक्रमाची सुरूवात पैठण येथून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी भास्कर तात्या कुलकर्णी, पोलिस उप आयुक्त स्वप्निल राठोड यांच्या सह विविध शासकीय अधिकारी यांची पालखी प्रस्थानच्या वेळी प्रमुख उपस्थित होते.\nविभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांच्या दिंडीला शुभेच्छा :\nसंत एकनाथांची पालखीही महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची मानाची पालखी आहे, सोहळ्यात येणाऱ्या सर्व अडीअडचणी शासनाच्या वतीने सोडवण्यात येतील. पांडुरंगाला चांगला पाऊस पडु दे, माझा मराठवाडा सुजलाम सुफलाम होऊ दे, असे साकडे घालुन वारकर्यांना आपली वारी सुखकर आणि शांततेत व्हावी अशा शुभेच्छा आयुक्त भापकारांनी दिल्या.\nगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना मोफत गॅसचे वाटप\nरणबीर कपूर झालाय रागीट डाकू \nश्री क्षेत्र पंढरपुर येथे अखंड हरीनाम सप्ताह\nपंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर श्री संत नामदेव महाराजांचे स्मारक होणार \nस्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश\nधनगर आरक्षण : आमरण उपोषणातील आंदोलकांची प्रकृती ढासळली, 3 जण रुग्णालयात दाखल\nएकादशीनिमित्त विठ्ठल-रुख्मिणीची महापूजा, पंढरपूरनगरीत वैष्णवांचा मेळा\nकाँग्रेसच्या नाराज आमदाराचा भाजप प्रवेश होणार, मुख्यमंत्री घेणार भेट…\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे…\nगुरू गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली…\nबैठकीला गैरहजेरीचे कुठलेही कारण नको, अजितदादांची दांडीबहाद्दर…\nधनंजय मुंडेंच्या ‘परस्पर संबंधा’वर पंकजांनी सोडले मौन,…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/benztropine-p37142126", "date_download": "2021-01-26T12:41:33Z", "digest": "sha1:3NQG4PI5F55WUGPQNZA7UBRF5ZDFRMIO", "length": 14180, "nlines": 219, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Benztropine - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Benztropine in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 27 डॉक्टर ऑनलाइन हैं \nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nBenztropine खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पार्किंसन रोग\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Benztropine घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Benztropineचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Benztropine घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Benztropineचा वापर सुरक्षित आहे काय\nBenztropine मुळे स्तनपान देणाऱ्या फारच कमी महिलांवर दुष्परिणाम आढळून आले आहेत.\nBenztropineचा मूत्रपिंडां��रील परिणाम काय आहे\nBenztropine मूत्रपिंड साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nBenztropineचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत साठी Benztropine चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nBenztropineचा हृदयावरील परिणाम काय आहे\nBenztropine चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nBenztropine खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Benztropine घेऊ नये -\nBenztropine हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Benztropine घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nBenztropine घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Benztropine तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Benztropine घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, हे Benztropine मानसिक विकारांवर काम करते.\nआहार आणि Benztropine दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Benztropine घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Benztropine दरम्यान अभिक्रिया\nBenztropine घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n3 वर्षों का अनुभव\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2016 - 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7972", "date_download": "2021-01-26T13:02:45Z", "digest": "sha1:6CPI6WZCIOS3BSCWJNC6WORTTZ6OUMS4", "length": 12248, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "राहुल आंबोरकर यांनी रक्तदान करून वाचविला महिलेचा जीव | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली राहुल आंबोरकर यांनी रक्तदान करून वाचविला महिलेचा जीव\nराहुल आंबोरकर यांनी रक्तदान करून वाचविला महिलेचा जीव\nगडचिरोली प्रतिनिधी/ सतिश कुसराम\nकोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना ए निगेटिव्ह सारखा दुर्मिळ रक्तगट मिळवून एक मातेचा व तिच्या बाळाचा जीव वाचवून बाळंतपणासाठी आलेल्या एक मातेचा जीव वाचविण्यात काही सामाजिक बांधिलकी जोपासत असलेल्या युवकांकडून करण्यात आला.\nकविता होमकांत उपरिकर ठाणेगाव ही महिला प्रसूती साठी महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे भरती होत्या पण त्यांना अत्यंत दुर्मिळ असलेल्या A निगेटिव्ह रक्ताची अत्यंत गरज होती. त्यामुळे त्यांची खूप धावपळ होत होती. आणि त्याच दरम्यान ऑल अडमीन ब्लड ग्रुप गडचिरोली चे सदस्य आनंद पिपरे यांच्याशी संपर्क साधला व त्याच्या एका कॉल वर आनंद पिपरे यांनी आपल्या संपर्कातील अत्यंत दुर्मिळ रक्तगट A निगेटिव्ह असलेल्या श्री. राहुल कालिदास आंबोरकर या रक्तदात्याशी संपर्क करून गरोदर महिलेला वेळेवर रक्त उपलब्ध करून दिला.\nत्यामुळे आपल्या समाजात सामाजिक बांधिलकी जपत युवक उदार मनाने सेवेसाठी पुढे धजावत आहेत याची सार्थ कल्पना नक्कीच येते.\nPrevious article‘नीटच्या’ परीक्षेत गोंडपिपरीच्या वैदेही माडुरवार चे सुयश\nNext articleवकोली वसाहतीतला बिबट वनविभागाने केला जेरबंद\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनितीन गुंडावार यांच्या नेतृत्वाखाली बोरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा…\nगडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे-आमदार डॉ देवराव होळी\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8863", "date_download": "2021-01-26T12:10:42Z", "digest": "sha1:47GFOTSHAZSXGYNJLPBT3P7OWCEIDUIC", "length": 14600, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षक समितीचे निदर्शने | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome यवतमाळ यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षक समितीचे निदर्शने\nयवतमाळ जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षक समितीचे निदर्शने\nसतीश बाळबुधे/यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी\nयवतमाळ : कोविड परिस्थितीमुळे मोर्चाला परवानगी न मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने आज देशव्यापी संपाचे निमित्ताने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून शासनाच्या शिक्षक कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करून असंतोष व्यक्त केला व जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.\nअखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करणे, मुदतपूर्व सेवानिवृत्ती जाचक धोरण रद्द करणे, कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करणे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करणे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट करणे, जिल्हा परिषद कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवणे, वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्यासंदर्भात बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करणे, दरमहा साडेसात हजार रुपये बेरोजगार भत्ता मंजूर करणे व प्रत्येक गरीब व्यक्तीला दहा किलो धान्य पुरवठा करणे यासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी आज देशव्यापी संप करण्यात आला.\nयावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे सरचिटणीस गजानन देऊळकर ,महिला आघाडी प्रमुख सौ सुनीता जतकर,जिल्हा नेते देवेंद्र चांदेकर, हरिदास कैकाडे, विलास गुल्हाने, मिलिंद देशपांडे, यांचेसह राधेश्याम चेले, रमेश बनपेलवार,मुकेश भोयर, विजय लांडे, विशाल ठोंबरे, मारोतराव काळेकर, आशण्णा गुंडावार, संदीप मोहाडे, पुंडलिक रेकलवार,विकास डंभारे, हरिहर बोके,अनिल उत्तरवार,संजय काळे दीपक वारेकर,भूमन्ना कसरेवार,यशवंत काळे,,टी एन शिंदे, राजू शिरभाते, विनोद शिरभाते,नरेंद्र भांडारकर,सुरेश वनवे,विनोद क्षीरसागर, अविनाश गोरे ,हिरालाल राठोड, शाम शेंडे,रणजित डेरे इत्यादी उपस्थित होते.\nPrevious articleदोन कंटेनरचा विचित्र अपघात पांढरकवडा शहरातील घटना, सुदैवाने जिवीत हानी नाही\nNext articleमाजी आमदार ॲड. अनंतराव देवसरकर कालवश\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nमाजी आमदार ॲड. अनंतराव देवसरकर कालवश\nविविध मागण्यांसाठी कर्मचारी एकवटले शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक दिवसाचा लक्षणीय संप; जिल्हाधिकऱ्यांना निवेदन\nविदर्भात ३३७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह….\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/12/14.html", "date_download": "2021-01-26T12:25:25Z", "digest": "sha1:FKSRGOHQPV5TQ55DVC7AMNZ5Z3DETPBD", "length": 6044, "nlines": 57, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवल्यात 14 रोजी 'रन फॉर गर्ल चाइल्ड' रॅलीचे आयोजन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवल्यात 14 रोजी 'रन फॉर गर्ल चाइल्ड' रॅलीचे आयोजन\nयेवल्यात 14 रोजी 'रन फॉर गर्ल चाइल्ड' रॅलीचे आयोजन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १० डिसेंबर, २०१३ | मंगळवार, डिसेंबर १०, २०१३\nयेवला - स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर जनजागृती करण्यासाठी शनिवारी 14\nडिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता शहरातील टिळक मैदानापासून सदर रॅलीला सुरुवात\nहोणार आहे. शहराच्या विविध मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करणार असून, या\nदरम्यान जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमात नाशिकचे प्रसिद्ध\nहृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अँथलि�� चॅम्पियन अंजना ठमके, संजीवनी जाधव, नगर येथील चळवळीच्या प्रमुख डॉ. सुधा कांकरिया, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने, मनमाडचे विभागीय पोलिस उपअधीक्षक समाधान पवार, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, येवल्याचे तहसीलदार हरीश सोनार\nआदींसह अनेक मान्यवर तसेच सर्व विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदी सहभागी होणार आहेत. आजच्या आधुनिक जगातही स्त्रीभ्रूण हत्या मोठय़ा प्रमाणात होत आहेत हे\nदुष्कृत्य थांबवण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक संस्था नेटाने जनजागृती उपक्रम राबवत आहेत.\nमुलींचा जन्मदर घटत चालला आहे हीदेखील चिंताजनक बाब आहे. या गोष्टी थांबविण्यासाठी आणि प्रचार व प्रसारासाठी विद्या एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. सदर उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश पटेल, विश्वस्त डॉ. संगीता पटेल, प्रा. डॉ. महेश अय्यर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shabdakosh.marathi.gov.in/ananya-glossary/6/Y", "date_download": "2021-01-26T12:16:25Z", "digest": "sha1:4HC5JUFP6WMTJXXUBEUGSSVPGMSTHMII", "length": 5449, "nlines": 45, "source_domain": "shabdakosh.marathi.gov.in", "title": "प्रशासन वाक्प्रयोग | मराठी शब्दकोश", "raw_content": "\nआपण माझी अडचण समजून घ्याल\nकारण दाखवण्यास तुम्हाला फर्मावण्यात येत आहे\nतुम्हाला कामावरून निलंबित करण्यात येत आहे\nआपली धारणा बरोबर आहे\nआपल्या विनंतीला रुकार देता येत नाही\nआपल्या उत्तराची वाट पाहण्यात येत आहे\nआपल्या विनंतीचा विचार करता येत नाही\nतत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्���णशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)\nवर्णानुक्रमिक अनुक्रमणिका | सर्च इंजिनचा खुलासा..\nसंरचना : अनन्या मल्टिटेक प्रायवेट लिमीटेड\nकॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/one-plus-tv-offerr-save-6-thousand-azad-electronics-wani/", "date_download": "2021-01-26T12:45:02Z", "digest": "sha1:77SIBDCJYGMVH2U7PHEEWAEOR3XYEZRC", "length": 11030, "nlines": 96, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "वन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षाही कमी दरात आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nवन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षाही कमी दरात आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये\nवन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षाही कमी दरात आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये\n31 डिसेंबरपर्यंत खरेदी करा आणि मिळवा घसघशीत सूट, ऑफर केवळ 2 दिवसांकरिताच\nबहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस हा दर्जेदार ब्रॅण्ड वणीत लाॅन्च झाला आहे. आझाद इलेक्ट्राॅनिक्स हे त्याचे अधिकृत डीलर आहेत. माहेर कापड केंद्रासमोरील शोरूममध्ये वन प्लस टी.व्ही आकर्षक सवलतीत मिळत आहे. नवीन वर्षानिमित्त जवळपास 6 हजार रूपयांपर्यंत घसघशीत सूट वन प्लस टी.व्ही.वर मिळत आहे. ही आॅफर फक्त केवळ दोनच दिवसांसाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2020पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे ग्र��हकांनी याचा त्वरीत लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सच्या वतीने करण्यात आली आहे.\nतब्बल 6 हजार रूपयांची बचत\nटी.व्ही.च्या आॅनलाईन किंमतीपेक्षाही आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये वन प्लस टी.व्ही. मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या स्कीमचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. जुन्या किंमतीमध्ये खूप मोठी सवलत मिळत आहे. 32 इंच वन प्लस टी.व्ही. पूर्वी 19,999चा होता. आता नव्या आॅफरमध्ये तो केवळ 13,999मध्ये मिळत आहे. 43 इंच वन प्लस टी.व्ही. पूर्वी 29,999रू.चा होता. आता नव्या आॅफरमध्ये तो केवळ 23,999मध्ये मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची जवळपास 6 हजार रूपयांची बचत होणार आहे.\nबजाज फायनान्सची 0 (शून्य) डाऊन पेमेंट सुविधाही ग्राहकांना दिली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू ग्राहकांना घेणे सोयीचे होणार आहे. विक्री आणि सेवेची एक दर्जेदार परंपरा आझाद इलेक्ट्राॅनिक्सची आहे. ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये वन प्लस टी.व्ही. लाॅन्च झाला आहे. त्यानिमित्त केवळ दोन दिवस 31 डिसेंबरपर्यंत विशेष स्कीम सुरू आहे. त्याचा लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सने केली आहे.\nयाशिवाय आझाद इलेट्रॉनिक्समध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, बॉस्च, व्हर्लपूल, पॅनासॉनिक, एमआय, वनप्लस इत्यादी कंपनीच्या वस्तू उपलब्ध आहेत. या वस्तू ग्राहकांना वॉरंटीसह मिळणार आहे. याशिवाय आझाद इलेट्रॉनिक्स हे आयएफबी आणि गोदरेजचे ब्रँड शॉपदेखील आहे.\nआझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. या नवीन वर्षाच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी अशी विनंती आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आली आहे.\nअधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341\nअपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा\nशिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष का��्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nशिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा\nरात्री 2 वाजता त्याने तिला बोलवले विट भट्ट्याच्या मागे…\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8369", "date_download": "2021-01-26T11:14:20Z", "digest": "sha1:DCQP6ACAYHIF4SZORGHQGZZVNAYYK5EN", "length": 11592, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "डोंगरगावात विजेचा लपंडाव….जनतेची कर्मचाऱ्यांकडे धाव | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गाव���त चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी डोंगरगावात विजेचा लपंडाव….जनतेची कर्मचाऱ्यांकडे धाव\nडोंगरगावात विजेचा लपंडाव….जनतेची कर्मचाऱ्यांकडे धाव\nधाबा:- गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे सबस्टेशन असून सुद्धा वीज वारंवार जात असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे…\nवीज कधी येईल कधी जाईल याचा काही नेम नाही. रात्री झोपेत असतांना वीज जाते अन सकाळी उठल्यावर वीज येते अशी काही परिस्थिती सध्या डोंगरगावात सुरू आहे. विजेच्या अश्या लपंडावामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली असून ही समस्या घेऊन जेव्हा लोक सबस्टेशन ला जातात तेव्हा येथील इंजीनियर आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात…\nगेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगाव सबस्टेशन ला लाइनमॅन नसून अनेकदा सामान्य जनतेला विजेच्या लपंडावामुळे खूप त्रास होत आहे. आता सर्वसामान्य लोकांची समस्या कुणी ऐकायला तयार नाही तेव्हा आपली समस्या घेऊन कुणाकडे जावे हाच प्रश्न आता डोंगरगाव वासीयांना पडला आहे….\nPrevious articleनागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात\nNext articleकाँग्रेस-बिजेपीच्या नगरसेवकांनी हातात घेतली घडी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9755", "date_download": "2021-01-26T11:01:33Z", "digest": "sha1:7BMVFK3Q5TW3JWIFNVDU4Q6HFCGEOXYA", "length": 14250, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "इंधन दरव��ढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चारचाकी व दुचाकी बंद वाहनांना “धक्का मारो” आंदोलन… | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपुर इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चारचाकी व दुचाकी बंद वाहनांना “धक्का...\nइंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चारचाकी व दुचाकी बंद वाहनांना “धक्का मारो” आंदोलन…\nशेखर बोनगिरवार जिल्हा प्रतिनिधी\nचंद्रपूर:- देशात उच्चांक गाठलेल्या इंधन दरवाढी च्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात चारचाकी बंद वाहनाला रस्सीने खेचून जिल्हाधिकारी कार्यालयावर अभिनव पद्धतीने मोर्चा काढण्यात आला.\nअच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोलवर ५० टक्के कर व डिझेलवर ४० टक्के कर लावल्यामुळे आजपर्यंतचा इंधन दरवाढीचा हा उच्चांक आहे. कोरोना मुळे आधीच महागाईने होरपळणाऱयांना पुन्हा दररोज दरवाढीचा दणका मिळत आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल-डिझेलवर भारताइतका कर आकारला जात नसल्यामुळे तिथे पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. व म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या आंदोलनात सहभागी कार्यकर्ते व पदाधिकारयांनी बंद चारचाकी व दुचाकी वाहनांना धक्का देत केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर रा.यु.काँ. जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा नेला.\nसदर आंदोलनात शहर अध्यक्ष राजीवभाऊ कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनिलभाऊ काळे, रा.यु.काँ. शहर अध्यक्ष प्रदीपभाऊ रत्नपारखी, माजी सरपंच अमोल ठाकरे, सोशल मीडिया नितीनभाऊ पिपळशेंडे, पंचायत समिती पंकज ढेंगारे, प्रदेश सचिव गणेशभाऊ गिरधर, अभिनव देशपांडे, संजय ठाकूर, अब्दुलभाई एजाज, नौशादभाई सिद्दीकी, विकास विरुटकर, मानव वाघमारे, सुनील गजलवार, सतीश मुरार, कृष्णा झाडे, कुणाल ढेंगारे, सिहल नगराळे, साहिल आगलावे, केतन जोरगेवार, नदीम शेख, समीर शेख, कोमिल मडावी, आदित्य ठेंगणे, विशाल इसनकर, विशाल पासवान, विपीन लभाणे, शुभम बाराहाते, अतुल तायडे, कार्तिक निकोडे, रुपेश कोंडावर, पवन बंडीवार, संजय रामटेके यांचेसह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.\nPrevious articleनागपूर मेट्रोचा प्रवास, सुरक्षित प्रवास विदर्भ मेट्रो संवाद’च्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील लोकांना दिली माहिती…\nNext articleग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने…सुरज दहागावकर यांचा तरुणांना,मतदारांना आवाहन करणारा प्रबोधनात्मक लेख…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nब्रम्हपुरीला जिल्ह्यात रुपांतर करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nवरोरा पोलिसांची जुगार अड्यावर धाड; नऊ लोकांना अटक…\nगोंडपिपरी रस्त्याच्या कामात पाईपलाईन फुटली; पाच गावात पाणीटंचाई\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nब्रेकींग न्यूज: दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार….\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/lg-32-l-convection-microwave-oven-mc3286brum-black-and-maroon-price-ptQzyg.html", "date_download": "2021-01-26T13:01:45Z", "digest": "sha1:VGB2DLPGHD3Z2DF7HU7XNOVLGFZW6NFG", "length": 11756, "nlines": 248, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग 32 L कॉंवेकशन मिक्���ोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून किंमत ## आहे.\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून नवीनतम किंमत Dec 12, 2020वर प्राप्त होते\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरूनपयतम उपलब्ध आहे.\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 21,354)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून दर नियमितपणे बदलते. कृपया लग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून वैशिष्ट्य\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 32 L\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर ग्रिल 1250 W\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर कॉंवेकशन 2450 W\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 900 W\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nOther ब्लॅक मिक्रोवावे ओव्हन\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All ब्लॅक मिक्रोवावे ओव्हन\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nमिक्रोवावे ओव्हन Under 23489\nलग 32 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन मकं३२८६ब्रूम ब्लॅक अँड मरून\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/Kathakali_Nach", "date_download": "2021-01-26T12:54:53Z", "digest": "sha1:PJ4UIJ36SDU3KXDQ6GIXYH5DGQVDQSJB", "length": 2656, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"Kathakali Nach\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"Kathakali Nach\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जोडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दुरास्थ-समावेस | लिपयात दुवे | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां Kathakali Nach: हाका जडतात\nकथकळी नृत्य ‎ (← दुवे | बदल)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/869448", "date_download": "2021-01-26T11:38:20Z", "digest": "sha1:I5M2ZKZV62TBTPGYAP5FRMZ2SJND53KA", "length": 4217, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"आराध्यवृक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"आराध्यवृक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:०८, २१ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n०९:०४, २२ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\n०२:०८, २१ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nज्या वृक्षाची आराधना/पूजा केली जाते तो '''आराध्यवृक्ष''' होय.भारतियभारतीय पंचागानुसार, ज्या [[नक्षत्र|नक्षत्रावर]] माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे.[http://www.datepanchang.com/publication.asp नक्षत्रदेवता आणी वृक्ष] संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार,प्रत्येक वृक्ष हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात औषधीच आहे. विशीष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशीष्ट वृक्षाची आराधन�� ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी.हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीहि तोडु नये. याच तत्वावर, भारतात जागोजागी नक्षत्र उद्यान निर्माण होत आहेत.[http://www.wikimapia.org/2040723/Nakshatra-van नक्षत्रवन]\n==वेगवेगळ्या जन्मनक्षत्रासाठी असलेले आराध्यवृक्ष==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/2576", "date_download": "2021-01-26T12:05:55Z", "digest": "sha1:PBCGTZ2BYF2454EFKRCHGAFROELJKC2F", "length": 18493, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "रस्ता सुरक्षा सप्ताहाचा रॅली द्वारे समारोप, विविध उपक्रम व धडक कार्यवाही ने सप्ताहाची सांगता | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमह��मार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nजळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का \nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळचा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nHome विदर्भ रस्ता सुरक्षा सप्ताहाचा रॅली द्वारे समारोप, विविध उपक्रम व धडक कार्यवाही ने...\nरस्ता सुरक्षा सप्ताहाचा रॅली द्वारे समारोप, विविध उपक्रम व धडक कार्यवाही ने सप्ताहाची सांगता\nअकोट , दि. १८:- रस्ता अपघातात घट व्हावी ह्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा नुसार व पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह��यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिनांक 11120 पावेतो रास्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला ह्या अंतर्गत सप्ताह भर विविध उपक्रम व धडक मोहीम राबविण्यात आल्या, ज्या मध्ये विद्यार्थ्यांची रॅली, वेगाने वाहन चालविणारे, वाहन चालविताना मोबाईल वर बोलणारे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणारे, दारू पिऊन वाहन चालविणारे , अश्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंड वसूल करण्यात आला.\nत्याच बरोबर शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते अपघात कमी करण्या साठी काय काळजी घेणे आवश्यक आहे ह्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले व त्यांना ह्या अनुषणगाने शपथ देण्यात आली, आम नागरिक , ऑटो चालक ह्यांची चौका चौकात कॉर्नर मीटिंग घेण्यात आली व रस्ता सुरक्षा संभधाने तयार करण्यात आलेले माहिती पत्रक वाटण्यात आले, स्कुल बस चालक, पोलीस वाहन चालक, वाहतूक कर्मचारी ह्यांचे नेत्र चिकित्सा शिबीर घेण्यात आले, बैलगाडी, ट्रॅक्टर, ऑटो ह्यांना अपघात टाळण्या साठी रेफलेक्टर लावण्यात आले असे विविध उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतल्या नंतर आज दिनांक 17120 रोजी NCC व RSP च्या मुला मुलींची समारोपीय रॅली काढण्यात आली, सदर रॅली शहर वाहतूक शाखेच्या कार्यलयातून सुरू करण्यात आली, सदर रॅली ला पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली, नेहरू पार्क, हुतात्मा चौक मार्गे जेल चौक व परत अशी रॅली काढल्या नंतर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांना शपथ दिली व माहिती पत्रक वाटण्यात आले.\nसदर रॅली मध्ये न्यू इंग्लिश स्कुल, बी आर पाटील विद्यालय, ज्योती विद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट ह्या विद्यालयातील NCC व RSP चे 250 चे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक न्यू इंग्लिश स्कुल चे श्रीकांत रत्नपारखी, थोटे, ज्योती विद्यालय गाडे, डी आर पाटील विद्यालयाचे नांदूरकर उपस्थित होते.\nPrevious articleमा. नेते प्रकाश आंबेडकर यांच्या लेखणीतून “गांडीवरती फटके”\nNext articleअकोल्यात भाजप ठरली किंगमेकर…भारिप पुन्हा सत्तेत…अध्यक्ष पदावर प्रतिभा भोजने तर उपाध्यक्षपदी सावित्रीताई हीरासिंग राठोड\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध ���ाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nजळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का \nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nजळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का \nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1281749", "date_download": "2021-01-26T13:07:24Z", "digest": "sha1:HMYUAPE3E2ZCF7DUYRSMG2PX6HTLU3XI", "length": 2529, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जयंत विष्णू नारळीकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जयंत विष्णू नारळीकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजयंत विष्णू नारळीकर (संपादन)\n११:१४, २७ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती\n१३३ बाइट्सची भर घातली , ६ वर्षांपूर्वी\n२१:१७, १९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n११:१४, २७ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n* आकाशाशी जडले नाते\n* युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)\n* नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)\n* विज्ञान आणि वैज्ञानिक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1807286", "date_download": "2021-01-26T13:06:41Z", "digest": "sha1:ZJJFSFVIG37TJUHKYHGQLB5RO666G2QH", "length": 7466, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बारामती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बारामती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:४२, २७ जुलै २०२० ची आवृत्ती\n२५६ बाइट्सची भर घातली , ५ महिन्यांपूर्वी\n१५:४४, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n१४:४२, २७ जुलै २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMorer.adt (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nसूपे परगणातील समावेश होता.सूपे परगणाचे प्रमुख संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई या शहाजीराजे यांची पत्नी.सुपे हि शहाजी भोसले यांची सासरवाडी होती . आजही सूपे गावात इतिहासाच्या खुणा सापडतात. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे .बारामती तालुक्यात साखर कारखाने सहकारी व खाजगी तत्वावर चालणारे आहेत .बारामती मधील एम आय डी सी ला चांगला नावलौकिक मिळालेला आहे .वेस्पा हि दुचाकी येथील प्रशिद्द गाडी आहे. बारामतीच्या औद्योगिक वसाहतीचा देखील मोठा विकास राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे झालेला आहे. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि लोकनेते म्हणून ज्यांना लोक मान्यता मिळालेली आहे. अशा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण बारामती तालुक्याचा कायापालट घडून आलेला आहे. कृषी, उद्योग, शेती पूरक व्यवसाय, सहकारी संस्था यांचं संपूर्ण जाळं तालुक्यांमध्ये निर्माण केलेल आहे. बारामती ला एक नियोजित शहर बनवण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावण्यात माननीय अजितदादा पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून कविवर्य मोरोपंत सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. या वाचनालयाचा लाभ बारामती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण विद्यार्थी, महिला तसेच मुले घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. बारामतीच्या भिगवण चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयाचा सर्वांना लाभ मिळतो.बारामती ग्रामीण भागात पाणी फौंडेशनचे काम सुनंदाताई पवार व राजेंद्र पवार यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात केले आहे . मुलींच्या शैक्षणिक, क्रीडा, शेती, उद्योग क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे .तसेच ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे .भीमथडी उत्सव भरवण्यात त्यांचा उल्लेखनीय सहभाग आसतो .बारामती परिसरातील साखर कारखाने उत्तम स्थितीत चालवण्यात पवार कुटुंबातील सदस्यांचा खूप मोठा सहभाग आहे .सध्या शिवशाही बस सुद्धा मोठ्या प्रमाणात बारामती शहरातून पुणे व इतर ठिकाणी जातात . अशाप्रकारे एकूणच बारामतीच्या विकासामध्ये पवार कुटुंबीयांचे योगदान महत्त्वपूर्ण रा���िलेला आहे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/721433", "date_download": "2021-01-26T12:01:28Z", "digest": "sha1:KIEMJXTKULSNZCT3D7XDQHBXEIVU5PRD", "length": 2187, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जून महिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जून महिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:३२, ६ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२०:३०, ६ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hif:June)\n१७:३२, ६ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ckb:حوزەیران)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vaccinehaffkine.com/mr/products/antitoxins-sera/diphtheria-antitoxin-detail.html", "date_download": "2021-01-26T12:10:21Z", "digest": "sha1:PQLQF54Q7EPPUUDXCDHDF5XSZW5QSTDG", "length": 16535, "nlines": 67, "source_domain": "vaccinehaffkine.com", "title": "प्रतिविष व रक्तजल : घटसर्प प्रतिविष औषध", "raw_content": "\nडाऊनलोडस\tकारकीर्द\tआमच्याशी संपर्क साधा\nहाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)\nमहाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम\nकॅप्सुल / मलम / टॅब्लेटस\nकोरोना कोविड 19 आजारावर मात करण्याकरिता दान करू इच्छिणाऱ्यांकरिता हाफकीन महामंडळातील संपर्क अधिकाऱ्यांची नावे\nविकर परिष्कृत घोड्याच्या रक्तातील नत्र प्रचुर\nद्रव्याचे (ग्लोब्युलीन) द्रावण 10,000 आंतरराष्ट्रीय एकके\nवेष्टन : 10 मिलीलिटर कुपी x 10\nघटसर्प प्रतिविष रक्तजल आय. पी. (एडीएस) - एडीएस म्हणजे शुध्द प्रतिपिंडाचे द्रावण असुन ते घोड्याच्या रक्तापासुन तयार केले जाते. ते 10 मिलीलिटर कुपी मध्ये उपलब्ध आहे.\nघटक: विकर परिष्कृत घोड्याच्या रक्तांतील नत्रप्रचुर द्रव्याचे (प्रतिविष) द्रावण 10,000 आंतरराष्ट्रीय एकके\nवेष्टन : 10 मिलीलिटर कुपी x 10\nनिर्देशन : परनिर्मित प्रतिक्षमन कारक\nमात्रा : उपचारी - 10,000 ते 30,000 एकके (IU), त्यामध्ये गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांसाठी 40,000 ते 100,000 एककापर्यंत (IU) वाढ केली जाते. 30,000 एककापर्यंत मात्रा स्नायुअंतर्गत पध्दतीने दिली जाते, तथापी 30,000 एककापेक्षा जास्त मात्रा असेल तर तिचा काही भाग स्नायुअंतर्गत पध्दतीने दिला जातो आणि उर्वरित भाग 1.5 ते 2 तासानंतर शिरांतर्गत पध्दतीने दिला जातो. सदर मात्रा देताना सुरक्षेसाठी प्रतिहिस्टॅमीन देणे आवश्यक आहे.\nऔषधाची प्रतिकुल प्रतिक्रिया : कधीकधी संवेदी प्रतिक्रिया घडु शकते, उदाहरणार्थ - अपप्रतिरक्षी आघात, त्यासाठी त्वरीत वैद्यकीय मदत पुरवणे आवश्यक आहे.\nशक्य असेल तेव्हा औषध देण्यापुर्वी संवेदी चाचण्या घेणे आवश्यक आहे.\nप्रतिहिस्टॅमीन आणि अपप्रतिरक्षी आघातासाठी उपचार तयार ठेवणे आवश्यक आहे.\nघटसर्प विष प्रतिकारक - घटसर्पाचे प्रतिविष घटसर्प विषाच्या साह्याने घोड्यांचे अतिप्रतिक्षमन करुन तयार केले जाते, रक्तद्रव घोड्यांचे अतिप्रतिक्षमन करुन तयार केले जाते, त्यामध्ये प्रतिपिंड मोठ्या प्रमाणात असतात. सदर प्रतिपिंड घटसर्प विषाचा प्रतिकार करतात आणि ते विकर परिष्कृत, शुध्दीकरण केलेले असतात आणि त्यांची संहती झाली असते. घटसर्पाचा कारणकाराी जीव असलेल्या कोर्नेबॅक्टेरीयम पासुन विमोचित झालेल्या विषाचे निष्प्रभावन करण्याची विनिर्दिष्ट शक्ती विष प्रतिकारकामध्ये आहे.\nप्रतिबंधक वापर :घटसर्प विष प्रतिकारकाचा प्रतिबंधक म्हणुन वापर करण्याची शिफारस केली जात नाही कारण त्याचा संरक्षक परिणाम अल्पकालीन असतो (फक्त 1 ते 2 आठवडे) आणि याशिवाय तो घोड्याच्या रक्तलसीचे संवेदीकरण करु शकतो. याऐवजी घटसर्पाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना घटसर्प लसीची मात्रा (अधिशोषित घटसर्प लसीची मात्र पीटीएपी) किंवा अधिशोषित घटसर्प - घनुर्वात लसीची 0.5 मिलीलिटर मात्रा देणे योग्य ठरेल (डीटी लस पीटीएपी वर अधिशोषित, ही लस घटसर्प आणि धनुर्वात अशा दोन्ही आजारा पासुन रक्षण करते) आणि 1 ते 2 महिन्यानंतर दुसरी लस दिली जाते. घटसर्प लसीचा अनेक वर्ष प्रतिबंधक म्हणुन अनेक वर्षे वापर करण्यात आला आणि ही क्रियेपासुन जवळजवळ मुक्त आहे.\nउपचारातीरल वापर : घटसर्प विष प्रतिकाराची 10,000 ते 30,000 आंतरराष्ट्रीय एकके एवढी मात्रा स्नायुअंतर्गत पध्दतीने दिली जाऊ शकते, जेव्हा घटसर्प सौम्य ते मध्यम प्रमाणात असतो आणि रुग्णाची अवस्था गंभीर असेल तर रक्तजलाची चाचणी घेतल्यानंतर कमाल 1,00,000 आंतरराष्ट्रीय एकके एवढी मात्रा दिली जाते (घोड्याच्या रक्तजलावरील प्रतिक्रिया खाली पहा). याशिवाय प्रतिजैविके आणि कॉर्टिकोस्टिरॉईडस देखील दिले जाऊ शकतात. असा सल्ला दिला जातो की घटसर्पानंतर पूर्वावस्थालाभ प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचे दिर्घकाळासाठी सक्रिय प्रतिक्षमत्व करणे आवश्यक आहे, त्यासाठी 1 ते 2 महिन्याच्या अंतराने दान्े ा मात्रा दिल्या जातात, यासाठी अधिशोषित घटसर्प लसीचा किंवा घटसर्प - धनुर्वात लसीचा वापर केला जातो.\nघोड्याच्या रक्तजलावरील प्रतिक्रिया :\n1) या पुर्वी रुग्णाला कोणत्याही रक्तलसीचे इंजेक्शन दिले होते काय,\n2) वैयक्तिक किंवा कौटुंबीक अॅलर्जीचा इतिहास आहे काय, म्हणजेच दमा, इसब किंवा औषधाची अॅलर्जी आहे काय. 1 : 10 या प्रमाणात विरलन केलेले 0.1 मिलीलिटर घटसर्प विष प्रतिकारक देऊन रुग्णाची रक्तलसीची निगडीत संविदितेची चाचणी घेतली जाते आणि रुग्णाचे 30 मिनीट निरिक्षण केले जाते, या निरिक्षणात स्थानिक आणि सर्वसाधारण प्रतिक्रिया उदभवल्या काय हे बघितले जाते. जर चाचणी मात्रेमुळे गांध आणि लाली या साऱख्या स्थानिक प्रतिक्रिया उदभवल्या किंवा त्वचेचा फिकट रंग, घाम येणे, मळमळ, उलट्या, शीत पित्त किंवा रक्तदाब कमी करणे यासाऱख्या सर्वसाधारण अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया उदभवल्या तर रुग्णाला 1 :1000 या प्रमाणात विरलन केलेले 0.1 मिलीलिटर अॅड्रेनॅलीन द्यावे (ते नेहमी सहज सापडेल असे ठेवणे) आणि ते घटसर्प प्रतिकारकारची मुख्य मात्रा देण्यापुर्वीच द्यावे. अॅड्रेनॅलीनची अर्धी मात्रा 15 मिनिटानंतर पुन्हा दिली जाऊ शकते - जर आवश्यकता असेल तर. अॅलर्जी असलेल्या रुग्णात इंजेक्शनद्वारे देण्यात येऊ शकणारे अँटीस्टीन (100 मिलीग्रॅम) आणि इंजेक्शनद्वारे देण्यात येऊ शकणारे हायड्रोकोरटीझोन (100 मिलीग्रॅम) यासारखे प्रतिहिस्टॅमाइन्स स्नायुअंतर्गत पध्दतीने दिल्यानंतर 15 ते 30 मिनिटांनी घटसर्प विषप्रतिबंधक द्यावयाचे आहे. ज्यावेळी प्रतिरक्तलस दिली जाते त्याचवेळी स्नायुअंतर्गत पध्दतीने 1 मिलीलिटर अॅड्रेनॅलीन (1 :1000) दिले जाऊ शकते. जर आवश्यकता असेल तर हायड्रोकोरटीझोन किंवा अॅड्रेनॅलीन पुन्हा दिले जाऊ शकते. काही रुग्णामध्ये खाज, पित्ताचे पुरळ, सांधे आणि स्नायुतील वेदना, लसीका ग्रंथीचा आकार वाढणे यासारखी लक्षणे घटसर्प विष प्रतिकारक दिल्यानंतर 7 ते 12 दिवसांनी दिसु शकतात. त्याच्यावर प्रतिहिस्टमाईन्स आणि कॅरटीकोसाईडस यांच्या साह्याने उपचार केले जातात. सर्वसाधारणपणे रक्तलसीचे हे विकार काही दिवस टिकतात आणि रुग्णांना कोणत्याही गुंतागुंती शिवाय पुर्वावस्थालाभ प्राप्त होतो.\n10,000 आंतरराष्ट्रीय एकके 10 मिलीलिटर कुपिकेमध्ये.\n10,000 आंतरराष्ट्रीय एकके 5 मिलीलिटर कुपिकेमध्ये.\nकॅप्सुल / मलम / टॅब्लेटस\n२०१६ - हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्यादित) सर्व हक्क राखीव.\nचालू पृष्ठाद्वारे (LIVEPAGES द्वारे) आराखडा तयार केला आणि विकसन केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/municipal-marathi-news-chalisgaon-employee-deaths-not-name-permanent-list-397433", "date_download": "2021-01-26T12:46:55Z", "digest": "sha1:D7KIB4EHRVP7K3HVDUWKUTQZOEDLDP7O", "length": 22828, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "यादीत नाव न आल्याने धक्का बसला आणि मृत्यू झाला; मग काय संतप्त नातेवाईक मृतदेहासकट पालिकेत धडकले - Municipal marathi news chalisgaon employee deaths not name permanent list | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nयादीत नाव न आल्याने धक्का बसला आणि मृत्यू झाला; मग काय संतप्त नातेवाईक मृतदेहासकट पालिकेत धडकले\nपुढच्या यादीत नाव येईल म्हणून दिलासा दिला. मात्र, पात्रता यादीत नाव नसल्याने बापू जाधव यांना नैराश्य आले.\nचाळीसगाव ः शासनातर्फे पात्र ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने येथील पालीकेतील सफाई कर्मचारी बापू त्र्यंबक जाधव (वय ५५) यांना धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त कुटुंबीयांसह सफाई कर्मचाऱ्यांनी मयत जाधव यांचा मृतदेह थेट पालीकेत आणला.\nआवश्य वाचा- ‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे \nसुमारे ४० वर्षांपासून हे कर्मचारी काम करीत आहेत. मात्र, त्यांना अद्यापही कायम केले जात नाही असे सांगून आणखी किती जणांचे बळी घेणार असा संतप्त सवाल मयत जाधव यांच्या कुटुंबियांनी केला. जोपर्यंत मयताच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच सर्वांनी ठिय्या दिला. अखेर मृताच्या कुटुंबीयांना तातडीची पाच लाखांची मदत देण्यासोबतच कुटुंबातील एका सदस्याला पालीकेत नोकरी देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह घरी नेला.\nयेथील पालिकेत सुमारे ११९ सफाई कर्मचारी गेल्या ४० वर्षांपासून काम करीत असताना त्यांना अजूनही कायम केलेले नाही. शासनाने यापैकी केवळ ४० कर्मचाऱ्यांनमा पात्र ठरवले. या पात्र कर्मचाऱ्यांमध्ये बापू त्र्यंबक जाधव (वय ५५) यांचे नाव नव्हते. त्य��चा जाधव यांना धक्का बसला. यासंदर्भात त्यांनी उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांची समजूत घालत पुढच्या यादीत नाव येईल म्हणून दिलासा दिला. मात्र, पात्रता यादीत नाव नसल्याने बापू जाधव यांना नैराश्य आले. आज पहाटे सहाला नेहमीप्रमाणे उठून प्रभागात कामाला गेले व त्या ठिकाणी त्यांनाम अचानक उलटी झाली. डॉक्टरांनी त्यांना तपासून घरी जाऊन आराम करण्यास सांगितले. घरी येत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.\nघडलेल्या प्रकाराने जाधव कुटुंबीयांसह सफाई कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत थेट नगरपालिका कार्यालय गाठले व मयत जाधव यांचा मृतदेह घेऊन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनात जाऊन आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार असा जाब विचारला. सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून मृत जाधव यांनी शहरासाठी आपले आयुष्य घातले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयास तातडीने मदत देऊन त्यांच्या वारसाला नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांना कायमच्या ऑर्डरी मिळाल्या तर काही कर्मचारी पात्र असतानाही त्यांना कायम केलेले नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.\n अन्यथा तुमच्यावर गुन्हा; शिवसेना नगरसेवकांचा हल्लाबोल\nमृत कर्मचारी बापू जाधव यांच्या कुटुंबीयांना पालीकेतर्फे तातडीची ५ लाख रूपयांची मदत जाहीर करुन त्यापैकी २ लाखांचा धनादेश तत्काळ देण्यात आला. तर उर्वरीत तीन लाख रूपये पालीकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडून मंजुरी घेऊन दिले जातील असे आश्‍वासन पालिकेतर्फे देण्यात आले. जाधव कुटुंबातील वारसाला नोकरीत सामावून घेण्यासाठी विशेष बाब म्हणून मंत्रालयात प्रस्ताव पाठवू व त्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी दुपारी दीडला ठिय्या आंदोलन मागे घेत मृतदेह घरी नेला.\nदरम्यान, आज सकाळी रोजंदारी कामगार बापू जाधव यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर बापू जाधव यांच्या नात्याने भावजाई असलेल्या पुष्पाबाई जाधव या दारावर आल्या. त्या देखील पालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत होत्या. मात्र, त्यांचे वयोमान झाल्याने सध्या कामावर नव्हत्या. त्यांच्या बाबतीत देखील नोकरीच्या संदर्भात असाच प्रसंग आलेला असल्याने त्या आपबिती कथन करताना भावूक झाल्या होत्या. अशातच त्यांचीही तब्येत बिघडली व काही वेळात त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन महिलांसह सहा जण करीत होते लग्न जुळवण्याच्या नावाखाली फसवणूक\nअकोला : लग्नाकरिता मुलगी दाखवून बाहेर जिल्ह्यांतील लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करणारी टोळी डाबकी रोड पोलिसांनी शनिवारी गजाआड केली. डाबकी रोड पोलिस...\nबरे झालेल्यांचा आकडा ५५ हजार पार; जिल्ह्यात ३३ नवे कोरोना बाधित\nजळगाव : सप्टेंबरपासून कोरोना संसर्गाचा खाली येणारा आलेख जानेवारीत काही प्रमाणात वाढल्याचे दिसत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात...\nआश्रमशाळा शिक्षकांना दिलासा; अखेर प्रलंबित वेतन अनुदान मंजूर\nचाळीसगाव (जळगाव) : राज्यातील सर्व आश्रमशाळांचे २०१९-२० व २०२०-२१ चे शासकीय अनुदान लॉकडाउन लागल्यापासून थकीत होते. हे प्रलंबित वेतन अनुदान मिळण्यासाठी...\nबालसुधारगृहात तरूणीबाबत उघडकीस आला धक्‍कादायक प्रकार; पाच महिन्यानंतर झाले प्रकरण उघड\nचाळीसगाव (जळगाव) : येथील दर्गा परिसरात आपल्या आईसोबत राहून फुगे विकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर दोघा नराधमांनी तरुणीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देत...\nदिलासा : जिल्‍ह्‍यात केवळ २६ जणांना कोरोनाची बाधा\nजळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाची लागण झालेल्‍या नवीन रूग्‍णांची संख्या घटली आहे. दोन दिवसानंतर आज जिल्‍ह्‍यात एकूण २६ जणांना कोरोनाची लागण झाली...\nआश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार : आमदार मंगेश चव्हाण\nचाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर...\nदुसऱ्या दिवशीही ३७ नवे बाधित; दोघांचा मृत्‍यू\nजळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाचा फैलाव कमी झाला आहे. तरी देखील आज देखील बुधवारइतकेच ३७ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर ४७ रूग्‍ण बरे होवून...\n''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना\nझोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७, बीएम ५०८९)ने झोडगेकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी (एमएच १९,...\nसात तालुके निरंक; तरीही ३७ पॉझिटीव्ह\nजळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरस वाढण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. रोज नवीन रूग्‍णांची संख्या ही सरासरी ३० ते ४० असून, तुलनेत बरे होवून घरी...\nशासकीय दप्तर घरात ठेवणे भोवले; पाच ग्रामसेवकांची कारागृहात रवानगी\nजळगाव : जिल्ह्यातील बोदवड, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांनी सरकारी दफ्तर बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते....\nचॅनल्‍स्‌वरील हाणामारीच्या व्हिडीओचे सत्‍य; ‘ती’ तुफान हाणामारी लांबे वडगावची नाहीच\nमेहुणबारे (जळगाव) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल...\nबोगस शालार्थ आयडी प्रकरण : भरतीप्रक्रियेची चौकशी अंतिम टप्प्यात\nनाशिक रोड : बोगस शालार्थ आयडी व भरती प्रकरणी चौकशी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. यातील शिक्षण संचालकांकडे चौकशी अहवाल पाठविला असल्याचे शिक्षण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/mahesh-kothe-will-join-ncp-presence-sharad-pawar-mumbai-394651", "date_download": "2021-01-26T12:59:05Z", "digest": "sha1:4O3DE7YOPGQEXZWNHMQNXNLNM4YOA2UH", "length": 23448, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला खिंडार ! मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे करणार राष्ट्रवादीत प्रवेश - Mahesh Kothe will join the NCP in the presence of Sharad Pawar in Mumbai | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nमहापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला खिंडार मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nराज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही, आगामी चार वर्षांत शहर उत्तर या मतदारसंघात विकासकामे करून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्व��� आपले स्थान बळकट करण्यासाठी महेश कोठे हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे.\nसोलापूर : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी विसरून शिवसेनेने महेश कोठे यांना महापालिका विरोधी पक्षनेते म्हणून कायम ठेवले. चार वर्षांनंतर आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचेच समर्थक अमोल शिंदे यांची निवड झाली आहे. मात्र, कोठे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. शुक्रवारी (ता. 8) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांच्यासोबत कोठे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत. त्या वेळी त्या ठिकाणीच त्यांचा प्रवेश होईल, असा दावा साठे यांनी \"सकाळ'शी बोलताना केला.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोठे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची रविवारी (ता. 6) बैठक घेतली. दरम्यान, अमोल शिंदे यांची विभागीय आयुक्‍तांकडून गटनेता तथा विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक महापौरांना पत्र देऊन त्यांची अधिकृत घोषणा करतील, असा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, पुण्यातून येतानाच अमोल शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नियोजित कार्यक्रम फिस्कटल्याचे पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.\nतत्पूर्वी, 2019 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने कोठे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी, कोठे यांनी पक्षातील काही नगरसेवकांना सोबत घेऊन विभागीय आयुक्‍तांकडे गट स्थापनेस परवानगी मागितली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विभागीय आयुक्‍तांकडील कोठे यांचा अर्ज तसाच राहिला. तो विषय आता विभागीय आयुक्‍तांकडून मार्गी लागल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशातील अडसर दूर झाला आहे.\nराज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही, आगामी चार वर्षांत शहर उत्तर या मतदारसंघात विकासकामे करून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपले स्थान बळकट करण्यासाठी कोठे हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसम��्ये प्रवेश करणार आहेत, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे महापालिकेत 10 नगरसेवकांची ताकद सोबत घेऊन सभागृहात विकासकामांवर आवाज उठवणारी तौफिक शेख यांची \"एमआयएम'देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार हे नक्की झाले आहे. मात्र, एमआयएमकडील 10 पैकी 4 नगरसेवक तौफिक शेख यांच्या विरोधात असल्याने त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला आहे. काही दिवसांत तौफिक शेख हे उडवत असलेले पतंग म्यान करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती घालणार आहेत. त्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी मोठे परिश्रम घेतले आहे.\nमहापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला खिंडार\nविधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेवारी न मिळाल्याने महेश कोठे यांनी काही नगरसेवकांना सोबत घेऊन \"मातोश्री' गाठली. त्यातील काही नगरसेवक कोठे यांच्या कुटुंबातील असून काही नगरसेवक त्यांचे कट्टर समर्थक आहेत. पहिल्यांदा कोठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत कोणाचाही प्रवेश ठरलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर जाताना कोठे यांच्यासोबत असलेले नगरसेवक सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आता सुरू आहे. कोठे यांच्यासोबत दहा- बारा नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यास शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असून, महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला तारेवरील कसरत करावी लागेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहायव्होल्टेज ड्राम्याचा पडदा उद्या उघडणार बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार \"लय भारी'\nकेत्तूर (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी \"धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण उद्या बुधवारी (ता....\nनागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याआधी सायबर गुन्हेगार करतील चारदा विचार, मुंबई पोलिसांनी सुरु केलं 'सायबर कवच'\nमुंबई : लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झालीये. जसजसं आपण डिजिटली आपण अधिक सुज्ञ होतोय, तसतसं सायबर गुन्ह्यांचं...\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nशेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकारच जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात\nसातारा : दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचा निर्धार व्यक्त करत ही परेड अतिशय शांततापूर्ण मार्गानं काढण्यात येणार...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\n मंगळवेढ्यातील जंगलगीनंतर आता गणेशवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू; रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमंगळवेढा (सोलापूर) : बर्ड फ्लू आजाराचा विळखा तालुक्‍यामध्ये घट्ट होत असून, सध्या या रोगामुळे गणेशवाडी येथे दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nSuccess Story: १० गुंठ्यात ३० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात\nअंबाजोगाई (बीड): आव्हानं पेलत आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीत प्रयोगशील राहिल्यास व्यावसायिक शेतीचे ध्येय साध्य होते. नेमके हेच उद्दिष्ट...\n\"सरकार याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती का संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया\nमुंबई : आज देशाने जे पाहिलं ते या आधी कधीही पाहिलं नव्हतं. शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक झाल्यानंतर आता देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून आणि...\nफसवणूक प्रकरणी डोंगरगावातील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल\nसोलापूर : कमी व्याजदरासह नाबार्डकडून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून जादा दराने कर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवेढा तालुक्‍यातील डोंगरगाव...\n\"महाराष्ट्रातील 'त्या' ६ ज��ांचा गौरव म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब\nनाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/77320", "date_download": "2021-01-26T11:47:07Z", "digest": "sha1:VZIHU6CEAKJM4GR3NYPPE52VGLZQCKWW", "length": 18625, "nlines": 130, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तमिळ सिनेमा - सुब्रमण्यपुरम् | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तमिळ सिनेमा - सुब्रमण्यपुरम्\nतमिळ सिनेमा - सुब्रमण्यपुरम्\nआमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख माबोकरांसाठी\nसिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे.\nलेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार\nकलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार\nसंगीत - जेम्स वसंतन्\nहा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते.\nसिनेमा सुरु झाल्यावर पहिल्याच दृश्यात आपल्याला दिसतं की तुरुंगातून एक गुन्हेगार शिक्षेचा काळ संपल्याने बाहेर पडतो आहे.तो बाहेर पडताच तुरुंगाच्या आवारातच एक व्यक्ती त्या गुन्हेगारावर धारदार हत्याराने हल्ला करुन पळून जाते. गेल्या २८ वर्षात या गुन्हेगाराला साधं भेटायलाही कोणी आलं नाही याच्यावर हल्ला केला कोणी हा प्रश्न पोलिसांनाही पडतो.\nपहिलं दृश्य इथे संपतं.\nआता कॅमेरा आपल्याला मदुराई शहराच्या सुब्रमण्यपुरम् भागात ते सुद्धा ८० च्या दशकात घेऊन जातो.\nइथे आपल्याला भेटतात अळगर (जय), परमन (एम. शशिकुमार), कासी (गांजा करुप्पू), डोपा आणि दुमका हा अपंग मुलगा. हे पाच उनाड युवक. यांची दिवसभरातली प्रमुख कामं म्हणजे उनाडक्या करणे, मारामार्‍या करणे , दुसर्‍या गँगला हूल देणे, राजकारण्यांची पडेल ती कामे करणे.\nयाच भागात सोमु हा राजकारणी राहत असतो.या सोमुच्या घरात त्याचा भाऊ कणुगु , सोमुची मुलगी तुलसी आणि बाकीचे नातेवाईक राहत असतात.हे पाच टपोरी कधी मारामारी किंवा दादागिरी करताना सापडले तर पोलिसांना फोन करुन किंवा यांचा जामीन देऊन सोडवण्याचं काम हा सोमु करत असतो.या कामात याला याचा भाऊ कणुगु मदत करत असतो.\nसोमुची मुलगी तुलसी आणि अळगर यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटत असतं.परमनला हे पसंत नसतं.तो वेळोवेळी अळगरला याबद्दल दटावत असतो.पण प्रेमच ते ते कुठं ऐकतंय\nअशातच भागातल्या मंदिराच्या एका सोहळ्याच्या कमिटीच्या प्रमुखपदी सोमुची निवड होत नाही.याचा परिणाम असा होतो की सोमु ज्या पक्षाचा सदस्य असतो त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपद सोमुला मिळत नाही.दुसर्‍या एकाची निवड त्या पदावर होते.सोहळ्याचे प्रमुखपद गेले नि जिल्हाध्यक्षपदही गेले यामुळे कणुगुची बायको त्याची थट्टा करते.याचा राग येऊन व्यथित होऊन तीर्थप्राशन करत बसलेला कणुगु एक योजना आखतो.त्यासाठी अळगर,परामन आणि कासिला बोलावतो.ज्याची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्या माणसाचा खून करण्याची जबाबदारी तो या तिघांवर सोपवतो.आजपर्यंत अनेकवेळा छोट्या-मोठ्या मारामार्‍यांमधून सोडवल्याची आठवण करुन देऊन त्याबदल्यात हे काम करायला सांगतो.पोलिसांनी पकडलंच तर त्यातून सहीसलामत सोडवण्याची हमीसुद्धा देतो.\nआतापर्यंतचे उपकार स्मरुन अळगर,परमन आणि कासि एके रात्री त्या जिल्हाध्यक्षाला मारतात आणि पळून जातात.पण गुन्ह्याच्या वेळी वापरलेली सायकल पोलिसांना सापडते आणि त्यावरुन अळगर आणि परामनची रवानगी तुरुंगात होते.कासि मात्र बाहेरच राहतो. आपल्याला इथून सोडवले जाईल या आशेवर असलेल्या अळगर आणि परामनला काशी या मित्राकडून कळतं की सोमु किंवा कणुगु कोणीच त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाहीये.आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं.\nअशातच तुरुंगातला अजून एक गुन्हेगार त्यांची ही परिस्थिती अोळखतो आणि त्यांना आपल्यासोबतच तुरुंगातून सोडवतो.बाहेर आल्यावर हा मित्र अळगर आमनि परामनकडे एक कामगिरी सोपवतो.त्याच्या बहीणीचा खून करणार्‍या त्याच्या मेव्हण्याचाच खून करण्याची कामगिरी असते.\nअळगर आणि परामन याला तयार होतात.कणुगुला मारुन मदत करणार्‍या मित्राच्या मेव्हण्याचा खून करुन संपवायची योजना आखतात.एके रात्री अळगर आणि परामन कणुगुच्���ा घरात शिरतात.पण कणुगुला याची चाहूल लागताच तो लपून बसतो आणि वाचतो.इकडे अळगर आणि परामन मित्राच्या मेव्हण्याला एका अंत्ययात्रेत शिरुन जी त्या मेव्हण्याच्या मित्राच्या वडिलांची असते.त्यात शिरुन कामगिरी फत्ते करतात.त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघे कणुगुला रस्त्यात गाठून मारायचा प्रयत्न करतात.पण कणुगु फक्त जखमी होतो.\nदोनदा आपण वाचलो पण आपल्याला मारायचा प्रयत्न हे दोघे पुन्हा करणार हे अोळखून कणुगु अळगर आणि परामनलाच संपवायची योजना आखतो.\nकाय असते ही योजना अळगर आणि परामनचं पुढे काय होतं अळगर आणि परामनचं पुढे काय होतं तुलसीचं काय होतं कणुगुला मारायची योजना यशस्वी होते का पाचपैकी बाकीच्या तिघा मित्रांचं काय होतं पाचपैकी बाकीच्या तिघा मित्रांचं काय होतं सिनेमाच्या सुरुवातीला ज्याच्यावर हल्ला होतो तो कोण असतो सिनेमाच्या सुरुवातीला ज्याच्यावर हल्ला होतो तो कोण असतो त्याच्यावर हल्ला का होतो त्याच्यावर हल्ला का होतो कोण करतं हा हल्ला\nया सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे लिहिण्याऐवजी तुम्हीच ती सिनेमात पहा.\nहा सिनेमा युट्यूबवर मल्याळम् मधे डब केलेला उपलब्ध आहे.\nतेलुगू समजत असेल तर तेलुगूत डब केलेला आहे.\nया सिनेमाचा कन्नड रिमेकसुद्धा आहे सबटायटल्ससकट\nया सिनेमाची काही खास वैशिष्ट्ये आहेत.\n१. या सिनेमात ८० च्या दशकातला काळ दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने कमालीची मेहनत घेतली आहे.इतकी की रफ फुटेजमधे या सिनेमातल्या पानपट्टीवरच्या दृश्यात पान परागचे सॅशे दिसत होते. ८० च्या दशकात पान परागचे सॅशे नव्हते.शशीकुमारने ते सॅशे हटवून तो सिन पुन्हा शूट केला.इतकं डिटेलिंग या सिनेमात केलंय.खरोखरंच ८० च्या दशकातला मदुराईचा एक भाग वाटावा इतकं बेमालूम वातावरण तयार केलंय.\n२. या सिनेमाचं दमदार संगीत ही अजून एक गोष्ट.कणगल इरंडाल हे हिट गाणं तुम्ही बर्‍याच WhatsApp status वर पाहिलंही असेल.यातलं देवीचं गाणं मदुरा कुलंग अगदी खास दक्षिणी धाटणीचं आहे.जेम्स वसंतन् यांनी कमाल केलीय.\nअजून एक महत्वाचे म्हणजे या सिनेमात ८० च्या दशकातली इलय्याराजाची हिट गाणी काही दृश्यांमधे अगदी खुबीने वापरली आहेत.ती जाम फिट बसलेत प्रसंगांप्रमाणे.\n३. या सिनेमात ८० च्या दशकात रजनीकांत या महानटाची काय क्रेझ होती (अजूनही आहे म्हणा) ते याची देही याची डोळा पाहता येईल.रजनीकांत आणि रती अग्नीहोत्रीच्या मुराट्टु कालाई सिनेमा थेटरमधे लागणं,रजिनी सरांचे भव्य कटआऊट,थेटरातला प्रेक्षकांचा धिंगाणा; सगळं बघण्यासारखंच आहे.\n४. गँग्स अॉफ वासेपुर या सिनेमामागची प्रेरणा हा सुब्रमण्यपुरम् सिनेमा होता - अनुराग कश्यप.\nदिग्दर्शक ससीकुमार चे तामिळ\nदिग्दर्शक ससीकुमार चे तामिळ सिनेमे थोडे वेगळ्या धाटणीचे असतात.. काही सिनेमे टिपीकल तामिळ स्टाईल असतात..\nहा सिनेमा पाहिला नाहीए...आप्पा,पसांगा,असुरवधम,केनेडी क्लब हे सिनेमे पाहिलेत.\nयातलं कणगल इरंदाल गाणं माझं\nयातलं कणगल इरंदाल गाणं माझं जीव की प्राण आवडतं आहे. अवीट आहे ते. मी कितीही वेळा ऐकू शकते. दिवसातून एकदा ऐकतच. अर्थात गाणं तेवढं सुंदर आहे केव त्याच्याशी निगडीत माझ्या आठवणी इतक्या सुंदर असल्याने गाणं आवडतं आहे ते माहीत नाही पण मला खूप आवडतं ते गाणं.\nपिक्चर पाहिलेला नाही पण स्टोरी माहीत आहे किंबहुना म्हणूनच पिक्चर पहाववला जाणार नाही ( मला sad end चे पिक्चर बघवत नाहीत)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-26T11:43:23Z", "digest": "sha1:ZRFWPM4POJSW7FHRTSF6OABWPUDBGK5Z", "length": 31648, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "विमी- बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री - Media Watch", "raw_content": "\nHome featured विमी- बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री\nविमी- बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री\nजगणं सुंदर आहेच पण या सुंदर जगण्याचा भयाण नरक कसा होतो, आयुष्याची, स्वप्नांची धूळधाण कशी होते याची आर्त शोकांतिका म्हणजे देखण्या विमीची चित्तरकथा. विमी जेव्हा अनंताच्या यात्रेस गेली तेव्हा तिचा मृतदेह शेंगा-फुटाणे विकायच्या ठेल्यावरून सांताक्रूझच्या स्मशानभूमीत नेला होता. तिच्या सर्वांगाला दारूचा वास येत होता आणि तिचा मित्र जॉली याच्यासह फक्त चारेक माणसे तिचं पार्थिव ठेवलेला हातगाडा ढकलत नेत होते. हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात उपेक्षित असा भयाण मृत्यू विम��चाच झाला आहे. अनेक अभिनेत्री, अभिनेते अत्यंत उपेक्षित अवस्थेतून गेले पण कोणाच्याही वाट्याला तिच्यासारखे भोग आले नाहीत. काळ्याशार मासोळी डोळ्यांची, आरसपानी देहाची, कमनीय बांध्याची, गोऱ्यापान रंगाची, चाफेकळी नाकाची, मोत्यासारख्या दंतपंक्तीची अन नाजूक ओठांची, बाहुलीसारखी दिसणारी देखणी विमी वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी देवाघरी गेली. “सौदर्याचा हा शाप कशासाठी दिला ’ असं प्रश्न त्या विधात्याला तिने नक्कीच विचारला असेल.\nविमी ही पंजाबच्या जालंधरमधील सुबत्ता असणाऱ्या घरात १९४३ मध्ये जन्माला आलेली देखणी मुलगी. तिच्या कुमार वयात तिने गायनाचे धडे गिरवले होते. गायनाची आवड, घरचा पैसा आणि अंगचे देखणेपण यामुळे ती किशोर वयातच मुंबईत आली आणि पुढचे शिक्षण सुरु ठेवले. ऑल इंडिया रेडीओच्या मुंबई केंद्रावरून मुलांच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तिने बऱ्यापैकी सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून तिने मानसशास्त्र विषयाची कला शाखेची पदवी घेतली. कोलकात्यातील हार्ड वेअर व्यवसायाचे किंग समजल्या जाणाऱ्या अगरवाल कुटुंबियाचा वारस शिव अगरवाल हा कामानिमित मुंबईला आल्यावर त्याची विमीशी भेट झाली आणि त्या भेटीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रुपांतर पुढे विवाहबंधनात झाले. जातीने पंजाबी असणारे तिचे कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात होते. या घटनेपासून त्यांनी तिच्याशी जे संबंध तोडले ते परत कधीच जोडले नाहीत. त्यांचं हे अंतरजातीय लग्न मुलाकडच्या कुटुंबियांना देखील पसंत नव्हते पण त्यांनी तेव्हा तरी टोकाची भूमिका घेतली नाही आणि तिला सून म्हणून स्वीकारलं. नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं…..\nकोलकत्त्यात एका अलिशान पार्टीत बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार रवी आणि विमी यांची गाठ पडली. देखण्या विमीला पाहून रवी चकित झाले. त्यांनी तिला मुंबईस आल्यास इंडस्ट्रीत काम मिळवून देण्याचा शब्द दिला. त्या दिवसानंतर विमीने आपल्या पतीकडे मुंबईला जाण्याचा हट्ट धरला. विमीने मुंबईच्या मायानगरीचा हट्ट धरला तेंव्हा त्या कुटुंबाने देखील त्या दांपत्याची साथ सोडली. शिव अगरवाल मात्र आपल्या आईवडिलांना सोडून विमीसह मुंबईला आला. ते वर्ष असावं १९६४ च्या आसपासचं.\nविमीवर काही अभिनेत्रींचा प्रभाव होता. स्वतःला ती अमेरिकन चित्रपट, दूरचित्रवाहिनीवर���ी अभिनेत्री जॉन क्रॉफर्ड आणि हॉलीवूडच्या मूकपटाच्या जमान्यातली सेक्सी खलनायिका थेड बेरा यांची पौर्वात्य वारसदार समजे. मुंबईत आल्यानंतर पाली हिलमधल्या आपल्या अलिशान अपार्टमेंटमध्ये ती पतीसोबत राहू लागली. मुळचीच श्रीमंत असणारी विमी गोल्फ आणि बिलियर्डस अशा राजेशाही खेळांची शौकीन होती. त्या काळी तिच्याकडे स्पोर्ट्स कार असल्याची नोंद आहे. भल्या मोठ्या ओव्हरकोटसनी अन डिझायनर ड्रेसेसनी तिचा वॉर्डरोब खचाखच भरलेला असे. अत्यंत लॅव्हीश आणि स्टायलिश लाईफ स्टाईल जगणारया विमीला संगीतकार रवी बी.आर.चोप्राकडे घेऊन गेले, त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. त्यांनी विमीला काम मिळवून दिले. रवीच्या या देखण्या ‘फाईंड’वर बी.आर.चोप्रा एकदम खुश झाले, त्यांनी तिला त्या काळच्या शिखरावरील असणारया राजकुमार आणि सुनीलदत्तच्या सोबत लॉन्च करत ‘हमराज’मध्ये लीडरोलमध्ये घेतलं. विमी रातोरात ‘स्टार’ झाली. १९६७ मध्ये ‘हमराज’ रिलीज झाला आणि तो ब्लॉकबस्टर हिट झाला.\nमार्च १९६८ च्या ‘फिल्मफेअर’च्या कव्हरवर ती झळकली. त्या काळच्या सर्व सिनेपत्रिकात तिच्या तसबिरी छापून येऊ लागल्या. १९६८ मध्ये लगेच विमीचा पुढचा चित्रपट आला, ‘आबरू’ त्याच नाव होतं. ‘आबरू’मध्ये तिच्या सोबत त्या वर्षीचा बेस्ट न्यू फाईंड असा ज्याचा लौकिक झाला होता तो दीपककुमार होता. अशोक कुमार,ललिता पवार आणि निरुपा रॉय असे इतर तगडे आणि नामांकित अभिनेते त्यात होते. पण टुकार कथानक अन सुमार निर्मितीमूल्ये यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस डिझास्टर ठरला १९६७-६८ मध्ये साईन केलेले तिचे ‘रंगीला’, ‘अपोइंटमेंट’ व ‘संदेश’ या नावाचे चित्रपट कधी आले न गेले काही कळाले देखील नाही. मात्र चर्चेत कस राहायचं याच तंत्र तिला चांगलेच अवगत झालं होतं. ती लेट नाईट पार्ट्यांना जात राहिली, फोटो शूट करत राहिली अन त्यातूनच ती कधी एक्सपोज होत गेली तिलाच ते कळले नाही. १९७० च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ती चक्क बिकिनी घालून गेली होती १९६७-६८ मध्ये साईन केलेले तिचे ‘रंगीला’, ‘अपोइंटमेंट’ व ‘संदेश’ या नावाचे चित्रपट कधी आले न गेले काही कळाले देखील नाही. मात्र चर्चेत कस राहायचं याच तंत्र तिला चांगलेच अवगत झालं होतं. ती लेट नाईट पार्ट्यांना जात राहिली, फोटो शूट करत राहिली अन त्यातूनच ती कधी एक्सपोज होत गेली तिलाच ते कळले नाही. १९७० च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ती चक्क बिकिनी घालून गेली होती नाही म्हणायला ‘पतंगा’ या आणखी एका चित्रपटाने तिला थोडंसं टाईम एक्सटेंशन मिळवून दिलं, अन्यथा तिची आणखी लवकर दुर्गती झाली असती.\n१९७४ मध्ये रिलीज झालेला शशीकपूरबरोबरचा ‘वचन’ हा तिचा शेवटचा चित्रपट, तो देखील आधी साईन केल्यामुळे हाती टिकून होता. १९७१ नंतर तिच्या कोणत्याही मुलाखती छापून आल्या नाहीत, नाही तिचे कुठे फोटोशूट झाले. तिचा पती तिला घरी परतण्याविषयी विनवू लागला. देखणेपणाचा टोकाचा गर्व, हेकेखोर स्वभाव असणाऱ्या आणि पैशाचा काहीसा अहंकार असलेल्या विमीने आयुष्यात आणखी एक चुकीचा निर्णय घेतला, ती पतीपासून विभक्त झाली. अगदीच डी ग्रेड चित्रपट निर्माण करणारया जॉली नामक चित्रपट निर्मात्यासोबत ती राहू लागली. कमाई शून्य अन राहणी खर्चिक तशात दारूचे जडलेले व्यसन यामुळे ती पुरती कर्जबाजारी झाली. शिव अगरवालने विमीच्या नावावर केलेल्या ‘विमी टेक्सटाईल्स’ या कोलकात्यातील उद्योगाला जॉलीने विकून टाकले अन तिची देणी फेडून टाकण्याचे नाटक केले. जॉली तिला छोट्या सिनेमांच्या निर्मितीच्या थापा मारत राहिला अन ती त्याला भुलत राहिली. मुलाखतीत ती ज्या सिनेमांबद्दल बोलायची ते सिनेमे कधी सेटवरच गेले नाहीत. तिला अगदीच विपन्नावस्था आली.आपण पैशासाठी इंडस्ट्रीत आलो नाही असं तेव्हा प्रत्येक मुलाखतीत सांगणारी विमी नंतर अक्षरशः एक रुपयाला देखील महाग झाली होती. प्रचंड मानसिक तणाव सहन करीत अपयशाच्या खोल गर्तेत बुडून गेलेल्या विमीने सामाजिक बंधने झुगारून दिली, नाती तोडली, स्वतःला अतिमूल्यांकित केलं अन ती पक्की नशेबाज झाली. त्यामुळे हाती लागेल ती दारू ती पिऊ लागली. ही प्रचंड उलथापालथ तिच्या आयुष्यात केवळ बारा वर्षाच्या एका तपात झाली तिशीतली एक देखणी अभिनेत्री फिल्मफेअरच्या कव्हरवरून उतरली आणि काही वर्षात बाजारात जाऊन बसली, ती देखील दारूच्या काही घोटासाठी \nखरे तर चोप्रा कॅम्पचा इतिहास बघितला तर असं लक्षात येतं की त्यांनी पडद्यावर आणलेले नवीन चेहरे फेल गेले तरी ते त्यांना वारंवार संधी देत गेले. पण फुटक्या नाशिबाची विमी याला देखील अपवाद ठरली. चोप्रांच्या ‘हमराज’च्या पोस्टिंगमध्ये त्यांनी विमीचे तोंड भरून कौतुक केले पण नंतर तिला सिनेमे दिले नाहीत. बी.आर.चोप्रा तिच्याशी असं का वागले याचं कोणतंच उत्तर कोणापाशीही मिळत नाही. विमीला इंडस्ट्रीमधील कुठल्या को स्टारने देखील का मदत केली नसावी ,याच उत्तर मात्र मिळतंय. विमी विजनवासाच्या बेड्यात गुंतली तेंव्हा जॉलीने तिचा बाजार मांडला, तिचे अविरत शोषण केलं. प्रसिद्धी सोडा पण तिचा ठावठिकाणा देखील कुणी पुसला नाही इतकी तिची बदनामी अन बदहाली झाली. भरीस भर तिच्याबद्दल इतक्या भयंकर कहाण्या अन अश्लाघ्य चर्चा झाल्या की तिचा कुणी शोधच घेतला नाही.\nआयुष्याच्या शेवटच्या पाच सहा वर्षात ती कुठलीही मिळेल ती दारू पित होती. त्यातलीच काही वर्षे तर तिने वेश्याव्यवसायदेखील केला, तिचा लिव्ह इन मधला जोडीदार जॉली तिला वेगवेगळ्या हॉटेल्सवर घेऊन जायचा…काहींनी तर तिला रेड लाईट एरियात देखील पॉइंट आऊट केले होते. तिच्या देखण्या शरीराचे अनेक पुरुषी श्वापदांनी मन मानेल तसे लचके तोडले आणि त्या बदल्यात ते तिला दारू देत गेले. ती पितच राहिली. दारूआडून ती स्वतःवर सूड उगवत राहिली. तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर मांडण्यात तिचा ‘हमराज’ म्हणवून घेणारा जॉली हाच पुढे होता, हे तिचं दुदैव. पण तिला त्याचाही रागलोभ नव्हता. ती कधीच या सगळ्याच्या पल्याड गेली होती. विमीच्या शेवटच्या दिवसात तर त्यानंही तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिच्या देहाची झालेली विटंबना अत्यंत पाशवी आणि अगतिकतेच्या कातळकड्यावरून झालेल्या कडेलोटाची होती.\nविमीच्या आयुष्याची अन अब्रूची अशी चिंधड्या उडालेली लक्तरे अखेर काळालाच असह्य झाली असावीत. अतिमद्यप्राशन केल्यामुळे विमीचे लिव्हर बस्ट व्हायला आले होते, काहीही पिऊन आणि कुठेही झोपून अनेकांनी शोषलेल तिचं शरीर एक ओसाड मधुशाळाच झालं होतं. दारू पिऊन बेशुद्धावस्थेत ती रस्त्यावर पडली होती. तिला तिथून उचलून नानावटीच्या जनरल वॉर्डमध्ये शेवटचे काही दिवस ठेवण्यात आलं. हा आराम कित्येक वर्षानंतर तिच्या देहाला मिळाला होता. ही विश्रांती देखील अखेरचीच ठरली, २२ ऑगस्ट १९७७ च्या मध्यरात्रीचा भयाण अंधार तिला इथल्या अंधारकोठडीच्या अक्राळ विक्राळ जबड्यातून काढून आपल्या सोबत घेऊन गेला. आनंदबाजार पत्रिकेत तिच्या कोलकात्त्यातील कृष्णा नावच्या मित्राने श्रद्धांजलीत लिहिलं होतं की, ‘ हा मृत्यू म्हणजे तिची सुटका होती, एका वेदनेतून मोठी सुटका घेऊन आलेली रात्र …��� ‘सिने ऍडव्हान्स’ या सिनेपत्रिकेने तिच्यावर लेख लिहिताना अखरेच्या काळात झालेल्या तिच्या शोषणाबद्दल हळहळ व्यक्त केली होती. विमीच्या मृत्युनंतर तिची अशी अत्यंत त्रोटक दखल इंडस्ट्रीने घेतली. नंतर तर ती लोकांच्या स्मृतीतून बेदखलच झाली.\nमला कधी कधी प्रश्न पडतो, डोळे दिपवणाऱ्या या मायानगरीचा हा काळाकुट्ट चेहरा आपल्या आत्म्यावर पांघरून विमीसारख्या कित्येकांनी हे भोग भोगले असतील. ज्यांची नावे आपल्याला माहिती आहेत, त्यांच्याविषयी आपण जिज्ञासा दाखवून थोडीफार माहिती तरी घेतो. पण ज्यांची कसलीही ओळख निर्माण होऊ शकली नाही, ज्या कळ्या कधी फुलूच शकल्या नाहीत अशा किती जणांच्या वाट्याला हे मरणभोगाहून वाईट भोग आले असतील काही कल्पना करवत नाही….परवीन बाबी अल्लाह कडे गेल्यानन्तर तीन दिवसांनी तिच्या देहाचा कुजल्यासारखा वास येऊ लागल्याने कळलं की ती राहिली नाही. तिच्या पश्चात काही संपत्ती होती म्हणून काही वारसदार मृत्यूपश्चात त्या हेतूने तरी तिच्या अवतीभोवती गोळा झाले. पण विमीच्या नशिबी तर हे सुख देखील नव्हते..\nज्या दिवशी देखण्या अभिनेत्रीचे पार्थिव हातगाडीवरती नेलं जात होतं तेव्हा आभाळात निळेसावळे मेघ होते. ‘हमराज’मध्ये याच निळ्या मेघांकडे पाहत विमीला उद्देशून राजकुमारने “नीले गगन के तले, धरती का प्यार मिले …” हे उत्कट गीत पडद्यावर गायलं होतं. हे तेच मेघ होते का ज्यांनी विमीच्या भयाण मरणकळा पाहिल्या, हा प्रश्न माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या करून जातो. विमी जरी चुकली असली तरी विधात्याने तिला इतकी कठोर शिक्षा द्यायला नको होती असं सतत वाटत राहते. पूर्वी ‘हमराज’ खूप वेळा पाहिलाय तो राजकुमार आणी सुनीलदत्तसाठी, पण आता कधी जर ‘हमराज’ पाहतो तर फक्त आणि फक्त या शापित अभिनेत्रीच्या सुखद दर्शनासाठी. स्वप्नाच्या आणि आयुष्याच्या चिंधड्या उडालेल्या, अकाली मृत्यूमुखी पडलेल्या एका दुदैवी अभिनेत्रीच्या रेखीव छबीच्या आठवणी डोळ्यात साठवण्यासाठीच ,मी आता ‘हमराज’ पाहतो.\n–(लेखक नामवंत ब्लॉगर व स्तंभलेखक आहेत)\nPrevious articleलोकशाहीचा पाचवा स्तंभ\nNext articleपंकजा मुंडेंसाठी ‘रिकामटेकडा’ सल्ला \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्���लेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40197", "date_download": "2021-01-26T13:02:35Z", "digest": "sha1:IUADZQLTKL6FCQ4JKR7WT33LMV5TYJLM", "length": 30176, "nlines": 192, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’\nएका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’\n.... कोकणातल्या वर्‍हाड गावी पोहोचलो तर समोर सह्यधारेमागचा कोरीगड-तेलबैला, उत्तरेला नागफणी अन् दक्षिणेला सरसगड असे सारे तालेवार दुर्ग-डोंगर होते. पण, सह्यधारेच्या डोंगरांच्या गराड्यात ‘अनघाई’चा डोंगर लपून गेला होता - नेहेमीप्रमाणेच उपेक्षित. म्हणूनच, आजची खास मोहीम होती, कोणीच ट्रेकर्स कधीच न गेलेल्या ‘अनघाई’ या डोंगराच्या शोधाची. पडताळून पहायचं होतं की, हा एक सामान्य डोंगर आहे, की विस्मृतीच्या आड गेलेला अपरिचित दुर्ग\n...कधी कधी आयुष्यात ‘जब-या’ संधी चालून येतात. अशीच एक संधी मला मिळाली होती - सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि ‘डोंगरयात्रा’ कार ‘श्री. आनंद पाळंदे’ यांच्यासवे ट्रेकची. मागं एकदा सह्याद्रीतल्या जुन्या घाटवाटा शोधताना पाळंदेकाका नि उष:प्रभा पागे यांना कोरीगडाजवळच्या ‘अनघाई’ अन् ‘कोराई’ या अनगड जुन्या घाटवाटांजवळ एका लक्षवेधी सुळक्यानं साद घातली. सुळका दिसायला चांगलाच बेलाग, पण घाटांजवळ मोक्याच्या जागी. म्हणून सुळक्यावर एखादा ‘टेहळणी नाका’ असू शकेल, असं वाटलं. पायथ्याच्या कळंब गावच्या लोकांनी सांगितलं, ‘हा तर अनघाई देवीचा किल्ला.’ म्हणून खरंच वर काही किल्ला आहे काय, हे बघण्यासाठी आम्ही खास शोधमोहीमेला निघालो होतो - सरकारी gazetteer मध्ये नोंद नसलेल्या, अनोळखी अशा ‘अनघाई डोंगरा’वर.\n....रायगड जिल्ह्यातील खोपोली-पाली रस्त्यावरच्या जांभूळपाड्यापासून दोन-अडीच तास पायपीट करून, रात्रीचे कळंब गावी डेरेदाखल झालो. कळंब हे सह्याद्रीच्या अगदी जवळ वसलंय.. एका गावकर्याच्या अंगणात कॅरीमॅट्स पसरली. शरीरं विसावली. पण झोप थोडीच लागतीये कोकणातली दमट हवा चांगलीच जाणवत होती.\n...दिनमणी उजाडता उजाडता निवडक साहित्य घेऊन, पूर्वेला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून बाहेर डोकावणा-या ‘अनघाई’ सुळक्याकडे निघालो. सोबत घेतलं कळंब गावातल्या ‘संजय तांबे’ नावच्या मुलाला वाटाड्या म्हणून. गावाशेजारची नदी पार करून, पलीकडच्या टेपाडावर चढून दाट रानात शिरलो. लाल मातीनं अन् घामानं डबडबून निघालो. गच्च रानात साग-साल वृक्षांचा पाचोळा तुडवताना कर्र-कर्र आवाज शांतता डहुळवत होता. सकाळचं धूसर वातावरण, गच्च जंगल, नाजूक फुलपाखरांच्या मोहक रंगछटा, पक्ष्यांची किलबिल... सारं सारं मोहक, मनाला प्रसन्न करणारं, धुंद-बेहोश करणारं सह्याद्रीचा हा ‘अनुभव’ आम्ही अंतर्यामी साठवू लागलो...\n....चालता चालता मोकळवनात आलो. समोर तीव्र उठावला होता ‘अनघाई’चा काळाकभिन्न सुळका. धुक्यात अन् कोवळ्या उन्हात न्हाउन निघताना गूढ अनोळखी वाटत होता. समोर उभा ठाकलेला हा बेडर आणि उन्मत्त सुळका एक आव्हान होतं आमच्याकरता सुळक्याच्या दक्षिणेकडून उभ्या उतरलेल्या नाळेतून चढायचंय, हे आमच्या वाटाड्या संजयनं सांगितलं. तो सांगत होता ‘सुळक्यावर पायर्या खोदलेल्या आहेत, पाण्याचे हौद आहेत.’ त्याला विचारलं, ‘कुणी केलं हे सारं काम सुळक्याच्या दक्षिणेकडून उभ्या उतरलेल्या नाळेतून चढायचंय, हे आमच्या वाटाड्या संजयनं सांगितलं. तो सांगत होता ‘सुळक्यावर पायर्या खोदलेल्या आहेत, पाण्याचे हौद ���हेत.’ त्याला विचारलं, ‘कुणी केलं हे सारं काम’. तर अगदी अपेक्षित उत्तर - ‘अनघाई देवीनं’\n....गच्च रानातून पुढं निघालो. वाट अशी नव्हतीच. पाऊल बुडेल अशा पाचोळ्यातून वाटचाल सुरु झाली. सुळक्याची नाळ उजवीकडे डोक्यावर आल्यावर समोरची मळलेली वाट सोडून, संजय एकदम उजवीकडे वळला. वळणावर वैशिष्ट्यपूर्ण अशी काहीच खूण नव्हती. पाचोळ्यातून, खडक-शिळांवरून वाटचाल सुरू झाली. अनघाईच्या सुळक्याच्या उजवीकडील (दक्षिणेकडील) खिंडीतून सुळक्यावर वाट आहे. तेव्हा त्याच खिंडीतून उतरलेल्या ओढ्याच्या घळीतून वाट जात होती. खरं तर, वाट ती कसली अरुंद नाळेतून, कधी कातळ-शिळा, तर कधी अरुंद, चिंचोळ्या चिमणीतून (छोटी भेग) ६०-७० अंशात चढत, नाळ पार केली. खिंडीच्या थोडं आधी कातळात खोदलेली, कोरलेली चौकोनी जागा दिसली. हे असणार मेट किंवा चौकीची जागा अरुंद नाळेतून, कधी कातळ-शिळा, तर कधी अरुंद, चिंचोळ्या चिमणीतून (छोटी भेग) ६०-७० अंशात चढत, नाळ पार केली. खिंडीच्या थोडं आधी कातळात खोदलेली, कोरलेली चौकोनी जागा दिसली. हे असणार मेट किंवा चौकीची जागा गडाच्या थोड्या खालच्या उंचीवर वाटेजवळ टेहेळणीकरता अशी मेटं उभारली जात. मेट हे ‘गड’पणाचं एक लक्षणंच असतं.\n....खिंडीत पोहोचलो. चहूबाजूंना पाहिलं तर वाटच खुंटलेली. खिंड म्हणजे थोडी सपाटी आणि पुढे दरी होती. दरीपलीकडे सहयधारेजवळचे कातळटप्पे अन् दाट रानाचं दर्शन घडलं. आणि डावीकडे अनघाईच्या सुळक्याकडे पाहिलं, पण वाटंच दिसेना. आता संजयनं सांगितलेल्या वाटेवर विश्वास ठेवणं भाग होतं. ऐन कातळात ६-७ फूट उंचीवर खोदलेली एक मनुष्यनिर्मित खाच (hand hold) दिसली. हीच सुळक्याच्या कातळकोरीव वाटेची सुरुवात. मी पुढं झालो. चाचपणी केल्यावर थोड्या वर दुसरी खाच लागली. कातळारोहणाचं कर्म वाटलं तेव्हड कठीण नव्हतं. हळूहळू खिंड खोल जात गेली. आता कातळपथ डावीकडून आडवा वर सरकत होता. या ट्रॅव्हर्सच्या वर खोदीव पायर्या लागल्या. थोडं वर गेलो अन समोर काहीतरी रचलेलं दिसलं. त्या अवघड वाटेवरदेखील जलद हालचाली केल्या. एकावर एक दगड रचलेली ती रचना बहुधा ‘प्राकाराची-तटाची’ असावी. थोडं वर एकावर एक अश्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. पण वापरात नसल्यानं पाणी पिवळसर होतं. चढावरून येणारं चिखलपाणी थेट टाक्यात पडू नये, याकरता टाक्यावर पन्हळ होती. माथ्यावर डावीकडे देवी अनघाईची मूर्ती, अर्धवट जळलेली उदबत्ती अन नारळाची करवंटी दस-याला येणा-या ४-२ स्थानिक कातकरी भाविकांखेरीज एरवी कोणीच फिरकत नसावं..\n....शिखरमाथ्याचा थंड वारा सुटला होता. माथा अगदीच आटोपशीर. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच झाडं. बाकी सगळे सगेसोबती आदित्य पाळंदे, सागर शाळीग्राम, उदय नाडगौडा, भूषण पानसे सुद्धा पोहोचले, अन् आम्ही भटकायला निघालो. दक्षिणेकडून सुरुवात करून कडेकडेनं निघालो. पाण्याचे सलग तीन हौद वैशिष्ट्यपूर्ण होते. उत्तरेकडे पाणी वाहून जाण्याकरता चर मिळाले. काही हौद, उखळ, खांब रोवण्याकरता वापरात असलेले खड्डे सापडले. या खड्ड्यांमध्ये खांब रोवून, मग आसरा निर्माण करत असावेत. पश्चिमेला जोते (घराचा पाया) मिळाले. ह्या सार्या गोष्टी या सुळक्यावर का त्यांचे प्रयोजन काय या गोष्टी आज तरी माहीत नाहीत. मात्र कोकण दफ्तरात, जुन्या एखाद्या कागदपत्रावर या डोंगराचा ‘दुर्ग’ असा उल्लेख मिळाला, तरच हा डोंगर केवळ ‘डोंगर’ नसून ‘दुर्ग’ असल्याचे सिद्ध होईल. अन्यथा अनघाई अन् कोराई घाटाचा मोक्याच्या जागचा टेहेळणी नाका असं ग्राह्य धरता येईल. डोंगर पूर्ण भटकून झाला. कसल्याशा आवाजानं तंद्री भंगली. सहज मनगटाकडे नजर गेली - वेळेचा अंदाज घ्यायला मुकाट्यानं सॅक्स उचलल्या. वर सूर्यनारायण तळपू लागले होते. अनघाई डोंगराची अवघड नाळ/ उतरण उतरत होतो...\n....एका तरूतळी हातांची उशी करून शांतपणे पहुडलो. ऊर् धपापत होतं.. मनात आलं, ‘कश्यासाठी करतो आपण ट्रेकर्स एवढा अट्टाहास. मग वाटलं, actually किती भारीये की आपण सह्याद्रीच्या प्रांतात जन्मलोय. सह्याद्रीच्या कुशीत असं निवांत पहुडलो, की काय अपार समाधान मिळतंय. आणि याचकरता आपण सह्याद्रीत, डोंगर-किल्ल्यांवर जातो नाही का.. रोजच्या जगण्यातली सारी कटुता, तणाव विसरून हरवून जायचं - त्या गच्च वनश्रीत, तांबड्या-लाल मातीच्या पाऊलवाटांवर, थंडगार-अमृतमय पाण्याच्या टाक्यांजवळ, पाखरांच्या किलबिलाटात, झर्यांच्या खळखळाटात, वार्याच्या ध्रोंकारात दबून जायचं... खोल-खोल दर्या पाहून, रौद्र-भीषण कातळकडे नि सुळके पाहून रोमांचित व्हावं... हे सारं सारं करायचं ते ‘आपल्या’ सह्याद्रीला सांभाळूनच\n....केवळ भाग्य थोर की या Memories फारच अनोख्या आहेत, कारण भाग्य लाभलं श्री आनंद पाळंदे यांच्याबरोबर नवीन किल्ला शोधण्याचं\n१.\tभटकंतीचा हा अनुभव मे १९९६ सालचा आहे. छायाचित्र�� माझ्याकडे उपलब्ध नाहीत.\n२.\tअनघाई हा एक अगदी साधारण दुर्ग आहे. फक्त फक्त फक्त अभ्यासकांकरता. बाकी सगळे सगळे किल्ले बघून झाले, की मगच उरला-सुरला म्हणून करावा असा...\n४.\tदुसऱ्या ट्रेकरभाऊ – प्रसाद परदेशी यांनी २०११ मध्ये केलेल्या अनघाई भटकंतीचे अनुभव व छायाचित्रे इथे: ब्लॉग\nअनघाई हा एक अगदी साधारण दुर्ग\nअनघाई हा एक अगदी साधारण दुर्ग आहे. फक्त फक्त फक्त अभ्यासकांकरता. बाकी सगळे सगळे किल्ले बघून झाले, की मगच उरला-सुरला म्हणून करावा असा...\nसह्याद्रीमधील प्रत्येक जागा आमच्याकरिता तितकीच महत्वाची...\nसह्याद्रीमधील प्रत्येक जागा आमच्याकरिता तितकीच महत्वाची\nवरील वाक्याचा हेतू फक्त हा, की लेख वाचून अनघाईचा ट्रेक कोणी ठरवत असेल, तर realistic अपेक्षा ठेवून जावं.. सह्याद्री प्रेमींनी अवश्य भेट द्यावी.\nतळकोकणातल्या वर्‍हाड गावी पोहोचलो तर समोर सह्यधारेमागचा कोरीगड-तेलबैला, उत्तरेला नागफणी अन् दक्षिणेला सरसगड असे सारे तालेवार दुर्ग-डोंगर होते. >>>>\nतळकोकण म्हणजे रत्नांगिरीच्या दक्षिणेकडील भाग, जसे - देवगड, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग (मालवण), सावंतवाडी, वेंगुर्ला वगैरे भाग येतो. शब्दशः तळाकडील कोकण (नकाशामध्ये दक्षिण दिशा तळाकडे दाखवायची पध्धत असते म्हणून दक्षिण दिशेला (नकाशाच्या) तळाकडील भाग म्हणतात).\nत्यामूळे या लेखात उल्लेखलेला भागाला - उत्तरकोकण म्हणायला हवे. ही दुरुस्ती करावी असे मला वाटते.\n@अतुलनीय: >> तळकोकण म्हणजे\n>> तळकोकण म्हणजे रत्नांगिरीच्या दक्षिणेकडील भाग, जसे - देवगड, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग (मालवण), सावंतवाडी, वेंगुर्ला वगैरे भाग येतो. शब्दशः तळाकडील कोकण (नकाशामध्ये दक्षिण दिशा तळाकडे दाखवायची पध्धत असते म्हणून दक्षिण दिशेला (नकाशाच्या) तळाकडील भाग म्हणतात).\n>> त्यामूळे या लेखात उल्लेखलेला भागाला - उत्तरकोकण म्हणायला हवे. ही दुरुस्ती करावी असे मला वाटते.\nठाणे जिल्ह्यातल्या गंभीर-अशेरीगड भागाला ‘उत्तरकोकण’ म्हणावे असे वाटते. म्हणून ‘तळकोकण’ च्याऐवजी फक्त ‘कोकण’ अशी दुरुस्ती करत आहे.\nमस्तच...अनघाई किल्ला माहीती होता पण त्याची शोधयात्रा एवढी अलीकडील असेल असे वाटले नव्हते..\nघाटवाटेच्या प्रथेप्रमाणे हा जरी टेहळणी नाका वाटला तरी ह्या घाटवाटेच्या कोकणातील बाजूने दुसरी संरक्षक जागा नसल्याने किल्ल्यावर जरी शिबंदी नसली तरी पायथ्���ाच्या गावात नक्किच सैन्य असणार. ह्या भागातल्या घाटवाटांचे कोकणाकडून मृगगड आणी अनघाई अश्या किल्ल्यांकडून संरक्षण असणार..\n...किल्ल्यावर जरी शिबंदी नसली तरी पायथ्याच्या गावात नक्किच सैन्य असणार..\n>>>> अनघाई अन् मृगगडाच्या जवळच सुप्रसिद्ध ऐतिहासिक उम्बर खिंड आहे. पायथ्याच्या गावाचं नाव आहे ‘चावणी’, जे अर्थातच ‘छावणी’चा अपभ्रंश असणार, हे नक्की म्हणून, तुमचा अंदाज बरोबर असू शकेल.\nमस्त मोरगिरिचा डोंगर म्हणतात\nमोरगिरिचा डोंगर म्हणतात तो हाच आहे का \nछान लिहीले आहे. डोंगर -\nछान लिहीले आहे. डोंगर - टेकड्यांवरील घोंघावणार्‍या वार्‍यात अनेकदा माणूस हरऊन जातो खराच...\n@ रोहित ..एक मावळा:\n@ रोहित ..एक मावळा: धन्यवाद\n----मोरगिरी हा लोणावळे – तेलबैला/ आंबी खो-याच्या रस्त्यावरील, घुसळखांबपासून तुंगकडे जाताना वाटेत आहे.\n----अनघाई कोरीगडाजवळच, मात्र कोकण बाजूस आहे.\nसुंदर लेखन, छान माहिती.\nसुंदर लेखन, छान माहिती.\n@ इंद्रधनुष्य: खूप खूप\n@ इंद्रधनुष्य: खूप खूप धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/5fbcad6864ea5fe3bd9e302f?language=mr", "date_download": "2021-01-26T12:53:01Z", "digest": "sha1:VAGHEUMNFJDY5OISOJBAIJN4S3M4UC5E", "length": 5492, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सोलर पंपा साठी अर्ज सुरु, असा करा अर्ज. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nकृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nसोलर पंपा साठी अर्ज सुरु, असा करा अर्ज.\n➡️शेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री सौर पंपसंदर्भात अद्याप शासन निर्णय आलेला नाही. ➡️त्यामुळे कुठले पंप राबविले जाणार आहेत हे अद्याप माहिती नाही तत्पूर्वी आता सध्या अर्ज भरणे चालू आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत . ➡️सौर कृषी पंपाची अर्ज कश्या पद्धतीने भरायचा या साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.\nसंदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nयोजना व अनुदानहार्डवेअरकृषी वार्ताव्हिडिओकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानवीडियोमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nभारतातील सर्व शिक्षित महिला व पुरुषांसाठी खास योजना\nमोदी सरकार फ्री स्कूटी योजना २०२० अंतर्गत ५, ८ व १० वी शिक्षित महिला व पुरुषांसाठी स्कुटी फ्री दिली जाते. जर आपण शिक्षित असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम/अटी,...\nयोजना व अनुदान | Trending BABA\nकृषी वार्तावीडियोयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nपंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, अटी, पात्रता, लाभ\n👉शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहण्याची समस्या असते. 👉काही महाविद्यालयांमध्ये ठिकाणी वसतिगृहाची सोय नसते त्या वेळेस...\nकृषी वार्तावीडियोयोजना व अनुदानकृषी जागरणकृषी ज्ञान\n घरी बसून तपासा आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम.\n👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी जनधन योजनेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे, यासाठी ही योजना २८ ऑगस्ट...\nकृषि वार्ता | कृषि जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/pachhimmaharashtra-updates-pachhimmaharashtra", "date_download": "2021-01-26T12:35:42Z", "digest": "sha1:LQIEWPJVDRIWIJDZWY3ZEDPY7DAMCJIZ", "length": 3318, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat पश्चिम महाराष्ट्र News, Latest प्रभात पश्चिम महाराष्ट्र Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nprabhat पश्चिम महाराष्ट्र News\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nभोसरी : चंद्रकांत पाटील यांचे रिकाम्या खुर्च्यांना संबोधन\nपिंपरी : महाविकास आघाडीला साहित्य खरेदीतून मलिदा लाटण्यात स्वारस्य\nइस्लामपूर : आम्ही नगरसेवक नोकर आहोत का \nकोल्हापूर : राष्ट्रीय कुस्तीपटूंच्या मदतीला धावली डोर्फ केटल\nपुरंदर विमानतळाच्या जागा बदलाच्या हालचाली\nमेट्रोच्या खांबांमुळे पुण्याला पुराचा गंभीर धोका\n पुण्याच्या बाजारात रत्नागिरी हापूस आला; भाव वाचून व्हाल आवाक्‌\nआजपासून 'दो डोस.जिंदगी के.\nकरोना पॉझिटिव्ह, आयसीयूतील रुग्णांना लस नको\nपुणे जिल्ह्यात गावकारभाऱ्यांसाठी 80.54 टक्के मतदान\nपुणे जिल्ह्यात गावकारभाऱ्यांसाठी 80.54 टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/vidarbha-updates-vidarbha", "date_download": "2021-01-26T13:16:12Z", "digest": "sha1:DOSFGPIKX6W2PI3R6OV2ELLQHTASASGP", "length": 3604, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat विदर्भ News, Latest प्रभात विदर्भ Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nराज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार\nयवतमाळ :- जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार :...\nयवतमाळ :- जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार :...\nयवतमाळ : रक्त संकलन वाहिनीमुळे जिल्‍ह्यात रक्तसाठा वाढेल - पालकमंत्री...\nगडचिरोली : ग्रामपंचायतींसाठी सरासरी 67 टक्के मतदान\nभारतीयांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच कोरोना साथीवर नियंत्रण - राज्यपाल...\nप्रख्यात छायाचित्रकार, संस्कार भारतीचे संस्थापक सदस्य गोविंदराव...\nविविध केंद्रीय योजनांची सांगड घालून गरजूंना सुरळीत अन्नधान्य पुरवठा...\nसमृद्धी महामार्गालगतच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून...\nगोरगरीब माणसाचे अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्पर्धा करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh-vishleshan/rhea-chakraborty-and-her-family-members-exploited-sushant-singh", "date_download": "2021-01-26T11:29:28Z", "digest": "sha1:M25S6NPCUK7FZQC4D7PKDU6HIIT5QGH3", "length": 15687, "nlines": 182, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "धक्कादायक : रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले... - rhea chakraborty and her family members exploited sushant singh rajput claims fir | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधक्कादायक : रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले...\nधक्कादायक : रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले...\nधक्कादायक : रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले...\nधक्कादायक : रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले...\nमंगळवार, 28 जुलै 2020\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असून, या प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली आहे.\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या धक्क्यातून बॉलीवूड अद्याप सावरलेले नाही. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केला आहे. केवळ रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले, असे त्यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.\nसुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी काल ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. भट्ट हे त्यांच्या वकिलांसमवेत काल सांताक्रूज पोलीस ठाण्यात आले. आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही मेहता यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nआता सुशांतचे पिता के.के. सिंह यांनी एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. के.के.सिंह यांनी बिहारमधील पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सुशांतला २०१९ मध्ये कोणाताही मानसिक विकार नव्हता. रियाच्या संपर्कात तो आल्यानंतर त्याला मानसिक विकार जडले. त्याच्यावरील मानसिक उपचारासाठी कुटुंबीयांपैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या सर्व प्रकरणात त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही सहभागी असावेत. त्यांनी माझ्या मुलाला कोणती औषधे दिली याची चौकशी व्हावी.\nमाझ्या मुलाच्या खात्यात १७ कोटी होते. यातील १५ कोटी रुपये त्याच्याशी निगडित नसलेल्या व्यक्तींच्या खात्यात वर्ग झाल्याचे बँक स्टेटमेंटमधून समोर आले आहे. रियाने तिच्या कुटुंबीयांना यातील किती पैसे दिले याची चौकशी व्हावी. सुशांतला आधी चांगले चित्रपट मिळत होते. रिया त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले. याचीही चौकशी करण्याची गरज आहे. रियाने त्याच्यावरील मानसिक उपचार जगजाहीर करण्याची धमकी दिली होती. रिया आणि तिचे नातेवाईक माझेही सुशांतशी बोलणेही होऊ देत नव्हते. रिया आणि तिच्या नातेवाईकांनी षडयंत्र करुन माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे के.के.सिंह यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.\nसुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. यामुळे याआधी यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. शानू यांनी अभिनेता रणवीरसिंह, अर्जुन कपूर, वाणी कपूर यांना चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी दिली होती. सुशांत याच्यासोबत त्यांनी यश राज फिल्म्सच्या शुद्ध देसी रोमान्स आणि डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटांसाठी काम केले होते.\nसुशांतवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ डॉ.केर्सी चावडा यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांतवरील वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती आणि औषधोपचार याचीही माहिती घेण्यात आली होती. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावा, अशी मागणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता फेटाळून लावली होती.\nसुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअभिनेता सिंह मुंबई mumbai मैत्रीण girlfriend दिग्दर्शक महेश भट्ट पोलीस चित्रपट bihar fir mumbai police bollywood पोलिस महाराष्ट्र maharashtra अनिल देशमुख anil deshmukh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cinestaan.com/articles/2020/apr/24/25179/p-----------p", "date_download": "2021-01-26T11:12:34Z", "digest": "sha1:OURCCFNAIVKDJQFUBEMFRZKLP3JER6XM", "length": 5748, "nlines": 132, "source_domain": "www.cinestaan.com", "title": "बळीच्या शूटिंग दरम्यान काही वेळा तर मी सुद्धा घाबरलोय, सांगताहेत स्वप्नील जोशी", "raw_content": "\nबळीच्या शूटिंग दरम्यान काही वेळा तर मी सुद्धा घाबरलोय, सांगताहेत स्वप्नील जोशी\nविशाल फुरीया दिग्दर्शित बळी हा जोशींचा पहिला हॉरर चित्रपट आहे.\nसमांतर या थ्रिलर वेब-सिरीज नंतर स्वप्नील जोशी आता पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात दिसणार आहेत. बळी शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरीया यांनी केले आहे. यापूर्वी पूजा सावंत अभिनित लपाछपी (२०१७) या चित्रपटाद्वारे फुरीयांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते.\nजोशी यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून चित्रपटावर ते खुश आहेत. \"हा एक उत्तम चित्रपट आहे. मी स्वतःला हे वचन दिलंय कि २०२० हे वर्ष माझ्यासाठी वेगळ्या वळणाच्या कामांचं असेल. समांतर हा त्या वळणांवरचा पहिला प्रयत्न. बळी हा उत्तम हॉरर चित्रपट आहे. मी या शैलीच्या चित्रपटात आधी कधीच काम केले नव्हते,\" सिनेस्तानशी बोलताना त्यांनी सांगितले.\nप्रेक्षक भयभीत होतील का, यावर जोशी लगेच उत्तरले, \"हो नक्कीच. शूटिंग करत असताना मी सुद्धा काहीदा घाबरलोय. विशालची शूटिंग करण्याची वेगळीच पद्धत आहे. उदाहरणादाखल, तो तुम्हाला संपूर्ण शॉट सांगत नाही. त्यामुळे काहीदा तुम्हाला माहीतच नसतं कि दरवाज्यातून कोण येणार आहे.\n\"तो फक्त एवढंच सांगेल कि मला दरवाज्याजवळ जायचंय आणि मागे वळायचंय. तिथे चार दरवाजे आहेत आणि तिसऱ्या दरवाज्यातून एक जण येईल. तुम्ही स्वाभाविकपणे प्रतिक्रिया देता कारण तुम्ही घाबरलेले असता. गोष्ट मांडण्यात त्यांची हि अशी वेगळी शैली आहे, जी मला आवडली. विशाल सोबत काम करताना मला मजा आली.\"\nगेल्या वर्षी जोशी यांचा मोगरा फुलला (२०१९) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या कौटुंबिक रोमँटिक चित्रपटाचं कौतुक झालं होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://barshilive.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-26T11:13:40Z", "digest": "sha1:HCF6PKDTWMP4225BNPQFZJTEUR72XHUL", "length": 6507, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "महाराष्ट्र Archives - Barshi Live", "raw_content": "\nग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी \nसोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी दिलीप स्वामी यांची नियुक्ती; प्रकाश वायचळ यांची बदली\nबार्शी : विवाहीतेचा छळ प्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल\nअन्�� पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भरला 100 रुपये दंड \n70 आजी-आजोबांना मिळतात चार घास सुखाचे ; उद्योगवर्धिनी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी\nशेतकऱ्यांनो धीर सोडू नका सरकार तुमच्या बरोबर आहे – उद्धव ठाकरे\nउजनीमधून 1 लाख तर वीरमधून 14 हजार क्युसेकचा विसर्ग , भीमाकाठी...\nघारीला लागला जीव वाचवणार्‍या पक्षीमित्राचा लळा; माणसाळलेली घार\nबाईलाही सेक्सची गरज असते की सेक्ससाठी बाईची गरज असते’ आवर्जून वाचा...\nमी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या …रोहित पवारांचे...\nएटीएम फोडणाऱ्या दोन अभियंत्यांना अटक, 66 लाखांची रोकड जप्त\nकोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी सायकलवरून महाराष्ट्र प्रदक्षिणा\nहजारोंच्या साक्षीने तुळजापूरातून मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाला सुरवात;त्याची सचित्र झलक\nअभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षर राज्य बनविणार\nबार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nबार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nबार्शी तालुक्यातील १२९ गावांसाठी मिळाले पंधराव्या वित्त आयोगाचे मिळाले ‘इतके’ कोटी\nराज्यात तालुका पातळीवर बार्शीत भाजपला सर्वाधिक ग्रामपंचायती; आमदारांचे फडणवीसांनी केले विशेष...\nबार्शीत रविवारी पहिल्या सायक्लोथॉन चे आयोजन\nबार्शी तालुक्यातील गोडावून मधून सोयाबीन चोरणाऱ्या टोळीला मुद्देमालासह अटक; तालुका पोलिसांची...\nप्रजासत्ताक दिनी दिव्यांग शाळा कर्मचार्‍यांचे विविध मागण्यांसाठी बार्शी तहसील समोर आमरण...\nग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी \nउमेदवाराचा स्टेटस का ठेवला म्हणून तरुणास हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी...\nपरंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास लाथा – बुक्क्यांनी मारहाण करुन ब्लेडने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://yuvamaratha.com/profile.php?uid=f9be311e65d81a9ad8150a60844bb94c", "date_download": "2021-01-26T10:51:44Z", "digest": "sha1:43H77KV4NCPO6QA4UDYJ6D6LO4EPCUYS", "length": 1431, "nlines": 21, "source_domain": "yuvamaratha.com", "title": "Yuva Maratha Vadhu Var Suchak", "raw_content": "युवा मराठा वधू-वर सूचक\nमुख्य पान | वधू | वर | संपर्क | सूचना | लॉगइन |\tEnglish\nनोंदणी क्रमांक:- YMB1321 नाव:- \nजन्म तारीख:- 1991/5/2 जन्म वेळ:-पहाटे/सकाळी 8:0 वाजता\nनवरस नावं:-Na रास:-वृश्चिक नक्षत्र:-ज्येष्ठा चरण:-३ मराठा:-96 Kuli\nगावं व संपर्क क्रमांक पहा\nआम्ही हि सेवा पूर्ण मोफत देत आहे.\nसर्व हक्क सुरक्षित युवा मराठा २०१६-१७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://gnaukri.in/page/3/", "date_download": "2021-01-26T13:07:39Z", "digest": "sha1:BUWGRNEWZCVDXAMD6Y4SUJXFBNSW7NB6", "length": 2857, "nlines": 43, "source_domain": "gnaukri.in", "title": "GNAUKRI | शासकीय भरती माहिती केंद्र 2020", "raw_content": "\n(OFB) आयुध फॅक्टरी बोर्ड, भारत सरकार येथे 23 पदांची भरती\n(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 179 पदांची भरती\n(PNB)पंजाब नॅशनल बँक येथे 535 पदांची भरती (मुदतवाढ)\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटना मध्ये 90 जागांची भरती\n(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांसाठी भरती\n(IPC) भारतीय फार्माकोपिया आयोग येथे 239 पदांची भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n(MNS) महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूर येथे 22 पदांची भरती\n(ZP Latur) जिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पॅनल पदांची भरती\n(BIS) भारतीय मानक ब्यूरो येथे 171 जागांसाठी भरती (मुदतवाढ)\n(SGBAU) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे 09 पदांची भरती\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्र येथे 139 पदांची भरती\n(RD & PR Dept) ग्राम विकास विभाग येथे 288 पदांची भरती\n(BHC) मुंबई उच्च न्यायालय येथे 111 पदांसाठी भर्ती\n(SGH) ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे 217 पदांसाठी भरती\n(MFD) यवतमाळ वन विभाग येथे 04 पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37112/by-subject/3", "date_download": "2021-01-26T11:42:40Z", "digest": "sha1:R267WX54WMJPHSNVCCHYEB2UJZYZZ7FF", "length": 2910, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रांत/गाव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विविध कला /गुलमोहर - इतर कला विषयवार यादी /प्रांत/गाव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11431", "date_download": "2021-01-26T13:00:43Z", "digest": "sha1:PX3C5ZCZ3NV6SWGONXLMAC6ND3SZABJT", "length": 11716, "nlines": 113, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "धाराशिव साखर कारखाना युनिट१ लि. चोराखळी उस्मानाबाद सन२०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ – Purogami Sandesh", "raw_content": "\nधाराशिव साखर कारखाना युनिट१ लि. चोराखळी उस्मानाबाद सन२०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ\nधाराशिव साखर कारखाना युनिट१ लि. चोराखळी उस्मानाबाद सन२०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ\nनांदेड(दि.18सप्टेंबर):-चोराखळीचे मा. सरपंच, कारखान्याचे सभासद श्री.खंडेराव मैदांड यांच्या सुविद्य पत्नी सौ.अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन पुजा संपन्न झाली.\nयाशुभप्रसंगी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हाईस चेअरमन विश्वासआप्पा शिंदे, मनसेचे सहकार सेनेचे शाॅडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, अनंत आखाडे दाजी, डाॅ. जोगदंड, मनसेचे शशिकांत पाटील, सोमनाथ राऊत, रविराजे देशमुख, अभिजीत हुबे, सरपंच बाबा साठे यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ करण्यात आला.\nकोरोनाच्या काळात सोशल डिस्टिंगशन ठेवून कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुर्ण केली. कारखान्याची सगळी कामे अंतिम टप्यात असून गळपासाठी कारखाना सज्ज होऊन चार लाख उच्चांक गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात आली. पुढील काळात ज्युस ते इथेनॉल प्रक्रिया लवकरच चालू करणार असून असावणी प्रकल्प हा पुढील काही महिन्यात सुरू होत आहे.\nकोरोनाच्या काळात शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला असून यंदा पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. बहुतांश नद्या, तलाव, बंधारे भरले आहेत.पाऊसकाळाने चांगली साथ दिली आहे. शेतकऱ्याची पिकं, ऊस चांगल्याप्रकारे आली असून त्यामुळे ऊस टनेजमध्ये वाढ आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत कारखानावर ठेवलेल्या विश्वासाला जागत ऊस देऊन सहकार्य करावे.\nयावेळी कारखान्याचे संचालक रणजित भोसले, दिपक आदमिले, विकास काळे,रामभाऊ रांखुडे, चिफ इंजिनिअर कोळगे, चिफ केमिस्ट तांबारे, शेती अधिकारी गव्हाणे, लोमटे, मोरे, कोकाटे, डूबल, जमाले, आदी कर्मचारी उपस्थित होते.\nनांदेड नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक\nनांदेडकरांची आरोग्यवाहिनी डॉ. शंकरराव जी चव्हाण शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी कोविड रूग्णालयामध्ये कोविड केअर सेंटर\nब्रम्हपुरी तील उमेद कर्मचाऱ्यांचे तहसीलदारा मार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – Pratikar News on गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nKandice Holler on ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/ment-bollywood-actor-amitabh-bachchan-is-likely-to-get-into-trouble-69237/", "date_download": "2021-01-26T12:15:17Z", "digest": "sha1:EYAJEKB65IYIBIMGQUA52DFVFH2VJE7Q", "length": 11579, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ment/bollywood/actor-amitabh-bachchan-is-likely-to-get-into-trouble- | महानायकांवर कविता चोरल्याचा आरोप, बिग बींवर होऊ शकते केस! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनाव��ीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nमनोरंजनमहानायकांवर कविता चोरल्याचा आरोप, बिग बींवर होऊ शकते केस\nसोशल मीडियावर अक्टीव्ह असणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांना अनेकवेळा ट्रोलींगचा सामना करावा लागतो. अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी नेहमी कविता, फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे. मात्र आता कवितेमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.\nसोशल मीडियावर अक्टीव्ह असणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांना अनेकवेळा ट्रोलींगचा सामना करावा लागतो. अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी नेहमी कविता, फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे. मात्र आता कवितेमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.\nT 3761 – थोड़ा पानी रंज का उबालिये\nखूब सारा दूध ख़ुशियों का\n*थोड़ी पत्तियां ख़यालों की..*\nथोड़े गम को कूटकर बारीक,\nहँसी की चीनी मिला दीजिये..\n*उबलने दीजिये ख़्वाबों को*\nयह ज़िंदगी की चाय है जनाब..\nइसे तसल्ली के कप में छानकर\n*घूंट घूंट कर मज़ा लीजिये…\nअमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून चहावर एक कविता शेअर केली मात्र, टिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेचा असा दावा आहे की, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता तिने लिहिलेली आहे. याबद्दल अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवरही टिशाने कॅमेंट केली आहे- “सर, तुमच्या वॉलवर माझी कविता येणे हे माझे भाग्यच आहे, परंतू तुम्ही या कवितेला माझे नाव दिले असते तर मला खूप आनंद झाला असता, मला आशा आहे की, तुम्ही यावर उत्तर नक्की द्याल.\nयानंतर एका ट्रोलर्सने अमिताभ बच्चन यांना आठवण करून दिले की, जेव्हा कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितांमध्ये हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी वापरल्या तेव्हा तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होते. आणि तुम्हीच जर टिशाचे श्रेय तिला देत नाहीत हे काय आहे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shinequote.com/holi-quotes-sms-status-wishes-in-marathi/", "date_download": "2021-01-26T13:19:33Z", "digest": "sha1:HYT5GGA4AWSZ3DGSV5BM5EFEQCACZP2X", "length": 14322, "nlines": 243, "source_domain": "shinequote.com", "title": "Festival & Event", "raw_content": "\nHoHoli Quotes SMS Status Wishes in marathi होळीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी आपल्याकडे रंग, पिचकऱ्या, फुग्यांची रेलचेल असते. सर्वच जण रंगात अगदी न्हाऊन निघतात. त्यामुळे धूळवड, रंगपंचमी हे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे केले जातात. पण धूळवड आणि रंगपंचमी हे दोन दिवस वेगळे असून फाल्गुन कृष्ण पंचमीला ‘रंगपंचमी’ हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंत्सोवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. म्हणून त्यास ‘रंगपंचमी’ म्हणतात. पण मुंबईसारख्या शहरांमध्ये दुसऱ्या दिवशीच सुट्टी असल्याने धुडवळ आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरे केले जातात. होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nतर रंगीबेरंगी शुभेच्छा देऊन रंगपंचमीची आठवण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींना करुन द्या. रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं….\nरंगपंचमीचा सण देशभर साजरा होत आहे. होळीच्या पाच दिवसानंतर हा उत्सव कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. उत्तर आणि मध्य भा��तामध्ये लोक या दिवशी मिरवणुकीसह जबरदस्त धक्का आणि शोसह वॉटर कलरचा वापर करतात. रंगांचा हा उत्सव चैत्र महिन्यातील कृष्णा प्रतिपदापासून पंचमीपर्यंत चालतो आणि म्हणूनच याला रंग पंचमी म्हटले जाते. एक प्रकारे, तो फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होळी उत्सवाचा समारोप उत्सव म्हणून देखील मानला जातो. प्रत्येक उत्सवाच्या निमित्ताने आम्ही आमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या निमित्ताने पाठविलेल्या अभिवादन संदेशांची माहिती देत ​​आहोत. हे संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.\nआपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो\nसुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो\nरोजच्या वापरातले वाईट क्षण,\nरंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..\nरंगून जाऊ रंगात आता,\nअखंड उठु दे मनी तरंग,\nतोडून सारे बंध सारे,\nअसे उधळुया आज हे रंग…\nरंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा \nरंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली\nरंगबेरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली\nरंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,\nरंग नात्यांचा, रंग बंधाचा,\nरंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,\nरंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…\nहोळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा\nखमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,\nहोळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,\nतुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,\nरंगबिरंगी रंगाचा सण हा आला,\nहोळी पेटता उठल्या ज्वाळा,\nदुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,\nसण आनंदे साजरा केला…\nरोजच्या वापरातले वाईट क्षण,\nरंग गुलाल उधळू आणि,\nरंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…\nरंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा\nमैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे होळीचया रंगमय शुभेच्छा..\nभिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,\nअखंड उडू दे मणी रंग तरंग,\nव्हावे अवघे जीवन दंग,\nअसे उधळूया आज हे रंग.\nहोळी दर वर्षी येते\nआणि सर्वाना रंगून जाते\nते रंग निघून जातो\nपण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.\nरंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा\nरंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,\nरंग नात्यांचा, रंग बंधाचा,\nरंग हर्षाचा, रंग उल्हासचा,\nसाजरा करू होळी संगे…\nहोळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…\nरंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात…\nअसूनही वेगळे रंगांनी रंग सवत्: चा विसरूनी…\nभिजू दे रंग अन् अं��� स्वछंद अखंड उठु दे मनी रंग तरंग\nव्हावे अवघे जीवन दंग असे उघळूया आज हे रंग…\nगुलाल उडून गेले आहे\nरंग निळा निळा हिरवा लाल\nरंग पंचमी उत्सव शुभेच्छा\nरंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा\nगुलने गुलशनला आखात पाठविले आहे\nआकाशातून तारे अभिवादन करतात\nरंग पंचमी उत्सव शुभेच्छा\nहा संदेश आम्ही मनापासून पाठवला\nरंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा\nरंगाचा हा सण साजरा करताना यंदा आपण थोडा हटके विचार करुया आणि नैसर्गिक रंगांची उधळण करुया. त्यामुळे कोणालाही हानी पोहचणार नाही. तसंच पाणी बचतीसाठी कोरडी होळी खेळणे अधिक फायदेशीर ठरेल. तर यंदा तुम्हीही आपल्या जवळच्या, आपुलकीच्या माणसांसोबत रंगांच्या या सणाचा आनंद घ्या. तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा\nLatest 25 Gudi Padwa Wishes: गुढीपाडवा शुभेच्छा संदेश\nLatest 25 Gudi Padwa Wishes: गुढीपाडवा शुभेच्छा संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/28/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-01-26T11:18:51Z", "digest": "sha1:VCO6EO2XBIV7AVJB67R6D3NJCQQ7HVAV", "length": 8043, "nlines": 57, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जयललितांची नक्की संपत्ती किती यावरून पेच - Majha Paper", "raw_content": "\nजयललितांची नक्की संपत्ती किती यावरून पेच\nदेश, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / जयललिता, वाद, वारस, संपत्ती / May 28, 2020 May 28, 2020\nफोटो साभार एशियानेट न्यूज\nतमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युनंतर त्यांचे खरे कायदेशीर वारसदार कोण हे आता कायद्याने सिद्ध झाले आहे. मात्र जयललिता यांची नक्की संपत्ती किती यावरून आता वाद सुरु असून याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने द्यायचा आहे. या संदर्भात न्यायालयाकडे तीन वेगवेगळे आकडे सादर केले गेले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार जयललिता यांचे कायदेशीर वारसदार वारू दीपा आणि जे दीपक यांच्या म्हणण्यानुसार ही संपत्ती १८८ कोटींची आहे. तर एआयएडीएमकेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी ही संपत्ती ९१३.१३ कोटी असल्याचे म्हटले आहे. हे दोघे पदाधिकारी जयललिता यांच्या संपत्तीचे प्रशासक बनणार होते असेही समजते. अर्थात ही संपत्ती जयललिता यांनी १९९१ ते १९९६ या काळात मिळविलेली आहे.\nजयललिता यांचे आवडते समर रिट्रीट आणि कोडनाड टी इस्टेट ही ९०० एकराची मालमत्ता जयललिता यांनी १९९२ मध्ये खरेदी केली होती त्याची किंमत बाजारात आता दुप्पट झाली आहे. टी इस्टेटचा आजचा बाजारभाव प्रती एकर १ कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अश्या १७३ मालमत्ता आहेत ज्यातील किमान १०० मालमत्ता डीडस मध्ये जयललिता यांचे नाव आहे.\nजयललिता यांची मैत्रीण आणि भागीदार शशिकला यांच्यामुळे जयललिता यांच्या कायदेशीर वारसदारांना या मालमत्ता वेगळ्या काढणे अवघड बनले आहे. सुप्रीम कोर्टाने शशिकला आणि जे इलवारसी, व्ही एन सुधागरण यांना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. १९९६ मधेच जयललिता यांच्या कडे सोने हिऱ्याचे साडे पाच कोटी रुपयांचे दागिने होते असेही समजते.\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3035", "date_download": "2021-01-26T11:14:46Z", "digest": "sha1:Y3N6WGWYFBG5UF5OTDZCAV7PVECDO47S", "length": 22205, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ज्ञानभाषा मराठीकडे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंत ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या संक्रमणाला प्रारंभ केला. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जायची. त्यामुळे सर्व ज्ञान, तत्त्वज्ञान त्या भाषेत ग्रंथबद्ध होते. ती कोंडी फोडण्यासाठी ज्ञानदेवांनी ते ज्ञान लोकभाषेत प्रवाहित केले आणि ‘मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू’ केला. परंतु त्यानंतर ललित साहित्य वगळता इतर भाषांतील ज्ञान मराठी भाषेत आणून त्या भाषेला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला नाही. तो मान इंग्रजी भाषेने मिळवला. सर्व ज्ञानशाखांतील अद्ययावत ज्ञान त्या भाषेत बंदिस्त आहे. त्यामुळे ती भाषा अवगत करणे अपरिहार्य ठरते. ते ज्ञान मराठी भाषेत खुले केल्याशिवाय मराठी लोकांची भाषिक गुलामी संपुष्टात येणार नाही. ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात जसे कार्य केले तसे भाषिक कार्य सद्यकाळात करावे लागणार आहे. सर्वसामान्य माणसे त्यांच्या दैनंदिन लोकभाषेतूनच व्यक्त होत असतात. वारकरी पंथाने तसा अवसर त्यांना दिला. तसा प्रयोग सर्व ज्ञानशाखांत ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ होताना दिसतो का पारमार्थिक क्षेत्रात ते कार्य संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबांनी केले.\nम्हणूनच समाजजीवनाच्या अन्य क्षेत्रांत मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून रुजवण्याचे कार्य करावे लागणार आहे. मातृभाषेतून सर्व ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान अनुवादित केल्यामुळे त्यांच्या भाषेत ज्ञानार्जन करण्याची संधी जर मराठी भाषक समाजाला लाभली तर इंग्रजी भाषेचे, शाळांचे अवास्तव स्तोम माजले आहे ते संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी गरज आहे मराठी माणसांनी दृष्टिकोन बदलण्याची. याचा अर्थ इंग्रजी भाषेचे ज्ञान संपादन करू नये असा नाही. उलट, अनेक भाषेचे ज्ञान असणे, इतर भाषा अवगत असणेही व्यक्तिमत्वाच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. परंतु आपल्या मातृभाषेचा अव्हेर करून, तिच्याबद्दल न्यूनगंड बाळगून दुसऱ्या भाषेला शरण जाणे बरोबर नाही एवढेच ते कार्य प्रत्यक्ष कृती आणि मातृभाषक चळवळ उभारल्याशिवाय होणार नाही. नुसता मराठीच्या नावाने टाहो फोडून अथवा परिपत्रकांचे फतवे काढून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मराठी माणसाची मानसिकता तशी बदलावी लागेल आणि भाषिक न्यूनगंड मिटवल्याशिवाय ते शक्य होणार नाही. तेराव्या शतकात जो प्रश्न वारकरी संताना पडला, त्यासाठी त्यांना लोकभाषेचा आग्रह धरावा लागला. तेव्हा संस्कृत भाषा आणि त्या भाषेला बंदिस्त करणारे तत्कालीन समाजधुरीण त्यांच्यासमोर होते. आज संस्कृत भाषेच्या जागी दुसरी भाषा आहे; पण मूळ प्रश्न आहे तोच आहे. महाराष्ट्र राज्याच्या भाषिक धोरणातून तेच दाखले, तेच संदर्भ द्यावे लागतात, याचा अर्थ काय ते कार्य प्रत्यक्ष कृती आणि मातृभाषक चळवळ उभारल्याशिवाय होणार नाही. नुसता मराठीच्या नावाने टाहो फोडून अथवा परिपत्रकांचे फतवे काढून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मराठी माणसाची मानसिकता तशी बदलावी लागेल आणि भाषिक न्यूनगंड मिटवल्याशिवाय ते शक्य होणार नाही. तेराव्या शतकात जो प्रश्न वारकरी संताना पडला, त्यासाठी त्यांना लोकभाषेचा आग्रह धरावा लागला. तेव्हा संस्कृत भाषा आणि त्या भाषेला बंदिस्त करणारे तत्कालीन समाजधुरीण त्यांच्यासमोर होते. आज संस्कृत भाषेच्या जागी दुसरी भाषा आहे; पण मूळ प्रश्न आहे तोच आहे. महाराष्ट्र राज्याच्या भाषिक धोरणातून तेच दाखले, तेच संदर्भ द्यावे लागतात, याचा अर्थ काय म्हणून हा केवळ भाषिक अस्मितेचा प्रश्न नाही; तर तो मराठी माणसाचा सांस्कृतिक प्रश्न आहे. त्या परिप्रेक्ष्यातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे.\nसंत ज्ञानदेव यांचा मराठी भाषाभिमान, चक्रधरांचे-महानुभावांचे मराठी प्रेम, नामदेवांची मराठी भाषाभिव्यक्तीची प्रेरणा, संत एकनाथांचा मराठी भाषेबाबतचा रोकडा सवाल, संत तुकोबांनी गाठलेले लोकभाषेच्या गौरवाचे, लोकाभिमुख काव्याभिव्यक्तीचे शिखर आणि शिवाजी महाराजांनी सिद्ध केलेला ‘राज्यव्यवहार कोश’, संत रामदासांची ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही उक्ती… अशा प्रकारे, महाराष्ट्राच्या मानबिंदूंनी, त्यांच्या अस्मिताकेंद्रांनी महाराष्ट्र धर्माच्या जोपासनेसाठी केलेला प्रयत्न महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. भाषा टिकली, जगली तर राष्ट्र जगते या जाणिवेतून महाराष्ट्र धर्माच्या विकासासाठी मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास करणे हा कळीचा प्रश्न आहे.\nमहाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता 11 जानेवारी 1965 रोजी लाभली. तसेच, मराठी भाषेचे स्थान भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये राष्ट्रीय भाषा म्हणून तेराव्या क्रमांकावर आहे आणि जागतिक भाषांमध्ये मराठी भाषा दहाव्या क्रमांकाची भाषा म्हणून गणली जाते. भाषावार प्रांतरचना या तत्त्वानुसार इ��र राज्यांची निर्मिती झाली; पण मराठी भाषकांना महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यासाठी काही जणांना प्राणांची आहुती द्यावी लागली, तेव्हा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.\nमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. परंतु माधव ज्यूलियन यांनी जे म्हटले होते ‘हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू | हिला बैसवू वैभवाच्या शिरी |’ ही परिस्थिती मात्र आली नाही. केवळ कागदावर मराठीला राजभाषेचा दर्जा लाभला, परंतु ती वास्तवात, प्रशासकीय व अन्य व्यवहारात मात्र अंग चोरून वावरत आहे. त्याला राजवैभव कसे म्हणायचे अजूनही मराठी माणसाने तिला वैभवाच्या शिरी बसवले नाही हे कटू सत्य आहे. असे का झाले अजूनही मराठी माणसाने तिला वैभवाच्या शिरी बसवले नाही हे कटू सत्य आहे. असे का झाले त्याचे उत्तर मराठी माणसाच्या मानसिकतेत आहे. तात्त्विक पातळीवर अनेक निर्णय होतात, पण त्याच्या अमलबजावणीमध्ये कृतिशीलता आढळत नाही. अलिकडेच २०१४ मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या ‘मराठी भाषाविषयक धोरण समिती’ने जो अहवाल शासनाकडे सादर केला आहे, त्यात प्रारंभीच नमूद केले आहे, ‘11 जानेवारी 1965 रोजी राजभाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली, या घटनेस पन्नास वर्षें होत आली तरी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत मराठी भाषेचा वापर ज्या प्रमाणात व्हावयास पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही.’ हा अभिप्राय अत्यंत परखड व वास्तवदर्शी आहे. या समितीने शासनाकडे पुढील पंचवीस वर्षांच्या मराठी भाषेच्या वाटचालीचा जो अहवाल सोपवला आहे त्यात अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्या स्वीकारून, त्यावर चर्चा करून मराठी भाषेच्या विकसनाचे उत्तरदायीत्व शासनाने निभावले पाहिजे.\nकोणत्याही शिक्षणपद्धतीमध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे हे सर्वमान्य तत्त्व आहे. ज्ञानार्जन व ज्ञाननिर्मिती ही मातृभाषेतूनच अधिक सुलभपणे होत असते. आज जी अनेक प्रगत राष्ट्रे आघाडीवर दिसतात त्यांच्या शिक्षणामध्ये सर्व पातळींवर त्यांच्या मातृभाषा आघाडीवर आहेत. सर्व ज्ञानशाखांतील शिक्षण त्यांच्या मातृभाषेत दिले जाते, मग आपण ही परवशता कधी नाकारणार मराठी समाज त्या मूलभूत प्रश्नापासून ख��प दुरावत आहे. शिक्षणात कोणत्या भाषेला अग्रक्रम दिला जातो त्यावर त्या भाषेची समृद्धी आधारित असते. सर्व अभ्यासक्रम त्यांना मातृभाषेत उपलब्ध करून दिले तर मराठी विद्यार्थ्याला इंग्रजी शाळेत जाण्याची गरज उरणार नाही. उलट, आपल्याकडे शेतकऱ्यासाठी आवश्यक असलेला ‘कृषी’ हा अभ्यासक्रमही इंग्रजीमध्ये शिकवला जातो मराठी समाज त्या मूलभूत प्रश्नापासून खूप दुरावत आहे. शिक्षणात कोणत्या भाषेला अग्रक्रम दिला जातो त्यावर त्या भाषेची समृद्धी आधारित असते. सर्व अभ्यासक्रम त्यांना मातृभाषेत उपलब्ध करून दिले तर मराठी विद्यार्थ्याला इंग्रजी शाळेत जाण्याची गरज उरणार नाही. उलट, आपल्याकडे शेतकऱ्यासाठी आवश्यक असलेला ‘कृषी’ हा अभ्यासक्रमही इंग्रजीमध्ये शिकवला जातो अशाने कोणता फायदा कृषिनिष्ठ वर्गाला होईल अशाने कोणता फायदा कृषिनिष्ठ वर्गाला होईल म्हणूनच भाषा समितीने जी पंचवीस उद्दिष्टे ठरवून अहवाल दिला आहे, त्यांची पूर्तता करणे निकडीचे आहे. तसेच, मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत मागे पडलेल्या अनेक मुद्यांच्या परिपूर्तीचीही गरज आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारावे लागले तरी चालेल म्हणूनच भाषा समितीने जी पंचवीस उद्दिष्टे ठरवून अहवाल दिला आहे, त्यांची पूर्तता करणे निकडीचे आहे. तसेच, मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत मागे पडलेल्या अनेक मुद्यांच्या परिपूर्तीचीही गरज आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारावे लागले तरी चालेल यासाठी मराठी अभ्यासक्रम राबवणारी विद्यापीठीय मंडळे, विविध भाषिक- साहित्यिक मंडळे, साहित्यसंस्था यांनी त्यांच्या निष्ठा एकवार तपासून पाहण्याची गरज आहे. मराठी भाषकाला, समाजनिष्ठेला, केंद्रस्थानी ठेवून ध्येयधोरणे कृतिशीलपणे राबवली तरच ज्ञानदेवांची, ‘अमृतातेही पैजा जिंके’ ही उक्ती सार्थ होऊ शकेल आणि कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिन’ म्हणून अधिक सामर्थ्यशाली ठरेल, उत्सवी होईल.\nअशोक लिंबेकर हे १९९९ सालापासून संगमनेर महाविद्यालयामध्ये आहेत. ते मराठी विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेला 'दीप चैतन्याचा' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच, लिंबेकर यांनी 'मुक्तसवांद' या साहित्यासंबंधी संस्थेची स्थापना केली आहे. ते विविध नियतकालिकांत लेखन करतात. ते संगमनेर येथे राहतात.\nसंदर्भ: भाषा, मराठी राजभाषा दिन\nसंगमनेरची ध्येयव��दी शिक्षण प्रसारक संस्था\nसंदर्भ: संगमनेर तालुका, शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था\nपैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, संत ज्ञानेश्वर, शिलालेख\nउपक्रमशील भक्तिसंस्था - श्रीक्षेत्र देवगड\nसाहित्यसृष्टीतील महाभारत : वास्तव आणि अपेक्षा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्द रुची, भाषा, लेखन, सुलेखन\nसावरकर आणि कानडी भाषा\nसंदर्भ: स्‍वातंत्र्यवीर सावरकर, कानडी भाषा, भाषा\nमहाराष्ट्राच्या बेचाळीस भाषांचे लोकसर्वेक्षण\nसंदर्भ: गणेश देवी, भाषा, बोलीभाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्द रुची, भाषा, बोलीभाषा\nजगातील भाषांवर संस्कृतचा प्रभाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/influx-of-bird-flu-in-maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-will-take-important-decisions-nrvk-75546/", "date_download": "2021-01-26T12:54:07Z", "digest": "sha1:Q3H5O4B2GK2YMBPYY2JFM4U7TGWNY57Z", "length": 11840, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Influx of bird flu in Maharashtra; Chief Minister Uddhav Thackeray will take important decisions nrvk | महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार महत्वाचे निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nमुंबईमहाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार महत्वाचे निर्णय\nपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई मंगळवारपासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.\nमुंबई : महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव केला आहे. परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड फ्लू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.\nपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई मंगळवारपासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड फ्लू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकी नंतर उपययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.\nराज्यातील अनेक भांगामध्ये कोंबड्या, कावळे आणि इतर पक्षांचा मृत्यू झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. त्यानंतर आता महाराष्ट्रातही धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.\nमहाराष्ट्रावर ‘बर्ड फ्लू’चे सावट; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/jallosh-by-social-activists-distributing-pandharpur-tehsildars-transfer-board-67475/", "date_download": "2021-01-26T12:10:39Z", "digest": "sha1:LZXAS6LMEXWB2ECMFJJE3TONRQGVGMUC", "length": 11132, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Jallosh by social activists distributing Pandharpur Tehsildar's transfer board | 'या' तालुक्यातील तहसीलदारांच्या बदलीचा 'पेढे' वाटून सामाजिक कार्यकर्त्यांकडून जल्लोष | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nसोलापूर‘या’ तालुक्यातील तहसीलदारांच्या बदलीचा ‘पेढे’ वाटून सामाजिक कार्यकर्त्यांकडून जल्लोष\nपंढरपूर तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यापासून वैशाली वाघमारे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. अनेकदा फोन न उचलणे, विविध प्रकारचे दाखले वेळेवर न देणे, कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे, यावरून अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या.\nपंढरपूर: पंढरपूर शहर तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या बदलीचे वृत्त समजताच अनेक सामाजिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. शासकीय अधिकाऱ्यांच्या चांगल्या कर्तव्याने भारावलेली जनता नाराज झाल्याचे चित्र अनेकदा दिसते, मात्र बदलीनंतर आनंद व्यक्त होण्याचे चित्र पंढरीत प्रथमच दिसत आहे.\nपंढरपूर तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यापासून वैशाली वाघमारे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. अनेकदा फोन न उचलणे, विविध प्रकारचे दाखले वेळेवर न देणे, कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे, यावरून अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांची बदली झाल्याचे वृत्त समजताच विठ्ठल मंदिराजवळ नामदेव पायरी येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ��ेढे वाटून जल्लोष केला. यापूर्वी अनेकदा पोलीस अधिकारी किंवा नगरपरिषद तसेच तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना शहरातील नागरिकांनी विरोध केला होता. प्रसंगी मोर्चे ही काढले होते, मात्र पंढरपूर शहर तहसीलदारांच्या बदलीनंतर पेढे वाटून आनंद व्यक्त झाल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/lifestyle-gallery/2379044/see-inside-photos-of-rahul-dravid-luxurious-home-avb-95/", "date_download": "2021-01-26T12:27:35Z", "digest": "sha1:6WSM7WQBQ6DWMANARP45LE76NWDCBQOY", "length": 9078, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: see inside photos of rahul dravid luxurious home avb 95 | The wall… राहुल द्रविडचं अलिशान घर तुम्ही बघितलं का? | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nThe wall… राहुल द्रविडचं अलिशान घर तुम्ही बघितलं का\nThe wall… राहुल द्रविडचं अलिशान घर तुम्ही बघितलं का\nमाजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हा कायम चर्चेत असतो. तो The Wall म्हणून ओळखला जायचा. तो दोन मुले आणि पत्नीसोबत आलिशान बंगल्यामध्ये राहतो. चला पाहूया राहुल द्रविडचा आलिशा��� बंगला आतुन कसा दिसतो.\nराहुल कुटुंबियांसोबत बंगळूरुमध्ये राहतो.\nबंगळूरुमधील इंदिरा नगर येथे त्याचा आलिशान बंगला आहे.\nत्याचा बंगला बाहेरुन जितका सुंदर दिसतो तितकाच आतून देखील भव्य आहे.\nबंगल्याचे काम सुरु असताना राहुलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.\n२०१४मध्ये त्याने हा बंगला बांधला आहे.\nघराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी राहुलने प्रचंड मेहनत घेतली आहे.\nत्याने संपूर्ण घरात छान असे फर्निचर केले आहे.\nबऱ्याच ठिकाणी त्याने पांढरा आणि चॉकलेटी रंग वापरला आहे.\nद्रविड बऱ्याच वेळा कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E3%82%BF%E3%83%81%E3%82%B3%E3%83%9E_robot", "date_download": "2021-01-26T13:34:06Z", "digest": "sha1:ZRPUXLNU7JB6APJ4JDWPDJ24LCMZCM4H", "length": 3251, "nlines": 115, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सदस्य:タチコマ robot - विकिस्रोत", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१२ रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/06/11/nagar/shrigonda/12870/", "date_download": "2021-01-26T12:53:55Z", "digest": "sha1:CZKBGSISPT4JGEALTUSVBPFPZYAUZ3LL", "length": 12866, "nlines": 241, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Shrigonda : पावसाळी अधिवेशनात उच्च माध्यमिक अनुदान लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी पाचपुते यांना साकडे – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Shrigonda Shrigonda : पावसाळी अधिवेशनात उच्च माध्यमिक अनुदान लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी पाचपुते यांना...\nShrigonda : पावसाळी अधिवेशनात उच्च माध्यमिक अनुदान लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी पाचपुते यांना साकडे\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nअजनुज – येत्या पावसाळी अधिवेशनात उच्च माध्यमिक शाळा अनुदान संदर्भात लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे श्रीगोंदा तालुका विनाअनुदानित उच्च ��ाध्यमिक शाळा कॄती समितीचे अध्यक्ष प्रा.दादासाहेब गिरमकर व सचिव प्रा.नितीन झणझणे यांनी साकडे घातले आहे.\nआज काष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रा.गिरमकर यांनी म्हटले आहे की जे अघोषित आहे. त्यांना लवकरात लवकर घोषित करुन २० टक्के व जे घोषित आहेत. त्यांना ४० टक्के अनुदान देण्यात यावे. गेली १८ वर्ष विनापगारी शिक्षक बांधव काम करत आहेत. त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे म्हटले आहे. आमदार पाचपुते यांनी सांगितले की येत्या पावसाळी अधिवेशनात हा लक्षवेधी प्रश्न मांडण्यात येईल, असे पाचपुते यांनी सांगितले.\nPrevious articleMaharashtra : स्वाभिमानी राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीची ‘ही’ ऑफर\nNext articleShrigonda : अखेर ‘ते’ २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…\nमाजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे व गणेश बोरुडे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी दाखल..\nखा.पवार यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष…\nआज ६८ इच्छुकांचे अर्ज प्राप्त,जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळी\nNewasa : मुळाकाठ परिसरात जोरदार पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी (पाहा व्हिडिओ)\nमनसे कार्यकर्त्यावर चोरीचा गुन्हा\nदिवाळीच्या गर्दीत चोरट्यांचा सुळसुळाट; कापड बाजारात १.५ लाखांची चोरी\nRahuri : गावठी हातभट्टीवर भल्या पहाटे कारवाई; 450 लिटर कच्चे रसायन;...\nमेट्रो प्रकल्प बैठक : आरे मधील मेट्रो कारशेड हलविणार \nShrigonda :अजनूज येथील भिमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद\nकेंद्रीय सत्ताधारी पक्ष ईडीचा वापर करत असल्याबद्दलचा आरोप साफ चुकीचा; ना....\nNewasa : उसने दिलेल्या पैशामुळे एकाचे अपहरण करुन मारहाण, तिघांवर गुन्हा...\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nगुगलचे हे अ‍ॅप होणार बंद\n उठसूट सॅनिटायझर वापरू नका\nमुंबईत वादळी वार्‍यासह तुफान पाऊस\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n‘राजगृह’ हल्ला : हल्लेखोर समाजकंटकांवर कठोर कारवाई करा\nShrigonda : शहरापासून काही अंतरावर दोन घरफोड्या; 90 हजारांचा मुद्देमाल लंप��स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/12/reasons-behind-hair-thining-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:15:58Z", "digest": "sha1:DMZAMIPZ5EYIGRRXQ3R5PZYMEHCVQMNL", "length": 8938, "nlines": 57, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "केस या कारणांमुळेही होऊ शकतात पातळ, जाणून घ्या", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nकेस पातळ होण्यामागे असू शकतात ही देखील काही कारणं\n‘केस’ हा दागिन्यांपेक्षाही प्रत्येक महिलेसाठी फार महत्वाचा आहे. एखाद्यावेळी गळ्यात दागिने नसले तरी चालतील पण डोक्यावर घनदाट केस असावे असे प्रत्येक महिलेला वाटते ( पुरुषांच्या बाबतीतही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.) पण केसांची वाढ ही सर्वस्वी अनुवंशिकता, केसांची निगा, वय या अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. पण कधीकधी काहीजणांचे चांगले जाडजूड असलेले केस पातळ कधी होतात ते कळत नाही. अचानक केसांचा झुपका केसांच्या शेपटीमध्ये कधी बदलतो हे देखील अनेकांना कळत नाही. पण केस पातळ होण्यामागेही काही कारणं आहेत त्यापैकी तुमचे केस या कारणांमुळे तर पातळ झाले नाहीत ना हे तपासून तुम्ही योग्य तो इलाज करु शकता.\nकेस पातळ होण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या\nकेस पातळ होण्याची ही आहेत कारणं\nकेस बांधण्याची पद्धत केसांसाठी फारच हानीकारक ठरु शकते. काही जणांना केस ओढून किंवा ताण देऊन किंवा घट्ट बांधतात . केस घट्ट बांधताना कपाळावरील आणि मानेजवळील भागाचे केस ताणू लागतात. शिवाय असे करताना केस तुटतात देखील. केसांना तुम्ही मोकळे केले नाही तर केसांचे तुटणे असेच वाढत राहते.कालांतराने केस काह ठराविक भागी टक्कल पडल्यासारखे दिसू लागतात.\nजर तुम्ही तुमचे केस सतत विंचरत असाल तर आणि केसांना ओढून ताण ��ेऊन विंचरत असाल तर केस मुळापासून दुखावले जातात. केसांची मुळ दुखावली गेली की,केसांच्या मुळांमध्ये पुन्हा केस येत नाही. अर्थात त्या भागात टक्कल पडू लागते. तुम्ही वेळीच केसांना विंचरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.\nकेसांमध्ये झालेला कोंडा हा केस पातळ होण्यासाठी कारणीभूत असतो. कोंडा हा केसांमध्ये असलेल्या पोअर्समध्ये जाऊन बसतो. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या केसांच्या मुळांना कमजोर करते आणि त्यामुळे तेथे केसांची वाढ होत नाही. जर कोंड्याकडे दुर्लक्ष केले तर कालांतराने तुमचे केस पातळ होतात.\nकेसांच्या सतत ट्रिटमेंट्सही तुमच केस पातळ करु शकतात. केसांवर जर सतत चुकीच्या केमिकल्सचा प्रयोग होत असेल तरीदेखील तुमचे केस गळू शकतात.केसांची गळती थांबली नाही की, केसांची पुन्हा वाढ होणेही थांबते. त्यामुळे कालांतराने केस पातळ होऊ लागतात.\nकेसांना तेल लावण्याची सवय चांगली असली तरी देखील केसांना सतत तेल लावल्यामुळे केसांच्या स्काल्पवर तेलाचा थर राहिला तर केस वाढण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळेच केस पातळ होऊ लागतात.\nकेस धुण्याची सवय ही चांगली आहे. पण केस धुण्याची तुमची रोजची सवयही तुमच्या केसांना कमजोर करु शकते. त्यामुळे केस आठवड्यातून जास्तीत जास्त दोनवेळा धुवा. केस धुताना केसा खसाखस घासू नका. केस अगदी हलक्या हाताने धुवा. केस धुतल्यानंतर ते काळजीपूर्वक पुसा. कारण जर तुम्ही केस कसेतरी पुसले तरी देखील केस दुखावण्याची शक्यता असते.\nआता तुमचेही केस पातळ होत असतील तर त्यामागे ही कारणेही असू शकतात.\nकेस धुताना करू नका या '7' चुका\nकेसांसोबत त्वचेची काळजी घ्या MyGlamm च्या बेस्ट प्रॉडक्टसनी...\nघरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/student-congratulated-bjp-leder-bhagavatkarad-marathwada-vadhanik-mahamandal-ex-mlc-kishanchand-tanvani-ujwala-gas-scome/", "date_download": "2021-01-26T11:28:45Z", "digest": "sha1:OTD6GY6U4V5ZLUS7GTZLBZJETD5B6CHR", "length": 6764, "nlines": 115, "source_domain": "ainnews.tv", "title": "गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना मोफत गॅसचे वाटप", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना मोफत गॅसचे वाटप\nगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना मोफत गॅसचे वाटप\nउज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसचे वाटप\nबजाजनगरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना उज्वला योजनेंतर्गत मोफत गॅ���चे वाटप\nबजाजवगर येथे महराठवाडा वैधानीक विकास महामंडाळाचे नवयुक्त अध्यक्ष डॉ भागवत कराड, माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षयुवा मोर्चा जिल्हा उपाक्षय सुनिल राठी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते. मान्यवरांच्या हस्ते सुनिल राठी यांचा सत्कार करुन अभिष्ठचिंतन करण्यात आले. जिल्हापरिषद सदस्य अनिल चोडियाए, बाळु गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थीती होती\n‘धडक’चे ‘झिंगाट’ गाणे रिलीज, जान्हवी-ईशानने लावले ठुमके\nश्री संत एकनाथ महाराजांची मानाची दिंडी, पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हरीतवारीचा संकल्प\nदिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत खेळाडू ” प्रियंका…\nबजाजनगरात सामाजिक विचार मंचच्या वतीने वृक्षारोपण\nअखिल भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने बजाजनगर येथे प्रतीकात्मक सरकार स्थापन\nबजाजनगरातील ड्रेनेजचे पाणी एमआयडीसी आणणार इतर वाफरात एमआयडीसीकडुन एसटीपी प्लँट के काम…\nबजाजनगर येथे एका 30 वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\n लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड\nकाँग्रेसच्या बैठकीत गोंधळ : नेत्यांच्या एका गटाला वाटते, तात्काळ…\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nपुण्यातील जगप्रसिद्ध ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या नव्या…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1587414", "date_download": "2021-01-26T12:11:01Z", "digest": "sha1:QEF736AE3WENI7H4V5JRRY3S7IF5S5C7", "length": 2502, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एप्रिल २३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एप्रिल २३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:२२, १६ एप्रिल २०१८ ची आवृत्ती\n२२१ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१२:२२, १६ एप्रिल २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nदत्तात्रय पालकर (चर्चा | योगदान)\n१२:२२, १६ एप्रिल २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nदत्तात्रय पालकर (चर्चा | योगदान)\n== प्रतिवार्षिक पालन ==\n* जागतिक पुस्तक दिन\n* जागतिक प्रताधिकार दिवस\n* संयुक्त राष्ट्रांचा इंग्रजी भाषा दिन\n== बाह्य दुवे ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/08/what-is-walking-meditation-and-how-to-do-it-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:22:32Z", "digest": "sha1:A5AFYUDAZVVPRHMR5M6V34N3LNDGONTC", "length": 12371, "nlines": 73, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "चालता चालता करता येतं 'वॉकिंग मेडिटेशन' जाणून घ्या त्याचे फायदे", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nजाणून घ्या 'वॉकिंग मेडिटेशन' कसं करावं आणि त्याचे फायदे\nवॉकिंग मेडिटेशन अथतवा मेडिटेशन वॉक हा मेडिटेशन म्हणजेच ध्यानाचाच एक सोपा प्रकार आहे. अनेकांना याबाबत माहीत नसेल कारण हा प्रकार फारचा प्रसिद्ध नाही. मात्र याचे फायदे अफलातून आहेत. अगदी थोडक्यात सांगायचे तर मेडिटेविव्ह वॉक म्हणडे चालताना ध्यान करणे. मेडिटेटिव्ह वॉकचे मुख्य उद्दीष्ट चालणे हे आहे एखाद्या डेस्टिनेशनवर पोहण्यासाठी प्रवास करणे नाही. त्यामुळे हे ध्यान करताना अगदी हळूहळू आणि संथगतीने चालणे अपेक्षित आहे. त्यासोबतच चालताना तुमचा श्वासही मंदगतीनेच सुरू असायला हवा. इतर मेडिटेशन आणि यातील प्रमुख फरक हा की यामध्ये तुम्हाला डोळे उघडे ठेवून ध्यान करायचे असते. प्रत्येक पावलावर लक्ष केंद्रित केल्यामुळे या ध्यानातून तुमची एकाग्रता वाढते जिचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात फायदा होतो. यासाठी जाणून घ्या याचे फायदे आणि हे ध्यान करण्याची पद्धत\nवॉकिंग मेडिटेशनचे फायदे -\nवॉकिंग मेडिटेशन म्हणजे चालताना ध्यान करण्याचे तुमच्या शरीर आणि मनावर अनेक चांगले फायदे होतात.\nचालताना ध्यान केल्यामुळे तुमचा फिटनेस वाढतो आणि सहनशक्तीमध्ये वाढ होते\nवॉकिंग मेडिटेशनमुळे तुम्हाला लांबचा प्रवास करण्याचे मनोबल प्राप्त होते\nवॉकिंग मेडिटेशन तल्लीन होऊन केल्यामुळे तुमची एकाग्रता वाढू शकते\nपायाचे दुखणे आणि संधीवात कमी करण्यासाठी वॉकिंग मेडिटेशन फायद्याचे आहे\nवॉकिंग मेडिटेशन करताना तुम्हाला वर्तमान क्षणाचा आनंद घेता येतो ज्यामुळे तुमची जाणिव तीक्ष्ण होते\nमनाला शांतता मिळण्यासाठी नियमित वॉकिंग मेडिटेशन करणे उपयुक्त आहे\nजर चालत असताना ध्यान करत तु्म्ही ओम या अक्षराचा जप केला तर तुमचे मन शांत आणि प्रसन्न होते\nजेवल्यानंतर मेटिटेटिव्ह वॉक केल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते\nमन आणि शरीराला जोडण्यासाठी वॉकिंग मेडिटेशनचा फायदा होतो.\nतुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि नकारात्मक दृष्टीकोण बदलण्यास फायदा होतो\nनिसर्गाशी तुम्ही एकरूप होता ज्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला फायदा होतो.\nभावनिक त्रास आणि ताण कमी करण्यासाठी गरजेचं आहे\nशरीरातील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते.\nसकाळी मेडिटेटिव्ह वॉक केला तर तुमचा संपूर्ण दिवस फ्रेश आणि चांगला जातो.\nवॉकिंग मेडिटेशन कसे करावे\nसगळ्यात आधी मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही तुमचे एक स्थळ ठरवावे. ज्या ठिकाणी तुम्ही शांतपणे कमीत कमी पंधरा ते वीस मिनीटे शांतपणे चालू शकता. जास्त गर्दी नसलेल्या एखाद्या ठिकाणी तुम्ही हा वॉक करू शकता.\nवॉकिंग मेडिटेशनसाठी तुमच्या शरीराची आणि मनाची बैठक निर्माण होणं गरजेचं आहे. यासाठी वीस ते चाळीस पावलं संथगतीने चाला आणि थोडा वेळ थांबा. उभं पाहून शांतपणे श्वासावर लक्ष द्या. मग पुन्हा मागे जा आणि तितकीच पावलं पुन्हा चाला अशाप्रकारे तुम्ही तुम्हाला जमेल तितका वेळा हा वॉक करू शकता.\nवॉक करताना तुमच्या प्रत्येक पावलावर आणि श्वासावर तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे. जसे की पाऊल उचलणे, पुढे नेणे मग ते जमिनीवट टेकवणे आणि पुन्हा उचलणे या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जमिनीचा स्पर्श जाणवता आला पाहिजे. शिवाय हे सुरू असताना तुमचा श्वास सुरू आहे त्यावरही लक्ष ठेवता आलं पाहिजे\nमेडिटेटिव्ह वॉक जलद गतीने करू नये. त्यामुळे यासाठी तुम्ही नेहमी जसे चालता त्यापेक्षा मंदगतीने चालण्याचा सराव करा.\nचालताना हाताची स्थिती कशी आहे याकडेही लक्ष ठेवा. हात तुम्हाला या स्थितीत अगदी मोकळे सोडायचे आहेत. ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल.\nचालताना तुमचे डोळे नेहमी खालच्या दिशेने असावेत. खालच्या दिशेने म्हणजे पायाकडे पाहायचे नाही तर ते थोडे झुकलेले असावेत. कारण तुम्हाला या ध्यान स्थितीत कुठेच तुमची नजर स्थिर करायची नाही. जे दिसेल ते पाहत त्यावर स्थिर न होता पुढे जायचे आहे.\nमेडिटेशन वॉक कधी करावा -\nमेडिटेशन वॉक तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. मात्र सुरूवातील पाचच मिनीटे हा वॉक करा. मग हळू हळू तुमच्या क्षमतेनुसार या वेळेमध्ये वाढ करत जा. मात्र तुम्ही जी वेळ मेडिटेटिव्ह वॉकसाठी निवडणार आहात ती शांत आणि निवांत असावी. त्यावेळी तुम्ही तुमची इतर कोणतीही कामे करू नयेत. मेडिटेटिव्ह वॉक करण्यासाठी आरामदायक कपडे आणि चपला घाला. तुमच्या वॉकसाठी योग्य स्थळ निवडा आणि नियमित वॉकिंग मेडिटेशन करा.\nघरच्या घरी 45 मिनीटं चालून सुद्धा तुम्ही राहू शकता निरोगी, जाणून घ्या कसं\nसायकल चालवण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling in Marathi)\n'मेडिटेशन' ताणतणाव दूर करण्याचा प्राचीन फंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/user/password", "date_download": "2021-01-26T12:35:00Z", "digest": "sha1:QCKUCG6DDUVQAKWEBOVVFLXX3YFBJQK3", "length": 5634, "nlines": 75, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.(active tab)\nसदस्यनाम अथवा इमेल पत्ता *\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : चित्रकार कीस व्हॅन डोंगेन (१८७७), अभिनेता पॉल न्यूमन (१९२५), क्रिकेटपटू शिवलाल यादव (१९५७), क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा (१९५७)\nमृत्युदिवस : 'प्रचंडकवी' दासोपंत दिगंबर देशपांडे (१६१६), वैद्यक संशोधक एडवर्ड जेन्नर (१८२३), चित्रकार थिओडोर जेरिको (१८२४), लोकनायक बापूजी अणे (१९६८), सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू डॉन बज (२०००), व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण (२०१५)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : गणराज्य दिन (भारत), ऑस्ट्रेलिया दिन, मुक्ती दिन (युगांडा).\n१५६४ : ट्रेंट काऊन्सिलतर्फे कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे ख्रिस्ती धर्माचे विभाजन.\n१७८८ : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया खंडातील पहिली ब्रिटिश वसाहत स्थापन.\n१९२६ : जॉन लोगी बेअर्ड यांच्या प्रयोगशाळेत पहिले टेलिव्हिजन प्रसारण यशस्वी.\n१९३० : भारती��� राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून कॉंग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्यास सुरुवात केली.\n१९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर.\n१९५० : भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.\n१९६५ : भारताने हिंदी भाषेला शासकीय भाषा म्हणून जाहीर केले.\n२००१ : गुजरातमध्ये भूकंप. २५,००० ठार, लाखो बेघर.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/01/blog-post_66.html", "date_download": "2021-01-26T12:12:52Z", "digest": "sha1:LWYRYFU6DO7KEHIONPUQARIYLNQEMXTW", "length": 11333, "nlines": 116, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "पुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nपुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था\nमुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क):\nराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिनस्त अध्यापकांच्या व प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन करण्याच्या इतिवृत्तास काही सुधारणांसह आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nया संस्थेस स्वायत्तता मिळण्याच्या अनुषंगाने कंपनी कायद्याखाली ही संस्था स्थापन करण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग40 टक्के, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा हिस्सा 5 टक्के, राज्यातील सर्व विद्यापीठांचा हिस्सा40 टक्के, शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा हिस्सा 5टक्के तसेच स्वयंसेवी संस्था व व्यवसाय संस्था यांचा हिस्सा 10 टक्के एवढा राहील.\nविद्यापीठे तसेच महाविद्यालये, संस्था यांच्याकडून सदस्यत्व शुल्क घेण्यात येणार असून कार्पोरेट व बिझनेस हाऊस यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा कॉर्पस फंड तयार करण्यात येईल. या प्रशिक्षण संस्���ेचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल व मुख्य सचिव हे त्याचे अध्यक्ष असतील.\nसदर संस्थेची उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः-\n• उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांना उद्योग/व्यवसाय व त्यांच्या संबंधीत क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान, शैक्षणिक पद्धती/तंत्रज्ञान यांनी समृद्ध करणे.\n• विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासून प्रशिक्षण पद्धतीमध्ये गरजेनुरुप बदल करणे.\n• उद्योग क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या/होणाऱ्या रोजगार संधीच्या आधारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करून तसे बदल अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणे.\n• शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी शिकणे-शिकविण्याची पध्दती स्थापित करणे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनास प्रोत्साहित करणे.\n• शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमधील व इतर राज्यांतील शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करुन अद्ययावत तंत्रज्ञानाधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यास पद्धतींबाबत शासनास शिफारस करणे/सल्ला देणे.\n• पायाभूत/उजळणी/अभिमूख/निय़तकालिक प्रशिक्षण आयोजित करणे.\nसंस्थेमध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र,अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व विकास, बहू-अनुशासनात्मक अध्यापक समूह व सर्वसमावेशक शिक्षण अशी 5 उत्कृष्टता केंद्रे प्रस्तावित असून याद्वारे सर्वसमावेशक असे प्रशिक्षण देणे त्याचप्रमाणे दुर्बल घटक, महिला व दिव्यांग यांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने संवेदशिलता निर्माण करण्याचाही उद्देश आहे.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vaccinehaffkine.com/mr/products/antitoxins-sera/anti-rabies-serum-detail.html", "date_download": "2021-01-26T11:29:28Z", "digest": "sha1:QNHRQBION64GZQNO5LC5IJBT5QTI5GGX", "length": 14532, "nlines": 77, "source_domain": "vaccinehaffkine.com", "title": "प्रतिविष व रक्तजल : रेबीज प्रतिद्रव्य औषध", "raw_content": "\nडाऊनलोडस\tकारकीर्द\tआमच्याशी संपर्क साधा\nहाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)\nमहाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम\nकॅप्सुल / मलम / टॅब्लेटस\nकोरोना कोविड 19 आजारावर मात करण्याकरिता दान करू इच्छिणाऱ्यांकरिता हाफकीन महामंडळातील संपर्क अधिकाऱ्यांची नावे\nविकर परिष्कृत घोड्याच्या रक्तातील प्रतिलस नत्रप्रचुर द्रावण (इम्युनोग्लोब्युलीन)\n5 मिलीलिटर क्षमता - 300 आंतरराष्ट्रीय एकके / मिलीलिटर पेक्षा कमी नाही,\nवेष्टन: 1, 5, 10, 20 कुप्या\nरेबीजरोधी रक्तजल आयपी (एआरएस)\nकुत्री, लांडगे, आणि कोल्हे यांच्या प्रवर्ग 3 दंशाच्या उपचारासाठी उपयुक्त, ती द्रव स्वरुपात असल्याने तिची साठवण + 2 - 8 डिग्री सेल्सीअस तपमानाला करणे आवश्यक आहे. सदर रक्तजल म्हणजे घोड्याच्या रक्तापासुन तयार केलेल्या शुध्दीकरण केलेल्या प्रतिपिंडांचे द्रावण आहे.\nप्रमाण : 5 मिलीलिटर, क्षमता 300 आंतरराष्ट्रीय एकके / मिलीलिटर\nप्रवर्ग : परनिर्मित प्रतिक्षमन कारक\nनिर्देशन : कुत्री, लांडगे आणि जॅकल यांच्या प्रवर्ग 3 दंशाच्या उपचारासाठी\nमात्रा : 40 आंतरराष्ट्रीय एकके / किलोग्रॅम शरिराचे वजन, स्नायुअंतर्गत किंवा अधस्त्वचा पध्दतीने दिली जाते\nऔषधाची प्रतिकुल प्रतिक्रिया : क्वचीत आढळणारी संवेदिता प्रतिक्रिया, अपप्रतिरक्षी आघात, त्यासाठी ताबडतोब उपचाराची गरज आहे जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तजल देण्यापुर्वी संवेदिता चाचणी घेणे आवश्यक आहे.\nप्रतिहिस्टॅमाईल्स आणि अपप्रतिरक्षी आघातासाठी उपचार तयार ठेवणे आवश्यक आहे.\nविकर परिष्कृत घोड्याच्या रक्तातील नत्रप्रचुर द्रावण (इम्युनोग्लोब्युलीन) 1500 आंतरराष्ट्रीय एकके, क्षमता - 300 आंतरराष्ट्रीय एकके / मिलीलिटर पेक्षा कमी नाही.\nघोडा रॅबीजरोधी रक्तजलाचा स्त्रोत आहे आणि सदर रक्तजला रेबीजरोधी अतिप्रतिक्षमन केलेल्या घोड्याच्या, खेचराच्या रक्तापासुन तयार केली जाते. रक्तापासुन प्राप्त केलेल्या रक्तजलाचे शुध्दीकरण केलेल्या, विकर परिष्कृत आणि संहति विनिर्दिष्ट इम्युनोग्लोब्युलीनसचा समावेश असतो. या रक्तलसीचा निष्क्रिय प्रतिक्षमन कारक म्हणुन वापर केला जातो आणि ती रॅबीज झाल्याची शंका असलेल्या व्यक्तीचे रक्षण करते.\nप्रत्येक मिलीलिटर मध्ये विकर परिष्कृत घोड्याच्या इम्युनोग्लोब्युलीनचा समावेश असतो - 300 आंतरराष्ट्रीय एककापेक्षा कमी नाही. फेनॉल आय. पी. - 0.25% वजन / आकारमान पेक्षा जास्त नाही\nस्नायुअंतर्गत किंवा अधस्त्वचा पध्दतीने इंजेक्शन देण्यासाठी द्राव. प्रत्येक कुपीत 5.0 मिलीलिटर, 1500\nउपचारी निर्देशन प्रवर्ग 3 दंशाच्या उपचारासाठी, जेव्हा रुग्ण खात्री पटलेल्या किंवा संशय आलेल्या रॅबीज आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात येतो तेव्हा या रक्तलसीचा वापर केला जातो. (प्रवर्ग 3 मधील दंश - डोके, चेहरा, मान किंवा बोट या अवयावरील एक किंवा अनेक मोठा पारत्वचा दंश किंवा ओरखडे). शरिरावरील कोणत्याही भागातील खोल जखमेसाठी देखील या रक्तलसीचा वापर केला जातो. लालामुळे प्रदुषित झालेले श्लेमपटल, कोल्हे आणि लांडग्यांचे सर्व प्रकारचे दंश यावरील उपचारासाठी सदर रक्तजल वापरले जाते. वर उल्लेख केलेल्या प्राण्यांचा दंश झाल्यानेतर शक्यतो लवकरात लवकर म्हणजेच 24 ते 48 तासाच्या आत सदर रक्तजल देणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये तयार प्रतिपिंडाचा समावेश असतो. प्रतिपिंड रेबीज संसर्गजन्य आजारा विरुध्द परनिर्मित प्रतिक्षमता निर्माण करतात. सदर रक्तजल शक्यतो लवकरात लवकर विशिष्ट स्थानावर देणे आवश्यक आहे. त्यामुळे वेगवान क्रिया करणाज्या विषाणुचे जलद आणि जागेवरच निष्प्रभावन होते. रॅबीजरोधी रक्तलस रॅबीजरोधी उपचाराच्या यशाची हमी देत नाही आणि नेहमीच रेबीजरोधी रक्तजल आणि रेबीजरोधी लसीकरण याचा एकत्रित वापर करणे आवश्यक आहे.\nसदर रक्तलसीचा रक्तलसीची अॅलर्जी असलेल्या व्यक्तीमध्ये काळजीपुर्वक वापर करणे आवश्यक आहे. अशा रुग्णाला जर अचानक अॅलर्जी प्रतिक्रिया निर्माण झाली तर उपचार करता येतील अशी वैद्यकीय दक्षता घेऊन नंतर घोड्याची रॅबीजरोधी रक्तलस दिली जाते.\nअनेक तातडीच्या किंवा विलंबनाने अॅलर्जी प्रकाराच्या प्रतिक्रिया होतात. अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया कमी रक्तदाबासहीत , शीतपित्त, पित्त उठणे या सारख्या तातडीच्या प्रतिक्रिया आढळल्या आहेत. विलंबनाने होणाज्या प्रतिक्रियामध्ये शोध प्रतिक्रिया, ताप, किंवा पुरळ ग्रंथीचे विकार आणि संधिवेदना यांचा समावेश आहे. अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया उपचारा दरम्यान किंवा उपचारानंतर घडु शकतात, जरी अतिसंवेदिता चाचणीचे परिणाम नकारात्मक असले तरी अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया चाचणी दरम्यान देखील घडु शकतात.\nरेबीजरोधी रक्तजल देण्यापुर्वी घ्यावयाच्या पूर्वदक्षता\nदम्यासारखे विकार पूर्वी कुटुंबातील व्यक्तीला झाले होते काय ,\nरुग्णाला इसब, औषधाची सर्व प्रकारची अॅलर्जी आहे काय\nयापूर्वी रुग्णाने धनुर्वातरोधी रक्तजलाचे, घटसर्परोधी रक्तजलाचे, सर्प किंवा विंचू प्रतिविष रक्तजलाचे इंजेक्शन घेतले होते काय..\nकॅप्सुल / मलम / टॅब्लेटस\n२०१६ - हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्यादित) सर्व हक्क राखीव.\nचालू पृष्ठाद्वारे (LIVEPAGES द्वारे) आराखडा तयार केला आणि विकसन केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/laxmansheth-murdeshwar-dies-in-thane/", "date_download": "2021-01-26T10:58:17Z", "digest": "sha1:PMVG2CWVITMIJGTSWYHVJCFTZQZGGZCP", "length": 7309, "nlines": 101, "source_domain": "ainnews.tv", "title": "ठाण्यातील झणझणीत 'मामलेदार मिसळवाले' लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nठाण्यातील झणझणीत ‘मामलेदार मिसळवाले’ लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन\nठाण्यातील झणझणीत ‘मामलेदार मिसळवाले’ लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन\nलक्ष्मणशेठ मुर्डेश्वर (वय 84 )यांचे निधन; ठाणे शहरात पसरली शोककळा\nठाणे : ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे.\nमामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर 1952 मध्ये मामलेदार मिसळ हे हॉटेल सुरू केले होते. त्यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडित सुरू ठेवली. खरंतर, गेली अनेक वर्षे ते मिसळच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा करीत होते. मागील आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील ‘कौशल्य’ रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, आज सकाळी त्यांचे निधन झाले. लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांच्या निधनामुळे ठाणे शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे. मुर्डेश्वर यांच्या निधनाची बातमी कळताच कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nराष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार : चंद्रकांत पाटील\nविधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक; मतदान किती टक्के\nरेणू शर्माने धनंजय मुंडे विरोधातील तक्रार मागे घेतल्यावर शरद पवारांनी दिली…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंचे ट्विट,…\n…तर पवारसाहेब तुमच्यासाठी ‘सीरम’मध्ये लावतील वशिला; निलेश राणेंचा…\nब्रेकिंग : अखेर केंद्र सरकार नरमले शेतकऱ्यांपुढे मांडला, कृषी कायदे…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1087512", "date_download": "2021-01-26T12:29:03Z", "digest": "sha1:RKVLPARZXHXT5F4XDGCXFFKCSKVCBHJX", "length": 2370, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हो चि मिन्ह सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हो चि मिन्ह सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहो चि मिन्ह सिटी (संपादन)\n१९:१८, ४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती\n३५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n२३:२६, १३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१९:१८, ४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/parnes-shiv-sena-squabbles-now-decision-bhisht-vijay-auti-57540", "date_download": "2021-01-26T11:24:11Z", "digest": "sha1:N5WJXSBD6SVMKIYFTURIRNAMVHIGSMPF", "length": 10991, "nlines": 175, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पारनेची शिवसेना खिळखिळी ! आता भिस्त विजय औटी यांच्या निर्णयावर - Parne's Shiv Sena squabbles, now on the decision of Bhisht Vijay Auti | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n आता भिस्त विजय औटी यांच्या निर्णयावर\n आता भिस्त विजय औटी यांच्या निर्णयावर\n आता भिस्त विजय औटी यांच्या निर्णयावर\nशनिवार, 4 जुलै 2020\nआज झालेला पक्षांतर अनपेक्षित होता. तथापि, पुढे काय करायचे, काय कारवाई करायची, याबाबतचे सर्वाधिकार विजय औटी यांनाच आहेत. त्यामुळेच तेच आगामी काळात योग्य तो निर्णय घेतील.\nनगर : पारनेर तालुक्यात शिवसेना खिळखिळी करण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांना यश येत आहे. नगर पंचायतीची निवडणूक अवघ्या चार महन्यांवर आली असताना शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटल्याने हा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का आहे. नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत पुढे काय करायचे, कोणती रणणीती आखायची, याबाबतचा निर्णय आता औटी हेच घेणार आहेत. शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी याबाबतचे सर्वाधिकारी औटी यांच्याकडेच असल्याचे सांगितले आहे.\nविधानसभेच्या निवडणुकीच्या आधी औटी यांना धक्का देत निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. एव्हढेच नाही, तर औटी यांच्याच विरोधात दंड थोपटून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. अटीतटीची लढत होऊन लंके चांगल्या मताधिक्याने निवडून येवून आमदार झाले. औटी यांचा शिवसेनेचा बालेकिल्ला अखेर ढासळला. त्यानंतर तालुक्यातील एक-एक सत्ता ताब्यात मिळविण्यासाठी लंके यांनी प्रयत्न केले. त्याच्या विरोधात औटी यांची मात्र एकही खेळी यशस्वी झाली नाही.\nआज शिवसेनेचे पाच नगरसेवक व काही कार्यकर्ते राष्ट्रव��दीच्या गळाला लागले. शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख उमा बोरुडे, नगरसेवक डाॅ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या पाच जणांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी चार महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तयारी सुरू केली होती. आज अचानक पाच नगरसेवकांनी बारामती गाठली. आणि राष्ट्रवादीची कास धरली. यावेळी आमदार लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.\nपारनेरमध्ये शिवसेना खिळखिळी करण्यात आमदार लंके यांना यश आले आहे. पारनेर शहरातही लंके यांनी बाजी मारली आहे. आता शिवसेनेचे नगरसेवक फोडल्यामुळे आगामी निवडणूक लंके यांना नगरपंचायतीची निवडणूकही सोपी होणार आहे. याबाबत विजय औटी आता कोणती राजकीय खेळी खेळतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात लंके अजून कोणा-कोणावर गळ टाकतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ही पक्षांतराची घटना म्हणजे नगरपंचायतीच्या निवडणुकीची आखणीच समजली जाते.\nचेंडू औटी यांच्याच कोर्टात : रोहोकले\nशिवसेनेचे एक-एक कार्यकर्ते सोडून जात आहेत, याबाबत विचारले असता शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले `सरकारनामा`शी बोलतोना म्हणाले, आज झालेला पक्षांतर अनपेक्षित होता. तथापि, पुढे काय करायचे, काय कारवाई करायची, याबाबतचे सर्वाधिकार विजय औटी यांनाच आहेत. त्यामुळेच तेच आगामी काळात योग्य तो निर्णय घेतील.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nविजय victory आग नगर आमदार नगर पंचायत यती yeti निवडणूक नगरसेवक लढत fight बारामती विकास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/nashik-police-took-affidavit-10k-nashik-people-58930", "date_download": "2021-01-26T10:53:53Z", "digest": "sha1:CZPSYFVBJVO2LO5YMWQPRMYAPMW3CYVA", "length": 17610, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नाशिकमध्ये कायदा मोडून दहा हजार मोकाट फिरणारे आहेत तरी कोण? - Nashik Police took affidavit from 10K nashik People | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये कायदा मोडून दहा हजार मोकाट फिरणारे आहेत तरी कोण\nना��िकमध्ये कायदा मोडून दहा हजार मोकाट फिरणारे आहेत तरी कोण\nनाशिकमध्ये कायदा मोडून दहा हजार मोकाट फिरणारे आहेत तरी कोण\nशनिवार, 25 जुलै 2020\nकोरोनाच्या लॉकडाउनमध्ये हजारोंचे व्यवसाय ठप्प पडले. हजारो जणांचे रोजगार गेले. आर्थिक आरिष्ट आल्याने लोकांना जगण्याची भ्रांत असताना अशाही स्थितीत गुन्हेगारी कारवाया सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी ५८ सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.\nनाशिक : कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये हजारोंचे व्यवसाय ठप्प पडले. हजारो जणांचे रोजगार गेले. आर्थिक आरिष्ट आल्याने लोकांना जगण्याची भ्रांत असताना अशाही स्थितीत गुन्हेगारी कारवाया सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी ५८ सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. यासंदर्भात पोलिसांनी चक्क दहा हजार जणांकडून हमीपत्र घेतली आहेत. पोलिसांच्या दृष्टीने कोरोनाच्या प्रसाराला हातभार लावणारे बेजबाबदार आहेत.\nनाशिकचे उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने विविध सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आठ गँगच्या कारवायांना प्रतिबंध केला आहे. कोरोना महामारीने सगळ्या जगावर आरिष्ट कोसळले आहे. कोरोनाच्या आर्थिक परिणामांमुळे अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बस, रिक्षा, टॅक्सी, केटरिंग, विवाह, वाजंत्री यांसह शेकडो व्यवसाय गेल्या चार महिन्यांपासून बंदच आहेत. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. ज्यांच्या टिकून आहे त्यांच्या पुढे समस्या कायम आहेत. अशा जगण्या-मरणाच्या लढाईत प्रत्येक घटकाला उदरनिर्वाह सुरू होण्याचे वेध लागले असताना गुन्हेगारांचा मात्र उच्छाद थांबलेला नाही. त्यामुळे अशा सराईतांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी कारवायांचे सत्र सुरू केले आहे. चार महिन्यांच्या काळात दोन किंवा त्याहून अधिक गुन्हेगारी कारवायांत सहभाग असलेल्यांसह सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या गल्लोगल्लीच्या भाईगिरीविरोधात पोलिसांनी मोहीम राबवित तडीपारी, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कारवायांसह इतरही प्रतिबंधात्मक कारवाया गतिमान केल्या आहेत.\nदहा हजार प्रतिबंधात्मक कारवाया\nपोलिस आयुक्तालयातील विभाग दोनअंर्तगत नाशिक रोड, उपनगर, सातपूर, अंबड, देवळाली कॅम्प आणि इंदिरानगर या सहा पोलिस ठाण्यांतील या कारवायांमुळे साधार�� विविध भागातील आठ गँगच्या कारवायांना चाप बसणार आहे. शहरातील प्रमुख गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असलेल्या या भागातील नव्याने उदयाला येऊ पहाणाऱ्या आठ गँगमधील साधारण ३२ जणांचा यात समावेश आहे. काही जण शिक्षा झालेले, तर झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत कारवाई झाल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी दहा हजारांच्या आसपास प्रतिबंधात्मक कारवाया करताना हमीपत्र लिहून घेणे, चांगल्या वर्तनाची बंधपत्र घेत कारवाई केल्या आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nविठुरायाला फुलांनी सजलेल्या तिरंग्याची आरास...\nपंढरपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला आज विविध फुलांनी सजलेल्या...\nमंगळवार, 26 जानेवारी 2021\nप्रजासत्ताक दिनानिमित्त नगरमधील 11 पोलिसांचा सन्मान\nनगर : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्या (ता. 26) जिल्ह्यातील 11 पोलिसांचा सन्मान करण्यात येणार आहे....\nमंगळवार, 26 जानेवारी 2021\nनाशिकला मिरवणुकीसह होणार शिवजयंती उत्सव\nनाशिक : कोरोनामुळे विविध बंधने असली तरीही पुरेशी खबरदारी घेऊन शहरातील पारंपारीक शिवजयंती मिरवणुकांना परवानगी देण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ...\nसोमवार, 25 जानेवारी 2021\nप्रतिकारशक्ती चांगली म्हणून भारतीयांनी गाफिल राहू नये : शरद पवार\nनगर : राज्य सरकारने दिलेल्या कोरोना गाईड लाईन्स पाळल्या जात नाहीत. लॉकडाउनमध्ये थोडी सुविधा मिळताच सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे सोडून देण्यात येते...\nरविवार, 24 जानेवारी 2021\nपुन्हा येईन म्हणणारे आता परत येणार नाहीत, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला\nऔरंगाबाद ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार अगदी व्यवस्थीत काम करत आहे, भक्कमपणे सरकार विकासाच्या दृष्टीने दमदार पावलं टाकत आहे. त्यामुळे मी...\nरविवार, 24 जानेवारी 2021\nशिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय होणार\nनाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व...\nरविवार, 24 जानेवारी 2021\n...अन्‌ परिचारकांच्या प्रश्‍नाची बैठक जयंत पाटलांऐवजी अजितदादांकडे घेण्याचे ठरले\nसोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक एकमेकांना ��ाढलेले चिमटे आणि कोपरखळ्यांनी गाजली. समितीच्या अखर्चिक निधीबाबतही चर्चा झाली. आत्तापर्यंत 11...\nरविवार, 24 जानेवारी 2021\nवर्क ऑर्डरशिवाय मी कुठल्याही कामाचे भूमीपुजन करत नाही..\nऔरंगाबाद ः नुसंत यायचं, उद्धाटन, भुमीपूनज करायचं अन् कामाचा पत्ताच नाही, असं आपलं काम नाही. मी वर्क ऑर्डर शिवाय कुठल्याही कामाचे भूमीपुजन करत...\nरविवार, 24 जानेवारी 2021\nअजित पवार गरजले....मोठ्या बापाचा कुणी असेल तरी गय नाही\nबारामती : मनगटशाहीच्या जोरावर जर बारामतीकरांना कोणी अडचणीत आणणार असेल आणि कायदा जुमानणार नसेल तर त्याला तडीपार करीन, मोक्का लावेन, मग तो किती...\nरविवार, 24 जानेवारी 2021\nलसीकरणात कर्नाटकची आघाडी, महाराष्ट्र पिछाडीवर\nनवी दिल्ली : देशभरात कोरोना लस घेतलेल्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. आत्तापर्यंत, देशात जवळपास १४ लाख जणांचे लसीकरण झाले...\nरविवार, 24 जानेवारी 2021\nरुग्णालयातून परतताच पिचड यांचा बिबट्याप्रश्‍नी अधिकाऱ्यांना फोन\nअकोले : माजी मंत्री मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर ते आज राजूर येथे निवासस्थानी आले. त्यामुळे तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी...\nशनिवार, 23 जानेवारी 2021\nएल्गार परिषद होणारच..पोलिसांनी परवानगी दिली पण...\nपुणे : एल्गार परिषदेला पुणे पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने मागील काही काळापासून गदारोळ सुरू होता. अखेर एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी दिली...\nशनिवार, 23 जानेवारी 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/9311", "date_download": "2021-01-26T11:29:49Z", "digest": "sha1:YZRTQ3ZORFFXHUP3JZM53JTFW6KASG2D", "length": 18078, "nlines": 185, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "भाजी, फळ वक्रेते यांची आरोग्य तपासणी.! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nखानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सारी यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून गौरव.\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिय��� सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळचा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nHome विदर्भ भाजी, फळ वक्रेते यांची आरोग्य तपासणी.\nभाजी, फळ वक्रेते यांची आरोग्य तपासणी.\nचेकपोस्ट वर 10 आरोग्य पथकांमार्फत तपासणी\nवर्धा, दि. 5 :- भाजी आणि फळ विक्रेते यांचा जास्त लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे पुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्व भूमीवर खबरदारी म्हणून भाजी आणि फळ विक्रेते यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात 21 टीम तयार करण्यात आल्या आहे. शिवाय बाहेर जिल्ह्यातून भाजी आणि फळ घेऊन येणाऱयांची चेकपोस्टवरच 10 पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळली नसली तरी जिल्हाब प्रशासन अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. निवारागृहात व्यवस्था करण्यात आलेल्या कामगारांची आरोग्य तपासणीनंतर आता आरोग्य विभागाने भाजी व फळ विक्रेत्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी 31 आरोग्य तपासणी पथक तयार केले आहेत. यातील 10 पथक जिल्ह्याच्या 10 चेक पोस्टवर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये डाक्टर, आरोग्य सेवक, नर्स अशा एकूण 95 लोकांचा सहभाग आहे.\nवर्धा जिल्ह्यात अमरावती येथून भाजी आणि फळे येतात. त्यामुळे पुलगाव 2, आष्टी- 4 आर्वी- 1 नागपूर-2 आणि हिंगणघाट 1 अशा 10 चेक पोस्टवर सकाळी 5 वाजता पासून आरोग्य पथकाने बाहेर जिल्ह्यातून जीवणावश्यक वस्तू घेऊन येणारे वाहतूकदार आणि भाजी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची आज आरोग्य तपासणी केली.\nतसेच उर्वरित 21 पथकाने जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडी बाजार, आणि 10 नगर परिषद मधील भाजी बाजार, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी आणणारे ��ेतकरी व ठोक भाजी विक्रेते यांची आरोग्य तपासणी केली .\nवर्धेत आंबेडकर चौक आणि स्वावलंबी मैदान येथील भाजी व फळ विक्रेत्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. यामध्ये एखाद्याला सर्दी , खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना वेगळे काढून तात्काळ औषधोपचार करण्यात आला आहे. ही तपासणी पुढेही सुरू राहील तसेच उद्या सर्व किराणा दुकानदारांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.\nPrevious articleशिवसेना व युवा सेनेतर्फे गोर – गरिबांना मोफत जेवण वाटप\nNext articleपाथरी येथील पोलिस पाटील यांची हातभट्टीवर कारवाई\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/man-records-swara-bhasker-in-sneaky-video-says-aayega-toh-modi-hi-58350.html", "date_download": "2021-01-26T11:40:27Z", "digest": "sha1:OZ4AN5VZSTLSD6J5BY65YYGHXPSSJEEH", "length": 14505, "nlines": 308, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "स्वरा भास्करला सेल्फीसाठी जवळ बोलावलं आणि म्हणाला, \"मॅम, आयेगा तो मोदी ही\"", "raw_content": "\nमराठी बातमी » राष्ट्रीय » स्वरा भास्करला सेल्फीसाठी जवळ बोलावलं आणि म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही”\nस्वरा भास्करला सेल्फीसाठी जवळ बोलावलं आणि म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही”\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : भाजपविरोधात प्रचार करणारी अभिनेत्री स्वरा भास्करचा एक व्���िडीओ व्हायरल केला जातोय. केवळ तीनच सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण या सेकंदाच्या व्हिडीओमध्ये चाहत्याने स्वराला सेल्फी घेण्यासाठी जवळ बोलावलं. स्वरा सेल्फीसाठी जवळ गेली आणि हा चाहता म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही”.. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nस्वराने भाजपविरोधी प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. या व्हिडीओतून आता तिच्यावर निशाणा साधला जातोय. एका युझरने कमेंट केली, “हा नवा हिंदुस्तान आहे, सेल्फीही घेणार आणि अपमानही करणार”, तर आणखी एका युझरने कमेंट केली, “बिचारीने किती चांगली पोज दिली होती.”\nस्वरा भास्करनेही या व्हायरल व्हिडीओवर आता मौन सोडलंय. मोदी भक्तांचा हा चलाखपणा असल्याचं तिने म्हटलंय. त्या व्यक्तीने मला विमानतळावर सेल्फीसाठी बोलावलं. मी सेल्फीसाठी कुणालाच कधीही नकार देत नाही. पण त्याने त्याच वेळेत व्हिडीओ काढला. ही भक्तांची चाल असून माझ्यासाठी नवीन नाही, असं ट्वीट स्वराने केलंय.\nभाजपने भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. दहशतवादातील आरोपीला उमेदवारी दिली म्हणत स्वरा भास्करने भाजपवर टीका केली होती. शिवाय तिने दिल्लीत जाऊन भाजप उमेदवार गौतम गंभीरविरोधात आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचाही प्रचार केला. यापूर्वी तिने बिहारमध्ये कन्हैय्या कुमारचा प्रचार केला होता.\nभाजपच्या कार्यक्रमात अचानक श्रीकांत शिंदे पोहोचले, म्हणाले, ‘मनामध्ये डिस्टन्स ठेऊ नका’\nधैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, कोल्हापुरात शिवसेना-भाजपची जवळीक\nराज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत\nमहाराष्ट्र 4 hours ago\nबुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार; राऊतांची खोचक टीका\nमहाराष्ट्र 6 hours ago\nमला रहावलं नाही म्हणून आलो, कुणीही फिरकलं नसताना शिवसेनेचा पहिला नेता शेतकरी आंदोलनात\nमहाराष्ट्र 6 hours ago\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा\nदिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट\nXiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमि���म स्मार्टफोन\n‘शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का\nAyodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात\nदुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…\nस्वातंत्र्य सैनिक महादू चौधरींची तिरंग्याला अखेरची सलामी, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन\nसासू माझी ढासू… मराठमोळ्या अभिनेत्रींच्या रिअल लाईफ सेलिब्रिटी सासूबाई\nफोटो गॅलरी24 mins ago\nराजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nPhoto : सई मांजरेकरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी34 mins ago\nराजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nदिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट\nXiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा\n‘शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण\nDelhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या\nAyodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/virat-kohli-becomes-the-fastest-batsman-to-reach-12000-odi-runs-in-242-innings-58610", "date_download": "2021-01-26T11:03:46Z", "digest": "sha1:SYZTEITWFUMF2254ONMAR5XNSO7NJYJ4", "length": 8301, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'रनमशीन' विराट कोहलीनं सचिनचा आणखी एक विक्रम मोडला | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n'रनमशीन' विराट कोहलीनं सचिनचा आणखी एक विक्रम मोडला\n'रनमशीन' विराट कोहलीनं सचिनचा आणखी एक विक्रम मोडला\nभारताचा कर्णधार विराट कोहली यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nभारतीय क्रिकेट संंघाचा कर्णधार विराट कोहली ���ानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं १२ हजार धावा केला. वेगानं १२ हजार धावा करत विराटनं भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं आहे. सचिननं वनडे क्रिकेटमध्ये ३०० डावात १२ हजार पूर्ण केल्या होत्या.\nविराट कोहलीनं ही कामगिरी फक्त २४२ धावात केली आहे. कॅनबेरा इथं सुरू असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराटनं २३वी धाव करताच या विक्रमाला गवसणी घातली. याआधी विराटनं वनडेमध्ये सर्वात वेगानं ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे.\nविराटनं २५० वनडे सामन्यातील २४१ डावा ५९.२९च्या सरासरीनं ११ हजार ९७७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४३ शतक आणि ५९ अर्धशतक आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.\n१ हजार धावा- २४ डाव\n२ हजार धावा- ५३ डाव\n३ हजार धावा- ७५ डाव\n४ हजार धावा- ९३ डाव\n५ हजार धावा- ११४ डाव\n६ हजार धावा- १३६ डावा (हाशिम अमला १२३ डाव नंतर दुसऱ्या स्थानावर)\n७ हजार धावा- (हाशिम अमला १५० डाव नंतर दुसऱ्या स्थानावर)\n८ हजार धावा- १७५ डाव (सर्वात वेगाने)\n९ हजार धावा- १९४ डाव (सर्वात वेगाने)\n१० हजार धावा - २०५ डाव (सर्वात वेगाने)\n११ हजार धावा- २२२ डाव (सर्वात वेगाने)\n१२ हजार धावा- २४२ डाव (सर्वात वेगाने)\nप्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चाललीय, काँग्रेसचा टोला\nमहाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड\nमुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच- भाई जगताप\nपर्यटनाला चालना देण्यासाठी २ हजार ९०५ कोटींचे करार\nम्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा\nखडसेंना फक्त चौकशीसाठी समन्स केला –ईडी\nढोल ताशांचा गजरात अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत\nIPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कायम ठेवलेले 'हे' १२ खेळाडू\nIPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी\nIPL 2021: राजस्थाननं रॉयल्सच्या कर्णधारपदी 'हा' खेळाडू\nIPL 2021: दिल्लीकरांनी 'हे' खेळाडू ठेवले कायम\nIPL 2021 : राजस्थान रॉयल्सनं कर्णधार पदावरून स्टीव्ह स्मिथला केलं रिलिज\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/469295", "date_download": "2021-01-26T13:11:02Z", "digest": "sha1:BG47EPQAHLOKQOL3OEBTFHN2YFL7XPAM", "length": 5075, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"प्रश्नोपनिषद्‍\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"प्रश्नोपनिषद्‍\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:२२, ११ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n१४६ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२१:०९, १४ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nVsBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ml:പ്രശ്നോപനിഷത്ത്)\n०१:२२, ११ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''प्रश्नोपनिषद्‍ ''' हे [[उपनिषद]][[अथर्ववेद|अथर्ववेदाच्या]] पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. [[पिप्पलाद|पिप्पलाद ऋषींनी]] सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.
\nया [[उपनिषद|उपनिषदाच्या]] सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी '[[ब्रह्मण‌]]' च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. [[पिप्पलाद]] त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:\n# [[सुकेश भारद्वाजसुकेशा]] - भारद्वाज कुळातील एक [[ऋषी]]\n# [[सत्यकाम शैब्यशिबीकुमार]] - [[ऋषी]]\n# [[सौर्यायणी]] - गर्ग कुळातील एक [[ऋषी]]\n# [[कौसल्य आश्वलायन]] कोसल देशाचा एक [[ऋषी]]\n# [[भार्गव]] वैदर्भिविदर्भ निवासी असा एक [[ऋषी]]\n# [[कबन्धी]] कत्यऋषीचा प्रपौत्र\n'''ॐ सुकेशा च भारद्वाजः शैब्यश्च सत्यकामः सौर्यायणी च गार्ग्यःगार्ग्य: कौसल्याश्चाश्वलायनो भार्गवो
'''\n'''वैदर्भिः कबन्धी कात्यायनस्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठाः परं ब्रह्मान्वेषमाणा एष ह वै तत्सर्वं
'''\n'''वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्नाः ॥१॥'''\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/09/w7xgq6.html", "date_download": "2021-01-26T12:17:22Z", "digest": "sha1:OTDNF7ABS5FHMRFA2A3C52OG2D2S5W5V", "length": 11855, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "रब्बी कर्जवाटपाच्या दृष्टीनेही परिपूर्ण नियोजन करावे : महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्ररब्बी कर्जवाटपाच्या दृष्टीनेही परिपूर्ण नियोजन करावे : महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nरब्बी कर्जवाटपाच्या दृष्टीनेही परिपूर्ण नियोजन करावे : महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nरब्बी कर्जवाटपाच्या दृष्टीनेही परिपूर्ण नियोजन करावे : महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nअमरावती, दि. 28 : खरीप पीककर्जवाटपाचे यंदाचे प्रमाण 58 टक्क्यांवर पोहोचले आहे. गत पाच वर्षांत हे प्रमाण सर्वाधिक आहे. पतपुरवठा प्रक्रियेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा समावेश होण्यासाठी यापुढेही सतत प्रयत्न करतानाच रब्बी कर्जवाटपाच्या दृष्टीनेही परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.\nकोरोना संकटकाळात विविध क्षेत्रांपुढे नवनवी आव्हाने उभी राहिली असताना त्यावर मात करण्याचा प्रयत्न होत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना खरीपाचे कर्ज वाटप सुरळीत व्हावे या हेतूने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाही प्रभावीपणे राबविण्यात आली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 9 हजार 776 खात्यांना योजनेचा सुमारे 793. 91 कोटी रूपये निधीचा लाभ देण्यात आला. यंदाच्या खरीप हंगामासाठी 1720 कोटी रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार 1 हजार चार कोटी 84 लक्ष कर्जवाटप करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वाधिक कर्जवाटपाची रक्कम आहे. मात्र, खरीप कर्जवाटप प्रक्रियेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा समावेश होण्यासाठी यानंतरही जोरदार प्रयत्न करावेत व हे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.\nयंदाच्या खरीप कर्जवाटपात अलाहाबाद बँकेकडून 10 कोटी 18 लाख, आंध्र बँकेकडून 84 लाख, बँक ऑफ बडोदाकडून 24 कोटी 68 लाख, बँक ऑफ इंडियाकडून 20 कोटी 15 लाख, बँक ऑफ महाराष्ट्रकडून 201 कोटी 84 लाख, कॅनरा बँकेकडून पाच कोटी 10 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 134 कोटी 26 लाख, कॉर्पोरेशन बँकेकडून 15 लाख, इंडियन बँकेकडून 8 कोटी 24 लाख, इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 3 कोटी, पंजाब नॅशनल बँकेकडून 8कोटी 91 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 174 कोटी 54 लाख, युको बँकेकडून 3 कोटी 12 लाख, युनियन बँक ऑफ इंडियाकडून 40 कोटी 52 लाख, ॲक्सिस ब���केकडून 10 कोटी, आयडीबीआय बँकेकडून 1 कोटी 94 लाख, एचडीएफसी बँकेकडून 17 कोटी 55 लाख, आयसीआयसीआयकडून 3 कोटी 80 लाख, रत्नाकर व इंडसइंड बँकेकडून प्रत्येकी 20 लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून 15 कोटी 66 लाख, जिल्हा बँकेकडून 319 कोटी 96 लक्ष रूपये असे एकूण एक हजार चार कोटी 84 लक्ष रूपयांचे कर्जवितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली.\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ अद्यापही मिळू न शकलेल्या पात्र शेतक-यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सीएससी केंद्राच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करून घ्यावे. अधिकाधिक शेतकरी बांधवांना पीककर्जाचा लाभ मिळवून द्यावा. त्याचप्रमाणे, रबी पीक कर्ज वितरणाचे परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.\nकर्जमुक्ती योजना व जिल्ह्यातील विविध प्रयत्नांमुळे कर्जवितरणाची टक्केवारी गत दोन महिन्यात वाढली. त्यामुळे 58 टक्क्यांवर हे प्रमाण जाऊन पोहोचले आहे, असे जिल्हा उपनिबंधक श्री. जाधव यांनी सांगितले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/search-operation-at-the-house-of-nawab-maliks-son-in-law-arrested-by-ncb-after-10-hours-of-interrogation-the-house-was-cleared-nrvk-76752/", "date_download": "2021-01-26T11:32:53Z", "digest": "sha1:XNXYNH4SU322KS2UZRFCBVM3R7KYCD6T", "length": 12351, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Search operation at the house of Nawab Malik's son-in-law arrested by NCB; After 10 hours of interrogation, the house was cleared nrvk | एनसीबीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी सर्च ऑपरेशन; १० तासांच्या चौकशीनंतर आता घराची झाडाझडती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nBollywood Drugs Connectionएनसीबीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी सर्च ऑपरेशन; १० तासांच्या चौकशीनंतर आता घराची झाडाझडती\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक\nतब्बल दहा तासांच्या चौकशीनंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने बुधवारी रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच समीर खान यांच्या घराची एनसीबीकडून झाडाझडती सुरु आहे. त्यांच्या घरातुन काही पुरावे मिळातात का हे चौकशीनंतर समोर येईल.\nमुंबई : तब्बल दहा तासांच्या चौकशीनंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने बुधवारी रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच समीर खान यांच्या घराची एनसीबीकडून झाडाझडती सुरु आहे. त्यांच्या घरातुन काही पुरावे मिळातात का हे चौकशीनंतर समोर येईल.\nसमीरच्या घरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. ब्रिटीश नागरिक आणि ड्रग सप्लायर करण सजनानी प्रकरणात समीरला अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, करण सजनानी आणि समीर या दोघांमधील ड्रग्ज बाबतटचे चॅट आणि पैशांची देवाण-घेवाणच��� पुरावे सापडले आहेत.\nएनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.\nमुच्छड पानवाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता.\nमुच्छड पानवालाच्या चौकशीनंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावलाय. तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे.\nनवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीने बजावलं समन्स; मुच्छड पानवाल्यामुळे आले अडचणीत\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/8422", "date_download": "2021-01-26T10:50:50Z", "digest": "sha1:PV5ARFSKJEPZTYML5N4RZD5H3RTWRDXZ", "length": 20257, "nlines": 186, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "बदनापूर येथे बीज प्रक्रिया केंद्र18 वर्षा पासून बंद , | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अर�� में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nखानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सार�� यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून गौरव.\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळचा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nHome मराठवाडा बदनापूर येथे बीज प्रक्रिया केंद्र18 वर्षा पासून बंद ,\nबदनापूर येथे बीज प्रक्रिया केंद्र18 वर्षा पासून बंद ,\nवसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्यावतीने बदनापूर या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र व कृषी महाविद्यालय असून असून बदनापूर केंद्रात संशोधन केलेल्या बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विद्यापीठाने बीज प्रक्रिया केंद्र सुरु केले होते मात्र सदर केंद्र केवळ दोन वर्ष सुरु ठेवण्यात आलेले असून तब्बल १८ वर्षांपासून केंद्र बंद पडल्याने बीज प्रक्रिया केंद्र असून आधण नसून खोळंबा अशी परिस्थिती बनली आहे\nपरभणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची औरंगाबाद जालना महामार्ग बदनापूर रस्त्यावर ३५० एक्कर जमीन आहे,या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र चालविले जाते या केंद्रात जवळपास १५० अधिकारी,कर्मचारी नियुक्त आहे त्यांना राहण्यासाठी निवसथाने देखील आहेत मात्र एक हि अधिकारी,कर्मचारी या ठिकाणी राहत नाही ,या केंद्रामध्ये विविध जातीच्या बियाणे संशोधन केले जाते व संशोधन केलेल्या बियाणांवर प्रक्रिया परभणी केंद्रात केली जात असे\nविद्यापीठामार्फत सन २००० मध्ये बदनापूर या ठिकाणी कृषी ��हाविद्यालय सुरु करण्यात आले त्यामुळे प्राध्यपक वर्ग उपलब्ध झाला आणि बदनापूर संशोधन केंद्रात संशोधन केलेल्या बियाणांवर प्रक्रिया परभणी केंद्रात करण्याऐवजी बदनापूर येथेच करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेऊन कोट्यवधींची म्शणारी खरेदी केली व बदनापूर येथे बीज प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात आले सदर केंद्र साठी मोठी इमारत बांधण्यात आली व केंद्र सुरु झाले मात्र सदर केंद्र केवळ सुरवातीचे दोन वर्ष सुरु होते नंतर या केंद्राकडे कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांनी पूर्णतः द्रुलाक्ष केलेलं असून तब्बल १८ वर्षांपासून केंद्र बंद अवस्थेत पडून आहे.\nविद्यापीठाने कोट्यवधी रुपये खर्च करून सुरु केलेलं बीजप्रक्रिया केंद्र बंद पडल्याने कोट्यवधी रुपये मातीत गेल्यात जमा असून बीज प्रक्रिया केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती बनली आहे मात्र विद्यापीठ देखील या बाबीला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसते,सध्या या केंद्राला कुलूप लागलेले असून चोहीबाजूने काटेरी झुडुपांनी वेडा घातलेला असल्याने लांबून तर जंगल दिसते मात्र जवळ जाऊन पाहिल्यावर त्या ठिकाणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचा बीज प्रक्रिया केंद्र असल्याचे उघड होते,सध्या सदर केंद्र कृषी महाविद्यलयाच्या ताब्यात असतांना देखील त्या ठिकाणी कोणतीच स्वछता केली जात नाही\nगिरीधर वाघमारे-प्राचार्य कृषी महाविद्यालय बदनापूर\nबदनापूर कृषी संशोधन केंद्रात संशोधन केल्या जाणाऱ्या बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी सदर बीज प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात आले होते मात्र सदर केंद्रात आवश्यक प्रमाणात संशोधन होत नसल्याने केंद्र बंद पडलेले आहे,मागील काही वर्षात पाऊसाचे प्रमाण व इतर बाबीमुळे संशोधन कमी झालेले आहे व त्यामुळे त्या केंद्राचा वापर थांबलेला आहे\nPrevious articleपोलीस कर्मचाऱ्यांसमोर वाहने सुसाट , \nNext articleराजूर परिसरात संचार बंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या टवाळखोर दुचाकी स्वरांना राजूर पोलिसांकडून चांगलाच चोप.\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय च��मुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-01-26T12:41:28Z", "digest": "sha1:FLN3K4YC3ROSA3TNYKTZUGXTYVEYNFG6", "length": 17081, "nlines": 61, "source_domain": "researchmatters.in", "title": "नॅनो आकाराचे प्रकाशीय निस्यंदक बनवण्यासाठी नवीन सामग्री | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nनॅनो आकाराचे प्रकाशीय निस्यंदक बनवण्यासाठी नवीन सामग्री\nद्विमितीय नॅनो-सामग्री वापरून प्रकाशीय निस्यंदक व तापविद्युत साधने बनवणे शक्य होईल असे एका सैद्धांतिक अभ्यासात सूचित\nग्राफीन हे कार्बनचे असे रूप आहे ज्यात कार्बन चे अणू एकाच प्रतलात व मधमाशीच्या पोळ्यासारख्या षट्कोनी रचनेत असतात. २०१० सालचे भौतिकशास्त्र नोबेल पारितोषिक विजेते, आंद्रे गाइम व कोस्त्या नोव्होसेलोव्ह यांनी २००४ साली पहिल्यांदा चिकटपट्टी वापरून ग्रफाईट पासून ग्रफीन वेगळे केले. तेव्हापासून या अद्भुत पदार्थावर प्रचंड संशोधन सुरू झाले व संशोधक आता आणखी द्विमितीय पदार्थ तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.\nनिदान ७०० तरी स्थिर द्विमितीय पदार्थ असावेत असे भाकित शास्त्रज्ञ करतात. त्यातील बरेचसे अद्याप तयार करणे बाकी आहे, पण शास्त्रज्ञ त्यांचे गुणधर्म समजून घेण्यासाठी सैद्धांतिक अभ्यास करत आहेत. अश्या पदार्थांचा वापर प्रकाशविद्युत घटक (फोटोव्होल्टाईक सेल्स), इलेक्ट्रॉनिक्स साधने व कर्करोग निदानोपचार (थेरानॉसटिक्स) यांसाठी होऊ शकतो, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र अमुलाग्र बदलू शकते.\nभारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक भास्करन मुरलीधरन आणि डॉ. ऍलेस्टिन मावरी यांनी ‘अर्ध-डिरॅक पदार्थ’ या द्विमितीय पदार्थांच्या एका विशिष्ट प्रवर्गावर संशोधन केले आहे. त्यांनी सैद्धांतिक संशोधनाद्वारे दाखवले आहे की प्रकाशीय निस्यंदक व कार्यक्षम तापविद्युत साधने बनवण्याच्या दृष्टीने विशिष्ट अर्ध-डिरॅक पदार्थ निर्माण करणे शक्य आहे.\nअर्ध-डिरॅक पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म\nअनेक द्विमितीय पदार्थ उत्तम अर्धवाहक असतात. डिरॅक पदार्थ हे विशिष्ट प्रकारचे द्विमितीय पदार्थ आहेत, जे इलेक्ट्रॉनिक्स साधने तयार करण्यासाठी किंवा डीएनए क्रमनिर्धारण व विलवणन (क्षार किंवा मीठ काढून टाकणे) यांकरिता उपयोगी असतात. या पदार्थांचे गुणधर्म बदलण्यासाठी पारंपारिक धातूंच्या तुलनेत कमी प्राचलांमध्ये बदल करावा लागतो.\nडिरॅक पदार्थांमध्ये विद्युत्भार वाहकांच्या हालचालीचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या अगदी जवळ जाणारा असतो. मात्र अर्ध-डिरॅक पदार्थांमध्ये विद्युतभार वाहकांचा वेग द्विमितीय प्रतलातील सर्व दिशांत सारखा नसतो. विद्युत्भार वाहकांचा वेग केवळ एकाच दिशेने प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाणारा असतो व या दिशेशी काटकोनात असणाऱ्या दिशेने खूपच कमी असतो. अर्ध-डिरॅक पदार्थांच्या ह्या असाधारण स्वरूपामुळे ह्या पदार्थांमध्ये प्रकाशीय वाहकता व तापविद्युत यासारखे विशिष्ट विद्युत गुणधर्म दिसून येतात.\nविद्युतचुंबकीय लहरींना (प्रकाश लहरी विद्युतचुंबकीय लहरीच असतात) पदार्थाचा प्रतिसाद कसा असेल हे त्या पदार्थाच्या प्रकाशीय वाहकतेवर अवलंबून असते. अर्ध-डिरॅक पदार्थांची प्रकाशीय वाहकता, विशिष्ट वारंवारितेच्या व विशिष्ट ध्रुवीकरण असलेल्या विद्युतचुंबकीय तरंगांसाठी खूप जास्त असू शकते. विद्युतचुंबकीय तरंगाच्या प्रसारणाची दिशेशी, त्यातील विद्युत लहरींच्या दोलनाची सापेक्ष दिशा ध्रुवीकरण दर्शवते. जेव्हा विद्युत लहरींचे दोलन प्रसारणाच्या दिशेशी (प्रसारणाची दि���ा झेड् अक्ष समजा) काटकोनात असलेल्या प्रतलातील ( एक्स-वाय प्रतल) एकाच दिशेने होत असेल, तर त्याला रेषीय ध्रुवित तरंग म्हणतात. जर विद्युत लहरींचे दोलन एक्स अक्षाच्या दिशेत होत असेल तर त्याला एक्स-ध्रुवित तरंग म्हणतात. ज्या तरंगामध्ये विद्युत लहरींचे दोलन वाय अक्षाच्या दिशेत होत असेल त्याला वाय-ध्रुवित तरंग म्हणतात.\nतापविद्युतीय पदार्थांच्या दोन टोकांच्या व्होल्टतेत फरक असल्यास त्या दोन टोकांच्या तापमानात देखील फरक असतो, तर तापमानात फरक असल्यास व्होल्टतेत फरक असतो. अश्या पदार्थांचा उपयोग नॅनो-उपकरणांमधून ऊष्मा काढून घेण्यासाठी व त्यायोगे त्यांचे आयुष्य व कार्यक्षमता वाढवण्यास होऊ शकतो.\nविविध प्राचल बदलल्यावर अर्ध-डिरॅक पदार्थांचे भौतिक गुणधर्म कसे बदलतात याचा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांना करायचा होता. ‘अंतर प्राचल’ (गॅप पॅरॅमीटर) हे प्राचल बदलल्यावर प्रकाशीय वाहकता व तापविद्युत गुणधर्म कसे बदलतात यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.\nप्रकाशीय वाहकतेत बदल करून प्रकाशीय निस्यंदक बनवणे\nप्रकाशीय वाहकतेवरून एखादा पदार्थ पारदर्शक की अपारदर्शक आहे ते समजते. उदाहरणार्थ, प्रकाशीय वाहकता जास्त असेल तर विद्युतचुंबकीय तरंग जास्त प्रमाणात शोषून घेतले जतात\nसंशोधकांनी अर्ध-डिरॅक पदार्थांचा एक्स व वाय ध्रुवित प्रकाशाला असलेला प्रतिसाद संगणनाच्या मदतीने समजून घेतला. त्यांनी दाखवले की अंतर प्राचल बदलून अर्ध-डिरॅक पदार्थांची प्रकाशीय वाहकता बदलता येते. याचा उपयोग एखद्या विशिष्ट वारंवारितेच्या व विशिष्ट ध्रुवितेच्या प्रकाशा करिता प्रचंड प्रकाशीय वाहकता असलेला अर्ध-डिरॅक पदार्थ निर्माण करण्यासाठी करता येईल. उदाहरणार्थ, वाय ध्रुवित प्रकाशाकरिता प्रचंड प्रकाशीय वाहकता असलेला अर्ध-डिरॅक पदार्थ निर्माण करणे शक्य होईल, ज्याच्यातून फक्त एक्स ध्रुवित प्रकाश आरपार जाऊ शकेल. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये अशी दिशावलंबी वाहकता कुठल्या वारंवारितेच्या प्रकाश तरंगांसाठी दिसून येते तेही संशोधकांनी शोधले आहे.\n“प्रकाशीय वाहकता (प्रकाशाच्या ध्रुवितेच्या) दिशेवर अवलंबून असल्यामुळे अर्ध-डिरॅक पदार्थ असे प्रकाशीय निस्यंदक बनवण्यासाठी वापरता येतील जे एका दिशेने ध्रुवित प्रकाशा साठी पारदर्शक असतील, प�� त्याच्याशी लंब दिशेने ध्रुवित असलेल्या प्रकाशा साठी अपारदर्शक असतील व असा प्रकाश ते पूर्ण शोषून घेतील. ह्या गुणधर्माचा उपयोग द्विमितीय अर्ध-डिरॅक पदार्थांचे भौतिकशास्त्र समजून घेण्यासाठी करता येईल,” असे प्रा. भास्करन मुरलीधरन म्हणाले.\nतापविद्युत उपकरणांच्या शक्ती व कार्यक्षमता यांचे इष्टतमीकरण\nतापविद्युत उपकरणे उच्चतम शक्तीच्या स्थितीमध्ये कार्यक्षम नसतात. जेव्हा कार्यक्षमता सर्वोच्च असते तेव्हा शक्ती अपुरी होते. ह्या उपकरणांची रचना करतानाच असणारे आव्हान म्हणजे अशी इष्टतम स्थिती शोधणे, ज्यात शक्य असेल तेवढी उत्तम कार्यक्षमता असेल व पुरेशी शक्ती सुद्धा असेल.\nप्रा. मुरलीधरन व डॉ. मावरी यांनी द्विमितीय अर्ध-डिरॅक नॅनो उपकरणांच्या अंतर प्राचलाच्या वेगवेगळ्या किंमतींसाठी कार्यक्षमता व शक्ती परिगणित केली. त्यांना दिसले की अंतर प्राचलाच्या काही ठराविक किंमतींसाठी, ही उपकरणे उच्च शक्ती देत उच्च कार्यक्षमता दाखवतात. अश्या तऱ्हेने अंतर प्राचलात बदल करून इष्टतम शक्ती व उच्च कार्यक्षमता असलेली उपकरणे बनवणे शक्य आहे. यामुळे तापविद्युत नॅनो-उपकरणांच्या, विशेषत: ऊष्मा पंपाच्या रचना करण्यासाठी नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.\nहे शोध द्वमितीय अर्ध-डिरॅक पदार्थांची संभाव्य शक्यता दर्शवतात, पण हे लक्षात घेणे आवश्यक आहे की हे फक्त सैद्धांतिक शोध व प्रस्ताव आहेत.\n“आम्हाला आशा आहे की प्रायोगिक गट आमच्या कामाचा आभ्यास करून आवश्यक ते प्रयोग करतील व आम्ही प्रस्तावित केलेल्या परिणामांची पडताळणी करतील,” असे प्रा. मुरलीधरन म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/bollwormproblem", "date_download": "2021-01-26T13:04:20Z", "digest": "sha1:AQNUG7VHCJ6DSJYR5VG3FFWPQFKKAJKB", "length": 13156, "nlines": 201, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "गुलाबी बोंड अळी इतकी गंभीर समस्या का आहे? – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nशेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके\nगुलाबी बोंड अळी इतकी गंभीर समस्या का आहे\nमागील वर्षी बोंड अळी येण्याचे भाकीत तज्ञांनी केले होते. बियाणे विक्री सुरु होण्याच्या वेळेसच खबरदारी घेण्याबद्दल सर्वदूर सांगितले जात होते. आपण बीटी बियाणे पेरीत असल्याने बहुतेक शेतकरी बांधवांनी या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. याचा जो परिणाम असा झाला तो आपण सर्वांनी अनुभवला आहे.\nआश्चर्याची बाब अशी कि जरी बहुतेक ठिकाणी तिसरी वेचणी झालीच नाही तरी काही निवडक शेतकरी बांधवांनी सरासरी उत्पादन काढत मार्च-एप्रिल पर्यंत वेचणी केली.\nमित्रहो, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यावर प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज यायला वेळ लागतो. अनेक शेतकरी बांधव योग्य निरीक्षण घेण्यात कमी पडतात त्यामुळे अळी चे भरपूर प्रजनन होते व कीड नियंत्रणाबाहेर जावून उत्पादनात गंभीर म्हणजे ९० ते १०० टक्के घट होते. हि बाब लक्षात घेवून आपण सुरवातीच्या काळात म्हणजे फुले लागण्याच्या वेळेसच गुलाबी बोंड अळी चे सापळे शेतात लावावे व त्यात पतंग अडकल्यास शिफारसी नुसार फवारणी करावी.\nया वर्षी नकारात्मकता पसरवणारी मंडळी त्यांचे काम करते आहे. त्यामुळे उत्पाद��� घटून कापसाला भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अजिबात कापूस लावू नका अश्या म्हणण्याला बळी न पडता, कमी प्रमाणात का होईना कापूस नक्की लावा.\nतुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले का खालील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा.\nया वर्षी कापसावर बोंड अळी येणार का\nगुलाबी बोंडअळी चे नियंत्रण कसे करावे\nबोंड अळी चे सापळे वापरण्याची पद्धत काय\nमराठवाडा 8554983444 पश्चिम महाराष्ट्र 7507775359\nमित्रहो, हा लेख वाचून आपल्याला काही उपयोगी माहिती मिळाली का काय अडचण वाटते आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.\nबोंड अळी चे सापळे वापरण्याची पद्धत काय\nएकरी १० ते १२ सापळे लावणे अपेक्षित आहे. त्यासाठी फनेल...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nकम लागत, थोड़ी मेहनत – फायदा जादा\nनिलगिरी (सफेदा) दुनियाके सबसे उचे पेड़ोंमे शामिल है. यह तेजी...\nपिकवा सोने - जमिनीखाली\nमित्रहो हळदीला जमिनीखालचे सोने समजले जाते. काही महत्वाचे मुद्दे सांभाळले...\nमाहिती आणि उपाय योजना व्यवस्थित\nप्रवीण पाटील June 03, 2018\nचंद्रकांत सोपानराव शिंदे पाटील June 01, 2018\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jkjadhav.com/?q=content/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2021-01-26T11:41:47Z", "digest": "sha1:VKA2OETC5ZEGAI7SRIXZT4TJACEDNTWQ", "length": 2319, "nlines": 35, "source_domain": "jkjadhav.com", "title": "जीवन परिचय | ::JK Jadhav::", "raw_content": "\nHome » जे. के. जाधव » जीवन परिचय\n1. संपूर्ण नाव : जगन्नाथ खंडेराव जाधव (जे.के. जाधव)\n2. शिक्षण : 1) बि. ई. डिस्टिंकशन\n2) पी. जी. डी. बी. एम. , डिस्टिंकशन.\n3) एम. बी. ए. डिस्टिंकशन, मुंबई विद्यापीठ.\n4. पत्ता : श्री जे.के. जाधव मू पो. शिउर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद पिन : 423701.,\n5. धर्म / जात : हिंदू मराठा\n6. वडील : शेतकरी, हैद्राबाद मुक्ति संग्रामातील स्वातंत्र्य सैन��क.\n7. पत्नी : सौ. सरस्वती जाधव, बी ए., गृहिणी.\n8. कन्या : 1) डॉ. क्रांति ( एम. बी. बी. एस., डी. ओ. एम. एस.)\n2) डॉ. किर्ति ( एम. बी. बी. एस., डी. एम. आर. ई. )\n9. पुत्र : श्री. विक्रांत जाधव. , बी.ई. (मेकॅनिकल), एम. बी. ए.\n10. अवगत भाषा : मराठी, इंग्रजी, हिन्दी, संस्कृत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/bjps-master-plan-to-destroy-mamatas-fort-66431/", "date_download": "2021-01-26T11:04:44Z", "digest": "sha1:HLIPVBUIXCM5DEHGNAIQLAQAGGELWSFH", "length": 18628, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "BJP's master plan to destroy Mamata's fort | ममतांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nनिवडणुकींचा महासंग्रामममतांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लान\nदिल्ली : बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील मोठे नेते आणि पक्ष संघटनेला ‘मिशन बंगाल’साठी कामाला लागा, असे निर्देश दिले आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा नेते आणि पक्ष संघटनेवर 2021 मध्ये होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मदार सोपविण्यात आली आहे. भाजपाने ममतांचा गड खालसा करण्यासाठी ठोस रणनीती आखली असून त्यावर कामही सुरू केले आहे.\nउत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य आणि पक्षाचे उत्तरप्रदेश महासचिव (संघटन) सुनील बंसल याच आठवड्याच्या अखेरीस पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. त्यांच्यावर इतर राज्यांतील नेत्यांसोबतच कामाची जबाबदारी सोपविली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील लवकरच बंगालच्या दौऱ्यावर जाऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, देशभरातील भाजप नेत्यांवर ‘मिशन बंगाल’अंतर्गत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जाईल. बंगालमध्ये भाजपाने मासेमारी करणारे आणि मातुओ समाजातील मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. दलित आश्रयीतांचा एक समूह बांगलादेशात नावारुपास आला आहे, ज्याचा प्रभाव राज्यातील ५० विधानसभा मतदार संघावर पडू शकतो.\nनरोत्तम मिश्रांनी फुंकले रणशिंग\nबंगाल निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘स्पेशल 7’ मध्ये मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनाही जागा मिळाली आहे. यामुळे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधून बंगाल निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या वादळात ममता बॅनर्जी वाळलेल्या पानासारख्या उडून जातील, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकला असून यासाठी मी त्यांचा आभारी आहे. पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, तो सार्थ करण्याचा प्रयत्न मी संपूर्ण ताकदीने करेन. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार वाळलेल्या पानासारखे उडून जाणार असून भाजपचे सरकार येथे स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.\nराहुल, प्रियंका कधी येणार\nपश्चिम बंगालमध्ये भाजपच्या निवडणूक अभियानाचा सामना करण्याच्या प्रयत्नांतर्गत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा पुढील महिन्यात राज्यातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी याबाबतचे संकेत दिले आहे. राज्यात पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेसने बंगाल प्रभारीपदाची जबाबदारी प्रसाद यांच्यावर सोपविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष डाव्यांसह आघाडी करून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचा सामना करणार आहे. प्रसाद यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि पक्षातील इतर नेत्यांसोबत बैठकींचे सत्र सुरू केले आहे.\nकाँग्रेसने राज्यात डाव्या पक्षांसह संयुक्त आघाडी केली आहे. आम्ही डाव्यांसह मिळून तृणमूल काँग्रेस आणि भाजपाविरोधात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे प्रसाद म्हणाले. काँग्रेसच्या तुलनेत निवडणूक अभियानात भाजपने आघाडी घेतली आहे, याबाबत बोलताना त्यांनी, दोन्ही पक्षांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे, असे सांगितले. याचबरोबर, भाजपाकडे राज्यात कोणताही चेहरा नाही, यामुळेच त्यांचे केंद्रीय नेते राज्य पालथे घालत आहे. काँग्रेसकडे राज्यात कणखर नेतृत्व आहे, यामुळे केंद्रीय नेतृत्वाला आणण्याची गरज आम्हाला जाणवली नाही. मात्र, निवडणूक जवळच येऊन ठेपली आहे, यामुळे जानेवारी महिन्यात राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ज्येष्ठ नेते राज्यातील निवडणूक प्रचारात उतरतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारमधील वादाने उग्र रूप धारण केले आहे. भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये उद्भवलेल्या आयपीएस अधिकारी वादात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची साथ मिळाली आहे. केजरीवाल यांनी ममतांचे समर्थन करीत केंद्रावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या प्रशासनात केंद्राकडून केला जात असलेला हस्तक्षेप पूर्णत: चुकीचा आहे. निवडणुकीपूर्वी राज्यांचे अधिकार संपविण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहे. हे पाऊल उचलून केंद्र सरकारने संविधानाचे उल्लंखन केले असून त्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.\nवर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळते दीड लाख कोटींचे अनुदान, तरीही शेती तोट्यात का\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस��ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/jallikattu+chitrapatavarun+kanganacha+bolivud+maphiyanvar+halla+mhanali-newsid-n231945852?pgs=N&pgn=0", "date_download": "2021-01-26T12:07:28Z", "digest": "sha1:TQA2Y27ZNQO346QSRXI4ENUZHC67IL2F", "length": 2202, "nlines": 10, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "'जल्लीकट्टू' चित्रपटावरून कंगनाचा बॉलिवूड माफियांवर हल्ला, म्हणाली. - Dainik Prabhat | DailyHunt Lite", "raw_content": "\n'जल्लीकट्टू' चित्रपटावरून कंगनाचा बॉलिवूड माफियांवर हल्ला, म्हणाली.\nमुंबई - ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे जलिकट्टु या चित्रपटाला अधिकृतपणे नामांकन देण्यात आले आहे. 93 व्या अकादमी पुरस्कारासाठी फिचर फिल्म गटात भारताची ही अधिकृत एन्ट्री असणार आहे. लिजो जोस पेलीसेरी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. या फेडरेशन कडे ऑस्करमध्ये एन्ट्री मिळावी म्हणून एकूण 27 चित्रपट दाखल झाले होते.\nदरम्यान, ही बातमी व्हायरल होताच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विट करत पुन्हा बॉलिवूडवर टीका केली आहे. 'चित्रपट माफिया टोळी त्यांच्या घरात लपून बसली असल्याने, ज्यूरीला त्यांचे काम करण्याची मुभा मिळाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-26T12:11:32Z", "digest": "sha1:LHM2IABDL44YPOH6PVP6LGA664KQS6Q6", "length": 7931, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन\nकाँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन\nगोवा खबर:काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मडगाव मधील हॉस्पिटल मध्ये निधन झाले.ते 72 वर्षाचे होते.आज सकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना मडगाव येथील त्रिमूर्ति हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.नाईक यांच्या ��ार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या कुंकळ्ळी येथील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nनाईक हे एकदा उत्तर गोवा लोकसभा खासदार तर 2 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.राज्यसभा सदस्य म्हणून कारकिर्द संपल्या नंतर त्यांच्याकडे पक्षाने गोवा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती.राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर तरुणांणा संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन गिरीश चोडणकर यांच्यासाठी मार्ग मोकळा केला होता.राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी संसदेच्या समित्यांवर काम केले होते.नाईक यांच्या निधना बद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nPrevious article11 व्या आयएफबी ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा उद्या उघडणार\nNext articleप्रिया बापट यांना ‘गोदरेज नं. १ एव्हर फ्रेश फेस ऑफ मराठी सिनेमा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\nबजाज ऑटोने गोव्यात सादर केली ऑल न्यू चेतक\nजीवरक्षकांच्या मागण्या मान्य करून न्याय द्या : विरोधी पक्षनेते\nतेजस एफओसी विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल\nपणजी मनपा मार्केट उद्यापासून सुरु होणार:महापौर\n2019 च्या निवडणुकीत ‘जो हिन्दू राष्ट्र का कार्य करेगा, वही देश पे राज करेगा’\nखाणी सुरु करणे जमत नाही तर सत्ता सोडा; काँग्रेसची मागणी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमडगावातील ऊर्जा वेलनेस सेंटरला नाभची मान्यता\nसुशासन आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ठ पद्धतींचे अनुकरण या विषयावरील दोन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-26T11:42:30Z", "digest": "sha1:7KXDQFKDG66MFWEMTW4OAJIX5A57I2MD", "length": 7623, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "परवा सा���ंकाळ पर्यंत होणार पाणी पुरवठा सुरळीत: मुख्यमंत्री | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर परवा सायंकाळ पर्यंत होणार पाणी पुरवठा सुरळीत: मुख्यमंत्री\nपरवा सायंकाळ पर्यंत होणार पाणी पुरवठा सुरळीत: मुख्यमंत्री\nगोवा खबर:केरये-खांडेपार येथे फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.आमचे अभियंते दुरुस्ती कामावर लक्ष ठेवून आहेत.परवा सायंकाळ पर्यंत पणजी मधील पाणीपुरवठा सूरळीत होईल,असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.\nअग्निशमन दलाच्या ताफ्यात आलेल्या नवीन वाहनाचे झेंडा दाखवून उद्धाटन केल्या नंतर मुख्यमंत्री बोलत होते.\nदरम्यानच्या काळात बांधकाम खात्यातर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.कोणी चिंता करण्याची गरज नाही.बांधकाम खात्याशी संपर्क साधल्या नंतर टँकर उपलब्ध करून दिला जाणार आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nकेरये-खांडेपार येथे गुरुवारी जलवाहिनी फुटल्या नंतर तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.बांधकाम खात्याच्या टँकर मधून सगळीकडे पाणी पुरवठा केला जात आहे.पिण्यासाठी लोक बाजारातून बॉटल बंद पाणी खरेदी करणे पसंत करत आहेत.\nPrevious articleराजधानी पणजीत प्रचंड पाणी टंचाई, सोमवारी पाणीपुरवठा होण्याची शक्यता\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\nमुख्यमंत्र्यांचे आगमन लांबणीवर;मंत्रीमंडळ सल्लागार समितीला पुन्हा मुदतवाढ\nगोमंतकीय हितरक्षण हे मुख्यमंत्र्यांचे घटनात्मक कर्तव्य : आम आदमी पक्ष\nशालेय विद्यार्थ्यांचा सगळा शैक्षणिक खर्च सरकारने करावा;काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी\nमतदान केंद्र आणि निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मतदार यादीचा मसुदा उपलब्ध\nमनोहर पर्रिकर हे आपले राजकीय गुरु: संरक्षणमंत्री\nगोव्यातील चौघांवर खूनीहल्ल्या प्रकरणी तेलंगणाच्या 15 जणांना अटक\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध ��टकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nअभिनेत्री श्रीदेवी काळाच्या पडद्याआड\nवास्को-मिरज रेल्वे पुन्हा सुरु करा:तेंडुलकरांची राज्यसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-26T11:01:00Z", "digest": "sha1:V66M2IO24IUHE3MT5Q35VBLJMIERDNY5", "length": 7889, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यात सरकारी नारळ विक्रीला प्रचंड प्रतिसाद | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्यात सरकारी नारळ विक्रीला प्रचंड प्रतिसाद\nगोव्यात सरकारी नारळ विक्रीला प्रचंड प्रतिसाद\nगोवा:गोव्यातील नारळ उत्पादन घटल्याने बाजारपेठेत नारळाची आवक कमी झाली असून किंमती आकाशाला भिडल्या आहेत.बाजारात 30 ते 45 रुपये दराने मिळणारे नारळ परवडत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर व्यक्त होऊ लागला होता.त्याची दखल घेऊन सरकारने आज फलोत्पादन महामंडळामार्फ़त सवलतीच्या दरात नारळ विक्रिस सुरुवात केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजी येथे नारळ विकुन या योजनेचा शुभारंभ केला.\nनारळाचे दर वाढुन देखील सरकार त्याची दखल घेत नसल्याने महिला काँग्रेसने स्वस्त नारळ विक्रीचे आंदोलन करून सरकारवर जोरदार टिका केली होती.महिला काँग्रेसच्या स्वस्त नारळ विक्री आंदोलना नंतर सरकारला स्वस्त नारळ विक्रीची योजना आणणे भाग पडले होते.आज पणजी आणि मडगाव येथे स्वस्त नारळ विक्रीस सुरुवात करण्यात आली.सरकारी नारळ विक्री 2 महीने चालणार असून आकारानुसार 15,18 आणि 20 रुपये दराने हे नारळ एलपीजी कार्ड धारकांना फलोत्पादन महामंडळांच्या केंद्रांवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.\nNext articleबागात 1 लाख 35 हजारच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण( सौजन्य गोवा विधानसभा यूट्यूब चॅनल)\nपर्रिकर यांच्यावर आणखी काही काळ लीलावती मध्ये होणार उपचार:सावईकर\nगोव्याचे मानकुराद आंबे आणि काजूचे बिबे वाजपेयींना फार आवडायाचे\nअकासा-माय होम : शहरात राहण्याची जबरदस्ती केलेल्या एका कुटुंबाच्या प्रवासाचे चित्रण\nरेल्वे प्रवास करताना प्रवाशांचा ओळखपत्राचा पुरावा म्हणून डिजिटल लॉकरमधील डिजिटल आधार आणि वाहन परवान्याला...\nपोषण अभियानात आयुष एकीकरणाबाबत सामंजस्य करार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देशाच्या अभिमानाची बाब, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाचा इफ्फी महत्त्वपूर्ण-...\nपरराज्यातील बेकायदा बसेसचे रॅकेट उध्वस्त करा:शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7489", "date_download": "2021-01-26T11:55:30Z", "digest": "sha1:AB7EFTXRGKGJDC4OJHBRGWQ6DRV6IWPK", "length": 14623, "nlines": 201, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कृषी संशोधकाकडून वढोलीत किड रोगाची पहाणी | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी कृषी संशोधकाकडून वढोलीत किड रोगाची पहाणी\nकृषी संशोधकाकडून वढोलीत किड रोगाची पहाणी\nकृषी विभागाचा पुढाकार;अधिकार्यांकडून मार्गदर्शन व जनजागृती\nकोरोनाच्या महामारीन सर्वत्र चिंतेच वातावरण आहे.अशात शेतपिकाःवर आलेल्या किडरोगान बाळीराजा चिंतेच्या सावटात आहे.अशा शे��कऱ्यांना दिलासा व मार्गदर्शनातून जनजागृती करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या पुढाकारातून वढोली गावात कृषी सःशोधन केंद्राच्या सःशोधकांनी शेतपिकाची पहाणी केली.किडरोगावर मात करण्यासाठी कशी उपाययोजना करायची याबाबत बाःद्यावरच मार्गदर्शनातून जनजागृती करण्यात आली.\nसध्याच्या वातावरणात खूप बदल होत आहे.याचा परिणाम धान,कापूस,सोयाबीन पिकावर होत आहे.या पिकावर किड रोगाचे आक्रमण होत आहे.या नवीनच सःकटाने बळीराजा संकटाच्या सावटात आहे.\nअशा गंभीर स्थीतीत या संकटावर मात करण्यासाठी व शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी कृषी विभाग सरसावला.गोंडापिपरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीन नुकतेच वढोली,तारडा,नांदगाव,घडोली या गावातील शेतकऱ्यांच्या बाःद्यावर जाऊन किडरोग प्रतिबःधक उपाययोजना राबाविण्याबाबत उपक्रम राबविण्यात आला.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उद्दय पाटील,केव्हिके सिंदेवाही चे प्रमुख शास्त्रज्ञ विनोद नागदेवते,तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्यासह विभागाची संपुर्ण चमू उपस्थीत होती.\nयावेळी पुरबाधीत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोप्टोरिया अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या.\nभातपिकावर तपकिरी तुडतुडे चा प्रादुर्भाव होत असल्याने मेटारायझियम अनिसोपल्ली हे जैविक किटकनाशक अडीच किलो हे.वाफर करावा.इमिडिकोप्रिड 48 sl किंवा प्रिप्रोनिड 5 एससी 20 मिली याप्रमाणे फवारणी करावी.\nकापूस पिकाच्या पुरबाधीत क्षेत्रामध्ये आलेल्या रोगाला नियःत्रण ठेवण्यासाठी प्रोफोनाकास 50 प्रवाही 20 मिली किंवा क्विनालाफ्राक्स 25 टक्के 25 मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे\nगोंडपिपरी तालूक्यातील अनेक गावात कृषी विभागाच्या वतीन किडरोग नियंत्रणासाठी जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले.किडरोगाच्या फवारणीसंदर्भात काही शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी केले आहे.\nPrevious articleगोंडपिपरीच्या साई मशिनरीला आग/लाखो रूपयाचे साहित्य जळून खाक\nNext articleपुरग्रस्त शेतकर्यांना मदत कधी मिळणार \nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदे��ी दारूचा वाहतोय महापूर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7984", "date_download": "2021-01-26T12:35:43Z", "digest": "sha1:SWN2OHPFPOQQY7ZFZ6CXIN6MUQB3YGZJ", "length": 16628, "nlines": 198, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "देवमाश्याने उलटी केली अन तो झाला करोडपती..! | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome देश/विदेश देवमाश्याने उलटी केली अन तो झाला करोडपती..\nदेवमाश्याने उलटी केली अन तो झाला करोडपती..\nतैपई, 16 ऑक्टोबर : एक तैवानी (taiwan) नागरिक एका निर्जन बेटावर फिरत होता. त्याला शेणासारखा एक दगड दिसला. त्याला काय आहे माहीत नव्हतं पण त्या दगडातून सुगंध येत होता. त्यामुळे कसंतरी करून त्याने तो दगड गाडीत टाकून घरी आणला आणि या दगडामुळे तो श्रीमंत झाला. वाचल्यानंतर तुम्हाला ही एखादी गोष्ट वाटेल मात्र ही खरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी तैवान वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहे.\nतैवानमधील एका व्यक्तीला निर्जन बेटावर समुद्रकिनाऱ्यावर एक दगड सापडला. तो घरी घेऊन आल्यानंतर त्याने त्याबाबत माहिती काढली. तेव्हा हा दगड नसून ती व्हेलची (Whale) उलटी होती हे त्याला समजलं. देवमाशाची उलटी समुद्रात राहून दगडासारखी कडक झाली होती.\nया दगडाला एंबरग्रीस म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सोन्याहून अधिक आहे. तब्बल 4 किलोंचा हा दगड विकला आणि 1.5 कोटी रुपये मिळवले. त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.\nदेवमाशाच्या शरीरात एक मेणासारखा पदार्थ तयार होतो. तो त्याला स्क्विड या जलचराच्या काट्यापासून वाचवतो. सामान्यपणे देवमासा विष्ठेवाटे किंवा उलटीतून हा पदार्थ शरीराबाहेर टाकतो. हा पदार्थ शरीराच्या बाहेर पडल्यावर समुद्राच्या पाण्यामुळे आणि वातावरणामुळे घट्ट शेणासारखा होतो. या पदार्थाला शास्रज्ञ एंबरग्रीस म्हणतात. बाल्टिक समुद्रकिनारी मिळणाऱ्या एंबरसारखा हा पदार्थ दिसतो त्यामुळे त्याला एंबर म्हटलं जातं. काही जण त्याला माशाची विष्ठा मानतात तर काही जण उलटी. एंबरग्रीसला काही वर्षांनी खूपच सुंदर वास येतो.\nएंबरग्रीस हे काळ्या रंगाचं मेणासारखं मऊसर आणि ज्वलनशील असतं. बहुतेकवेळा अत्तर आणि इतर सुगंधी उत्पादनांमध्ये एंबरग्रीसचा वापर होतो. ग्रीसच्या प्राचीन संस्कृतीत लोक एंबरग्रीसची उदबत्ती किंवा धूप तयार करायचे आताचे ग्रीक लोक त्याचा उपयोग सुगंधी सिगारेट तयार करण्यासाठी करतात. प्राचीन चीनमध्ये त्याला ड्रॅगनने थुंकलेला सुगंध म्हणायचे. युरोपात ब्लॅक एजमध्ये त्याचा वापर प्लेगपासून बचावासाठी केला जायचा. खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी जेवणात, लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही केला जायचा. मध्य युगात युरोपात एंबरग्रीस हे डोकेदुखी, सर्दीवरचं औषध म्हणूनही वापरलं जायचं.\nअजूनही अनेक प्रकारे एंबरग्रीस वापरलं जातं त्यामुळे जागतिक मार्केटमधील त्याची किंमत सोन्याहून जास्त आहे. एंबरग्रीस जेवढं जुनं होतं तितकी त्याची किंमत वाढते. ऑनलाइनही याची विक्री केली जाते. शास्त्रज्ञ याला तरंगणार�� सोनं म्हणतात. याचं वजन 15 ग्रॅमपासून 50 किलोंपर्यंत असू शकतं.\nसामान्यपणे देवमासा हा समुद्रात दूरवर राहतो किनाऱ्यावर क्वचितच येतो. पण त्याने समुद्रात उलटी केली तर एंबरग्रीस वाहत वाहत समुद्रकिनाऱ्यावर येतं. त्यामुळे अनेक मच्छिमार त्याचा शोध घेत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत आणि देशाच्या विविध भागांत पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एंबरग्रीस सापडलं होतं. देवमाशाची उलटी गरीब मच्छिमारांचं आयुष्य बदलून टाकू शकते. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावरही देवमाशाचं दर्शन घडायला लागल्यापासून मच्छिमार तिथं पाण्यात दबा धरून बसतात आणि देवमाशाची उलटी मिळवण्याचा प्रयत्न करतात.\nPrevious article” निट” परीक्षेत गडचिरोलीची कु. प्राची शंकर कोठारे हिने मारली बाजी\nNext articleचामोर्शी येथील शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज आहे तर उद्या नाही”\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/shivsena-bjp-alliance-broken-bjp-cant-teach-manner-write-by-journalist-amey-tirodkar/", "date_download": "2021-01-26T11:54:31Z", "digest": "sha1:F3PTAMX4FM5B2IR6U433YAZZJ32LLVVP", "length": 8441, "nlines": 108, "source_domain": "ainnews.tv", "title": "...तेव्हा कुठे गेलती भाजपाची नैतिकता? शिवसेनेला शिकवण्याचा अधिकार नाही", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \n…तेव्हा कुठे गेलती भाजपाची नैतिकता शिवसेनेला शिकवण्याचा अधिकार नाही\n…ते��्हा कुठे गेलती भाजपाची नैतिकता शिवसेनेला शिकवण्याचा अधिकार नाही\nआपण फार मोठे नैतिक वगैरे आहोत असा दावा भाजपने करू नये. त्या नैतिकतेच्या फडक्याला कमरेवरून सोडून कसा आणि कितीवेळा झेंडा म्हणून मिरवलंय ते बिहार, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि अगदी आता त्या हरयाणामध्ये पण आम्ही पाहिलेले आहे. गोव्यात आणि मणिपूरमध्ये राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं पण नव्हतं. राज्यपाल भवन कुणाच्या इशा-यावर चालतं हे देशाला माहीत नाही काय\nकिमान शिवसेनेने इथे सगळ्यात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा अवसर तरी दिला.\nबाकी अनैसर्गिक युती वगैरे भाजपने बोलली की त्यांच्या पक्षातलेच लोक खाजगीत पोट धरून हसत असतील. जर काही अनैसर्गिक असेल तर ते सुरू आहे तामिळनाडूमध्ये. तिथे अण्णा द्रमुकमध्ये फोडाफोडी करून त्यातल्याच एका गटाला हाताशी धरून दुसऱ्यावर कुरघोडी करत ज्या रीतीने भाजप अप्रत्यक्ष सरकार चालवत आहे तो प्रकार निसर्ग नियमाच्या कुठल्या व्याख्येत बसतो\nमहाराष्ट्रातली आजच्या राजकीय समिकरणांना आणि अस्थिरतेला भाजप आणि केवळ भाजप जबाबदार आहे. मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द पाळला नाही, अमित शाह आणि फडणवीस खोटं बोलत राहिले हे आता सामान्य लोकंसुद्धा स्पष्टपणे बोलत आहेत. अश्याकाळी राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या आडून सत्ता गाजवायचे मनसुबे लपून राहिलेले नव्हते.\nराज्य ओल्या दुष्काळाच्या स्थितीत असताना स्वतःचा दिलेला शब्द पाळायचे सोडून मित्रपक्षाला आणि नंतर राज्याच्या जनतेला फसवणं हे सगळ्यात जास्त अनैतिक आहे.\nसरकार कुणाचं बनेल, कसं बनेल आणि कधी बनेल हे मला ठाऊक नाही. पण नैतिक अनैतिकतेच्या गप्पा भाजपने मारायला सुरुवात केलीय बघून हे लिहिलंय\n— अमेय तिरोडकर ( लेखक प्रसिद्ध पत्रकार आहेत )\nशेतकऱ्यांच्या मुलांनी कमी बाजारभावा विरोधात रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन\nकेंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार – अरविंद सावंत\n[email protected] : ऐंशीव्या वर्षी पवारांचा पसारा हा एखाद्या डेरेदार पिंपळासारखा आहे\nकरमाड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अभिवादन करून साजरी\nराष्ट्रवादीत घरवापसीचे सत्र, मीरा भाईंदर महापालिकेचे माजी महापौरांच्या…\nनिवृत्त अधिकारी म्हणतो; सही करायचा प्रश्नच नाही, पुणे पालिकेला 5…\nचाळीसगावमधील वडगाव लांबे येथे दोन गटांत निवडणुकीच्या वादातून हाणामारीत…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/577156", "date_download": "2021-01-26T11:05:39Z", "digest": "sha1:YR42S6LHOQNN6JWSRFBJHXHDIB7P2SXW", "length": 2144, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जून महिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जून महिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:३२, ८ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n२०:१२, ३१ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: yo:Oṣù Kẹfà)\n२०:३२, ८ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: uz:Iyun)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/752188", "date_download": "2021-01-26T12:50:08Z", "digest": "sha1:NDPIFNLVDFDKGZBPEMX3Q6CDMAI6MLWL", "length": 15022, "nlines": 79, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जगदीश खेबुडकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जगदीश खेबुडकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजगदीश खेबुडकर (स्रोत पहा)\n२२:०१, ४ जून २०११ ची आवृत्ती\n३७४ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n११:०९, ६ मे २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\n२२:०१, ४ जून २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\n| पूर्ण_नाव = जगदीश खेबूडकर\n| जन्म_दिनांक = [[१० मे]], [[इ.स. १९३२]]\n| जन्म_स्थान = [[खेबवडे, हळदी]], [[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]\n| मृत्यू_दिनांक = [[मे ३ मे]], [[इ.स. २०११|२०११]]\n| मृत्यू_स्थान = [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]\n| कार्यक्षेत्र = [[गीतकार]], [[कविता]], [[साहित्य]], [[चित्रपट]]\n| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]\n| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]\n'''जगदीश खेबूडकर''' ([[१० मे]], [[इ.स. १९३२]] - [[३ मे]], [[इ.स. २०११]]) हे [[मराठी]] गीतकार होते.\n'''जगदीश खेबूडकर''' (जन्म १० मे [[इ.स. १९३२]] - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी). हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश ��ेबूडकर यांना '''नाना''' असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी '''मानवते तू विधवा झालीस..''' हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.▼\n▲'''जगदीशखेबूडकरांचा खेबूडकर''' (जन्म १० मे, [[इ.स. १९३२]] - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी). हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना '''नाना''' असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी '''मानवते तू विधवा झालीस..''' हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.\nत्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]], [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.\nत्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली ([[लावणी]]) ' 'मला हो म्हणत्यात लवंगी मिरची'' प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना [[वसंत पवार, संगीतकार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.\nत्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.\nत्यांच्या कारकीर्दीत [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अशा ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.\nइ.स. १९७४ मध्येसाली त्यांनी '''स्वरमंडळ''' ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा [[रामायण|रामायणावरील]] वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये '''रंगतरंग''' व इ.स. १९८२ मध्ये '''रसिक कला''' केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी \"नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.\nजगदीश खेबूडकर यांना ६० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.\n* राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी)\n* कोल्हापूर भूषण पुरस्कार\n== बाह्य दुवे ==\n* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.asp 'आठवणीतली-गाणी.कॉम'| याशीर्षक संकेतस्थळावर= जगदीश खेबूडकर यांची गीते] | प्रकाशक = आठवणीतली-गाणी.कॉम | भाषा = मराठी }}\n*जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या गीतांवर,आठवणींवर सप्तरं��मध्ये लिहिलेल्या काही लेख पुढील दुव्यावर मिळतील..\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Caution-Action-will-be-taken-if-your-vehicle-does-not-have-fastag.html", "date_download": "2021-01-26T11:18:51Z", "digest": "sha1:WUBQGCGE7YUJUH32GBRFPJV3KFURXPLW", "length": 7023, "nlines": 68, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सावधान : तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर होणार अशी कारवाई", "raw_content": "\nHomeदेश-विदेश सावधान : तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर होणार अशी कारवाई\nसावधान : तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर होणार अशी कारवाई\nसावधान : तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर होणार अशी कारवाई\nनवी दिल्ली : १५ डिसेंबरपासून सर्व टोलनाके कॅशलेस होण्याच्या तयारीत आहेत. या दरम्यान कॅश लेनही सुरु राहणार असली तरी फास्टॅग हा अनिवार्य असेल. फास्टॅगबद्दल वाहनचालकांमध्ये जागृकता आणण्यासाठी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जातायत. अद्यापही अनेक गाड्यांवर फास्टॅग दिसत नसल्याचे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे निरीक्षण आहे. नव्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून फास्टॅग नसलेल्या वाहनांवर मोठा भूर्दंड बसणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहन चालकांकडून टोल नाक्यांवर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.\nटोलनाके कॅशलेस झाल्याने तसेच फास्टॅगच्या येण्याने कर्मचाऱ्यांसोबतच वाहनचालकांचा देखील वेळ वाचणार आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी तसेच नसण्याच्या बरोबरच होईल. आपत्कालिन स्थितीत कोणालाही टोल नाक्यांवरील रांगेत राहण्याची गरज नसेल. फास्टटॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टटॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंध���त लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.slicesoflife.me/2009/10/no-parking.html", "date_download": "2021-01-26T10:49:28Z", "digest": "sha1:OWUOWKJQ26K2FCGQCJH42ONGNQGUHZL2", "length": 5634, "nlines": 109, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: No Parking !", "raw_content": "\nमग दिवसभर ती प्राजक्ताची चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे...\nरात्रि मुद्दामच तुमच्या कुंपणालगत माझी गाड़ी पार्क करायचो मी. रस्त्यावर डोकावणार्या प्राजक्ताच्या बरोबर खाली... सकाळी मग प्राजक्ताच्या नाजुक, ओलसर फुलांचा सडा पडायचा रस्ताभर. माझ्या गाडीवर पण त्यांचा नाजुकसा थर जमायचा.\nतुझ्या वाढदिवसाला लावलेला तो प्राजक्त , रोज त्याला पाणी घालताना पुसटशी दिसणारी तू आणी त्या फुलांचा माझ्या गाडीवर होणारा ओलसर स्पर्श इतकाच काय तो संबंध आपला \nअणि दिवसा-आड़ न चुकता तुझे बाबा मला शिव्या घालत माझ्या गाड़ीतली हवा सोडून द्यायचे... मग उशीर झालेला असुनही मी गाड़ी पुढच्या चौकात ढकलत न्यायचो. गाड़ी न पुसता, फुलं तशीच ठेउन, प्राजक्ताच्या मंद गंधात गाड़ी रेटत रहायचो.\nआणि मग कधी गाडीला किल्ली लावताना एखादे फुल शेजारी हसत असायचे...\nकधी वेगात निघालो तर स्पिडोमीटरच्या बाजूला कोपर्यात एखादे घाबरून बसलेले असायचे...\nकधी एखादे फुल किक मारताना दुखावालेले असायचे...\nनिवांत कधीतरी मागच्या सिट वर पडून रहायची काही फुलं...\nअणि कधितर मागचं सिट काढलं की त्याखाली पण \"Surprise \" म्हणत हसणारी काही फुलं सापडायची.... जिथवर पोहोचू शकणार नाहीत असं वाटलेलं तेथेही गुपचुप पोहोचलेली असायची.....\nफुटरेस्ट, साड़ी-गार्ड मधे कुठेकुठे वेलबुट्टी सारखी सजुन बसायची काही फ���लं.....\nमग दिवसभर ती चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे ...\nतुमच्या 'नो पार्किंग' मधे गाड़ी पार्क केल्याचे हे फायदे...\nनाहीतरी मनाला तरी कुठं कळतं स्वताला कुठं 'पार्क' करावं ते \n हे म्हणजे काहीही ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2021/01/14/dhananjay-munde-will-have-to-eat-jail-air-singer-renu-sharma-made-the-allegation/", "date_download": "2021-01-26T11:26:54Z", "digest": "sha1:KGWZFD44S5WXVJ4XU2PZFSXMKFIKAQGS", "length": 10190, "nlines": 133, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धनंजय मुंडे यांना खावी लागणार जेलची हवा; गायिका रेणु शर्माने केला आरोप - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nमुकेश अंबानी एका तासाला किती पैसे कमवतात \n लहानपणीच कमरेत लावले रॉड ; लॉकडाऊनमध्ये झाले हाल, मग जिद्दीने केले ‘असे’ काही, आता करतोय बक्कळ कमाई\nHome/Maharashtra/धनंजय मुंडे यांना खावी लागणार जेलची हवा; गायिका रेणु शर्माने केला आरोप\nधनंजय मुंडे यांना खावी लागणार जेलची हवा; गायिका रेणु शर्माने केला आरोप\nअहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व सामाजिक न्यायमंत्री तसेच परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे हे आपल्यावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत तसेच वादात आले आहेत.\nरेणू शर्मा या गायिकेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप हा ट्विट करून केला आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत सर्व आरोप फेटाळले आहे.\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणी सोबत आपण परस्पर सहमतीने संबंधात होतो तसेच दोन आपत्यांचा पिता आहे आणि त्यांचा सांभाळ करत आहे असे म्हटले आहे.\nत्यांनी सादर महिलेला मुंबई मध्ये सदनिका घेण्यास व तिच्या भावाला विमा धंद्यात मदत केली आहे. या सर्व गोष्टींची माहिती माझ्या पत्नीला आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nमुंडेंवर आरोप करणाऱ्या गा��िका रेणू शर्मा यांनी आता एका मागोमाग एक ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना “ढोंगी” संबोधले आहे.\nतसेच आपण मृत्यू पर्यंत आपण लढा देणार असल्याचे म्हटले आहे. या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत निश्चित वाढ झाली आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/editioral-updates-editioral", "date_download": "2021-01-26T13:08:14Z", "digest": "sha1:ZS5L624O4QJ42SMFVREFWTIEDHBTI4ER", "length": 3003, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat संपादकीय News, Latest प्रभात संपादकीय Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nअग्रलेख : भारतातील धक्‍कादायक विषमता\nविशेष : प्रजासत्ताकापुढील प्रश्‍न\nदखल : आता आव्हान \"व्हॅक्‍सिन हेझिटन्सी'चे\nज्ञानदीप लावू जगी : हरिउच्चारणीं अनंत पापराशी \n62 वर्षापूर्वीं प्रभात : कर्मवीर भाऊराव पाटील यांना पद्मभूषण पदवी\nविविधा : संत कवी श्रीधर\nअग्रलेख : चार राजधान्या\nतात्पर्य : नव्या समीकरणांच्या दिशेने.\nज्ञानदीप लावू जगी : पै परमाणु भूतळीं \nज्ञानदीप लावू जगी : पै परमाणु भूतळीं \nतंत्रज्ञान : आयओटीने होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/yogesh-poddar/", "date_download": "2021-01-26T11:19:21Z", "digest": "sha1:3PQS5PNMJX4SQC7QLA73GF7UN4DGQXRL", "length": 5501, "nlines": 88, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "योगेश पोद्दार यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nयोगेश पोद्दार यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nयोगेश पोद्दार यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nMDRT सन्मान प्राप्त विमा अभिकर्ते\nMDRT सन्मान प्राप्त विमा अभिकर्ते\nयोगेश पोद्दार यांच्या तर्फे\nसर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nवेध संघटना झरी व वणी तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nउलगुलानचे जनक ‘धरती आबा’ बिरसा मुंडा\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/aditi-pohankar-aashram-look-transformation-and-training-ssj-93-2339134/", "date_download": "2021-01-26T12:51:58Z", "digest": "sha1:5J3EQIJRY6FSJ76QOVBW3AKMLOOLNLFQ", "length": 13247, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "aditi pohankar aashram look transformation and training ssj 93 | आश्रम 2 : पम्मीसाठी आदितीने घेतली खास मेहनत; वाढवलं होतं ८ किलो वजन | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nआश्रम 2 : पम्मीसाठी आदितीने घेतली खास मेहनत; वाढवलं होतं ८ किलो वजन\nआश्रम 2 : पम्मीसाठी आदितीने घेतली खास मेहनत; वाढवलं होतं ८ किलो वजन\nपम्मीसाठी आदितीने घेतली 'ही' खास मेहनत\nचित्रपट निर्माते प्रकाश झा यांची आश्रम २ ही वेब सीरिज अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत झळकला असून गेल्या कित्येक दिवसापासून ही सीरिज चर्चेत आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणाऱ्या या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. यामध्येच अभिनेत्री आदिती पोहनकर हिची भूमिका विशेष गाजली. मात्र, ही भूमिका साकारण्यापूर्वी आदितीने प्रचंड मेहनत घेतल्याचं तिने ‘आजतक’च्या मुलाखतीत सांगितलं आहे.\n“प्रकाश झा यांनी माझं आधीचं काम पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी माझी भेट घेतली आणि तुला महिला पहेलवानाची भूमिका साकारता येईल का असा प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नावर मी क्षणाचाही विलंब न करता हो नक्कीच मला जमेल असं म्हणत होकार दिला. या भूमिकेसाठी मला माझं वजन वाढवायचं होतं. मी पूर्णत: शाकाहारी आहे. त्यामुळे मला वजन वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली”, असं आदितीने सांगितलं.\nपुढे ती सांगते, “या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी तब्बल ८ किलो वजन वाढवलं होतं. सेटवरदेखील प्रकाश जी यांचं कायम लक्ष असायचं. अभिनय असो किंवा कलाकार घेत असलेली मेहनत असो प्रकाशजींचं कायम त्याकडे लक्ष असायचं”.\nदरम्यान, या सीरिजमध्ये आदितीने एका महिला पहेलवानाची भूमिका साकारली आहे. सोबतच या सीरिजसाठी ती खास हरियाणवी भाषा शिकली. ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिक��त झळकणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVideo: लाईव्ह पत्रकार परिषद सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्...\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 “या सीरिजमधून नरेंद्र मोदींचं निस्वार्थी काम जगाला कळालं”\n2 आसावरीसाठी वाट्टेल ते; अभिजीत राजेंनी केलं खास बर्थडे सेलिब्रेशन\n3 भारती सिंहवरुन ट्रोल केल्यामुळे भडकला कपिल, म्हणाला ‘पहिले तुझ्या…’\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/vanchit-bhaujan-aghadi-dafali-andolan/", "date_download": "2021-01-26T12:41:23Z", "digest": "sha1:6IXP3B4EACWX52AQHQR6SXPGDD5DCVJN", "length": 7281, "nlines": 105, "source_domain": "analysernews.com", "title": "वंचित बहुजन आघाडी राज्यभर डफली बजाव आंदोलन करनार.", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nवंचित बहुजन आघाडी राज्यभर डफली बजाव आंदोलन करनार.\nसार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम\nसिद्धेश्वर गिरी /प्रतिनिधी: केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून, सरकार काहीही सवलत द्यायला तयार नाही, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर 12 ऑगस्ट रोजी डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे . राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजेत. या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत . या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी हाती घेणार आहे. अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी तालुका सोनपेठ च्या वतीने 12 ऑगस्ट रोजी सोशल डिस्टन्स ठेऊन आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन तालुका अध्यक्ष रामेश्वर पंडीत, शहरअध्यक्ष शेख रईस, मुंडे गुरुजी मार्गदर्शक, आदींनी पोलीस ठाणे सोनपेठ व नायब तहसीलदार,तहसील कार्यालय सोनपेठ येथे निवेदन दिले आहे.\nरामदास पाटील कम बॅक\nविषबाधा प्रकरण काळ्याचे पांढरे उखळ\n...तर हिंसा थांबवता आली असती : खा.संजय राऊत\nलाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकविलेला झेंडा काढला\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nMPSC अखेर उत्सुकता संपली...\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3498", "date_download": "2021-01-26T11:05:50Z", "digest": "sha1:C2D7FFB4MYLEHWIOVQ3ER3MVWUY5NPHN", "length": 10200, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit)\nवामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य आढळते.\nहा ही लेख वाचा - मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)\nवामन पंडित यांचा मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान अधिकार होता. त्यांची श्लोकाबद्दल विशेष ख्याती आहे. ‘सुश्लोक वामनाचा’ अशी त्यांची प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘वामक्या-वामन’ असेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर ‘जगदुपयोगी’ अशी टीका लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी यांनी केली. त्या सूचनेतून ‘यथार्थदीपिके’चा जन्म झाला. वामन यांनी इतर टीकाकारांचा उपहास केला आहे. वामन यांनी त्यांच्या टीकेला भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर ‘यथार्थदीपिका’ असे नाव दिले आहे.\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये विविध विषयांवर स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली, कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसाहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: लेखक, साहित्यिक, वसई शहर, वसई तालुका, गोरेगाव, पुस्‍तके\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगाथा, बिचुकले गाव, कोरेगाव तालुका\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका, Nasik\nगाथासप्तशती : शतकारंभातील महाराष्ट्राची लोकगाथा \nसंदर्भ: ग्रंथ, ग्रंथलेखन, सुलेखन, लेखन, लेखक\nविश्वचरित्र कोशकार – श्रीराम कामत\nसंदर्भ: कोश, चरित्र, लेखक, लेखन, ग्रंथलेखन, सुलेखन, संशोधक\nसंदर्भ: लेखन, लेखक, भालचंद्र नेमाडे, साहित्यिक\nमराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश... डेडली कॉकटेल\nसंदर्भ: लेखन, सुलेखन, पुस्‍तके, पुस्‍तकसंग्रह, अरुण साधू, भाषा, बोलीभाषा, लेखक\nअनंत भालेराव - लोकनेता संपादक\nसंदर्भ: लेखक, लेखन, वाचन, पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यलढा, वारकरी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/beating-a-private-driver-over-an-old-dispute/", "date_download": "2021-01-26T11:58:40Z", "digest": "sha1:V5XTG4CUXBLQHMRMYBC2CYJB6ZMAYO7O", "length": 7665, "nlines": 94, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "जुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nजुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण\nजुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण\nरविवारी रात्री पेट्रोल पम्पजवळ घडली घटना\nजितेंद्र कोठारी, वणी: जुन्या भांडणाच्या रागातून एका इसमास शिविगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.\nसविस्तर वृत्त असे की सचिन रामभाऊ सराफ (वय 36 वर्ष) रा. वणी हा खासगी वाहन चालक आहे. त्यांचा काही दिवसांआधी आरोपी सुनील आगलावे (वय 37 वर्ष) रा. गणेशपूर यांच्याशी वाद झाला होता. सुनीलने हा राग मनात धरून ठेवला होता.\nरविवार 20 डिसें. रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान सचिन रामभाऊ सराफ लाठीवाला पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरच्या ओट्यावर झोपून होता. दरम्यान सुनील आगलावे तिथे आला. त्यांने सचिनला झोपेतून उठवून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातात दगड घेऊन डोक्यावर प्रहार केला. असा आरोपी सचिन यांनी तक्रारीतून केला आहे.\nया प्रकरणी पोलिसांनी सुनील आगलावे विरुद्द भादंविच्या कलम 324, 504, 506 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय बोरनारे करीत आहे.\nसुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड\nजात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nसुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड\nझरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/kapil-sharma-show-satish-kaushik-blushes-after-seeing-archana-puran-singh-ssj-93-2341760/", "date_download": "2021-01-26T11:21:40Z", "digest": "sha1:T4TZMJZ2AYQP3JFNFUK6W4X2EJ3UGI5L", "length": 13115, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kapil sharma show satish kaushik blushes after seeing archana puran singh ssj 93 | अर्चना पूरणसिंगला पाहताच सतीश कौशिक यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले… | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्���ातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nअर्चना पूरणसिंगला पाहताच सतीश कौशिक यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले…\nअर्चना पूरणसिंगला पाहताच सतीश कौशिक यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले…\nसतीश कौशिक यांनी उघड केलं गुपित; म्हणाले...\nकलाविश्वात कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांच्या अफेअर, ब्रेकअप यांच्य चर्चा कायमच रंगत असतात. काही कलाकार जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. तर, काही कलाकारांच्या मात्र अफेअरची जोरदार चर्चा रंगताना दिसून येते. विशेष म्हणजे यावेळी अभिनेता सतीश कौशिक आणि अर्चना पूरणसिंग यांच्याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सतीश कौशिक यांनी अलिकडेच अर्चना पूरणसिंग या त्यांच्या क्रश असल्याचं सांगितलं आहे.\nअलिकडेच अनुपम खेर, सतीश कौशिक आणि पंकज त्रिपाठी यांनी ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सतीश कौशिक यांनी त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. विशेष म्हणजे एकेकाळी अर्चना पूरणसिंग या माझं क्रश होत्या असंही त्यांनी सांगितलं. कर्लस टीव्हीने याविषयीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\n“अरे यार, या इथे कुठे आल्या. तुला माहित आहे कपिल, या माझं ३४ व्या क्रश आहेत”, असं सतीश कौशिक अर्चना पूरणसिंग यांच्याकडे पाहून म्हणाले. विशेष म्हणजे सतीश कौशिक यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर आता आम्ही सगळ्यांनी इकडून निघून जायचं का असा मजेशीर सवाल अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना विचारला.\nदरम्यान, सध्या सोशल मीडियावर या नव्या भागाचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. त्यासोबतच सतीश कौशिक, अनिल कपूर आणि अनुपम खेर यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्सेदेखील या मंचावर प्रेक्षकांना ऐकायला मिळाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n...आणि ग्राहकाच्या डोळयासमोर पीठाच्या गिरणीवर महिलेचं कापलं गेलं शीर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘अनिल कपूर स्वत:ला काय समजतो’; अनुपम खेर यांचा मजेशीर सवाल\n2 ‘देवमाणूस’मधील सरू आजी ठरतायेत रॉकस्टार; Social Media वर म्हणीचा धुमाकूळ\n3 ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/8440", "date_download": "2021-01-26T11:08:40Z", "digest": "sha1:I5VYWUIIG2QSYKEB75A7EWP3T43UJIPY", "length": 11710, "nlines": 112, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "अखेर पाच महीन्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात येथे झाला कोरोनाचा शिरकाव – Purogami Sandesh", "raw_content": "\nअखेर पाच महीन्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात येथे झाला कोरोनाचा शिरकाव\nअखेर पाच महीन्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात येथे झाला कोरोनाचा शिरकाव\nश्रीगोंदा(दि.12ऑगस्ट):-तालुक्यातील विसापूर हे परिसरातील नागरिकांची सतत वर्दळ असणारे गाव असताना गेल्या पाच महीन्यात कोरोना मुक्त होते.मात्र मंगळवारी येथील रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अखेर रेल्वे मार्गे विसापूर येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे.\nविसापूर रेल्वे स्थानकात काम करणारे हे कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी येथील शिवाजीनगर भागात भाड्याने खोली घेऊन रहातात.दोन दिवसांपूर्वी त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी नगर येथे जिल्हा रुग्णालयात सोमवारी कोरोना टेस्ट करुन घेतली.त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे त्यांना विसापूर येथे त्यांच्या घरातच कॉरंटाईन करण्यात आले आहे.त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नसल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय शिंदे व आरोग्य परिचारिका गायकवाड हे उपचार करत आहेत.\nविसापूर रेल्वे स्थानकात कार्यरत असलेले एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याने त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन करण्यात आले असून ते एकटेच या ठिकाणी रहात आहेत.त्यांना जर कोरोनाचे लक्षणे जाणवू लागले तर त्यांना रेल्वेच्या सोलापूर येथील कोवीड सेंटर मध्ये पाठवण्यात येईल. मात्र सध्या ते ठणठणीत आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करून घेण्यात येत आली आहे.सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.\n*स्रोत- बी.पी.थोरात,स्टेशन प्रबंधक,विसापूर रेल्वे स्थानक.*\nश्रीगोंदा Breaking News, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, स्वास्थ\nदिव्यांगांच्या राखीव निधी खर्चात जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडुन कोट्यवधी रुपयांचा डल्ला :- राहुल साळवे (अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड)\nचंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.12 ऑगस्ट) रोजी 46 कोरोना बधितांची नोंद\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – Pratikar News on गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nKandice Holler on ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/125-12.html", "date_download": "2021-01-26T12:59:23Z", "digest": "sha1:LDBOQOPWPUZQPN4GTMQPDYKNQT3WZIFD", "length": 9211, "nlines": 106, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "भाजपच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 12 विद्यामान आमदारांचा पत्ता कट | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nभाजपच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 12 विद्यामान आमदारांचा पत्ता कट\nमुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nनिवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार इनकमिंग झाली. त्यामुळे भाजपने जर आयात नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसू शकतो.\nमहाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी दोन उमेदवार स्पर्धेत आहेत, अशा जागांची वेगवेगळी यादी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित होते.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/11/blog-post_9.html", "date_download": "2021-01-26T12:15:22Z", "digest": "sha1:H357XHZ4XDWVZMR6JAHAGSGPWCGEFVKH", "length": 16486, "nlines": 224, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार समाज निर्माण करण्यासाठी काय करायला हवे? - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास लेख मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार समाज निर्माण करण्यासाठी काय करायला हवे\nमराठी उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार समाज निर्माण करण्यासाठी काय करायला हवे\nचला उद्योजक घडवूया २:५५ AM आर्थिक विकास लेख\nहा प्रश्न खरच खूप कठीण आहे कि तुमची मानसिकता ती बनवते\nप्रश्न एक पण उत्तर अगनित आहेत.\nएक सामान्य कुटुंब घ्या आणि त्याच्या घरी काय काय आहे ते विचारा.\nअशीच कमीत कमी १००० घरांचा सर्वे करा.\nत्यामध्ये अंदाजे काय काय लागते ते मी तुम्हाला सांगतो, ह्यासाठी काही आर्थिक क्षेत्रामधील तज्ञाची गरज नाही आहे. फक्त मानसिकता किंवा दृष्टीकोन म्हणूया आपण ती लागते.\nकिराणा माल - अन्न धान्य, बेक उत्पादन (बिस्कीट इत्यादी) व इतर खाण्या पिण्याची उत्पादने.\nघर कपडे साफ करण्यासाठी लागणारी उत्पादने.\nभाजी पाला, फळ व इतर शिजवून खाण्याचे पदार्थ जे जास्तीत जास्त ताजेच लागतात.\nवरील गरजा ह्या प्रत्येक घरा घरात असतात. आता तुम्हाला फक्त ह्या दररोजच्या गरजा कश्या पूर्ण करणार ह्याचा विचार करायचा आहे.\nमी कुणालाही करोडो रुपये गुंतवून मोठी कंपनी टाकायला नाही सांगणार कारण ह्यामुळे लहान मोठे लोकल उद्योग व्यवसाय हे ठप्प होवून जातात आणि जे खाद्य पदार्थ ताजे भेटायला पाहिजे ते भेटत नाही.\nहे उद्योग व्यवसाय ग्राहकांपर्यंत पो��वण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन चा वापर करू शकता.\nपुढील भागात आपण ह्यामुळे निर्माण होणार्या विविध उद्योग, व्यवसाय ह्याबद्दल चर्चा करूया.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतरुण, तरुणींनो जागे व्हा\nतुम्ही तुमच्या उद्योग, व्यवसाय आणि आयुष्यातील इतर ...\nतुम्हाला माहित आहे का\nबेडूक आणि विंचू ह्यांची कथा\nमराठी उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार समाज निर...\nआईनस्टाइन आणि मराठी उद्योजक\nऑनलाईन शॉपिंग समज आणि गैरसमज\nमारवाडी उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीत यशस्वी असण्...\nसाल्ट एन पेपर (मीठ आणि काळी मिरी)\nअमली पदार्थाच्या नशेच्या अधीन, बेघर ते करोडपती बनण...\nसमाजाला लागलेला हृदय विकाराचा झटका\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nडिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत\nजर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झा...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82-2/", "date_download": "2021-01-26T11:20:31Z", "digest": "sha1:QMCHJWASC44YTZYHNMOOS6ZWZNCF6Y5H", "length": 8240, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवाःमुख्यमंत्री | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवाःमुख्यमंत्री\nछत��रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवाःमुख्यमंत्री\nगोवा खबर:साखळी येथील रविंद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनाप्रित्यर्थ विशेष कार्यक्रम संपन्न झाला.\nयावेळी व्यासपीठावर रविंद्र भवनचे उपाध्यक्ष श्री विठोबा घाडी, नगरसेवक श्री. आनंद काणेकर, सदस्य सचीव श्रीपाद आर्लेकर, सदस्य श्री. गोपिनाथ गावस, अजित देसाई, सौ. स्वाती माईणकर, अनिल काणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.\nसुरूवातीला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.\nयावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजच्या तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करण्यास सांगून शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसमोर आणण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले.\nडॉ. सावंत पुढे म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत प्रत्येक दिवस साजरा करण्याची गरज असून त्यामुळे शिवाजी महाराजांची किर्ती आणि त्यांचे महान कार्य जनमानसात पोहचविण्यास अधिक मदत होईल असेही ते म्हणाले.\nश्री. लक्षराज आमोणकर यांनी सर्वांचे स्वागत केले.\nPrevious article25 जून रोजी टपाल विभागाकडून डाक अदालतीचे आयोजन\nNext articleमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी बससेवेचा शुभारंभ\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\nभारतीय कलाकारांबरोबर काम करणे हा सुंदर अनुभव :माजिदी\n24 तासात कोविड मुळे दोघांचा मृत्यू;कोविड बळींचा आकडा11वर\nआझाद मैदानावरील स्मारक बनले परप्रांतीयांचे लॉजिंग बोर्डिंग\nपाळीव प्राणी आणि पक्षी विक्री जाहिरातीवर प्रतिबंध\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा गोव्यासह सर्व राज्यांना फायदा होईलः प्रल्हाद जोशी\nप्रेक्षक आणि निधी मिळवणे हे माहितीपट निर्मात्यांसमोरचे मोठे आव्हान : उषा देशपांडे\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश व���देशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nइफ्फीतील ओपन फोरम सुरू\nइफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/pmpl.html", "date_download": "2021-01-26T12:00:43Z", "digest": "sha1:RT7EJJMHVZF77XQQMN7DZVFXQYCNYIC2", "length": 6418, "nlines": 103, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "Pmpl बसमध्ये चक्क गाद्याची वाहतूक:वाहक चालकांचा अजब कारभार | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nPmpl बसमध्ये चक्क गाद्याची वाहतूक:वाहक चालकांचा अजब कारभार\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):किवळे-निगडी या बसमध्ये वाहकाच्या मर्जीने बसमध्ये प्रवासी सीटवर चार गाद्या ठेवून एक व्यापारी प्रवास करीत होता पण वाहकास निगडीच्या डेपो व्यवस्थापकाचा फोन येताच देहूरोडमध्ये गाद्या उतरविण्यात आल्या मात्र या दरम्यान प्रवाशांचे हाल झाले ही बस किवळे येथून निगडीकडे 10.15 सुटली होती.पीएमपीएल तोट्यात असताना बस मध्ये आत्ता माल वाहतुक सुरू केली की काय अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://gnaukri.in/chennai-petroleum-corporation-limited-recruitment/", "date_download": "2021-01-26T11:49:28Z", "digest": "sha1:X476ZVZMLYDP6S64LOQ4QG6RRJNAIOIF", "length": 6356, "nlines": 51, "source_domain": "gnaukri.in", "title": "(CPCL Company) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. भरती 2020 | GNAUKRI", "raw_content": "\n(CPCL Company) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. भरती 2020\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. भरती 2020\nनाव चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.\nअर्ज सुरवातीची तारीख –\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 01 नोव्हेंबर 2020\nअर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा\nजाणून घेऊया gnaukri.in पेजवरच्या अजून काही भरतीबद्दल\n(mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2020\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये अप्रेंटिस पदांची भरती\n(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका ‘वैद्यकीय अधिकारी’ भरती 2020\n(ICAR-CCRI Nagpur) सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर भरती 2020\n(SAI) स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2020\n(OFB) आयुध फॅक्टरी बोर्ड, भारत सरकार येथे 23 पदांची भरती\n(Indian Post Office) भारतीय टपाल कार्यालय येथे 1371 पदांची भरती\n(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 179 पदांची भरती\n(PNB)पंजाब नॅशनल बँक येथे 535 पदांची भरती (मुदतवाढ)\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटना मध्ये 90 जागांची भरती\n(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांसाठी भरती\n(MNS) महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूर येथे 22 पदांची भरती\n(ZP Latur) जिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पॅनल पदांची भरती\n(SGBAU) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे 09 पदांची भरती\n(BIS) भारतीय मानक ब्यूरो येथे 171 जागांसाठी भरती (मुदतवाढ)\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्र येथे 139 पदांची भरती\n(RD & PR Dept) ग्राम विकास विभाग येथे 288 पदांची भरती\n(KMC) कोल्हापूर महानगरपालिका येथे 10 पदांची भरती\nपदाचे नाव —ट्रेड अप्रेंटिस\nशैक्षिणक पात्रता —10वी+ITI किंवा 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर किंवा MCA किंवा CA किंवा ICWA किंवा B.Sc किंवा B.Com किंवा MFC किंवा MBA\nअर्ज फी शुल्क —फी नाही\nनोकरीचे ठिकाण — चेन्नई (तामिळनाडू)\nऑफिशियल संकेतस्थळ — लिंक\nपीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)\nऑनलाईन अर्ज करा (लिंक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54561", "date_download": "2021-01-26T13:06:24Z", "digest": "sha1:P5YKOT34MUGJN6ASQA3WVN5HPU3QMXO6", "length": 14976, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन -\nनिमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन -\nसंत परंपरेत लोक जागर केलेले संत खूप आहेत, पण ते स्वतः, स्वतःला संत मानत नव्हते. आपल्या पेक्षा अधिक ज्ञान असणारे व्यक्तिमत्व, यांना संत वृतीने पहिले जात असे. अशा अनेक संतांच्या नजरेत विठ्ठल ,पंढरी कशी होती ते आज आपण पाहू .\nसंत सेना महाराज यांनी त्याच्या रचनेत पंढरीस जाणे ,विठ्ठल दर्शन घेणे ,भक्तीत तल्लीन वारकऱ्यांना पाहणे हि सुद्धा एक जीवाला मनःशांती देणारी घटना आहे, हेच सर्वांच्या मनावर अतिशय सोप्या भाषेत बिंबवले आहे. त्यामुळे या पंढरीच्या सोहळ्याचे वर्णन करताना ते म्हणतात -\nजातां पंढरीस सुख वाटे जीवा \nआनंदे केशवा भेटतांचि ॥१॥\nया सुखाची महती सांगताना त्याची तुलना होवूच शकत नाही इतके म्हणून ते थांबत नाहीत तर ते म्हणतात- पंढरपुरी मिळणारे हे सुख इतरत्र शोधून देखील ते गवसलेले नाही. म्हणजेच तुम्हाला जर अतुलनीय सुखाचा परमोच्च आनंद हवा असेल, तर तुम्ही विठुरायाचे दर्शनास या .\nया सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं \nपाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥\nबर पंढरीस फक्त विठूराया आहे असे आहे का तर तसे नाही, विठूराया तर आहेच, पण त्याच्या नामघोषात तल्लीन वारकरी ,त्यांनी घेतलेल्या पताका, त्यांचा जयघोष तुम्ही अन्यत्र कुठे पहिला आहे का \nऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार \nऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥\nइतके म्हणून संत सेना महाराज थांबत नाहीत, तर पंढरीतील प्रत्येक गोष्ट अशी आहे कि, त्याची अन्यत्र तुलनाच होवू शकत नाही, असे सांगत शेवटी ते म्हणतात , संत माहात्म्यांनी सांगितले आहे कि ,परिपूर्ण मनःशांती म्हणजेच पंढरी होय .\nऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक \nऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥\nऐसा विटेवरी उभा कटेवरी कर \nऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥\nसेना म्हणे खूण सांगितली संती \nया परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥\nया संत परंपरेतील आणखी एक नाव म्हणजे संत एकनाथ . त्यांच्या नजरेतील पंढरी, अनेक उपमा अलंकारांनी सजलेली आहे . सर्व सामान्य भक्तांना भक्ती मार्गाचे अनन्य साधारण महत्व विषद करताना कधी ते - माझे माहेर पंढरी ,तर कधी काया हि पंढरी, असे सांगतात . पंढरी दर्शनाचे समाधान व्यक्त करताना ते म्हणतात -\nया पंढरीचे सुख पाहतां डोळां \nउभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥\nम्हणजे एखाद्या योगीराजाने जसा जिव्हाळा व्यक्त करावा, तसे सुख पंढरी दर्शनात सामावले आहे . पण या अनुभूतीचा साक्षात्कार कसा घेतला, हे सांगताना ते म्हणतात ,श्री चरणी लीन होण्यासाठी तन ,मन अर्पून शरण जाताना ,सर्व मनोविकार चंद्रभागेत बुडवून टाकले ,आणि अंगभूत चैतन्याने विठूरायास पुजिले. पण या कृतीचा उलगडा सोप्या शब्दात मांडताना ते लिहतात-\nम्हणोनियां मन वेधलें चरणीं \nआणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥\nजनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं \nकरी वोवाळणी शरीराची ॥३॥\nपंढरी म्हणजेच सुखाचा परमोच्च बिंदू असे वाटणारे अनेक संत आहेत त्यातील आणखी एक म्हणजे संत चोखामेळा . ते म्हणतात जिथे प्रत्यक्ष चक्रपाणी आपल्या साठी उभा आहे तेथील सुखाची तुलना कशाशीच होणार नाही त्यामुळे या अभंगात ते लिहतात -\nपंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं \nप्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥\nकृष्णा ,गोदावरी, गंगा अशा अनेक पवित्र नद्यांच्या काठी अनेक तीर्थे आहेत . पण अशाच ताकदीचे एक सामर्थ्य शाली तीर्थ म्हणजे पंढरी, जे दक्षिण वाहिनी चंद्रभागेच्या काठी आहे .ते फक्त विठूराया ,पंढरी, चंद्रभागा यांचे महत्व नोंदवून थांबले नाहीत तर या पवित्र ठिकाणी तितकाच महत्वाचा भक्तांचा प्रतिनिधी पांडुरंगाचा लाडका पुंडलिक देखील आहे . थोडक्यात काय तर अगणित सुख देणारी हि पंढरी भोळ्या भाबड्या भक्तांची वाट पाहत आहे . म्हणून ते लिहतात-\nत्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ \nदक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥\nसकळ संतांचा मुकुटमणी देखा \nपुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥\nचोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी \nभोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥\nया पंढरीत असणारा हा सुखाचा सागर ज्यात सामावला आहे, त्या विठ्ठलास विसरून कसे चालेल . त्यामुळे आणखी एका रचनेत संत चोखामेळा पंढरी,पुंडलिक,चंद्रभागा यांच्या विषयी भरभरून लिहताना म्हणतात , सुखाच्या पलीकडे पण सुखच असेल असे ठिकाण म्हणजे पंढरी . त्यांच्या या भक्तीची अनुभूती आपणास या रचनेतून नक्कीच मिळते -\nसुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं \nपुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥\nसाजिरे��� गोजिरें समचरणीं उभें \nभक्‍ताचिया लोभें विटेवरी ॥२॥\nकर दोनीं कटीं श्रीमुख चांगले \nशंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥\nचोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी \nचंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥\nआता पालखी आपला मार्ग आक्रमू लागली आहे, म्हणून आपणही पालखीत प्रत्यक्ष नसलो तरी,' पायी हळू हळू चालू मुखाने पुंडलिक वरदा बोलू .'\nवाह, रविन्द्रजी काय रसाळ\nवाह, रविन्द्रजी काय रसाळ लिहिलेत .....\nया संत साहित्यात अशी काही जादू आहे की ते वाचताना त्या चिंतनात आपण अगदी सहज तल्लीन होऊन जातो... अशा अनुभूतिपूर्ण शब्दांचे जे सुरेख संकलन तुम्ही करुन राहिले आहात त्याला तोड नाहीये.... केवळ अप्रतिम ...\nपुरंदरे शशांक - संत साहित्य\nपुरंदरे शशांक - संत साहित्य जितके सोप्या शब्दात आहे तितकेच ते गहन अर्थाने भरलेले आहे असे मला नेहमीच वाटते . काही प्रमाणात ते समजून घेण्याचा एक अल्प प्रयत्न .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/75054", "date_download": "2021-01-26T13:14:21Z", "digest": "sha1:C3SHMFYHYFA2FGBJ7NFI45KCNHB7UE3Q", "length": 13218, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "थोडासा ब्रेक - चलता हूं ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /थोडासा ब्रेक - चलता हूं \nथोडासा ब्रेक - चलता हूं \nमायबोलीवरून काही दिवस इच्छा नसून देखील ब्रेक घेत आहे. माझे चाहते माझे धागे आणि प्रतिसाद मिस करतील त्याबद्धल दिलगीर आहे.\nकामांचा लोड आला का\nकामांचा लोड आला का\nम्हंजे कट अप्पा आजसे रोमात\nम्हंजे कट अप्पा आजसे रोमात\nकाळजी घ्या. लवकरच या.\nकाळजी घ्या. लवकरच या.\nतुमची कमी ऋन्मेष भासू देणार\nतुमची कमी ऋन्मेष भासू देणार नाही... आरामात या परत...\n बाहुबलीने कटप्प को कटाया. वि विल मिस यु.\nबाहुबली पण आहे का माबो वर \nबाहुबली पण आहे का माबो वर लोक काय आयडी घेतील सांगता येत नाही खरेच....\nअरे देवा... काय हा योगायोग\nअरे देवा... काय हा योगायोग\nदोनच दिव्सांनी अनिश्चित काळासाठी मी सुद्धा ब्रेक घेणार आहे\nअरे असे नका करू... मायबोलीचे\nअरे असे नका करू... मायबोलीचे ट्राफिक कमी होईल... रेटिंग देखील घसरू शकते....\nदोनच दिव्सांनी अनिश्चित काळासाठी मी सुद्धा ब्रेक घेणार आहे>>\nआणखी कोण कोण ब्रेक घेणार आहे.\nमायबोली ब्रेक चॅलेंज ट्रेंड\nमायबोली ब्रेक चॅलेंज ट्रेंड करायचा विचार आहे का\nऋन्मेष ब्रेक घेत असेल खरेच तर मी देखील घेऊ शकतो...\nअहो च्रप्स असे नका करू.\nअहो च्रप्स असे नका करू. तुमच्यासारखी निपक्ष आणि रोखठोक माणसेही अहेत ईथे म्हणून तर मजा आहे.\nमी ते अशीच मस्करी केली. एकेकाळी कटप्पा ऋन्मेष एकच हि हवा फार उठलेली तिथे पुन्हा जरा फुंकर मारत होतो\nगोम म्हणाली की मी आता माझ्या\nगोम म्हणाली की मी आता माझ्या एका पायाला विश्रांती देणार आहे.\nतुमच्या १९ चाहत्यांची काळजी\nतुमच्या १९ चाहत्यांची काळजी घेईल मायबोली. तुम्ही सुखेनैव जा व लवकर परत या.\nमी पण मस्करी केली ऋन्मेष\nमी पण मस्करी केली ऋन्मेष\nहो ते मला कळले. मी बस्स\nहो ते मला कळले. मी बस्स कटप्पांच्या धाग्यावरील प्रतिसाद वाढवत होतो\nआलोय परत . एक कादंबरी लिहत\nआलोय परत . एक कादंबरी लिहत होतो. पूर्ण झाली. दोन महिने लागले.\nबरं झालं आलात एकदाचे.. आता मी\nबरं झालं आलात एकदाचे.. आता मी जाते गडावर एक चक्कर टाकायला\nबाय दवे तुमच्या अनुपस्थित\nबाय दवे तुमच्या अनुपस्थित तुमचा “तुम्ही दारू कशी पीता“ हा धागा कायम वर ठेवायचा प्रयत्न केला होता\nइतक्या लवकर गडावर जाऊ नका.\nइतक्या लवकर गडावर जाऊ नका. अजून आपल्याला भरपूर काम करायचे आहे. मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्हाला थांबावेच लागेल.\nमायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे\nहा तिसरा मी आहे असे गृहीत धरून आभार मानतो\nअमेरीकेची वेळ तुम्ही सांभाळा. ईंडियन स्टॅण्डर्ड टाईमचे कल्याण करायची जबाबदारी मी घेतो.\nइतक्या लवकर गडावर जाऊ नका.\nइतक्या लवकर गडावर जाऊ नका. अजून आपल्याला भरपूर काम करायचे आहे. मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे >> नको बाई.. ती जबाबदारू साॅरी जबाबदारी तुम्ही दोघेच घ्या.. आम्हाला गडावर जावच लागेल नाहीतर आमचे खंडोबा बानूमय होऊन जातील.. (बानू म्हणजे त्यांची चार चाकी..गैरसमज नको )\nअसं कुठं असतंय व्हय. तुम्ही\nअसं कुठं असतंय व्हय. तुम्ही लिहत जा ओ. छान लिहिता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्था��ना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/losacon-p37090951", "date_download": "2021-01-26T12:51:24Z", "digest": "sha1:YBK2TUICCSA2ZN2QSHU33UBTO3K4XNOP", "length": 15976, "nlines": 266, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Losacon in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Losacon upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nLosartan साल्ट से बनी दवाएं:\nLosacar (1 प्रकार उपलब्ध) Losanorm (1 प्रकार उपलब्ध) Losar (1 प्रकार उपलब्ध) Revas (1 प्रकार उपलब्ध) Giftan (1 प्रकार उपलब्ध) Losartas (1 प्रकार उपलब्ध) Covance D (1 प्रकार उपलब्ध) Tozaar H (1 प्रकार उपलब्ध) Angizaar- H (1 प्रकार उपलब्ध)\nLosacon के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nLosacon खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हाई बीपी डायबिटिक नेफ्रोपैथी\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Losacon घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस हल्का\nगर्भवती महिलांसाठी Losaconचा वापर सुरक्षित आहे काय\nLosacon घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या, तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Losaconचा वापर सुरक्षित आहे काय\nLosacon चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर फारच मर्यादित परिणाम असू शकतो. कोणतेही हानिकारक परिणाम झाल्यास, ते स्वतःहून नाहीसे होतील.\nLosaconचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nLosacon हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nLosaconचा यकृतावरील परिणाम काय आहे\nLosacon चा यकृतावर सौम्य दुष���परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nLosaconचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Losacon चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nLosacon खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Losacon घेऊ नये -\nLosacon हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nLosacon ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nLosacon घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Losacon केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Losacon घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Losacon दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक खाद्यपदार्थांबरोबर Losacon घेतल्याने त्याच्या परिणामाला विलंब होऊ शकतो. याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला.\nअल्कोहोल आणि Losacon दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Losacon घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\n3 वर्षों का अनुभव\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2016 - 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/government-plans-to-make-farming-profitable/", "date_download": "2021-01-26T11:18:02Z", "digest": "sha1:CZNI65NGDJTT2W23XLHT6GRXVRBUNWNP", "length": 18419, "nlines": 159, "source_domain": "krushisamrat.com", "title": "शेतीव्यवसाय फायदेशीर व्हावा यासाठी सरकारच्या योजना | Krushi Samrat", "raw_content": "\nशेतीव्यवसाय फायदेशीर व्हावा यासाठी सरकारच्या योजना\n१९५०च्या दशकात भारताच्या वार्षिक सकल उत्पन्नात कृषिक्षेत्राचा वाटा जवळपास ५२% होता. तेव्हापासून हा सातत्याने घसरत सध्या १४%वर आला आहे. भारताने उदारीकरण व जागतिकीकरण स्वीकारल्यामुळे उद्योगधंद्यांचा उदय झाला. कृषीकेंद्रित असलेली भारताची अर्थव्यवस्था उद्योगप्रधान झाली. ज्या वेगाने वृक्षलागवड होते त्यापेक्षा जास्त कारखानदारी वाढली, त्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता कमी होत गेली. गायीला देवता मानल्या जाणाऱ्या देशात राहत असतांना, १९५०च्या दशकात ६०% लोकांच्या उपजीविकेचे साधन शेती हेच होते. अर्धी लोकसंख्या व्यवसाय करत असतांना तरीही त्यातून मिळणारे उत्पन्न मात्र तुटपुंजे होते. शहरीकरण हे याचं कारण म्हणून गृहित धरलं तरी शेती हा फायदेशीर व्यवसाय उरला नाही याकडे दुर्लक्ष न करणे कठीण आहे. भांडवली गुंतवणूक व देखभाल खर्च यासह पायाभूत सुविधांच्या किमती गगनाला भिडत आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या दुर्दशेत भर पडत आहे. ‘द हिंदू’मधील एका लेखाच्या माहितीनुसार, भारतीय शेतकऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या पुनर्प्राप्तीचा सरासरी दर केवळ ३० टक्के आहे. कमी उत्पादन येण्याचं दुसरं एक कारण म्हणजे कमी जमीनधारणा. जेव्हा सुपीक जमिनीची मालकी नसणे, लक्षणीय जलसिंचन, खतांचा योग्य वापर करणे कठीण जाते तेव्हा कमी उत्पादन येते. भारत हा चीननंतर सर्वाधिक सिंचनक्षेत्र असणारा देश असूनही, भारतात दोन तृतीयांश पिकांना योग्यप्रकारे सिंचन सुविधा उपलब्ध होत नाही. पण सिंचन असूनही ते योग्यप्रकारे वापरात आणलं नाही तर जमिनीची धूप व क्षारता अशा समस्या उद्भवून उत्पादन घटते.\nकृषीक्षेत्राची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असतांना, २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात २.८५ दशलक्ष हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी तरतूद केली गेली, तसेच मे २०१८ पर्यंत सर्व खेड्यांत विद्युत व्यवस्था पोहचेल अशीही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांची दैना मिटवण्यासाठी सरकारने आणखी काही उपक्रमांची घोषणा केली आहे.\n* प्रधानमंत्री फसल बीमा योजना-\nशेती हा बेभरवश्याचा व्यवसाय बनला आहे. शेतकरी शेतात जे पेरतात, ते उगवेल की नाही याचीही खात्री देवू शकत नाहीत. परंतु त्यांनी जे कष्ट घेतले आणि जी गुंतवणूक केलीय त्यातून प्राप्ती करून घेण्यासाठी धडपड���ात. एखाद्या वर्षी उत्पन्न चांगलं येईल असं वाटत असतांना, अचानक दुष्काळ, महापूर किंवा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्ती हैदोस घालून त्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम घडवून आणतात. शेतीचे अनपेक्षित गुणधर्म व देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी २०१६ मध्ये शासनाने प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरु केली. शेतकऱ्यांसाठी पिकांच्या विमा धोरणात मुद्दलावर व्याजदर शिथील करून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये सरकारने १७६०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आणले असून, ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देईल आणि नुकसान भरपाई करून देईल. जून २०१६ नंतरच्या खरीप हंगामापासून ही योजना सुरु केली गेली.\n* ही वेळ नीलक्रांतीची आहे-\nआर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट समितीने (CCEA) भारतात नीलक्रांतीची घोषणा केली. सागरी व अंतर्गत मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच उत्पादनक्षमता व नफा वाढवण्यासाठी ही एकात्मिक योजना आकारास आली. या योजनेप्रमाणे, पुढील ५ वर्षांसाठी सरकारने ३००० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. शेती आणि तत्सम व्यवसायक्षेत्राचा विकासदर ६% ते ८% स्थिर राहावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.\n* दूधउत्पादन वाढवण्यासाठी सरकारची २२१ कोटी रुपयांची गुंतवणूक-\n१३० दशलक्ष टन एवढे वार्षिक उत्पादन करून भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे. तथापि, दूध देणाऱ्या प्राण्यांची संख्या ११८ दशलक्ष पेक्षा जास्त असूनही प्रत्येक प्राण्यामागे होणारे दूधउत्पादन प्रचंड कमी आहे. दुधाची सातत्याने वाढती मागणी लक्षात घेता, राष्ट्रीय दूध डेअरी विकास बोर्ड (NDDB)ने २२१ कोटींच्या बजेटप्रमाणे ४२ नव्या दुग्धप्रकल्पांची घोषणा केली. या प्रकल्पांचा मुख्य भर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू इ. यासारख्या मुख्य दूध-उत्पादक राज्यांची दूध उत्पादनक्षमता वाढवण्यावर राहील.\nएका अहवालानुसार, भारतातील दोन-तृतीयांश शेतीयोग्य जमिनीला उचित जलसिंचन सुविधांची कमतरता आहे. याची नोंद घेत, उर्जामंत्री पीयूष गोयल म्हणाले की शेतकऱ्यांना उर्जा-कार्यक्षम सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार पुढील ३ ते ४ वर्षांसाठी ७५००० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी करत आहे. या योजनेअंतर्गत पुढील ३ ते ४ वर्षांत ३० दशलक्ष वीज बचत करणारे पंप सेट शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. यावर झालेला खर्च एकूण वीज वापराच्या बचतीतून वसूल केला जाणार आहे. यामुळे ४० अब्ज किलोवॅट एवढी वीज बचत होणार आहे आणि २० लाख इतकी रोजगारनिर्मिती होते आहे.\n* परंपरागत कृषी विकास योजना-\nशेती उत्पादन सुधारण्यात जमीन आणि पाणी यांच्या मूलभूत महत्त्वावर भर देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. भारतात जी शेती पद्धत रूढ आहे, तिच्या सुधारणेसाठी सरकार साहाय्य करणार आहे. सामूहिक शेतीपद्धतीच्या माध्यमातून प्रत्येकी ५० एकर शेती असलेले ५० शेतकरी आपला समूह तयार करून सेंद्रिय शेती करणार आहेत. येत्या ३ वर्षांत असे १०००० समूह आणि ५ लाख हेक्टर एवढी लागवडीयोग्य जमीन सेंद्रिय शेती अंतर्गत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट राहणार आहे. नुकतेच, सरकारने जलसिंचन सुविधा, यांत्रिक शेती, आणि वखारपालन सारख्या शेती पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली आहे. जनुकीयदृष्ट्या सुधारित बियाण्यांचा वाढता वापर शेतीव्यवसायाचे सकल राष्ट्रीय उत्पन्नात योगदान वृद्धिंगत करणार आहे.\nशेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.\nTags: Government plans to make farming profitableशेतीव्यवसाय फायदेशीर व्हावा यासाठी सरकारच्या योजना\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nखरीप हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना\nडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागव��� करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/tamarind-process-and-value-addition/", "date_download": "2021-01-26T11:48:37Z", "digest": "sha1:6Q3ZOO3Y26YMRXY6GFBCEEBJOTHJZFRA", "length": 15211, "nlines": 127, "source_domain": "krushisamrat.com", "title": "चिंच प्रक्रिया व मूल्यवर्धन | Krushi Samrat", "raw_content": "\nचिंच प्रक्रिया व मूल्यवर्धन\nचिंचेच्या गरामध्ये औषधी गुणधर्मांबरोबरच आहार देखील चांगले असते. भारतीय जेवणामध्ये काहीसा चिंचेच्या गराचा देखील वापर केला जातो. चिंच पावडरचा बेकरी व कन्फेक्‍शरी पदार्थांमध्ये फार जास्त प्रमाणात वापर केला जातो. भारतामध्ये विदेशात चिंचगर, पावडरला जास्तच मागणी आहे. चिंचेचा हंगाम मार्च ते एप्रिल महिन्यां दरम्यान येतो. पिकलेल्या फळामध्ये गराचे प्रमाण 35 ते 60 टक्के, इतके असते, बियांचे प्रमाण 12 ते 43 टक्के, शिरांचे प्रमाण एक ते पाच टक्के व टरफलांचे प्रमाण 7 ते 15 टक्के असते. चिंचेच बनविलेले सरबत उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. चिंचेचा उपयोग जुलाब कमी करण्यासाठी होतो. चिंचेचा गर जास्त जुना, तेवढे त्याचे औषधी गुण जास्त असतो. चिंचेची चटणी, सार, आमटी, वरण, सॉस इत्यादी तयार करताना चिंचेच्या गराचा वापर नेहमी केला जातो. भारताबरोबरच इतर देशांमध्ये देखील जास्त प्रमाणात मागणी आहे.\nचिंचेची लागवड हलक्या जमिनीवर व मध्यम-खोल जमिनीत करावी.\nचिंचलागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर खड्डे करून1 मी. X 1 मी. X 1 मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये पालापाचोळा, कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने मोठा खड्डा भरून घ्यावा.\nलागवडीसाठी अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच या जाती. लागवडीनंतर कलमांची जतन करावी.\nकांचनाथ जातीचा चिंचवृक्ष हा मूळ दक्षिण आफ्रिकेतला आहे, अशी काल्पनिक कथा आहे अति प्राचिन काळापासून भारताच्या जमीनीत आहे. त्‍याच्या भारतात एकूण 24 उपजाती आहेत. आपल्‍याकडं हिरवी चिंच व लाल चिंच अशा दोन प्रकारच्या जाती आहेत. गुजरात राज्‍यात लाल चिंचाची झाडे जास्त प्रमाणात आहेत. ब्रम्‍हसंहिता या अतीप्राचीन या ग्रंथात चिंचेचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. चिंचफळातला गर रोचक, दाहशामक व रक्‍तपित्‍तशामक असतो. लघवीच्‍या आजरावर चिंचेच्‍या टरफलांची राख देतात. फुले चिंचपन्‍हे पित्‍त व इतर होणाऱ्या तापावर व जुलाबावर देतात.\nलचक-मुरगळ, व्रण बरा होण्‍यासाठी त्‍यावर चिंचपाला ठेचून ला���तात. चिंचपाला सारक, रूचकर असतो. त्‍यात टार्टिरिक अॅसिड औषधी गुणधर्म असतो. पाळीव जनावरांची पचनक्रिया बिघडली असता त्‍यास चिंचपाला व लिंबपाला मिश्रण करून चारा खाऊ घालतात. पाल्‍याच्‍या रसात तुरटी उगाळून त्‍यात कापडाची पट्टी भिजवून डोळयावर बांधल्‍यास डोळ्याचा आजार बरा होतो. चिंचेच्‍या कोवळया पानांची चटणी व कोशिंबीर खूप चवदार लागते. चटणीत चवीला थोडागुळ, हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकावी.\nजेवनानंतर मुखशुध्‍दीसाठी चिंचोका घ्यावीत. भाजलेल्‍या चिचोका साल काढून सुपारीसारखे चुर्ण किंवा तुकडे, भाजलेल्‍या खारकांचे तुकडे तसेच मीठ व लिंबु ओवा टाकावा. ही सुपारी चवदार व पाचक बनते.\nचिंचोके वातहरक, रक्‍तदोपडजीभ आल्‍यास चिंचोका थंड पाण्‍यात उगाळून त्‍याचा लेप करतात. चिंचोका चूर्ण व हळद थंडपाण्‍यात मिसळून घेतल्‍यास गोवर व कांजिण्‍यात आराम पडतो. चिंचोके कुटून व यंत्रदाबानं चिंचोक्‍याचं तेल काढतात. ते शक्‍तीवर्धक असतं. चिंचपाला, चिंचफळ, चिंचोके व चिंचसाल यांचे अनेक औषधी उपयोग होतात.\nचिंचवृक्षाची मुळे ९ ते १२ मीटर खोलवरजातात. जमिनीवरील माती पावसाच्या पाण्याने वाहू न जाता धरून ठेवण्याचे कार्य चिंचमुळे करीत राहते. चिंचेच्या झाडाखाली दुसरा कोणताही झाड सहज सहजी वाढत नाही. कारण झाडाखाली दाट सावली असते. सूर्यप्रकाश त्यांना मिळत नाही. तसेच चिंचेच्या रासायनिक, आम्लधर्मीय गुणधर्मामुळे चिंचेखाली इतर झाडे वाढत नाहीत. चिंचेची झाडे पक्ष्यांचे मोठे आश्रयस्थान आहेत.\nकावळे, बगळे, चिमणी इत्यादी पक्षी चिंचेच्या झाडावर घरटी बांधतात. बगळ्यांची मोठ मोठी घर विशाल चिंचेच्या झाडावर असते. या वसाहतीला सारंगगार म्हणतात. चिंचेच्या फांद्या लवचिक असतात. वादळवाऱ्याने त्या तुटत नाहीत. पक्ष्यांची घरटी देखील खाली पडत नाहीत.\nचिंचेच्या फांद्यांचा गच्च झाडावर असतो. त्यामुळे झाडांवर चढणारे शिकारी प्राणी व साप सरपटणारेयांना पक्ष्यांच्या घरट्यांपर्यंत पोहचता येत नाही. पक्ष्यांची अंडी व पिले सुरक्षित राहतात. म्हणून बगळे, करकोचे, पाणकावळे हे पक्षी प्रजोत्पादनासाठी घरटी बांधण्यास चिंचेचे झाडं पसंद करतात. चिंचेच्या फुलांकडे मधमाश्या ओढावतातत्यापासून उत्तम असे मध गोळा होते. चिंचवृक्ष बारमाही बहारलेले असते म्हणून रस्त्याच्या कडेने सावलीसाठी व ��ोभेसाठी चिंचेची झाडे लावतात. आजही रस्त्याच्या कडेने चिंचेची झाडे लावलेली आहेत.\nचिंचेची लागवड मुरमाड, हलक्‍या, डोंगर उताराच्या जमिनीवर पहावयास मिळते, मध्यम – खोल जमिनीत करावी. लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 मी. X 1 मी. X 1 मी. आकाराचे मोठेखड्डे खणून त्यामध्ये आतील भागात पालापाचोळा, कुजलेले शेणखत, व काहीसे सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून टाकावा.\nऔरंगाबादमध्ये कृषी विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस चिंच महोत्सवाला सुरुवात झाली.\nदिनांक 05 आणि 06 मार्च 2008 सुरुवात झाली.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/selection-of-sunil-nagpure-for-mdrt-conference-in-usa/", "date_download": "2021-01-26T11:27:35Z", "digest": "sha1:NJ7M363WTLGQVQCV5VRZUM2JDOAOAFRU", "length": 10150, "nlines": 98, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "सुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nसुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड\nसुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड\nसलग तिस-यांदा मिळाला बहुमान, मान्यवरांच्या हस्ते सत्कार\nजितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता सुनिल शामरावजी नागपुरे यांनी MDRT हा बहुमान प्राप्त झाला आहे. सलग तीनदा त्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांना अमेरिका येथे होणा-या मिलियन डॉलर राउंड टेबल कॉन्फरन्ससाठी जाण्याची संधी मिळाली आहे.\nMDRT हा बहुमान मिळण्यासाठी वर्षभरासाठी एक टारगेट दि���े जाते. यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र अशा गंभीर काळातही सुनिल नागपुरे यांनी हे टारगेट दिलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण केले, हे विशेष.\nत्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल वणी शाखेव्दारे त्यांचा सन्मान करण्यात आला. शाखाधिकारी श्री झलके, विकास अधिकारी विटाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शाखेतील सर्व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात. यावेळी श्री झलके आणि श्री विटाळकर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nसुनिल नागपुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार\nसुनिल नागपुरे यांचा अल्प परिचय\nशहरातील पद्मावती नगरी येथील रहिवाशी असलेले सुनिल शामरावजी नागपुरे हे एलआयसी या कंपनीचे परिसरातील एक सुपरिचित विमा अभिकर्ते आहेत. MDRT हा बहुमान त्यांनी सलग तीन वेळा प्राप्त केला आहे. याशिवाय 11 वेळा शतकवीर होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला आहे. सीएम क्लब मेंबर व अतिशिघ्र शतकवीर होण्याचा मान देखील त्यांना प्राप्त झाला आहे\nएमडीआरटी बहुमान काय आहे \nआवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. यावर्षीच्या राउंड टेबल कॉन्फरन्सला सहभागी होता येणं हा एक बहुमान समजला जातो. सुनिल शामरावजी नागपुरे यांना हा बहुमान यावर्षी प्राप्त झाला आहे. याआधीही त्यांना दोनदा हा बहुमान मिळाला आहे.\nसुखद बातमी: रसोया प्रोटिन्स पुन्हा होणार सुरू\nजात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी ���ोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nराजूर येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे 2 महिन्यांपासून बंद\nजुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-26T11:58:33Z", "digest": "sha1:PMJCSLHOTGAELYZT5BJMHOVJFPSRRF7J", "length": 10298, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nउपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nप्रभाग क्रंम��क 1,2,3,4,5,6,7,8 व 9 मधील कामकाजाचा आढावा\nजळगाव: प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत येणार्‍या प्रभागांतील अधिकार्‍यांची आढावा बैठक उपमहापौर सुनिल खडके यांनी गुरुवारी घेतली. प्रभाग समिती सभापती प्रतिभा पाटील, संबधीत प्रभागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, सरिताताई नेरकर, दिलीप पोकळे यांच्यासह प्रभाग अधिकारी व्ही.ओ.सोनवणी आणि इतर अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित होते. उपमहापौर आपल्यादारी या अभियाना अंतर्गत उपमहापौर यांनी महानगरपालिकेचे पदाधिकारी, सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध प्रभागांना भेटी दिल्या या भेटी दरम्यान नागरीकांनी केलेल्या तक्रारी, सुचना यांच्या करण्यात आलेल्या आणि करण्यात येत असलेल्या निपटार्‍याचा सध्या आढावा घेतला जात आहे.\nप्रभाग समिती क्रं 1 अंतर्गत पुर्णत: किंवा अंशत: येणार्‍या प्रभाग क्रंमाक 1,2,3,4,5,6,7,8 व 9 मधील तक्रारी आणि कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. उपमहापौर आपल्या दारी दौर्‍यातील बहुतांशी तक्रारींचा निपटारा झाला आहे. तक्रारीच्या झालेल्या निपटार्‍याचा तपशिल आढावा बैठकीत उपमहापौरांनी जाणुन घेतला. पाणी पुरवठा, बांधकाम, स्वच्छता, विद्युत, नगररचना आदी विभागांचे संबधीत प्रभागांतील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नागरीकांच्या लहान सहान तक्रारी या प्रभाग समिती पातळीवरच सुटल्या पाहीजेत त्यासाठी त्यांना महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत फेर्‍या घालण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केली. आढावा बैठकीपुर्वी उपमहापौरांनी प्रभाग समिती 1 च्या कार्यालयात भेट देऊन तेथील कामकाज, व्यवस्था, आवश्यक सुविधांची कमतरता यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचारी वर्गाशीही कामकाजाबाबत चर्चा केली. प्रभाग समितीतील आवश्यक गोष्टींबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आली आहे. पुढील सप्ताहात प्रभाग समिती 2ला भेट देऊन आढावा घेतला जाणार आहे.\nमनपा अतिक्रमण विभागातर्फे दुकानांवर सीलची कारवाई\nजळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nजळगावात कोरोना लसीचे 'ड्राय रन'; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस\nतीन हजार पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/04/blog-post_2.html", "date_download": "2021-01-26T11:11:20Z", "digest": "sha1:53FNQKXYTKYROGEGXZGDQQJWLIFNSGGH", "length": 16338, "nlines": 198, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "बिझनेसचा नवीन फंडा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आकर्षणाचा सिद्धांत आर्थिक विकास लेख बिझनेसचा नवीन फंडा\nचला उद्योजक घडवूया ११:३१ PM आकर्षणाचा सिद्धांत आर्थिक विकास लेख\n1) उबर या जगतील सर्वात मोठी टॅक्सी पुरवणार्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही.\n2) फेसबुक ही जगातील सर्वात मोठी व लोकप्रीय सोशल मिडिया कंपनी स्वतः कसलेही लिखाण करत नाही.\n3) अलिबाबा या जगातील सर्वात मोठी विक्री कराणार्यात कंपनीकडे एक खिळा सुद्धा स्टॉकमधे नसतो.\n4) एअरबन या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणार्याा कंपनीचे स्वतःचे एकसुद्धा घर नाही. बिझनेसचा नवीन फंडा\n5) ऍपल या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणसार्या् कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही.\n6) व्हॉट्सअप या दिवसातुन 30 लाखांपेक्षा जास्त संदेशांची देवाण घेवाण करणार्यास कंपनीकडे स्वतःचा सर्व्हर सुद्धा नाही.\n7) नाइकी या जागातील आघाडीच्या पादत्राणे बनवणार्याे कंपनीची कुठेही स्वतःची फॅक्टरी नाही.\nया कंपन्यांना हे कसे जमले\nकारण बिझनेस करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहीजे, दुकान पाहीजे, भांडवल पाहीजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.\nलोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी एखादी नवीन कल्पना किंवा प्रॉडक्ट शोधुन काढा, ‘आऊटसोर्सींग व ऑफशोअरींग’ सारख्या तंत्रांचा उपयोग करून निरनिराळ्या एजन्सीज ना आपल्या पंखाखाली एकत्र करा, मार्केटींगवर जास्तीत जास्त भर द्या, ग्राहकाला उत्तम सेवा द्या, अत्यंत प्रामाणीक व पारदर्शी व्यवहार ठेवा,आपल्याबरोबरच आपल्याबरोबर काम करणार्या एजन्सीजचा पण विकास करा,ग्लोबल मार्केटमधे शिरा हे आत्ताच्या बिझनेसचे फंडे आहेत.\nकल्पना तुमची, पैसा दुसर्याेचा हे मुळ तत्व आहे.\n८०८०२१८७९७ चला उद्योजक घडवूया समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतुम्ही चोर आहात कि राजा आहात\n“आपल्या आयुष्यात मानसिक व शारीरिक आरोग्याला व रुपय...\nवाचा आणि विचार करा “५ लाखात शहरा�� घर”, “५०० रुपयात...\nश्रीमंतीकडे व यशाकडे खेचून नेणारी उत्तेजना\nगुंतवणूक करताना समजून घेण्यासारखे काही मुलभूत मुद्दे\nधीर धरण्याची शक्ती भाग २\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nडिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत\nजर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झा...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/04/healthy-lifestyle-with-natural-sweeteners-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:40:28Z", "digest": "sha1:HIGTXJAKY2J633S7EFKJVMZNHOGCBQXJ", "length": 10961, "nlines": 57, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Healthy Sweetner In Marathi - हेल्दी लाईफस्टाईल आणि वेटलॉससाठी वापरा हे नॅचरल स्वीटनर्स", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nहेल्दी लाईफस्टाईल आ���ि वेटलॉससाठी वापरा हे 'नॅचरल स्वीटनर्स' (Healthy Sweetner For Weighloss In Marathi)\nजगभरात भारत हा पक्वान्न आणि त्यांच्या खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण एक वास्तव हेही आहे की, साखरेच्या जास्त सेवनाने कॅलरीज वाढणे आणि इतरही घातक आजारांना आपोआपच आमंत्रण मिळते. गोडं पदार्थांना टाळून कठीण डाएट प्लॅन फॉलो करणं हे जरा कठीणच जातं. वारंवार आपल्याला ते कडक डाएट सोडायचीही ईच्छा होते पण बळजबरी आणि वजन कमी करण्याच्या हव्यासापोटी आपण ते कसंबसं फॉलो करतो. पण हे सगळं टाळता येईल. प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आणि न्यूट्रीशनिस्ट इरम जैदी यांचं असं मानणं आहे की, निसर्गाने आपल्याला काही असे नॅचरल स्वीटनर्स दिले आहेत जे आपल्या आयुष्यात कॅलरीशिवाय गोडवा वाढवू शकतात. हे चार प्रमुख स्वीटनर्स आपल्या आहारात सामील करून तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल मिळवू शकता. ज्याने वेटलॉसही होईल आणि तुम्ही फिटसुद्धा राहाल.\nमध – एक स्वादिष्ट स्वीटनर आणि उत्तम प्राकृतिक अँटी बायोटीक\nऊसाचा रस – प्राकृतिक एनर्जी ड्रींक, सुपरफूड आणि गुणकारी स्वीटनर\nकोकोनट शुगर – कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर न्यूट्रीशनल व्हॅल्यू\nस्टीविया किंवा गोड तुळस - प्राकृतिक, झिरो कॅलरीज आणि वापरायला सोपं (Stevia Or Sweet Basil)\nगोड तुळस ही जगभरात खूप वेगाने नॅचरल स्वीटनर म्हणून प्रचलित होत आहे. काही दशकांआधी याच्या चवीबाबत फार शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. प्युअर सर्कलसारख्या काही कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हायली प्युअर गोड तुळशीची स्वीटनर्स विकसित करून याच्या दैनंदिन वापरावरील साऱ्या शंका दूर केल्या आहेत. विना ब्लड शुगर किंवा इन्शुलिनच्या मात्रेला प्रभावित केल्याशिवाय हे स्वीटनर कॅलरीज घटवण्याच्या शर्यतीत खूपच प्रभावी ठरत आहे.\nमध – एक स्वादिष्ट स्वीटनर आणि उत्तम प्राकृतिक अँटी बायोटीक (Honey As A Natural Antibiotic)\nप्राकृतिक मध अनेक शतकांपासून घरगुती वापरातील प्रमुख घटक राहिला आहे. यामध्ये प्रोटीन मिनरल आणि व्हिटॅमीनचे प्रमाण भरपूर असते. मधामध्ये प्राकृतिकरित्या आढळणाऱ्या एंजाईम एमाईलेज स्टार्च हा पचण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तसंच शरीरातील आवश्यक अँटी ऑक्सीडंटचा स्तरही वाढवतं. एक चमचा मधात फक्त 20 कॅलरीज असतात.\nऊसाचा रस – प्राकृतिक एनर्जी ड्रींक, सुपरफूड आणि गुणकारी स्वीटनर (Sugarcane Juice As Natural Energy Drink)\nएक छान एनर्ज�� ड्रींक, बॉडी क्लिंजर तसंच अनेक औषधी आणि पोषक गुणांनी युक्त असा ऊसाचा रस हा एक नॅचरल स्वीटनर आहे. पण हळूहळू ऊसाच्या रसाची गुऱ्हाळ दुर्मिळ होऊ लागली आहेत. कारण आजकालच्या फास्टफूडच्या जमान्यात ऊसाचा रस पिणं हे एकतर कमी लेखलं जातं आणि दुसरं म्हणजे रसाच्या गुऱ्हाळांमधील अस्वच्छता. पण यालाही पर्याय आहे तो म्हणजे बाजारात उपलब्ध असलेला काही कोल्ड प्रेस्ड आणि ब्रँडेड बाटलीबंद ऊसाच्या रसाचा. जे पौष्टीक आणि फ्रेश ऊसाच्या रसांनी युक्त असतो. जो पिऊन तुम्हीही हेल्दी आयुष्याच्या दिशेने सुरूवात करू शकता.\nकोकोनट शुगर – कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर न्यूट्रीशनल व्हॅल्यू (Cocunut Sugar Has Plenty Of Nutritional Value)\nकोकनट शुगरला कोकोनट पाम शुगर या नावानेही ओळखले जाते. यामध्ये भरपूर खनिजं म्हणजे आर्यन, झिंक, कॅल्शियम आणि पोटॅशिअमसोबतच काही फॅटी एसिड, पॉलीफिनॉल आणि अँटीऑक्सीडंटयुक्त आहे. नारळ शुगर आणि नारळ नेक्टरमध्ये इन्यूलीन नावाचं फायबर असतं जे ग्लुकोज रक्तामध्ये हळूहळू मिसळण्यास मदत करतं. खासकरून डायबेटीसने पीडित लोकांसाठी हे खूपच लाभदायक आहे.\nपरफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल\nया चार नॅचरल स्वीटनर्सच्या मदतीने तुम्ही गोड पदार्थांबाबत तडजोड न करताही आरामात हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करू शकता आणि फिटही राहू शकता. नॅचरल स्वीटनर्सच्या चांगली सवय ही जाडेपणा, डायबिटीस आणि इतर आजारांपासूनही दूर राहण्यासाठी एक चांगलं वरदान आहे.\nवेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं (Weightloss Guide)\nजलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक\nबेलीफॅट कमी करण्यासाठी सोप्या टीप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/10/benefits-of-walnut-for-skin-and-hair-in-marathi/", "date_download": "2021-01-26T12:52:41Z", "digest": "sha1:6REYLCPGUSAFSFSJK2HFWWDXRJHZQF2N", "length": 25257, "nlines": 111, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Benefits Of Walnut In Marathi- फक्त खाण्यासाठीच नाहीतर अक्रोड आहे सौंदर्यदायी", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नस���ाईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nफक्त खाण्यासाठीच नाहीतर अक्रोड आहे सौंदर्यदायी (Benefits Of Walnut In Marathi)\nअक्रोडचे फायदे जाणून घेण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अक्रोड खाण्यासाठी थोडं कडूसर असलं तरी दुसऱ्या कडू फळांच्या तुलनेत अमृत समान आहे. अक्रोड थोडंसं कडवट लागलं तरी त्याची चवही चांगली असते आणि ते औषधीय गुणांनी भरपूर आहे. अक्रोडचं सेवन हे छोट्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. अक्रोड आपण सुकामेवा म्हणू खातोच पण याचे केसांसाठी आणि त्वचेसाठी असलेले फायदे खूप कमी जणांना माहीत असतील. अक्रोड जसं आरोग्यदायी आहे तसंच सौंदर्यदायीही. चला जाणून घेऊया अक्रोड त्वचेसाठी आणि केसांसाठी कसं गुणकारी आहे ते.\nअक्रोडमधील जीवनसत्त्व मूल्य (Walnut Nutrition)\nअक्रोडमध्ये आढळणारी पोषक तत्त्व कोणत्याही सुकामेव्यापेक्षा जास्त लाभदायक आहेत. यामध्ये ओमेगा -3 तसंच ओमेगा -6 फॅट्स भरपूर प्रमाणात आढळतात. अक्रोडमध्ये पॉली अनसॅचुरेटेड फॅटी एसिड अधिक प्रमाणात आढळतं. अक्रोडमध्ये कॉपर, मँगनीज, मॅग्नेशिअम,पॉटेशिअम, फॉस्फोरस, बायोटिन, व्हिटॅटमीन B 6, व्हिटॅमीन E, व्हिटॅमीन C, व्हिटॅमीन A, व्हिटॅमीन K तसंच आर्यनची मात्राही पुरेश्या प्रमाणात असते. खरंतर अक्रोडवर जे गडद रंगाचं पातळ साल असतं ते आपण काढतो. पण ते काढू नये. कारण त्यात सर्वाधिक प्रमाणात अँटीऑक्सीडंट असतात. जसं फेनॉलिक एसिड , टेनिन्स आणि फ्लेवोनॉइड्स असतात. जे खूपच फायदेशीर असतात.\nदेखील वाचा पिस्त्याच्या रेसिपी\nसौंदर्यदायी अक्रोड त्वचेसाठी (Walnut For Skin)\nअक्रोड तुम्ही खाल्लंत किंवा अक्रोडचं तेल तुम्ही त्वचेसाठी वापरलं तर ते जास्त गुणकारी आहे. कारण या तेलात वर सांगितल्याप्रमाणे भरपूर व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. जे तुमच्या त्वचेसाठी अगदी एखाद्या जादूप्रमाणे काम करतात. ज्यांना सुंदर आणि नितळ त्वचा तसंच एजलेस स्कीन हवी असले त्यांनी अक्रोडचं तेल वापरलंच पाहिजे.\nसुरकुत्या होतील गायब (For Fighting Wrinkles)\nअक्रोडमध्ये असणाऱ्या व्हिटॅमीन बीमुळे ते त्वचेसाठी जणू वरदान आहे. व्हिटॅमीन बी हे त��मच्या तणावाला दूर करून मूडही चांगला ठेवतं. कमी तणावामुळे तुमची त्वचा छान राहते. कारण जास्त तणावामुळे तुमच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात. ज्यामुळे तुमचा चेहरा जास्त प्रौढ वाटतो. अक्रोडमधील व्हिटॅमीन बी आणि व्हिटॅमीन ई मुळे हे एखाद्या नैसर्गिक अँटीऑक्सीडंटप्रमाणे काम करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा दूर होतात. तसंच एजिंग प्रोसेसही लांबणीवर पडते.\nइंफेक्शनची नको चिंता (Remedy For Infection)\nफंगसचा नायनाट करण्यासाठी काळ्या अक्रोडपेक्षा उत्तम उपाय नाही. काळा अक्रोडचं सेवन केल्यास कोणत्याही फंगल इंफेक्शनला तुम्ही टाळू शकता. खाज येणं किंवा इतर इंफेक्शनमुळे दिसणारी लक्षणं अक्रोडचं सेवन आणि अक्रोड तेलाच्या वापराने नाहीशी होऊ शकतात. सोरायसिस या त्वचेच्या गंभीर आजारावरही अक्रोड गुणकारी आहे.\nत्वचा होईल मॉईश्चराईज (For A Moisturized Skin)\nज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी अक्रोड तेलाचा (walnut oil) वापर नियमित करावा. अक्रोड तेलामुळे तुमची त्वचा मॉईश्चराईज होते. हे त्वचेत खोलवर जाऊन तुमच्या त्वचेला मॉईश्चराईज करून चांगली आणि आरोग्यदायी त्वचेच्या सेल्सची निर्मिती करतं.\nडोळ्यांखालील काळ्या वर्तुळावर रामबाण उपाय (For Dark Circles)\nतुम्ही जर नियमितपणे कोमट अक्रोड तेलाचा वापर डोळ्यांखालील डार्क सर्कल्सवर केलात तर ती नक्कीच कमी होतील. अक्रोडपासून काढलेल्या तेलामुळे डोळ्यांखालील पफीनेस कमी होतो आणि डोळ्यांना रिलॅक्स वाटतं. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्सही कमी होतात आणि त्वचेचा रंग पुन्हा उजळतो.\nतारूण्यदायी अक्रोड (Great Antioxidant)\nअक्रोडचं तेल हे उत्तम अँटीऑक्सीडंट आहे. जे तुमच्या चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणांना रोखतं. ज्यामुळे तुमची त्वचा फारच नितळ आणि तारूण्यदायी दिसते.\nत्वचेसाठी असा करा अक्रोडचा वापर (How To Use Walnut For Skin)\nअक्रोडचा वापर हा खाण्यासाठी तसंच चेहऱ्यावर फेसपॅक किंवा स्क्रब म्हणूनही करू शकता. पाहा कसा करता येईल चेहऱ्यासाठी अक्रोडचा वापर.\nसाहित्य - साखर, अक्रोड आणि लिंबाचा रस.\nसर्वात आधी तुमच्या हातावर साखरेचे दाणे, कुटलेले अक्रोड आणि लिंबाचा रसाचे काही थेंब घ्या. हे सर्व मिक्स करा. नंतर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला लावून हळूवार सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा.\nसाहित्य - अक्रोड आणि दही\nदही आणि वाटलेला अक्रोड घेऊन ते मिक्स करा. मग या मिश्रणाने चेहऱ्याला हळूवार मसाज करा. हे फेसपॅक चेहऱ्यावर किमान 10-15 मिनिटं ठेवा आणि मग धुवून टाका. हे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टॅनही कमी करतं.\nसाहित्य - मध, वाटलेला अक्रोड आणि तेलामध्ये तुम्ही ऑलिव्ह, बदाम किंवा नारळाचं तेल घेऊ शकता.\nएका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे मध, तेलाचे काही थेंब आणि वाटलेला अक्रोड घ्या. या मिश्रणाने चेहऱ्याला आणि बॉडीलाही तुम्ही मसाज करू शकता. या स्क्रबने तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.\n4. अक्रोडच्या कवचापासून बनवलेला स्क्रब (Walnut Shell Scrub)\nसाहित्य - घरात असलेला बॉडीवॉश आणि अक्रोडच्या कवचाची पावडर\nहा स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये घरात असलेला एखादा बॉडीवॉश आणि अक्रोडच्या कवचाची पावडर घेऊन ती मिक्स करा. ही पावडर थोडी खरखरीत असल्याने ती एक उत्तम स्क्रब म्हणून तुमच्या त्वचेवर काम करते. मग आंघोळीला जाण्याआधी तुम्ही हा स्क्रब लावा आणि मग काही मिनिटांनी आंघोळीला जा. तुमची त्वचा अगदी मऊ आणि कोमल जाणवेल.\nसाहित्य - 1 चमचा अक्रोड कवच पावडर, 1 चमचा बी वॅक्स आणि चिमूटभर दालचिनी.\nबी वॅक्स मायक्रोवेव्हमध्ये 10-15 सेकंदासाठी वितळवून घ्या. नंतर त्यात अक्रोड कवच पावडर घाला आणि मग त्यात दालचिनी पावडर घाला. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण नॉर्मलला आल्यावर हा स्क्रब ओठांना लावा. मग कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे तुमचे ओठ छान हायड्रेट होतील.\nकेसांसाठी गुणकारी अक्रोड (Benefits Of Walnut For Hair)\nआपल्यापैकी प्रत्येकालाच सुंदर आणि लांबसडक केस आवडतात. पण आजच्या प्रदूषणयुक्त वातावरणात हे एक स्वप्नचं झाले आहे. पण हे सुंदर आणि समस्याविरहीत केसांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल अक्रोड तेल.\nकेसगळती होईल कमी (Reduce Hair Loss)\nआजकाल प्रदूषण, धावपळीचं रूटीन आणि वेळीअवेळी खाणं यामुळे तुमच्या केसांवरही आपोआपच परिणाम दिसू लागतो. ज्यामुळे केस रूक्ष आणि कोरडे होतात. तुम्हीही सुंदर आणि चमकदार निरोगी केसं मिळवू शकता तुमच्या रूटीन हेअर केअरमध्ये अक्रोड सामील करून. अक्रोड खाऊन किंवा अक्रोड तेलाचा वापर करून तुम्ही मिळवू शकता निरोगी आणि चमकदार केस.\nकेसांतील कोंडा होईल दूर (Fights Dandruff)\nअक्रोडचं तेल जगभरात वापरलं जातं ते याच्यातील मॉईश्चराईजिंग घटकांमुळे. ज्यामुळे केसांतील कोरडेपणा दूर होतो आणि परिणामी कोर���ेपणामुळे होणार कोंडाही नाहीसा होतो. त्यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अक्रोड तेलाचा वापर अवश्य करा.\nकेसांची वाढ होईल झटपट (Promotes Hair Growth)\nअक्रोडमुळे तुमच्या केसांची वाढ लवकर होते. यामागील कारण आहे यामध्ये आढळणारं पॉटेशिअम. पॉटेशिअम हे आवश्यक आहे कारण यामुळे तुमच्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक सेल्सची पुननिर्मिती होते. ज्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते.\nअक्रोड हा पॉटेशिअम, ओमेगा -3, ओमेगा -6 आणि ओमेगा -9 फॅटी एसिडचा चांगला स्त्रोत आहे. या सर्व घटक केसांच्या फॉलीकल्सना बळकटी देतात. अक्रोड तेल केसांना नियमित लावल्यास तुमचे केस लांबसडक, मजबूत आणि चमकदार होतात. रिसर्चनुसार तुम्ही या तेलाचा वापर रोज केल्यास डोक्याला टक्कलही पडत नाही.\nअक्रोड तेलामुळे तुमचं स्कॅल्प मॉईश्चराईज्ड आणि हायड्रेटेड राहतं. अक्रोडमधील अँटीफंगल घटकांमुळे केसांना कोणत्याही प्रकारचं इंफेक्शनही होत नाही. तसंच हे तेल तुमचं स्कॅल्प स्वच्छ आणि निरोगी ठेवतं. निरोगी स्कॅल्प म्हणजे निरोगी केस.\nसुंदर केसांसाठी करा (Walnut Oil Message)\nकसं वापराल अक्रोडचं तेल - आठवड्यातून किमान दोनदा तरी अक्रोड तेल केसांना लावावं. यासाठी तुम्ही या तेलाने स्कॅल्प आणि केसांना मसाज करा. नंतर किमान 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर केस शँपूने धुवून टाका.\nअजून चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हे तेल इतर तेलांसोबत मिक्सही करू शकता. जसं ऑलिव्ह ऑईल, बदामाचं तेल किंवा इसेंशियल तेल.\nअक्रोडचे दुष्परिणाम (Side Effects Of Walnut)\nजर तुम्हाला नट्सची एलर्जी असेल तर तुम्ही अक्रोड खाणं टाळाव. कारण त्यामुळे तुम्हाला काही साईड ईफेक्टस जाणवू शकतात. जसं स्किन रॅशेस, मान आखडणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं इ.\nअक्रोडमध्ये अशी काही तत्त्व असतात जी औषधांचा परिणाम कमी करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही कोणत्या औषधांचं सेवन करत असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच अक्रोड खा. ज्यामुळे तुम्हाला कोणतेही साईड ईफेक्ट्स टाळता येतील.\nकाळ्या अक्रोडमध्ये phylates आढळतात. जे तुमच्या शरीरात आर्यनची कमतरता निर्माण करू शकतात. ज्यामुळे रक्ताची कमतरतेने एनिमिया होऊ शकतो.\nजर तुम्हाला खोकला झाला असेल तर अशावेळी अक्रोडचा वापर टाळावा. कारण यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.\nजर तुम्ही गर्भवती असाल तर अक्रोडचं सेवन जास्त प्रमाणा��� केल्यास तुमचं वजन वाढू शकतं.\nदिवसभरात किती अक्रोड खाणं चांगलं आहे\nदिवसभरात किमान दोन-तीन अक्रोड खाल्यास तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. रिसर्चनुसार, अक्रोड खाल्लाने तुमचं पचन सुधारतं, डायबेटीस नियंत्रणात राहतं आणि उष्णतारोधक म्हणूनही अक्रोड काम करतं.\nअक्रोड सकाळी की रात्री खावेत\nजर तुम्हाला अक्रोडच्या गुणांचा जास्तीत फायदा हवा असेल तर तुम्ही अक्रोड रात्री खावेत.\nअक्रोड विषारी असू शकतात का\nकाळे अक्रोड हे विषारी मानले जातात. त्यामुळे शक्यतो डॉक्टरांना विचारून किंवा डाएटीशियनच्या सल्लानुसार याचं सेवन करावं.\nअक्रोडही भिजवून खावेत का\nसुकामेवा भिजवून का खावा यामागील शास्त्रीय कारण असं आहे की, सुकामेवा भिजवून खाल्ल्यास यातील अँटी न्युटीएंट घटक कमी होतात आणि त्यामुळे ते शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे सुकामेवा किंवा अक्रोडमधील जीवनसत्त्वांचा लाभ घेण्याासाठी भिजवून ठेवणं कधीही चांगलं.\nत्वचा आणि केसांचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे सिताफळ\n#DIY: नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी 12 Coffee Scrub Recipes\nसुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा या 101 टीप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/12/winter-skin-routine-for-sensitive-skin-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:45:18Z", "digest": "sha1:ACMT4M7SJV4WW6TQ23UMDV5BTZICHMBH", "length": 8843, "nlines": 58, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "नाजूक त्वचेसाठी winter skin routine", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nनाजूक त्वचेसाठी winter skin routine\nहिवाळा आला की, सरसकट सगळ्यांचीच त्वचा बदलू लागते. जर तुमची त्वचा फारच नाजूक असेल तर अशा त्वचेची काळजी घेणे फारच कठीण होऊन जाते. तुमची त्वचा नाजूक असेल तर तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी आणि काही skin routine जाणून घेणे फारच गरजेचे आहे. कारण जर तुम्ही तुमच्या त्वचेची अशा पद्धतीने काळजी घेतली तर तुमची त्वचा थंडीतही चांगली राहील. तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे जी तुम्ही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने आरामात घेऊ शकता.\nतुमची त्वचा नाजूक असली तरी तुम्हाला मॉश्चरायझर गरजेचे असते हे लक्षात ठेवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नाजूक त्वचेला सरसकट कोणतेही मॉश्चरायझर वापरता येत नाही, तुम्हाला मॉश्चरायझर निवडायची भीती असेल तर तुम्ही बेबी लोशन लावा. कारण तुम्ही बेबी लोशन लावले तर त्याचा जास्त त्रास तुम्हाला होणार नाही. कारण त्यामधील घटक बाळांच्या नाजूक त्वचेसाठी अगदी योग्य असतात. म्हणून तुम्हाला असे मॉश्चरायझर वापरायला काहीच हरकत नाही. पण तुम्ही आंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपताना मॉश्चरायझर लावा.\nया घरगुती उपायांनी दूर करा गुडघे आणि कोपराचा काळेपणा\nसतत चेहरा धुवू नका\nहिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. तुमची त्वचा सतत कोरडी पडत असेल तर तुमच्या त्वचेसाठी ती हायड्रेट ठेवणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही सतत चेहरा धूत राहाल तर तुमचा चेहरा कोरडा पडेल. त्यामुळे दिवसातून फक्त दोनदा चेहरा धुवा. फेसवॉश निवडताना तुम्ही एकदम लाईट फेसवॉश निवडा. म्हणजे त्यामुळे तुमचा चेहरा कोरडा पडणार नाही.\nजर तुमचा चेहरा खूपच नाजूक असेल तर मग तुम्ही चेहरा स्क्रब करु नका. कारण त्यामुळे तुमचा चेहरा कोरडा पडून चेहरा फुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नाजूक त्वचा असणाऱ्यांना या दिवसात स्क्रब टाळा.\nस्ट्रॉबेरी खा आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा\nवाफ घेणेही ठरु शकते त्रासदायक\nचेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला वाफ घेण्याची सवय असेल तर तुम्ही ते ही अजिबात करु नका. कारण सतत वाफ घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मॉश्चर निघून जाते.त्वचा कोरडी पडून तुम्हाला रॅशेश येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही शक्यतो वाफ घेऊ नका.\nआहारात असू द्या व्हिटॅमिन C\nतुम्हाला जर नैसर्गिकरित्या चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या आहारात फळं असू द्या. जर तुम्हाला फळ खायला जमत नसतील तर आणि व्हिटॅमिन C चे सप्लिमेंट तुम्हाला चालत असतील तर तुम्ही व्हिटॅमिन C चे सेवन करु शकता. पण तुमच्या त्वचेतील तजेला टिकवण्यासाठी व्हिटॅमिन C आवश���यक असते.\nअगदी सोप्या गोष्टी करुन तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्या आणि सुंदर दिसा.\nगडद गुडघा आणि कोपरांपासून मुक्त कसे करावे\n#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/ecgc-recruitment-2021/", "date_download": "2021-01-26T11:29:21Z", "digest": "sha1:Z6Q7DJ6V3XW75L7R2O43PQWQH57NV5CA", "length": 6155, "nlines": 117, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "ECGC- एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates ECGC- एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती.\nECGC- एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती.\nECGC Recruitment 2021: एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 63 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleवसई विरार शहर महानगरपालिका भरती.\nNext articleAIIMS – अखिल भारतीय चिकित्सा विज्ञान संस्थान, पटना भरती.\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत भरती.\nFTII- चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत भरती.\nमहावितरण पांढरकवडा अंतर्गत (वीजतंत्री/तारतंत्री) या पदांसाठी (अप्रेंटिस)भरती.\nनागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती.\nकवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत भरती.\nMAFSU – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती.\nमहावितरण यवतमाळ अंतर्गत (वीजतंत्री/तारतंत्री) या पदांसाठी भरती. (अप्रेंटिस)\nपुणे महानगरपालिका अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/07/coronavirus-india-starts-clinical-trial-of-ayush-medicines-like-ashwagandha/", "date_download": "2021-01-26T11:06:53Z", "digest": "sha1:PU7Y5GXUY7R3LESB7QNLWC2Y5NAI4AHT", "length": 7023, "nlines": 58, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोना : आयुर्वेदिक औषधांचे क्लिनिकल ट्रायल भारतात सुरू - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना : आयुर्वेदिक औषधांचे क्लिनिकल ट्रायल भारतात सुरू\nकोरोना, देश, मुख्य / By Majha Paper / अश्‍वगंधा, आयुष मंत्रालय, कोरोना व्हायरस, क्लिनिकल ट्रायल / May 7, 2020 May 7, 2020\nदेशात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, पारंपारिक औषध जसे की अश्वगंधा, यष्टीमधू, गुडूची पिप्पली या औषधांद्वारे क्लिनिकल ट्रायल आजपासून सुरू करण्यात आले आहे.\nकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, आयुष औषधे अश्वगंधी, यष्टीमधून, गुडूची पिप्पली, आयुष-64 यांचे क्लिनिकल ट्रायल आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या भागात काम करणाऱ्या लोकांवर आजपासून सुरू करण्यात आले आहे.\nत्यांनी सांगितले की, आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, विज्ञान आणि टेक्नोलॉजी मंत्रालय मिळून आयसीएमआरच्या मदतीसह काउंसिल ऑफ सायंटेफिक अँढ इंडस्ट्रियल रिसर्च अंतर्गत काम करत आहे. या ट्रायलचा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचा आयूष मंत्रालय अभ्यास करत आहे.\nदरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला असून, 1700 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विच���रप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/calcium", "date_download": "2021-01-26T12:32:40Z", "digest": "sha1:XYGEGXE2IZODJBXBBDQAEUQ642L6KCOF", "length": 14115, "nlines": 190, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "कॅल्शियम बद्दल रहा जागरूक – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nशेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके\nकॅल्शियम बद्दल रहा जागरूक\nचमत्कार दाखवल्या शिवाय लोक नमस्कार घालत नाहीत हे जीवनातील एक अधोरेखित सत्य आहे. पिकातील कॅल्शियम खताच्या च्या बाबतीत नेमके असेच होते. शेतकरी बांधव खत नियोजनात कॅल्शियम चा अंतर्भाव करीत नाहीत व कॅल्शियम च्या कमतरतेची लक्षणे दिसली कि \"हा कुठला रोग आहे\" असा विचार करीत बसतात.\nकॅल्शियम पुरेसे उपलब्ध असले कि वनस्पती पेशीभित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड तयार होण्यासाठी कॅल्शियमची जरुरी असते. या घटकांमुळे पेशींना मजबुती येते, फूल व फळधारणाक्षमता वाढते, उत्पादनाचे शेल्फ लाइफ अर्थात अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता वाढते. उष्माघातविरोधी प्रथिनात कॅल्शियम महत्वाची भूमिका बजावते. पेशी भित्तिका मजबूत असल्याने बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता चांगली रहाते. अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या प्रथिनांच्या कार्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे अन्नद्रव्यांचे मुळांद्वारा शोषण होऊन पिकांच्या प्रत्येक भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.\nकॅल्शियमचा वापर भूसुधारकांमध्येही होतो. कॅल्शियमयुक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीची जडणघडण चांगली राखण्यासाठी केला जातो.\nकॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे -\nशेंड्याकडील वाढ, कळ्या आणि मुळांची वाढ खुंटते.\nपानांच्या कडा करपणे, पिवळे डाग पडणे, टोके जळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.\nफळ, फुले व टोकाकडील भागाचा आकार लहान होतो\nफूल व फळांची गळती होते\nपिकात कॅल्शिअम कमतरतेची लक्षणे दिसायची वाट पहात बसण्या ऐवजी पिकाच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात कॅलनेट चा वापर करावा. कॅलनेट-हे तांत्रिक दर्जाचे सर्वोकृष्ठ कॅल्शिअम नायट्रेट खत आहे. पाण्यात लगेच मिसळत असल्याने नत्र व कॅल्शिअम चा तत्पर पुरवठा करते. पिकात कॅल्शिअम परिवहन प्रणालीचा अभाव असतो त्यामुळे पिकाच्या वाढीच्या काळात लगेच लागू होणाऱ्या कॅल्शिअम खताची गरज असतेच. कॅलनेटमध्ये कोणताच फिलर टाकलेला नाही, ते १०० टक्के शुद्ध आहे. सल्फेट, क्लोराईड व सोडियम मुक्त आहे. फॉस्फेट व् सल्फेट सोडून इतर सर्व विद्राव्य खतांसोबत द्यायला हरकत नाही.\nमित्रहो, हा लेख कसा वाटला हे कळवायला विसरू नका. पाटील बायोटेक तंत्रज्ञानात एकात्मिक अन्नद्रव्य (खत) व्यवस्थापनाचा विचार केला जातो. हे तंत्र अवगत करण्यासाठी आमचा फॉर्म नक्की भरा.\nअन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखाल\nचांगल्या उत्पन्नासाठी पिकास अन्नद्रव्याची पूर्तत��� करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक...\nपिकवा सोने - जमिनीखाली\nमित्रहो हळदीला जमिनीखालचे सोने समजले जाते. काही महत्वाचे मुद्दे सांभाळले...\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\nपिछले २१ साल से पाटिल बायोटेक प्रा. ली. \"ह्युमोल\" नामसे...\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता...\nपाटील बायोटेक तंत्रज्ञान डाळींबात कमालीचे यशस्वी ठरले आहे. आमच्या तज्ञांच्या अनुभवानुसार डाळींबाच्या...\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nकोणत्याही पिकातील कीड व रोग नियंत्रण करते वेळी पिकाचा दर्जा...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-dr-l-deshmukh-marathi-article-1672", "date_download": "2021-01-26T12:58:51Z", "digest": "sha1:I4XH74WJXRCLZB3VW5C3AJJWRRNLX7SD", "length": 18751, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Dr. A. L. Deshmukh Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. अ. ल. देशमुख\nशुक्रवार, 15 जून 2018\nदहावीच्या परीक्षेत यंदा ८९.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून ६३,३३१ विद्यार्थ्यांना ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साडे चार लाखाच्या घरात आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, अभ्यासाचे, प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. इयत्ता दहावीला तीन भाषा, गणित, विज्ञान, इतिहास-राज्यशास्त्र व भूगोल असे विविध स्वरूपाचे विषय असल्याने वेगवेगळ्या विषयांची तोंडओळख होऊन मुलांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. मुले अभ्यासाला, कष्टाला, प्रयत्नांना तयार आहेत. शिक्षक, पालक सांगतील तसे ते करतात. परंतु दहावीचा जीवच फार लहान आहे. मोजका अभ्यासक्रम, त्या अनुषंगाने तयार केलेली छोटी छोटी पाठ्यपुस्तके, चाकोरीबद्ध व साचेबंद परीक्षा पद्धती, प्रश्‍नपत्रिकेत ९० टक्के प्रश्‍न पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायातले विचारणे, गुणांची टक्केवारी वाढवण्याऐवजी प्रत्येक विषयाला अंतर्गत मूल्यमापन म्हणून वीस गुण, गावोगावी खासगी शिकवण्या घेणाऱ्यांचे पॅटर्न्स या सर्वांचा परिपाक म्हणून रट्टा मारून अभ्यास करणारा सामान्य विद्यार्थीसुद्धा ८० टक्‍क्‍यांपुढे गुण मिळवतो. मुलाच्या यशाने पालक हुरळून जातात. त्यांच्या अपेक्षा वाढतात. विद्यार्थ्याला गृहीत धरून पुढील परिणामांचा विचार न करता पुढचे निर्णय ते स्वतःच घेतात. इथेच खरी मेख आहे. या निर्णयाने अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. स्वतःच केलेली चूक असल्याने त्याची वाच्यताही कुठे होत नाही. त्यामुळे या समस्येची तीव्रता जाणवत नाही. परंतु, पुढील निकालांवरून त्यातील सत्य, वास्तव बाहेर आले आहे. गुंतागुंत वाढत चालली आहे. अपेक्षापूर्तीच्या ओझ्याखाली असंख्य मुले गुदमरून जात आहेत. गुण आणि गुणवत्ता याचा काही संबंध आहे का यावर संशोधन करायला हवे.\nमहाराष्ट्रात स्टेट बोर्डाच्या एसएससी परीक्षेत ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे साडे चार लाख विद्यार्थी आहेत. त्यात सीबीएसई व आयसीएसईची भर घातली तर हा आकडा साडेपाच लाखाच्या घरात जाईल. या पार्श्‍वभूमीवर राज्यात ‘एमएचटीसीईटी’मध्ये २०० पैकी १९० च्या वर गुण मिळविणारे केवळ १० विद्यार्थी आणि ७५ टक्के म्हणजे १५० गुण घेणारे केवळ २८८९ विद्यार्थी आहेत. म्हणजे केवळ १ टक्का; आता बोला या दहावीच्या गुणवत्तेचे काय करायचे बिचारी मुले विनाकारण भरडली जातात. यात ग्रामीण भागातील मुले सर्वांत जास्त भरडली जातात. कारण ते काही स्वप्न घेऊन तुटपुंज्या साधनांसह शहरांत येतात, क्‍लासवाल्यांकडून अनेकदा निराश होतात. एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या अनेकांची हीच स्थिती आहे.\nप्रस्तुत समस्येचे मूळ शिक्षण प्रक्रियेत आहे, यावर कोणी भाष्य करायला तयार नाहीत. यावर विचार करून बदल करायला हवेत. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील शिक्षण यांचे अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि आशय, अध्यापन व अध्ययन पद्धती, तंत्रे व साहित्य किंवा उपकरणे, मूल्यमापन आणि परीक्षा पद्धती, शैक्षणिक आकृतिबंध या सर्वच बाबतीत आमूलाग्र बदल करणे आवश्‍यक आहे. अभ्यासक्रम कालसुसंगत आणि जीवनोपयोगी हवेत. आकृतिबंध लवचिक आणि सुलभ संरचित, व्यवस्थापन कार्यक्षम व सोयी-सुविधांनी सज्ज हवे. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ�� चिकित्सक, अवांतर वाचन करणारा, पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन अभ्यास करणारा, ज्ञानाच्या उपयोजनावर भर देणारा, संशोधक वृत्ती वाढवणारा, व्यावहारिक व संवादकौशल्यात पारंगत, इंग्रजी माहिती-तंत्रज्ञान व संगणक वापरावर प्रभुत्व असलेला तयार करणे ही काळाची गरज आहे. असा पारंगत व परिपूर्ण विद्यार्थी कमी गुण मिळाले तरी उत्तम करिअर करेल. शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मानसिक तयारी करून घेतली, त्यांना नियमित अभ्यासाची गरज पटवून दिली, परिश्रम करण्यासाठी प्रेरणा दिली, अभ्यासासाठी लागणारी संदर्भ-पुस्तके त्यांना मिळवून दिली तर विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागेल. स्वयंअध्ययनामुळे अभ्यासाविषयीचे स्वरूप स्पष्ट होत जाते व विषयाचे पूर्ण आकलन होते. शंका आणि समस्यांची उकल होते. बुद्धिमत्ता चाचणी, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा यामधून यश मिळविण्यासाठी स्वयंअध्ययनाचा खूप उपयोग होतो. लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते. बुद्धी प्रगल्भ होते. धैर्य आणि आत्मविश्‍वास प्राप्त होतो.\nनव्वद टक्‍क्‍यांचे पुढे काय होते\nआज महाराष्ट्रात ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ६० हजार विद्यार्थी आहेत. प्रत्येक राज्यात ही संख्या आहे. याचा अर्थ भारतात दरवर्षी १५ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बुद्धिमान म्हणून बाहेर पडत आहेत. हा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्धिक क्षेत्रात आपले प्रभुत्व हवे. प्रत्यक्षात आपल्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठे यांचा जागतिक पातळीवर पहिल्या शंभरातदेखील क्रम लागत नाही. आपले काही तरी चुकते आहे, हे निश्‍चित. शैक्षणिक संस्थांनी अध्ययन-अध्यापनाबरोबर संशोधनावर भर दिला, विकसित देशातील शैक्षणिक संस्थांशी व विद्यापीठांशी संवाद साधून आपले अभ्यासक्रम अद्ययावत केले, तर हे ९० टक्‍क्‍यांपुढचे विद्यार्थी आपल्याला जागतिक क्रमवारीत वरचे स्थान मिळवून देतील. सरकारने या विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय या सर्व विद्याशाखांतून सॅंडविच अभ्यासक्रम सुरू करावेत. शिकाऊ उमेदवारी योजनेची व्याप्ती (Apprenticeship Act) सर्व विद्या शाखांकरता वाढवावयास हवी. आज आमच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक शक्ती वाया जात आहे. काही परदेशी संस्था भारतीयांची बौद्धिक शक्ती वापरत आहेत. बौद्धिक ज्ञानाचा झरा युवा विद्यार्थ्यांमधून सतत वाहात असतो. त्यांना संशोधनात जाणीवपूर्वक वाव दिल्यास देश विकासाकडे जातो. जे शिकविले जाते त्यावर शाळेतील सर्व विद्यार्थी विश्‍वास ठेवतात.\nहुशार विद्यार्थी प्रश्‍न विचारतात व ९० टक्‍क्‍यांच्या वरचे विद्यार्थी नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. जगाच्या लाटेत महाराष्ट्राला अग्रेसर स्थान मिळवायचे असेल तर या बौद्धिक संपदेस आतापासूनच खतपाणी देण्याची व्यवस्था सरकारने, समाजाने केली पाहिजे. अन्यथा, ही बौद्धिक संपदा नकारात्मक कामाकडे वळली, तर ते आपल्याला परवडणार नाही. यांना नुसते शिक्षण देऊन भागणार नाही. त्यांनी उद्योजक होण्याकरता योग्य वातावरणनिर्मिती करावयास हवी. टेक्‍नॉलॉजी पार्क, रिसर्च पार्क, इनोव्हेशन सेंटर काढायला पाहिजेत. तंत्र विद्यापीठे हवीत. जगातील प्रगत देश बौद्धिक संपदा व तंत्रज्ञानामुळे पुढे आलेत. हा मूलमंत्र सरकारने समजून घेतला पाहिजे आणि कृतीत आणला पाहिजे.\nगणित विषय सीबीएसई शिक्षण पदवी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/the-number-of-coronary-virus-patients-today/", "date_download": "2021-01-26T10:55:14Z", "digest": "sha1:VJ3ZMHEZBBBVHSDW4J7ANOVXUBJAQHHA", "length": 7561, "nlines": 115, "source_domain": "ainnews.tv", "title": "आजही कोरोना विष्णू बाधीतांची संख्या वाढली, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nआजही कोरोना विष्णू बाधीतांची संख्या वाढली, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती\nआजही कोरोना विष्णू बाधीतांची संख्या वाढली, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमुंबई : महाराष्ट्रात सोमवार ( ता.२३ ) रात्रीपासून आज मंगळवार ( ता. २४ ) रात्रीपर्यंत ( कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण – डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.\nनवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशा�� प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आसल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nलोकानी सरकारचया सुचनांच पालन करण्याची विनंती टोपे यांनी जनतेली केली आहे. तसेच पुर्वी कोरोना विष्णू बाधीत रुग्नातील काही कोरोनाचे रूग्न पुर्णपणे कोरोना मुक्त झालेचेही त्यांनी सांगीतल.\n अजित पवार संतापले, आता त्या लोकांची काही खैर नाही\nपत्रकारास मारहाण, औरंगाबाद पोलिसांचा वर्दीतील उन्माद\nकोरोना लसीकरणासाठी कोल्ड चैन आणि मनुष्यबळाचा खर्च केंद्राने देण्याची मागणी : राजेश…\nकोरोनाची लस प्रथम देणार कोणाला : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच, असे नाही तर फक्त शक्यता व्यक्त… : राजेश टोपे\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, राज्य सरकार सज्ज : आरोग्यमंत्री टोपे\nकोरोना चाचणीसाठी आता दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n‘मास्क’च्या किमतींवर नियंत्रण, फक्त 3 ते 4 रुपयांत मिळणार : राजेश टोपे\n‘पवार साहेब, इकडे लक्ष द्या’; मराठा क्रांती मोर्चाचे आझाद मैदानात बॅनर्स\nभाजपकडून महत्त्वाची घोषणा, निलेश राणेंवर सोपवली मोठी जबाबदारी\nनागरिकांनी भिकाऱ्यांना भीक म्हणून पैशांऐवजी जीवनावश्यक वस्तूंचे द्या…\n12 व्या बैठकीनंतर चर्चा बंद : ‘निर्णय होऊ शकला नाही, याचे…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A5%AB", "date_download": "2021-01-26T12:02:12Z", "digest": "sha1:LNYGVYSEOGEL6S7BTI4AGDDDZNWKLNEC", "length": 3677, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया संपादनेथॉन ५ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"विकिपीडिया संपादनेथॉन ५\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५/आकडेवारी आणि आरंभबिंदू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मार्च २०१५ रोजी ०१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/man-survives-knife-attack-on-a-pedestrian-bridge-in-the-kurla-area-in-mumbai-maharashtra-58657", "date_download": "2021-01-26T13:14:51Z", "digest": "sha1:IGYXMOLWGSB5TB5SUFJV2CWVZSOYY6TF", "length": 8872, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कुर्लाच्या पादचारी पुलावर चाकू हल्ल्याचा थरारक व्हिडिओ वायरल", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकुर्लाच्या पादचारी पुलावर चाकू हल्ल्याचा थरारक व्हिडिओ वायरल\nकुर्लाच्या पादचारी पुलावर चाकू हल्ल्याचा थरारक व्हिडिओ वायरल\nकाहींना नेमके काय सुरु आहे, हे कळतच नाही. ते जाणून घेण्यासाठी प्रसंग पाहत काहीजण उभे राहिले. तर काहीजण प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तेथून काढता पाय घेतला.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nमुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानक आणि पादचारी पुलावर प्रवाशांची कायम वरदळ असते. अशा वरदळीत भर दुपारी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. २८ नोव्हेंबरची ही घटना असून हा हल्ला पैसे उकळण्यासाठी नाही तर व्यक्तीला ठार मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी झाला असल्याचे पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.\nकुर्लाच्या पादचारी पुलावरुन शनिवारी एक व्यक्ती चालत असताना, दुसऱ्या व्यक्तीने मागून येऊन अचानक चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने तेथून पळ काढला. तर हल्ला होणारा इसमही तेथून निघून गेला. मात्र हा सर्व प्रसंगात आजूबाजूचे लोक मात्र चांगलेच बिथरले. काहींना नेमके काय सुरु आहे, हे कळतच नाही. ते जाणून घेण्यासाठी प्रसंग पाहत काहीजण उभे राहिले. तर काहीजण प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, या हल्लामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र दिवसाढवळ्या अशा प्रकराचे हल्ले होणे गंभीर आहे. गेल्या वर्षी गाजियाबाद येथे अशा प्रकारची धक्कादायक घडली होती. एका डेन्सिस्टने एका महि��ेवर चाकूने हल्ला केला आणि तिच्या पाळीव कुत्र्याला पायाने दाबण्याचा प्रयत्न केला. तसंच हल्ले महिखोराने महिलेशी गैरवर्तवणूक करत तिच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला,\nहेही वाचाः- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार\nकंत्राटी व इतर असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा 'कोविड योद्धा' म्हणून सन्मान\nकोरोनामुळे पहिल्यांदाच प्रभादेवीची जत्रा रद्द\nप्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चाललीय, काँग्रेसचा टोला\nमहाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड\nमुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच- भाई जगताप\nपर्यटनाला चालना देण्यासाठी २ हजार ९०५ कोटींचे करार\nखडसेंना फक्त चौकशीसाठी समन्स केला –ईडी\nमुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्रं\nभारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन\nपत्री पुल वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण\nराज्यातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर\n‘महामूव्ही चॅनेल’ला पोलिसांनी लावले टाळे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/12/blog-post_3314.html", "date_download": "2021-01-26T11:13:45Z", "digest": "sha1:YGQABVVJRMIM224OYI4S33LBQ5GTJMNX", "length": 4392, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नगराध्यक्ष निलेश पटेल यांचा वाढदिवस...........नपा कर्मचाऱ्यांसोबत देखील साजरा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नगराध्यक्ष निलेश पटेल यांचा वाढदिवस...........नपा कर्मचाऱ्यांसोबत देखील साजरा\nनगराध्यक्ष निलेश पटेल यांचा वाढदिवस...........नपा कर्मचाऱ्यांसोबत देखील साजरा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३ | शुक्रवार, डिसेंबर १३, २०१३\nयेवला - नगराध्यक्ष निलेश पटेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nझाला. विशेष म्हणजे येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या समवेत नगरपालिकेत\nवाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी तसेच महिला कर्मचाऱ्यांनी शुभेच्छारुपी आशिर्वाद दिले. मायबोली कर्णबधीर\nविद्यालय, डॉ.आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृह सह अनेक ठिकाणीफळवाटप व गोशाळेमध्ये हिरवा चारावाटप विविध व्यक्ती आणि संस्थाद्वारे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/attack-targeting-journalists-increased-in-2020-reporters-without-borders", "date_download": "2021-01-26T11:11:15Z", "digest": "sha1:XH3IZEFPWWJU4WRTCVNXWWVKDN4EHWSJ", "length": 8335, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "२०२०मध्ये जगभरात ५३ पत्रकारांच्या हत्या - द वायर मराठी", "raw_content": "\n२०२०मध्ये जगभरात ५३ पत्रकारांच्या हत्या\nपॅरीसः यादवीग्रस्त, अशांतता असलेल्या देशांमध्ये पत्रकारांची हत्या करणे, त्यांना मारहाण करण्याच्या घटना २०२०मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचा अहवाल रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने जाहीर केला आहे. संघटित गुन्हेगारी, भ्रष्टाचार व पर्यावरणावर बातमीदारी करणार्या ५३ पत्रकारांच्या हत्या २०२० या वर्षांत झाल्या आहेत. तर ३८७ पत्रकारांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ही संख्या मोठी असून यातील १४ पत्रकारांना कोरोनाचे वार्तांकन केल्याप्रकरणात अटक करण्यात आली होती.\nमेक्सिको हा देश पत्रकारितेसाठी सर्वात भयावह देश ठरला आहे, त्यानंतर इराक, अफगाणिस्तान, भारत व पाकिस्तान या देशांत पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत.\nपत्रकारांच्या बळीचा आकडा २०१९च्या तुलनेत कमी असला तरी २०२०मध्ये पत्रकारांवरचे हल्ले वाढले आहेत. कोरोनाच्या महासाथीत मोठ्या प्रमाणावर पत्रकार प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन बातमीदारी करू शकले नाहीत, पण पत्रकारिता ही प्रामुख्याने सत्ता, गुन्हे जगत यांच्या निशाण्यावर दिसून आली. २०२०मध्ये अनेक पत्रकार कोविड-१९चे बळी ठरले आहेत, त्यांचा समावेश मात्र या अहवालात केला गेलेला नाही.\nरिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या अहवालानुसार अमली पदार्थांची तस्करी, तस्करांचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध यांच्यासंदर्भात वृत्तांकन करणार्या पत्रकारांसाठी २०२० हे साल भीतीदायक ठरले आहे. मेक्सिकोमध्ये अशा हत्यांवर देहदंडाची शिक्षा नाही. त्यामुळे या देशात अमली पदार्थाच्या व्यापाराचे वृत्तांकन करणारे पत्रकार माफियांचे लक्ष्य ठरले आहेत.\nअफगाणिस्तान या यादवीग्रस्त देशात अफगाण सरकार व तालिबान संघटना यांच्यात शांततेच्या चर्चा सुरू असल्या तरी ५ पत्रकारांना दहशतवाद्यांनी ठार मारले आहे.\nतर इजिप्त, रशिया व सौदी अरेबियात तुरुंगात असलेले ३ पत्रकार कोरोनाचे बळी ठरले आहेत.\nभारतात प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य दिवसेंदिवस आकुंचित होत असल्याचा अहवाल २०१९मध्येच जाहीर झाला होता. यात पत्रकारांना पोलिस, राजकीय नेते, गुन्हे जगताने लक्ष्य केले होते. २०१९मध्ये प्रसार माध्यम स्वातंत्र्याच्या यादीत १८० देशांमध्ये भारताचे स्थान १४० इतके घसरले होते.\n६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन\nअखेर युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nयूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\n‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’\n४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार\nलडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल\nसमुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1115881", "date_download": "2021-01-26T11:48:34Z", "digest": "sha1:GSUGOH44NRFGNIF5GZ2UUJTE3S5LSJDL", "length": 2285, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:३६, ३० जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kk:Кіші Азия\n००:५८, २९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: hi:आनातोलिया)\n०९:३६, ३० जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJackieBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kk:Кіші Азия)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1354273", "date_download": "2021-01-26T12:31:43Z", "digest": "sha1:3I6ZPN3NUHDEAGYFNI3NSVTR2XB66M3N", "length": 4831, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मेंढी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मेंढी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:०६, ९ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती\n→‎प्रजाती: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात\n१५:५१, ३ एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन)\n०३:०६, ९ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎प्रजाती: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात)\nभारतात मेंढ्यांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढ्यांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत.
\n* हिमालयीन पर्वतरांगांत (उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश) कर्नाह, काश्मिरी, गद्दी, गुरेझ,भाकरवाल, रामपूर-भुशियार या प्रमुख जाती आढळतात. कर्नाह व काश्मिरी या जाती उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.\n* भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांत (उत्तर प्रदेश, गुजराथगुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा) कच्छी, काठेवाडी, चौकला, नाली, पाटणवाडी, मागरा, मारवाडी, लोही, सोनाडी, हिस्सार डेल या मेंढ्यांच्या जाती आढळतात.\n* भारताच्या दक्षिण भागात (आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू) दख्खनी, नेल्लोर, बेल्लारी, मद्रासरेड, माडग्याळ, मेंचेरी या प्रमुख जाती आढळतात. यांपकी नेल्लोर, मद्रास रेड, माडग्याळ, मेंचेरी या मेंढ्यांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.\n* भारताच्या पूर्व (रिसा, पश्चिम बंगाल, बिहार) आणि ईशान्य भागात गंजाम, गरोल, छोटा नागपुरी, तिबेटल, शहाबादी या जाती आढळतात. गंजाम, छोटा नागपुरी, दख्खनी, बेल्लारी, मारवाडी, सोनाडी, शहाबादी या मेंढ्यांच्या जाती लोकर व मांस या दुहेरी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/76943", "date_download": "2021-01-26T12:08:02Z", "digest": "sha1:RCCISNJM3NBU5W4PMCQ6ZKDLKSIINZOI", "length": 19255, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त\n९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त\n९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त\nतीर्थस्वरूप श्री पोस्टमन काकांना शि. साष्टांग नमस्कार.\nवि. वि. पत्रास क���रण की,\nआपण आणि आपले सारे कुटुंबीय कसे आहात. खरं तर तुम्ही माझ्या आणि माझ्याबरोबर समाजातल्या असंख्य कुटुंबांचा अविभाज्य घटक आहात. सगळ्यात पहिल्यांदा मनापासून तुमची माफी मागते की इतकी वर्ष ऊन-पाऊस, थंडी, प्लेग सारख्या साथीपासून ते आजच्या कोरोनाच्या साथीतही अविरतपणे सेवा बजावून सुद्धा तुमचे आभार मानायला मी इतका उशीर केला. इतक्या वर्षात तुमची साधी विचारपूस सुद्धा न करण्याची तसदी घेतल्याबद्दल क्षमस्व. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने तरी पत्रलेखन करावं असा जेव्हा विषय झाला तेव्हा ३ वर्षांपूर्वी आम्हाला सोडून देवाघरी गेलेल्या पण आमच्या सगळ्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे रोज आमच्या बरोबर जगणाऱ्या बाबांना पत्र लिहावं. का बाबा गेल्यापासून आमची आई आणि बाबा दोन्ही बनून आमचा सांभाळ करणाऱ्या आईला लिहावं. का कधी पत्रलेखन तर सोडा साधं ज्याच्याशी जन्मल्यापासून निवांत बोललो पण नाही अश्या \"मी\" ला पत्र लिहावं असा प्रश्न मला पडलेला. पण आई शपथ सांगते, जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने पहिला मान तुमचाच म्हणून \" उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणून का होईना \" पण तुम्हालाच पत्रं लिहल पाहिजे, असा विचार मनाला शिवून गेला.\nतुमची आणि माझी पहिली भेट मला आजही जशीच्या तशी आठवतेय. आमची आई तिसऱ्या बाळंतपणाला महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माहेरी गेलेली. शाळा चुकायला नको म्हणून मी आणि ताई बाबांबरोबर नोकरीच्या ठिकाणी राहिलेलो. आपला भाऊ किंवा बहीण जन्माला आली कि नाही कधी कळणार म्हणून रोज वाट बघायचो. त्यावेळी फोनची सोय नसल्याने आपण घेऊन येणारी बातमीच सर्वश्रेष्ठ ठरायची. बाबा रोज सांगायचे पोस्टमन काकांना कळले की ते लगेच बातमी घेऊन येणार. रोज आम्ही आपली वाट बघायचो. आणि तो दिवस उजाडला, आम्हाला लहानगा भाऊ झाल्याची बातमी घेऊन आपण आलात. त्या दिवसापासून देवदूताशी घट्ट नातं झाल्यासारखं आपल्या नात्याची सुरुवात झाली. मग त्यानंतर आमच्या सगळ्या सुखदुःखाचे आपण भागीदार असायचात. बऱ्याच वेळा आजी आजोबाना तर आपण पत्रही वाचून दाखवायचात. चुकून काही वाईट घडलं तर वाचता वाचता सगळ्या कुटुंबाच्या अश्रूत तुमचेही अश्रू सोबत करायचे. आनंदाच्या बातम्या आधी गुळ खोबर आणि आता पेढे खाऊन तुमच्याबरोबर साजऱ्या व्हायच्या.\nवर्षानुवर्षे घरापासून नोकरीनिमित्त दूर ���ाहणाऱ्या बाबांची, सासरी राहणाऱ्या ताईच्या सासुरवासाची, तिच्या फुलणाऱ्या संसाराची, सैन्यात असलेल्या काकांची खुशाली कळवण्याबरोबर माझ्या पहिल्या नोकरीच नियुक्ती पत्रं पण आपणच घेऊन आला होतात. पुढे नोकरीनिमित्त अमेरिकेला जाणं झालं. आपलं नातं दुरावण्यापेक्षा अजूनच घट्ट झालं. तुमचं कुरियर का फुरीयर मला काही कळत नाही, आपलं पोस्टच बर म्हणत मला दरवर्षी दिवाळीचा फराळ आईकडून पोस्टानेच येतो आणि मनोमन आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त होते. इथे आल्यापासून सायकल वर फिरणारे पोस्टमन काका दिसत नाहीत. टेकनॉलॉजी ने सुसज्जीत झालेल्या गाडीतूनच आपण पत्रपेटीत पत्रं टाकून जाता. पण तेच स्मितहास्य, तोच जिव्हाळा अनुभवायला मिळतो. सगळ्या United States Postal Services च्या ऑफिसेस बाहेर लावलेले बोर्ड \" इथे कोविड सैनिक काम करतात \" वाचून आपला सार्थ अभिमान वाटतो. जगाच्या पाठीवर कधीही कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये ग्राहकाला मिळणारी तत्पर, आपुलकीची वागणूक बघितली की हमखास आपली आठवण होते.\nआज मोबाइल फोनच्या युगात आम्ही सगळेचजण पत्रं लिहायचं विसरून गेलो आहोत. मोबाइल वर रोज बोलत असतो पण आपण घेऊन येत असलेल्या पत्रातून हर्ष, उल्हास, दुःख, आनंद एकाच वेळी मनात उठणाऱ्या भावनांची दिवाळी मात्र मोबाइलला वर अनुभवता येत नाही. व्हिडिओ कॉल वर तर आम्ही एकमेकांना बघत बोलतो पण पत्रातून आठवणीच जे जिवंत चित्र उभं रहायचं त्याची सर मोबाईलच्या व्हिडिओ कॉलला पण येत नाही.\nया शेकडो वर्षात बदलणाऱ्या टेकनॉलॉजी बरोबर आपण टपालसेवेत केलेले आधुनिकीकरण वाखाणण्याजोगे आहे. वयाची तमा न बाळगता संगणकीकरण आत्मसात करून ज्या ई सेवा आपण पुरवत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. भविष्यातल्या बचतीसाठी सगळ्यात विश्वसनीय म्हणून आजही पोस्टाचा पर्याय पहिला निवडला जातो यातच आपलं कर्तृत्व, लोकांची आपल्याप्रती विश्वासार्हता सिद्ध करत.\nआपल्या पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा. परत एकदा आमच्या सगळ्या सुखदुःखात जन्मोजन्मी आमची सोबत करीत राहिल्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद.\nएक समाधानी, कृतज्ञ ग्राहक\nआपल्याला कोणाला आणि कसं पत्रं लिहायला आवडेल. नक्की कळवा.\n९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त\n|| श्री गजानन प्रसन्न ||\n|| श्री गजानन प्रसन्न || दि. ०९/१०/२०२० स.न.वि.वि. पत्रास कारण की .....\n काय छान लिहीलयं. जुन्या आठवणी छानच असतात. आज आत्ता झी युवा वर बहुतेक टपाल म्हणून सिनेमा चालू आहे.\nखूप छान पत्र लिहिलयं...\nखूप छान पत्र लिहिलयं...\nकृतज्ञता छान शब्दांत व्यक्त केली आहे.\nप्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद\n@कुमार१... जुनी चर्चा शेअर केल्याबद्दल आभार\nकृतज्ञता छान व्यक्त केलीत.\nकृतज्ञता छान व्यक्त केलीत.\nपत्रास कारण की... यावरून अरविंद जगताप यांची सुंदर कविता आठवली. \"पत्रास कारण की.. \"अशीच सुरुवात आहे. अवधूत गुप्ते नी सुंदर संगीत देऊन स्वतः गायले आहे.\n\"चला हवा येऊ द्या \" मध्ये अरविंद जगतापांनी लिहिलेली सुंदर पत्रे सादर केली होती. ती सर्व पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत.\nधन्यवाद नादिशा. चला हवा येऊ\nधन्यवाद नादिशा. चला हवा येऊ द्या मधली पत्रं नेहमीच डोळ्याच्या कडा ओल्या करायची.\nआरे वा. पुस्तकरूपात उपलब्ध आहेत हे मात्र माहिती नव्हतं\n आम्ही गेल्या ५-६ वर्षांपासून आमच्या जवळच्या प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना घरी बनवलेला गोड खाऊ भरवतो आणि शुभेच्छा पत्र देतो. तसेच नवरात्रीला हॉस्पिटल मधल्या नर्सेस आणि दायांना देखील असेच करतो. कारण नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव. पण खऱ्या आयुष्यातल्या देवी म्हणजे या नर्सेस आणि दाया. दिवाळीला बस ड्राइवर आणि कंडक्टर. दसऱ्याला लोखंडाचा महत्व असतं म्हणून रेल्वे ट्रॅक दुरुस्त करणारे कर्मचारी ज्यांना आपण gangman म्हणतो. त्यांना गोड खाऊ भरवतो. कारण या सगळ्यांमुळे आपण सुरक्षित आहोत.आमच्या मित्र परीवरातले सगळे जण पूर्ण भारत भर हा कार्यक्रम करतात.\nडी म्रुणालीनी... फार सुंदर\nडी म्रुणालीनी... फार सुंदर उपक्रम आहे तुमचा. कौतुक कराव तेवढ थोडच.\nडी मृणालिनी, खूपच छान..\nडी मृणालिनी, खूपच छान.. आवडली तुमची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/22/featured/11822/", "date_download": "2021-01-26T12:00:13Z", "digest": "sha1:GVQ7FNEQYYQ6TUF52LGYNPE62MXUNABH", "length": 14852, "nlines": 243, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Ahmednagar: Corona Breaking…22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nराहुरी तालुक्यातील 32 गावांमधील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील – माजी आ.मुरकुटे\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Ahmednagar Ahmednagar: Corona Breaking…22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण\nAhmednagar: Corona Breaking…22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण\nजिल्ह्यातील इतर 29 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह\nनगर: जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात ०६ वर्षीय बालिका आणि २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. काल बाधीत आढळलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेची राशीन येथे आलेली ०६ वर्षीय नात कोरोना बाधीत झाली आहे तसेच पाथर्डी तालुक्यातील चींचपुर पांगुळ येथे माहेरी आलेली एक 22 वर्षीय गरोदर माता कोरोना बाधित आढळून आली आहे. ही महिला कळंबोली येथील आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.\nआज रात्री हे सर्व अहवाल प्राप्त झाले. या दोन व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे आल्या होत्या. त्या काल कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात���र, अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्यांची ०६ वर्षीय नात बाधीत आढळली. याशिवाय पाथर्डी तालुक्यातील २२ वर्षीय महिला बाधीत आढळून आली. तिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयातून तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला असता ती बाधीत आढळून आली, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.\nसध्या जिल्ह्यातील बाधीत व्यक्तीची संख्या ७२ असून या दोन व्यक्तींची नोंद त्या त्या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nआज सकाळी पाठवलेल्या मध्ये ०२ स्त्राव नमुन्यांचे विश्लेषण करता न आल्याने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महावद्यालयाने ते स्त्राव पुन्हा पाठविण्यास सांगीतले आहे.\nPrevious articleShrigonda : जुगार छाप्यातील रकमेविषयी चौकशी करण्याची मागणी\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nजेजुरीचा ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर वाड्याचा इतिहास पुन्हा जागा झाला…\nएमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर…\nपंतप्रधान मोदी उद्या पुण्यात\nShrirampur : वॉर्ड नंबर दोनला बदनाम करू नका, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नगरसेवकांची नाराजी\nShrigonda : अवैध देशी–विदेशी दारु साठ्यावर छापा; दाम्पत्याला अटक; अडीच लाखांचा...\nShrigonda : बजाज फायनान्स कंपनीच्या हप्त्याचा तगादा, हप्ते भरण्यासाठी फोन वर...\nFeeling sad: फिर मिलेंगे चलते-चलते गायिले…आणि जगाचा निरोप घेतला..\nगळनिंब येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामानाची तोडफोड\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nजेजुरीचा ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर वाड्याचा इतिहास पुन्हा जागा झाला…\nशिर्डीतील पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीसाठी सुप्रीम कोर्टात पोहोचलेले बहाद्दर होते तरी कोण\nCrime Breaking: दोन गावठी कट्टा सह दोघाना अटक…\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nNagar Breaking : आणखी ०५ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\nदोन काय चार ‘बायका’ सांभाळण्याची शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ताकद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82/word", "date_download": "2021-01-26T12:52:49Z", "digest": "sha1:OKZN4ESRNXFXNGIAVB7U7OH4BW6Y3EDA", "length": 6546, "nlines": 51, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वासरुं-वारा प्यालेलें-कानांत वारें शिरलेलें वासरुं - Marathi Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nवासरुं-वारा प्यालेलें-कानांत वारें शिरलेलें वासरुं\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi |\nसैरांवैराम धांवणारें, मोकाट सुटलेलें वासरुं. ( ल.) अद्वातव्दा वागणारा, मोकाट माणूस.\nवारा वासरुं वासरुं-वारा प्यालेलें-कानांत वारें शिरलेलें वासरुं वारें वाजता वारा वारा वाजणें वासरा कानांतु वारें रिगिल्यावारि अंगावरून वारा जाणें कानांत तुळशी (पत्र) घालणें-घालून बसणें आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा अंगांत गुंगी येणें,वारें घेणें,शिरणें कानांत तेल घालणें वारा घेणें-खाणें-पिणें कानांत वारे भरणें वारें घेणें कानांत खुंट्या ठोकणें वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं संसार वारा होणें वारें आहे तों उपणून घ्यावें सुलट वारा आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा वारें आयिल्ले तशि शीड (सूप) दिववें घरचा भारा आणि शेताचा वारा वारा वाजेल-येईल-वाहील तशी पाठ फिरविणें-पाठ देणें वारें येता तसें सूप दिवचें नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें कानांत तेल घालून निजणें भाटकाराचें वारें, सगळें भाटाक सारें कानांत जपणें कानांत-कानामध्ये मंत्र सांगणें-फुंकणें जंगलाचा वारा, घरचा भारा पाऊस धारोधार, वारा करितो सारासार मोठया झाडाला वारा लागतो तुळशीपत्र कानांत घालून बसणें हिडगा-हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय खेळतें वारें लंगडया गाईत वासरुं प्रधान गुरुंढोरुं-वासरुं वारा फिरणें हरा वारा देव्हारा बाईची नथ रस्त्यांत आणि बोवाची भिकबाळी कानांत कानांत बोटे घालणें झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला तर रावण जळत आहे त्याचा कानांत बुगडी, गांवांत फुगडी सोन्यारुपयाचा वारा आणि खुदर्याचा भारा घरचा चारा आणि रानचा वारा वारा बेवारशी, पाऊस उपवाशी घरांतील चारा आणि बाहेरील वारा उपरचा वारा\nSee also: नाना - वर्°णाकृति\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/01/blog-post_29.html", "date_download": "2021-01-26T11:50:26Z", "digest": "sha1:UO6ZWIUPE523CP342PDW55LKGZZJCJPA", "length": 7003, "nlines": 109, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "गवारेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मदतीचा वर्षाव:झाली डिजिटल शाळा | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nगवारेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मदतीचा वर्षाव:झाली डिजिटल शाळा\nपौड(टाईम न्युजलाईन नेटवर्क):जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारेवाडीच्या शाळेत तालुक्यातील राजकीय नेत्यांनी भेट वस्तूचा वर्षाव केला आहे.\nयावेळी उपसरपंच अविनाश खानेकर,माजी सरपंच बारकू गवारे,हनुमंत गवारे,पांडा गवारे, रणजित गवारे,हिरामण गवारे,रत्नाकर गवारे,संतोष गवारे,माजी सरपंच राम गवारे आदी उपस्थित होते\nशालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुणभाऊ गवारे आणि उपाध्यक्ष रमेशभाऊ गवारे यांच्या पाठपुराव्याने शाळेला भेटवस्तू देण्यात आल्या\n- संगणक भेट - दादाराम मांडेकर\n- साऊंड सिस्टीम - लाला जांभुळकर, शिवाजीराव बुचडे पाटील, साखरे\n- पाम वृक्ष - अक्षदाताई खाणेकर-भोईर\n- कॉंक्रेटीकरण - पांडाभाऊ ओझरकर. सभापती मुळशी.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n���ोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2021/01/abhidnya-bhave-mehndi-photos-goes-viral-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:00:35Z", "digest": "sha1:2B52TPDRZBNEESXI4CAOZ426XPPBST2W", "length": 10524, "nlines": 56, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "‘रंग माझा वेगळा’ म्हणत अभिज्ञा रंगतेय मेहुलच्या रंगात, मेंदीचे फोटो व्हायरल", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n‘रंग माझा वेगळा’ म्हणत अभिज्ञा रंगतेय मेहुलच्या रंगात, मेंदीचे फोटो व्हायरल\n‘रंग माझा वेगळा’ मधील तनुजा अर्थात अभिज्ञा भावे लग्नबंधनात अडकत आहे. अभिज्ञा आणि मेहुलच्या मेंदी कार्यक्रमाचे आणि ग्रहमकाचे फोटो अभिज्ञाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या आठवड्यात अभिज्ञा आणि मेहुल लग्नगाठ बांधत आहेत. काही महिन्यांपूर्वीच साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिज्ञाने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तर आ��ा हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत आनंददायी असल्याचे सांगत तिने आपल्या लग्नाच्या रितीरिवाजांना झालेली सुरूवात म्हणून फोटो शेअर करत आपला आनंदही व्यक्त केला होता. सध्या तिच्या मेंदीचे आणि ग्रहमकाचे फोटो व्हायरल होत आहेत.\nएक था टायगर'फेम दिग्दर्शकाने गुपचूप उरकले लग्न, फोटो व्हायरल\nअभिज्ञाचे अनेक चाहते आहेत. खुलता कळी खुलेना या मालिकेतून नकारात्मक भूमिका साकारून अभिज्ञाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तुला पाहते रे असो अथवा आता रंग माझा वेगळा असो अभिज्ञा आपली व्यक्तिरेखा अचूक साकारते. इतकंच नाही तर चला हवा येऊ द्या या रियालिटी शो मधून तिने आपल्या कॉमेडीचीही झलक दाखवून दिली आहे. अभिज्ञा आता लग्नाच्या बेडीत अडकत आहे. अभिज्ञाने आपल्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसह मेंदीच्या सोहळ्यात मजा केलेली दिसून येत आहे. तिने स्वतः यातील काही फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. अभिज्ञाच्या मनमोहक अदा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अतिशय आनंदी दिसणारी अभिज्ञा मेहुलच्या प्रेमाच्या रंगात रंगली आहे हे नक्कीच. अभिज्ञाचा स्वतःचा फॅशन ब्रँड असल्यामुळे तिची स्टाईल नेहमीच वेगळी दिसून येते. पिवळ्या रंगाचा टॉप, रंगबेरंगी लाँग स्कर्ट आणि फ्लोरल ज्वेलरी असा अभिज्ञाचा मेंदी लुक चाहत्यांना आवडला आहे. टिपिकल लुक न ठेवता तिने तिच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे मेंदी लुक केला. इतकंच नाही तर तिने तिच्या लग्नाला #nohashtagwedding असंही म्हटलं आहे. तिच्या या कार्यक्रमांना तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी उपस्थिती लावली होती. अभिज्ञा आणि मेहुल गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि आता लग्नबंधनात अडकत आहेत असं सांगण्यात येत आहे.\nसैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट\nअभिज्ञाचे हळदीचे फोटोही व्हायरल होत आहेत. एकंदरीतच अभिज्ञाने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात नव्या वर्षात धमाकेदार केली आहे. तिची स्टाईल आणि तिच्या अदा सर्वच चाहत्यांना आवडत आहे. आता लग्नात अभिज्ञाचा लुक कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण अभिज्ञा नेहमीच काहीतरी नवं करत आली आहे. साडी असो वा वेस्टर्न वेअर असो अभिज्ञाचा लुक नेहमीच खास असतो. तेजस्विनी पंडीतसह तेजाज्ञा हा ब्रँड अभिज्ञा चालवत आहे. केवळ अभिनेत्री नाही तर एक यशस��वी उद्योजिका असल्याचेही अभिज्ञाने सिद्ध केले आहे. अभिज्ञाच्या लाघवी स्वभावामुळे तिला इंडस्ट्रीमध्येही अनेक मित्रमैत्रिणी आहेत. त्यामुळे लग्नाच्या आधीपासूनच अनेकांच्या घरी तिची केळवणही झाली आहे आणि त्याचेही फोटो अभिज्ञाने शेअर केले होते. अशीही लाडाची नवरी बोहल्यावर चढत आहे. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी POPxo मराठीकडून भरभरून शुभेच्छा.\nकपिल शर्माच्या घरी दुसरी गुड न्यूज, नाही थांबा कपिलने केला खुलासा\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2021-01-26T12:10:22Z", "digest": "sha1:5HNWLNPK3TRSDRW6VKZO6F2FWDEGUYSF", "length": 6962, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nवेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : भुसावळ येथील वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे ���ांची निवड करण्यात आली. संघाची नुकतीच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी कार्यकारीणीची निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणी अशी- उपाध्यक्ष ब्रिजलाल लक्ष्मण पाटील, कोषाध्यक्ष भागवत ढेमा सपकाळे, सचिव मेघश्याम सोनू फालक, सहसचिव दिलीप देवचंद पाटील, सदस्य वसंत पंढरीनाथ पाटील, जीवराम हरी चौधरी, सुधाकर सुकदेव चौधरी, दत्तात्रय विठ्ठल इंगळे, प्रकाश गोपाळ पाटील, रवींद्र प्रल्हाद जावळे.\nजवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले\nदुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11254", "date_download": "2021-01-26T11:49:25Z", "digest": "sha1:NJNCDVHMK4OZCJ3R3ORT6RNZSHUUQ3ZD", "length": 3613, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नरसोबा वाडी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नरसोबा वाडी\nनरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे\nनरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.\nRead more about नरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/nitinpatil", "date_download": "2021-01-26T12:29:53Z", "digest": "sha1:WHENBWITOUZWUZKVBYJ23VSQ7VL63NZP", "length": 9025, "nlines": 180, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "माऊली वाण लावलेल्या शेतकऱ्याची प्रगती होणारच – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nह���मणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nशेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके\nमाऊली वाण लावलेल्या शेतकऱ्याची प्रगती होणारच\nनितीन पाटील, वाडीकिल्ला , ता. जामनेर फोन. ९७६५२३१४०१ यांच्या शेतातील माऊली वाणाचे बोलके फोटो.\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nकम लागत, थोड़ी मेहनत – फायदा जादा\nनिलगिरी (सफेदा) दुनियाके सबसे उचे पेड़ोंमे शामिल है. यह तेजी...\nपिकवा सोने - जमिनीखाली\nमित्रहो हळदीला जमिनीखालचे सोने समजले जाते. काही महत्वाचे मुद्दे सांभाळले...\nकापसात एकरी खर्च साधारण ३० ते ४० हजार होतो, हा...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/index.php?q=node/744", "date_download": "2021-01-26T12:32:02Z", "digest": "sha1:C7LLNYDUQL6GV4XUGWUDYT6YPNQL35AO", "length": 38764, "nlines": 398, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे (१/३) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे (१/३)\nकाल एका मित्राने बालभारतीमधल्या कवितांचा संग्रहाची पीडीएफ पाठवली. अनेक कविता नव्याने भेटत होतो. त्यात भिजत होतो. त्यातली इंदिरा संतांची कविता वाचली. आमच्या अभ्यासक्रमात नव्हती. म्हणून नीट वाचू लागलो\nनको नको रे पावसा\nपावसाला नको का म्हणतायत हे समजेना आणि मग वाचू लागलो आणि कवीयित्रीचा सखा यायचा आहे हे समजलं आणि ती हुरहुर आवडून गेली. मात्र पुढच्या कविता वाचायच्या ऐवजी मन पार भूतकाळात गेले.\nभरपूर पावसाळे बघितलेले नसले तरी काही पावसांनी-पावसाळ्यांनी मनात वेगवेगळे भाव जपले आहेत. त्यातही पावसाळ्याची चाहूल लागल्यावर मला फिरायला आवडते. पाऊस यायचा असतो मात्र तो येणार याची खात्री निसर्गातील प्रत्येक सजीवाला झाल्याचं जाणवतं. अगदी घरातही त्याची चाहूल खूप आधी लागते. मे उतरू लागतो आणि भिंतीवरल्या चालत्या रेषेतून एखादा पाय फुटलेला मोठा 'ऐवज' भेगेत लुप्त होताना दिसू लागतो. समोरच्या झाडावर कावळे घरटी बांधत असतात. कावळीण बाई उगाच इकडची काडी तिकडे करत असतात. त्यातल्याच एखाद्या घरट्यावर डोळा ठेवून एखादा अदृश्य कोकीळ आपल्या प्रियेला साद घालत असतो. त्याला शोधण्यासाठी जेव्हा मी झाडाकडे निरखून पाहू लागतो तर अख्खे झाडच येणाऱ्या पावसाच्या स्वागताला नटतेय हे समजू लागते. आपली बरीच पाने गाळून नव्याच्या स्वागताला आसुसलेल्या झाडाच्या खालच्या भागात मदिरेच्या चषकाच्या आकाराचे घरटे नाचण बांधत असतो. वरच्या मजल्यावरच्या कावळ्यांना दरडावणाऱ्या चिमुकल्या पक्ष्याचे कौतुक ओसरते न ओसरते तोच बाजूच्या झाडीतल्या बकुळीवर शिंपी पक्ष्याने तयार केलेले लेटेस्ट डिज्जाईन शाकारण्यात मिशेस शिंपी व्यस्त दिसतात. रस्त्यावरचे कुत्रे कुत्र्यांना हुंगू लागतात आणि निसर्गात असे बदल होत असतानाच घरातली 'छत्री दुरुस्तीला पडते'\nअश्याच भिजू पाहणाऱ्या, भिजायला उतावीळ काळात मी गेली कित्येक वर्षे बाहेर पडत आलो आह���. पहिल्या पावसाच्या ओढीने अनेकदा अनेक ठिकाणी गेलो आहे. या पहिल्या पावसाला भेटण्याची चव पहिल्यांदा मला लागली होती ती कळसूबाईवर. पाचवी सहावीत असेन. भंडारदरा कळसूबाई असा बेत माझे काके-मामे मंडळींनी ठरवला होता. मी त्यांच्यास सगळ्यांत छोटा भिडू होतो. भंडारदऱ्याच्या हाटीलात मला अजूनही स्मरणारा लख्ख बदल म्हणजे भिंतीवरचा इंचन- इंच पतंगांनी भरला होता. भिंतीवर, छतावर फक्त पतंगच पतंगच आता पाऊस येणार आणि यांचे पंख झडणार ही माहिती मला त्यावेळी अचंबित करत होती. दुसऱ्या दिवशी कळसूबाई चढताना दुसऱ्या शिडीवर होतो. आढीच माझ्या उंचीसाठी त्या शिड्या मोठं आव्हानच होत्या. मी अगदी जपून, घाबरत एकेक पायरी चढत होतो. वर पोचलो आणि मामा म्हणाला सावकाश मागे वळ आणि समोर बघ. तेव्हा जे काही दिसलं ते चित्र जसंच्या तसं अजूनही माझ्या डोक्यात कोरलेलं आहे. लांबपर्यंत ऊन दिसत नव्हतं आणि आमच्या उंचीपेक्षा खाली असे काळे ढग जमले होते. आम्ही ढगांच्या पातळीच्या वर होतो मात्र ढग आमच्या पर्यंत पोहोचलेले नसल्याने खालची गावंही दिसत होती. ढग आमच्या दिशेनेच येत होते. आणि अचानक खालचं गाव धूसर झालं. मामा म्हणाला \"तो बघ पाऊस आता पाऊस येणार आणि यांचे पंख झडणार ही माहिती मला त्यावेळी अचंबित करत होती. दुसऱ्या दिवशी कळसूबाई चढताना दुसऱ्या शिडीवर होतो. आढीच माझ्या उंचीसाठी त्या शिड्या मोठं आव्हानच होत्या. मी अगदी जपून, घाबरत एकेक पायरी चढत होतो. वर पोचलो आणि मामा म्हणाला सावकाश मागे वळ आणि समोर बघ. तेव्हा जे काही दिसलं ते चित्र जसंच्या तसं अजूनही माझ्या डोक्यात कोरलेलं आहे. लांबपर्यंत ऊन दिसत नव्हतं आणि आमच्या उंचीपेक्षा खाली असे काळे ढग जमले होते. आम्ही ढगांच्या पातळीच्या वर होतो मात्र ढग आमच्या पर्यंत पोहोचलेले नसल्याने खालची गावंही दिसत होती. ढग आमच्या दिशेनेच येत होते. आणि अचानक खालचं गाव धूसर झालं. मामा म्हणाला \"तो बघ पाऊस \" मी शहारलो. समोर पडणारा पाऊस खालच्या आसुसलेल्या गावाला मुक्तपणे भिजवत होता. इतक्या वरून गावात काय चाल्लंय दिसत नव्हतं मात्र तरीही तिथून नजर हटत नव्हती. ढग हळू हळू आमच्याकडे सरकले. त्यांच्या दुलईखाली गावे झाकली गेली. आमच्या आजूबाजूला वारा अधिक जोरात वाहू लागला. ढग चढाई करून आमच्या अंगावरून गेले. पाऊस नव्हता मात्र त्या ढगांचा दिसणारा पण न जाणवणारा स्पर्श ही माझ्या मनातल्या जपलेल्या पहिल्या पावसाच्या आठवणीतल्या छत्रीची एक महत्त्वाची काडी आहे. त्यादिवशी कळसूबाईवर पहिल्या पावसात मी केवळ भिजलो नाही मी बदललो.\nटप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले\nभिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे\nयेतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले\nकळसूबाई भेटीनंतर चारेक वर्षांनी पुन्हा पहिल्या पावसाची भेट झाली अगदी वेगळ्या वातावरणात अगदी अवचित. म्हणजे त्या वर्षाचा तो माझ्यासाठी पहिला पाऊस नव्हता मात्र त्या ठिकाणासाठी तो पहिला पाऊसच. विदर्भात मुर्तिजापूर म्हणून निमशहर आहे. तिथून जवळ कारंजा नावाचं प्रसिद्ध गाव आहे. स्वामी समर्थांचे वास्तव्य इथे असल्याने इथे भाविकांची गर्दी असते. आई वडिलांबरोबर तिथे गेलो होतो. मुंबईत पाऊस केव्हाच आला होता. मात्र इथे विदर्भात त्याचा मागमूस नव्हता. जमीन आपल्या भेगांतून 'आ' वासत पावसाला बोलावत होती. दुपारच्या वेळी बाहेर पडणे शक्यच नव्हते. रात्रीची परतीची गाडी असल्याने दुपार कारंजात घालवणार होतो. मात्र धर्मशाळेतही उकाड्याने त्रस्त झाल्याने मी आणि बाबा जवळच असलेल्या वेशीच्या भिंतीवर जाऊन चढून बसलो. शेजारीच चिंचेने आमच्यावर कृपाछत्र धरले होते. कोमट हवा अंगाशी खेळत होती. वेशीच्या सावलीत चार दोन कुत्री दुपार टळण्याची वाट पाहत होती. समोर एक भिकारीण आपल्या रडत्या पोराला जवळच्या झुडपाला बांधलेल्या झोळीत शून्यात नजर लावून झुलवत होती. त्या पोराचे क्वचित येणारे रडे सोडले बाकी सर्वत्र निरव शांतता होती. एखाद दुसऱ्या कावळ्याचा आवाज शांततेचे अस्तित्व जाणवून देण्यासाठी येत होता. त्या उन्हात फार काही बोलवत नव्हतंच. मी अन बाबा शांत बसून होतो. काही वेळातच येणाऱ्या वाऱ्याला वासही येऊ लागला आणि त्याचे 'वजन' वाढल्याचेही जाणवू लागले. दमटपणा शरीराआधी नाकाला कळला. \"पाऊस \" या शक्यतेने मन मोहरले. सावलीतल्या कुत्र्यांनी मस्त आळस दिला आणि तेही उठू लागले. आम्हाला जाणवलेला बदल सगळ्यांनाच जाणवला असावा. काही वेळातच समोरच्या पान टपरीवर चार-दोन गावकरी जमले, सुपाऱ्यांची देवाण घेवाण सुरू झाली.. खाली चिंचेच्या पारावर एखाददोन जाणते जमले. एरवी दारिद्र्याने उघडी राहावी लागणारी पोरं जणू काही भिजायसाठी कपडे काढले आहेत अश्या उत्साहात आपल्या शरीराच्या काड्या घेऊन पळापळ करू लागली. वात���वरणात अजिबात गारवा नव्हता. ऊन तसेच होते, तापमान तितकेच असावे मात्र दमटसर वासानेच सारी स्थिरचर सृष्टी थरारली होती. तासाभराने आम्ही निघायचे म्हणून उठणार इतक्यात \"ढग \" या शक्यतेने मन मोहरले. सावलीतल्या कुत्र्यांनी मस्त आळस दिला आणि तेही उठू लागले. आम्हाला जाणवलेला बदल सगळ्यांनाच जाणवला असावा. काही वेळातच समोरच्या पान टपरीवर चार-दोन गावकरी जमले, सुपाऱ्यांची देवाण घेवाण सुरू झाली.. खाली चिंचेच्या पारावर एखाददोन जाणते जमले. एरवी दारिद्र्याने उघडी राहावी लागणारी पोरं जणू काही भिजायसाठी कपडे काढले आहेत अश्या उत्साहात आपल्या शरीराच्या काड्या घेऊन पळापळ करू लागली. वातावरणात अजिबात गारवा नव्हता. ऊन तसेच होते, तापमान तितकेच असावे मात्र दमटसर वासानेच सारी स्थिरचर सृष्टी थरारली होती. तासाभराने आम्ही निघायचे म्हणून उठणार इतक्यात \"ढग \" असा पुकारा झाला. अगदी लगानमधला सीन वाटावा अश्या उत्साहात तिथल्या उघड्या काड्या झाडांवर, आम्ही बसलो होतो त्या वेशीच्या भिंतीवर चढल्या. क्षितिज काळवंडल्यासारखे झाले होते. काही वेळात ती काळी रेषा गडद झाली. अर्ध्यातासातच उन्हाची तीव्रता कमी झाली. अन प्रेक्षकांचा फार अंत न बघता 'तो' आला \" असा पुकारा झाला. अगदी लगानमधला सीन वाटावा अश्या उत्साहात तिथल्या उघड्या काड्या झाडांवर, आम्ही बसलो होतो त्या वेशीच्या भिंतीवर चढल्या. क्षितिज काळवंडल्यासारखे झाले होते. काही वेळात ती काळी रेषा गडद झाली. अर्ध्यातासातच उन्हाची तीव्रता कमी झाली. अन प्रेक्षकांचा फार अंत न बघता 'तो' आला अन 'आपल्याला भिजायचे नाहीये पण नेमका अडकलो' असा आविर्भाव ठेवून मोठे अन अत्यानंदात छोटी मंडळी भिजू लागली. आम्ही चिंचे खाली असल्याने फार भिजलो नाही मात्र साऱ्यांना भिजलेले बघून पहिल्या पावसाने केवळ अन केवळ आनंदच मिळतो याची खूणगाठ कुठेतरी पक्की झाली. पावसाला फार जोर नव्हता मात्र गावात उधाण होते. सारे आनंदात होते. अगदी रडणाऱ्या पोराकडे दुर्लक्ष करून शून्यात नजर लावलेल्या त्या भिकारणीनेही आनंदाने पोराला छातीशी कवटाळले होते अन 'आपल्याला भिजायचे नाहीये पण नेमका अडकलो' असा आविर्भाव ठेवून मोठे अन अत्यानंदात छोटी मंडळी भिजू लागली. आम्ही चिंचे खाली असल्याने फार भिजलो नाही मात्र साऱ्यांना भिजलेले बघून पहिल्या पावसाने केवळ अन केवळ आनंदच मिळत��� याची खूणगाठ कुठेतरी पक्की झाली. पावसाला फार जोर नव्हता मात्र गावात उधाण होते. सारे आनंदात होते. अगदी रडणाऱ्या पोराकडे दुर्लक्ष करून शून्यात नजर लावलेल्या त्या भिकारणीनेही आनंदाने पोराला छातीशी कवटाळले होते बोरकरांच्या शब्दातच सांगायचे तर\nधुंद सजल हसीत दिशा, तृणपणी सज्ज तृषा\nतृप्तीचे धन घनात बघुनी मन निवले\nगडद निळे गडद निळे जलद भरूनी आले\nपहिल्या पावसाची जादू यानंतर अधिक कळत्या वयातही अनुभवली आहे. मात्र त्या शृंखलेतलं या आठवणीचे स्थान पक्के झाले आहे.\nफार छान आठवणी सांगितल्या आहेत\nफार छान आठवणी सांगितल्या आहेत तुम्ही पावसाच्या. पाऊस ज्याचे मनही भिजवून जातो अशा सुदैवी लोकांपैकी तुम्ही एक आहात\nदोन्ही अनुभवांचे वर्णन आवडले आणि चित्र डोळ्यासमोर उभे राहून खरेच पहिल्या पावसाची आठवण झाल्याने मोहरल्यासारखे झाले\nपहिला पाऊस पडतानापेक्षा पावसाआधीचे वातावरण खूप भारलेले असते आणि ते लेखात मस्त उमटले आहे.\nवा, सुन्दर शब्दबद्ध केले आहे\nवा, सुन्दर शब्दबद्ध केले आहे पावसाला. भर उन्हाळ्यात गारा पडल्यासारखे वाटले. वर्णनही अगदि जिवंत.छान \nसुरेख प्रकटन. शीर्षकही आवडले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.\nसाला नॉस्ट्याल्जिक केलास एकदम. जालकविता वाचून 'कविता ही एक डोकेदुखी आहे काय' असा प्रश्न डोक्यात निर्माण होण्यापूर्वीचे निर्मळ दिवस आठवले.\nछान पावसाच्या सरीत भिजल्याचा\nपावसाच्या सरीत भिजल्याचा आनंद मिळाला\nवरच्या सर्वांशी सहमत. ररा यांच्या त्या जालकवितांविषयीच्या मताशी अधिकच सहमत.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nलेखाची कल्पना, प्रकटीकरण आणि भाषा सगळेच खूप आवडले. लिहीत रहा\nजो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||\nखूपच सुरेख लिहिलंय. अगदी चित्र डोळ्यासमोर तयार झालं... लिहीत रहा.\nइथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,\nशहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...\n विषय, लेखनशैली, उद्धृतं सगळंच आवडलं\nही छत्री काड्याकाड्यांनी वाचण्याऐवजी संपूर्ण वाचून काढावी म्हणून तिन्ही भाग येईपर्यंत थांबलो होतो. त्याचं चीज झालं. दोन्ही अनुभवांचं वर्णन अतिशय चित्रदर्शी झालेलं आहे. एकात पावसाकडे वरून, बाहेरून पाहिलं आहे, तर एकात खालून आणि आतून. मस्त. पावसापेक्षा पावसाच्या आधीची घालमेल, हुरहूर सुंदर पकडलेली आहे.\nकळसूबाईच्या प्रसंगावरून मला आम्ही रतनगडला गेलो होतो ते आठवलं. तिथल्या गुहेत आम्ही रात्री झोपलो. सकाळी उठून बघतो तर बाहेर खाली जाणारी पायवाट सोडली तर सगळं आसमंत त्याखालच्या पांढऱ्या ढगांनी व्यापलं होतं. हे डोंगराचं टोक सोडून बाकी काही विश्व नाही. नुसता पांढरा गालिचा. इतक्या वर्षांनंतरही तो क्षण मनात कोरलेला आहे. तुमचा अनुभव त्याच जातकुळीचा असणार. असे अनुभव प्रत्यक्ष दुसऱ्याला देता येत नाहीत, पण त्यातून दुसऱ्याच्या मनातले तसेच अनुभव जागे करण्यात यश मिळू शकतं. ते या लेखात झालेलं आहे.\nपुन्हा एक्जदा झकास म्हणतो.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nमला स्वतःच्या आवडलेल्या लेखनापैकी हे एक.\nमात्र, हा धागा/लेखमाला आवडण्याचं कारण होतं असं की श्रामो आणि अदिती दोघांहीही फोन करून धागा आवडल्याचं आवर्जून संगितलं होतं.\nधाग्याची आठवण जरी आली तरी त्याच दोघांची आठवण होते.. हा धागा वर आलेला पाहिला आणि आजही तसेच झाले. डोळ्यात पाणी तरारलं\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसिम्पथी पेक्षा एम्पथी नक्कीच देउ शकतो.\nतुम्हाला कुणाबद्दल अशी आपुलकी वाटणं , हेच जालाचं यश.\nव्यक्ती आज आहेत, उद्या नसतीलही.\nपण आपल्या मागं ह्या पाउलखुणा आपण ठेवून जाणारोत.\nश्रामो,अदिती ह्यांचे लेख्-प्रतिसाद्-खरडी आपल्यासोबत अगदि जशाला तसे आहेतच की.\nपुसट होत जाणार्‍या मानवी स्मृतीचं बंधन ह्या आंतरजाल नावाच्या स्वप्नास नाही.\nव्यक्ती अशी आपल्यातून जात असली, तरी आपली व्यक्तिमत्वं व्हर्चुअली अमर झालेली आहेत.\nसेंटी वाटेल, घिस्पीटं वाटेल, पण फ्याक्ट आहे.\nउद्या आपल्या नंतर कित्येक वर्षांनी मागाहून कुणी येउन आपले धागे/प्रतिसाद पाहिले, किंवा इथल्या कुणाचेही पाहिले तरी\nत्या व्यक्तीच्या निकट वैचारिक सान्निध्याचा अनुभव जालवाचक घेउ शकतो. आणि हा अनुभव\nदेणारी व्यक्तिमत्वं आंतरजाल आहे, तोवर अस्तित्वात असणार आहेत.\nडोळ्यात आलेल्या पाण्याची सिल्वर लायनिंग पहायची तर हीच दिसेल.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nलेखन मस्त आवडले. जास्त टंकत बसत नाही पण लेख पुन्हापुन्हा वाचणीय आहे खास. फारच आवडला, अशा सिमिलर आठवणी जागृत झाल्या. बहुत धन्यवाद\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआज दुसर्‍यांदा वाचला. अशी\nअशी विडीओकॅम टाइप मेमरी असणारांची आणि चोख भाषा असणारांची वर्णने, अनुभव वाचायला अ��्यंतिक मजा येते. पुढचेही भाग प्रत्येकी दोनदा वाचायचा इरादा आहे.\n(बाकी लेख पुन्हा वाचून काही ठिकाणी कॉमे द्या. एका जागी ढ चा ध करायचा टायपो आहे)\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\n>>काल एका मित्राने बालभारतीमधल्या कवितांचा संग्रहाची पीडीएफ पाठवली.\nमलापण हवी ही पीडीएफ\nपरत परत वाचावे असे लिखाण आहे.\nपरत परत वाचावे असे लिखाण आहे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : चित्रकार कीस व्हॅन डोंगेन (१८७७), अभिनेता पॉल न्यूमन (१९२५), क्रिकेटपटू शिवलाल यादव (१९५७), क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा (१९५७)\nमृत्युदिवस : 'प्रचंडकवी' दासोपंत दिगंबर देशपांडे (१६१६), वैद्यक संशोधक एडवर्ड जेन्नर (१८२३), चित्रकार थिओडोर जेरिको (१८२४), लोकनायक बापूजी अणे (१९६८), सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू डॉन बज (२०००), व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण (२०१५)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : गणराज्य दिन (भारत), ऑस्ट्रेलिया दिन, मुक्ती दिन (युगांडा).\n१५६४ : ट्रेंट काऊन्सिलतर्फे कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे ख्रिस्ती धर्माचे विभाजन.\n१७८८ : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया खंडातील पहिली ब्रिटिश वसाहत स्थापन.\n१९२६ : जॉन लोगी बेअर्ड यांच्या प्रयोगशाळेत पहिले टेलिव्हिजन प्रसारण यशस्वी.\n१९३० : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून कॉंग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्यास सुरुवात केली.\n१९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर.\n१९५० : भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.\n१९६५ : भारताने हिंदी भाषेला शासकीय भाषा म्हणून जाहीर केले.\n२००१ : गुजरातमध्ये भूकंप. २५,००० ठार, लाखो बेघर.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/whatsapps-new-fund/", "date_download": "2021-01-26T12:12:36Z", "digest": "sha1:RRAQ6ME3WYILU23CW7VTFGILV7YTAOMI", "length": 10854, "nlines": 196, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "WhatsApp चा नवीन फंडा ...! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मनोरंजन WhatsApp चा नवीन फंडा …\nWhatsApp चा नवीन फंडा …\nमुंबई :नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर जगभरातून टीका होतेय. अशात आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. WhatsApp कडून सांगितलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय.\nतुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे दिलं आहे. कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे’, असा दावा कंपनीने पहिल्यांदा स्पष्टीकरण देतानाही केला होता.\nWhatsApp ने ट्वीटसोबतच आपल्या ब्लॉगची एक लिंकही शेअर केली आहे. पॉलिसीमध्ये झालेला बदल केवळ बिजनेस युजर्ससाठी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. खासगी चॅटिंगवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. फेसबुक कंपनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअऱ केली जाणार नाही.\n-WhatsApp तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही.\n-WhatsApp तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.\n-WhatsApp तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.\n-WhatsApp तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.\n-WhatsApp ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.\n-तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकतात.\n-तुम्ही तुमचा WhatsApp डेटा डाउनलोड करु शकतात.\nदरम्यान, नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या व व्हॉट्सअ‍ॅपविरोधात गदारोळ सुरू झालाय. नवीन प्रायव्हसी पॉलिसी जर तुम्ही अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर���सना ८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.\nPrevious articleअकरावी प्रवेशासाठी अजून एक संधी…\nNext articleभावाच्या मृत्यूचा बदला…\nमुंबईत आंदोलन, शरद पवार होणार सहभागी….\nट्रॅक्टर रॅलीचा मार्ग …\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nपोलिसांनी सत्तेची दलाली करु नये – संदीप देशपांडे\nझेड दर्जाची सुरक्षा काढून…\nकंगनाला दणके देणाऱ्या उर्मिलाला आमदारकी\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/wadsa-srpf13-police-bharti-3627/", "date_download": "2021-01-26T12:13:19Z", "digest": "sha1:N4PQU3FCLJFLF7BJ3WVEWVHZ7ARX4GB5", "length": 5523, "nlines": 82, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नागपूर राज्य राखीव पोलीस बल (१३) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई' पदांच्या ४३ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nनागपूर राज्य राखीव पोलीस बल (१३) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ४३ जागा\nनागपूर राज्य राखीव पोलीस बल (१३) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ४३ जागा\nनागपूर राज्य राखीव पोलीस बल, वडसा गट क्रमांक (१३) यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदाच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २८ तसेच मागास प्रवर्गातील १८ ते ३३ वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून ६ फेब्रुवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सर्वसाधारण उमेदवारांकरिता ३७५/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२५/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: युवा नेट कॅफे, कोरेगाव, जि. सातारा.)\nजालना जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोल��स शिपाई’ पदांच्या ५० जागा\nअमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ९३ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/sunday-special-dr-manisha-bandishti-235876", "date_download": "2021-01-26T12:54:21Z", "digest": "sha1:WIE326MPTIOUZQBRGAVFSBLCACDJ55RO", "length": 21464, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल) - sunday special dr manisha bandishti | Marathi News - eSakal", "raw_content": "\nपौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल)\nडॉ. मनीषा बंदिष्टी, आहारतज्ज्ञ\nहिवाळ्यात आरोग्यसंवर्धनासाठी जसा व्यायामावर भर दिला जातो, तसेच आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास फिटनेस तर साधतोच, शिवाय आजार आणि इतर संसर्गांनाही दूर ठेवता येते. सर्दी, पडसे, विषाणूंची बाधा यांच्यापासून दूर राहायला मदत होते. मग खावे तरी काय, याविषयी...\nहिवाळ्यात आरोग्यसंवर्धनासाठी जसा व्यायामावर भर दिला जातो, तसेच आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास फिटनेस तर साधतोच, शिवाय आजार आणि इतर संसर्गांनाही दूर ठेवता येते. सर्दी, पडसे, विषाणूंची बाधा यांच्यापासून दूर राहायला मदत होते. मग खावे तरी काय, याविषयी...\nहिवाळ्याला सुरुवात झाली, की आहार- विहाराकडे लक्ष दिलेच पाहिजे, असे प्रत्येकाला वाटू लागते. व्यायामासाठी कधीही लवकर न उठणाऱ्यांची पावले आपोआपच सकाळी सकाळी जॉगिंग ट्रॅक, मैदाने याकडे वळू लागतात. जिममधील गर्दी वाढू लागते. व्यायामाने तालमी घुमू लागतात. मग सुरू होतो खुराक... परंपरेनुसार डिंकाचे लाडू, सुकामेवा यांना हिवाळ्यात मागणी वाढू लागते. नाही म्हटले तरी अग्नी प्रदीप्त झाल्याने भूक वाढू लागते. खाऊ तेवढे पचू लागते. काहीजण भूक खूप लागते, असे सांगू लागतात. तरीही हिवाळ्यात आरोग्यसंवर्धन करत असताना, वजन कमी करणे किंवा वाढवत असताना आहार नेमका काय घेतला पाहिजे, काय खाल्ले पाहिजे आणि का व किती हेही महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन आहाराकडे लक्ष दिले तर त्वचासंवर्धन, थंडीत हमखास होणारे सर्दी, पडसे, संसर्ग यांच्यासारखे आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेने होणारे आजार टाळता येऊ शकतात किंवा किमान त्यांना शक्‍य तितके दूर तरी ठेवता येते.\nहिवाळ्याला प्रारंभ होतो तेव्हा स्वाभाविकपणे तापमानाचा पारा उतरू लागतो. थंडीच्या कडाक्‍याला सोसता येईल, यासाठी शरीरातही बदल होऊ लागतात. त्याची गरज लक्षात घेऊन शरीरात रोगप्रतिबंधक ताकद निर्माण करावी लागते, त्यासाठी आरोग्यवर्धक आहाराची गरज असते.\nजीवनसत्त्व सी (क) - हिवाळ्यात साधारणतः सर्दी, पडसे यांसारखे आजार बळावतात. नव्हे, हंगामात कधी ना कधी ते आपल्याला गाठतातच. अशावेळी अँटिऑक्‍सिडंट असलेल्या क जीवनसत्त्वाच्या सेवनाने आपल्या शरीरात रोगप्रतिबंधक शक्ती वाढू लागते. हे जीवनसत्त्व हिवाळ्यातील विषाणूबाधेला पुरून उरायला मदत करते.\nजीवनसत्त्व ई - हिवाळ्यात बहुतांश जणांना त्वचा कोरडी पडण्याचा त्रास होतो. अशावेळी त्वचेचे आरोग्य राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी ई जीवनसत्त्व मोलाची कामगिरी बजावते.\nओमेगा थ्री फॅटी ॲसिड - जळजळ कमी करण्यासाठी हे फॅट उपयुक्त या वर्गात मोडते, त्याला ‘गुड फॅटी ॲसिड’ असेही म्हणतात. शरीरात ऊर्जा निर्माण करून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्वचेची झीज भरून काढतात.\nजीवनसत्त्व अ - अँटिऑक्‍सिडंड असलेले जीवनसत्त्व अ आरोग्यसंवर्धन, शरीर सुदृढ राखण्यासाठी उपयुक्त ठरते.\nवरील जीवनसत्त्वे ज्या- ज्या प्रकारच्या फळे, भाजीपाला, सुकामेवा, मसाले, पोल्ट्रीमध्ये विपुल प्रमाणात आढळतात, त्यांची यादी सोबत दिली आहे.\nफळे : किवी, आवळा, ॲव्होकॅडो, संत्री, मोसंबी, टोमॅटो, अननस.\nभाजीपाला : ब्रोकोली, फ्लॉवर, पालक, गाजर, ढोबळी मिरची.\nसुकामेवा आणि इतर : बदाम, सूर्यफुलाच्या बिया, जवस, अक्रोड, किया बिया, बाजरी, नाचणी, मोहरी.\nपोल्ट्री : अंडी, माशाचे तेल, सालमन, टुना, चीज, शुद्ध तूप.\nइतर : खाण्याचा डिंक, गूळ, ऑलिव्ह तेल.\nहिवाळ्याला जशी सुरवात होते तशी रात्र मोठी, दिवस लहान होऊ लागतो. डी जीवनसत्त्व चरबी कमी करणारे म्हणून ओळखले जाते. एकूण निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्व डी आवश्‍यक असते. ते आपल्या प्रामुख्याने मिळते ते सूर्यकिरणांतून, ते अन्नपदार्थांतून तुलनेने खूप कमी मिळते. त्यामुळेच शक्‍यतो, दररोज सकाळी कोवळ्या उन्हात फिरायला गेलेले निश्‍चितच उपयुक्त ठरू शकते. त्याने शरीराला आपसूकच हे जीवनसत्त्व मिळते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nदारूच हवी होती, मग त्यांनी चक्क बारच फोडला\nबाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग...\nशाळा बंद मात्र, कोचिंग क्लासेसचा धूमधडाका सुरू\nमालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू...\nमुंबई पालिका खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्रे म्हणून घोषित करण्याची शक्यता\nमुंबई: पालिकेने मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमधून तिथे काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची यादी मागितली आहे. खरंतर, खासगी रुग्णालयांनाही...\nपालकमंत्री बच्चू कडू ॲक्शन मोडवर, १० वैद्यकीय अधिकारी; ४५ आरोग्य सेवकांवर केली निलंबनाची कारवाई\nअकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्तव्य बजावण्यायेवजी दांडी मारणाऱ्या १० वैद्यकीय अधिकारी (एमओ) व ४५ आरोग्य सेवकांना ८...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nपालकमंत्र्यांचे काॅल सेंटरमधून तर खासदारांचा जनता दरबारातून संपर्क; लोकांचे प्रश्न सुटणार काय\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी व त्यांचे प्रश्न, सोडविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात. नांदेड...\nकोरोनावरील औषध जर्मनीत होणार उपलब्ध; ठरणार युरोपातील पहिला देश\nबर्लिन : कोरोना विषाणूविरोधातला लढा अद्याप सुरु आहे. कोरोना विषाणूविरोधात अनेक प्रभावी लसींना वेगवेगळ्या देशांमध्ये आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात...\nRepublic Day 2021 : कोरोनातून बाहेर पडत विकासाचे उद्दीष्ट साधू : ॲड अनिल परब\nरत्नागिरी : कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्यांने विकासाचे उद्दीष्ट समोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन...\nहिंगोली जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१.७० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nहिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन २०२१- २२ या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी २२४ कोटी सात...\nRepublic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील\nसातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून...\nमोहोळ शिक्षण विभाग सज्ज उद्यापासून वाजणार 138 शाळांची घंटा\nमोहोळ (सोलापूर) : उद्या (ता. 27) पासून मोहोळ तालुक्‍यातील 138 शाळांची घंटा वाजणार असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभाग सज्ज झात्याची माहिती गट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bad-weather-mumbai-these-are-dangerous-places-morning-walk-396143", "date_download": "2021-01-26T11:58:39Z", "digest": "sha1:OM76VXLJWOGZ5E3KWT5AG3H42SRYRJUV", "length": 23436, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "मॉर्निंग वॉक! हवा बिघडली, ही आहेत धोकादायक ठिकाणे - Bad weather mumbai these are dangerous places for Morning walk | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n हवा बिघडली, ही आहेत धोकादायक ठिकाणे\nरस्त्यावरील वाढलेली वाहनांची गर्दी, अनलॉकनंतर सुरू झालेले कारखाने यामुळे वाढलेले प्रदूषण याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईच्या हवेवर झाला आहे.\nमुंबई: रस्त्यावरील वाढलेली वाहनांची गर्दी, अनलॉकनंतर सुरू झालेले कारखाने यामुळे वाढलेले प्रदूषण याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईच्या हवेवर झाला आहे. त्यामुळे, मुंबईकरांनी प्रभात फेरी न करण्याचे आवाहन तज्ज्ञ मंडळी करत आहेत. शिवाय, ज्यांना अस्थमा, खोकला किंवा श्वास घेण्यास काही त्रास होत असेल तर त्यावरील उपचार लगेच घ्या असे आवाहन ही करण्यात आले आहे.\nलहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी अति काळजी घ्या असा सल्ला ही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान मुंबईतील काही ठिकाणांमध्ये हवेचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. मुंबईतील पाच ठिकाणे सर्वाधिक वाईट हवेच्या विळख्यात आली असून मुंबई संपूर्ण शहराचा एक्यूआय दुपारपर्यंत 297 नोंदवण्यात आला. पीएम 2.5 ची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील लोकांना आरोग्य परिणामांचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे, सामान्य जनतेवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र वृद्ध लोकांना या वातावरणाचा धोका अधिक असू शकतो.\nमुंबईसह उपनगरीय शहरातील हवा गेल्या आठवड्याभरापासून जास्त प्रमाणात दूषित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईत वाईट हवेची नोंद केली जात आहे. शिवाय, वातावरणात बदल ही जाणवत आहेत. थंडीच्या वातावरणात मध्येच पावसाचाही अनुभव मुंबईकर घेत आहेत. याचा सर्व परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे. वातावरणात मध्येच थंडी, तर वाढलेल्या आर्द्रता अनुभवायला मिळत असताना गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा गुणवत्ता दर्जा खालावला आहे.\nमुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) मध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे शहरात वायू प्रदूषण वाढत असल्याची नोंद केली जात आहे. दरम्यान, मुंबई शहरातील पाच ठिकाणांचा हवेचा एक्यूआय वाईट नोंदवण्यात आला आहे. याचा अर्थ मुंबईची काही ठिकाणे सर्वाधिक वाईट हवेच्या विळख्यात आहेत. सफर या हवेचा गुणवत्ता दर्शवणाऱ्या प्रणालीने ही नोंद केली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईतील एक्यूआय \"वाईट \" राहण्याची शक्यता आहे अशी ही नोंद सफरवर करण्यात आली आहे.\nमुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपर्यावरण संरक्षण एजन्सी (ईपीए) च्यानुसार वायू प्रदूषण उच्च प्रमाणात दमा, सीओपीड��, हृदय रोग, कर्करोग, स्ट्रोक आणि कोविड- 19 अशा आजारांनी ग्रस्त लोकांना थेट परिणाम करते.\nसफरने नोंदवलेल्या हवेच्या गुणवत्ता निर्देशकांनुसार, मुंबई संपूर्ण शहराची हवा वाईट नोंदवण्यात आली आहे. 297 एक्यूआय ची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कुलाब्यात एक्यूआय 332 नोंदवण्यात आला असून अतिशय वाईट पीएम 2.5 दर्जाची नोंद केली गेली आहे. मालाडमध्ये 332 एक्यूआय नोंदला गेला असून पीएम 2.5 अतिशय वाईट दर्जाची हवा आहे. बोरिवलीमध्ये 303 एक्यूआय नोंदला गेला असून अतिशय वाईट पीएम 2.5 नोंदवण्यात आला आहे. सफरने बीकेसीची हवा अतिशय वाईट दर्जात नोंदवली आहे. 336 एक्यूआय नोंदवण्यात आला असून पीएम 2.5 निर्देशांक आहे. चेंबूर आणि नवी मुंबईत वाईट दर्जाची हवा नोंदवली असून अनुक्रमे 266 आणि 297 एक्यूआय नोंदला गेला आहे. दरम्यान, अंधेरी या परिसरातील हवा अतिशय वाईट असून 312 एक्यूआय नोंदला गेला आहे. हवेचा गुणवता निर्देशांक पीएम 2.5 नोंदवण्यात आला आहे.\nया ठिकाणी मध्यम स्वरुपाची हवा\nभांडूप मध्यम 114 एक्यूआय पीएम 10\nमाझगाव मध्यम 190 एक्यूआय पीएम 2.5\nवरळी मध्यम 121 एक्यूआय पीएम 2.5\nवायू प्रदूषणाचे काय परिणाम\nवृद्ध आणि मुले यांना विशेषत: वायू प्रदूषणाचा जास्त परिणाम होतो. शिवाय, सह-व्याधी, हृदयरोग, कर्करोगाचे रुग्ण, कोविड रूग्ण आणि सीओपीडी रुग्णांना जास्त धोका असतो. गंभीर लोकांव्यतिरिक्त, निरोगी लोकांना डोळ्यांमध्ये खाज सुटणे, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात.\nहेही वाचा- Special Report: कोण आहे दिलीप छाबरिया\nआजार असलेल्या लोकांनी वेळेवर औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. आपल्या आहारामध्ये अधिक व्हिटॅमिन सी, गर्दीची ठिकाणे टाळा, बाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका, सामाजिक अंतर राखून ठेवा आणि वेळोवेळी आपले हात धुवा, असा सल्ला फोर्टिस रुग्णालयाचे मुख्य इंटेन्सिव्हिस्ट आणि फिजीशियन डॉ. संदीप पाटील यांनी दिला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'सलमा 54 ची आहे असं कोण म्हणेल, फोटो पाहा मग कळेल'\nमुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशपट करताना दिसून येतात. त्यांच्या त्या फोटोंना दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर...\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत स��ाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nमध्यरात्री विवाहितेला भेटायला गेला पोलिस; दुसऱ्या रूममध्ये असलेल्या पतीला मिळाली माहिती अन् झाला मृत्यू\nभंडारा : जिल्ह्यातील गणेशपूर गावात मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोलिस शिपाई महेश डोगरवार गेला होता. मात्र, फ्लॅटवरच त्याचा मृत्यू...\nदारूच हवी होती, मग त्यांनी चक्क बारच फोडला\nबाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nसंजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस पण घडलं असं की...\nमुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98...\n‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी ९ फेब्रुवारीपासून अर्ज प्रकिया; संभाव्‍य वेळापत्रक जारी\nनाशिक : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव पंचवीस टक्‍के जागांवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्‍...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nसलमान जिंकणार की जॉन; ईदच्या ��िवशी होणार टक्कर\nमुंबई- एका बाजूला बॉलीवूडचा भाईजान सलमान खान दुसरीकडे आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जाणारा हिरो म्हणून जॉनचे नाव घ्यावे लागेल. अशा दोन्ही...\nSuccess Story: १० गुंठ्यात ३० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात\nअंबाजोगाई (बीड): आव्हानं पेलत आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीत प्रयोगशील राहिल्यास व्यावसायिक शेतीचे ध्येय साध्य होते. नेमके हेच उद्दिष्ट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/udayanraje-bhosale-inagurated-grade-seprator-project-satara-trending-news-395253", "date_download": "2021-01-26T12:30:42Z", "digest": "sha1:77S6MHMEVZPKD24QCC6H7DI46YPY7THF", "length": 20008, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; 'अभी के अभी' म्हणत उडवली पुन्हा काॅलर - Udayanraje Bhosale Inagurated Grade Seprator Project In Satara Trending News | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nउदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; 'अभी के अभी' म्हणत उडवली पुन्हा काॅलर\nआज ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. तसेच सातारच्या जनतेची साथ मिळाली. या अगोदरही जी वचने आम्ही दिली ती पूर्ण केली आहेत असे खासदार उदयनराजेंनी नमूद केले.\nसातारा : येथील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामाची पहाणी दाै-या निमित्त आलेल्या खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (शुक्रवार) चक्क फित कापून रस्ता खूला केल्याचे जाहीर केले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले आजपासून, हाेय रस्ता आजपासून जनतेसाठी खूला झालेला आहे. ते काय म्हणतात, अभी के अभीच असा सिंघममधील डायलाॅग ही म्हटला. दरम्यान जशी इतरांची स्टाईल असते. तशी माझीही स्टाईल आहे. मी केलेल्या कामाबद्दल मला कोणी शाबासकी देऊ अन्यथा न देऊ स्वतः ला शाबासकी देण्याची माझी पध्दत आहे, असे सांगत त्यांनी कॉलर उडविली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहारज असा जल्लोष केला.\nयेथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचे ���ज अचानक खासदार उदयनराजे भोसले यांनी उद्‌घाटन केले. त्यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे तसेच सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. पहाणीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, सातारकरांसह माझ्यासाठी आज हा ऐतिहासिक क्षण असून लोकांची मागणी होती. पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात. तेथे वाहतूकची कोंडी होत होती. पर्यटक, व्यापारी व नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता. सातारा विकास आघाडी पालिकेच्या सत्तेत आली. त्यावेळी नेहमीप्रमाणे आम्ही याबाबतच आश्वासन दिले होते. त्याची प्रत्यक्ष कृती आम्ही केली आहे.\n प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय आठवडाभरात; पृथ्वीराज चव्हाणांचे सूतोवाच\nचंद्रकांत पाटलांना आता विश्रांती गरज; जयंत पाटलांचा टाेला\nआज ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. तसेच सातारच्या जनतेची साथ मिळाली. या अगोदरही जी वचने आम्ही दिली ती पूर्ण केली आहेत. यापुढे देखील सातारकरांसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जे लोक आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी व उज्वल वाटचालीसाठी प्रयत्न करत राहणार आहे. कुठेही कमी पडणार नाही. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी उदयनराजेंना ग्रेड सेपरेटर जनतेसाठी कधी खुला हाेणार असा प्रश्न विचारला. त्यावर राजेंनी खड्या आज आज असे दाेन वेळा सांगून ते काय म्हणतात अभी के अभीच हा सिंघममधील डायलॉग हाणला. त्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.\nग्रेड सेपरेटरच्या कामाचे उदयनराजेंच्या हस्ते उदघाटन | Satara | Udayan Raje Bhosale | Sakal Media |\nVideo of ग्रेड सेपरेटरच्या कामाचे उदयनराजेंच्या हस्ते उदघाटन | Satara | Udayan Raje Bhosale | Sakal Media |\nनवरा बायकाेत रंगलंय जिरावा जिरवीचे राजकारण; ग्रामपंचायत निवडणुकीत हाय व्हाेलटेज ड्रामा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic...\nनगर जिल्हा बॅंकेत 'एन्ट्री'साठी शिवसेना सक्रीय\nअहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेत निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने 'एन्ट्री' करण्यासाठी विविध मतदारसंघात��न अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nसंजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस पण घडलं असं की...\nमुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98...\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या...\nRepublic Day 2021: डोंबिवलीत दिमाखात फडकला 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज\nमुंबई: लेझीम ताशाचा गजर, नागरिकांचा भारत माता की जय...वंदे मातरमचा नारा... अशा देशभक्तीपर वातावरणात डोंबिवली पूर्वेमध्ये 150 फूट उंचीचा...\nपालकमंत्र्यांचे काॅल सेंटरमधून तर खासदारांचा जनता दरबारातून संपर्क; लोकांचे प्रश्न सुटणार काय\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी व त्यांचे प्रश्न, सोडविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात. नांदेड...\nनगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला\nअहमदनगर : जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांची संस्थानेच मोठी झाली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या संस्थानांकडेच लक्ष दिले. त्यात ऐतिहासिक नगर...\nशिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांची पक्षविरोधी भूमिका, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख नाराज\nउस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा.तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पक्षाच्या खासदार, आमदार व नगराध्यक्ष...\nहिंगोली जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१.७० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nहिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन २०२१- २२ या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी २२४ कोटी सात...\nपालकमंत्री अमित देशमुखांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, कामे वेळेवर करण्याचे दिले आदेश\nलातूर : महावितरणच्या मनमानी आणि बेफिकीर का��भाराबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न...\nशिवजयंती मिरवणुकीत नवीन मंडळांना ‘नो एन्ट्री’ - छगन भुजबळ\nनाशिक : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना अजून संपलेला नाही. पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कोरोनासंदर्भात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/Let-it-be-a-little-lighter-that-you-have-already-made-a-mountain-of-arrears-Energy-Minister-Dr.-Nitin-Raut.html", "date_download": "2021-01-26T11:03:20Z", "digest": "sha1:QNAY7UUBBQJ3WOK25CCHQC4DQAWGQ2KH", "length": 7486, "nlines": 70, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या\" : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र“आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या\" : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत\n“आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या\" : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत\n“आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या\" : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत\nमुंबई : ग्राहकांनी वीजबिल भरावे, यासाठी कामगार संघटना मदतीला धावल्या आहेत. त्यांनी आपले महावितरण आपली जबाबदारी या अंतर्गत प्रचार मोहीम हाती घेतली आहे. याच दरम्यान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार असं म्हणत ऊर्जामंत्री राऊत यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे.\nआपल्या ट्विटर अकाऊंटवरून नितीन राऊत यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. \"वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीज बिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीज बिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीज बिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द���या\" असं राऊत यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन नंतर वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर महावितरणसमोर उभा राहिला आहे\nविजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीज बिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीज बिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीज बिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या. pic.twitter.com/zkWUGUEBJL\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_90.html", "date_download": "2021-01-26T13:19:24Z", "digest": "sha1:BNSXS2ITLJN2I2HU7HVABZMSW2Y6Z7SP", "length": 15239, "nlines": 156, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "वाणेवाडी २ निंबुत १ कोऱ्हाळे २ मुर्टी २ सह बारामती ग्रामीण मध्ये १७ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nवाणेवाडी २ निंबुत १ कोऱ्हाळे २ मुर्टी २ सह बारामती ग���रामीण मध्ये १७ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण\nवाणेवाडी २ निंबुत १ कोऱ्हाळे २ मुर्टी २ सह बारामती ग्रामीण मध्ये १७ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण\nबारामती तालुक्यात कोरोनाचे पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून काल दिवसभरात २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १७ जणांचा समावेश आहे.\nकाल दि १२ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने १०९\nइतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२\nकाल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१८ त्यापैकी पॉझिटिव्ह -४. कालचे एकूण एंटीजन २९. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-८.\nकाल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २९\nएकूण बरे झालेले रुग्ण- ५७०५\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प��रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : वाणेवाडी २ निंबुत १ कोऱ्हाळे २ मुर्टी २ सह बारामती ग्रामीण मध्ये १७ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण\nवाणेवाडी २ निंबुत १ कोऱ्हाळे २ मुर्टी २ सह बारामती ग्रामीण मध्ये १७ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/finally-after-several-days-the-taj-mahal-is-open-to-tourists/", "date_download": "2021-01-26T12:05:51Z", "digest": "sha1:TSXH2LW3VNOGHZSKQ6AGBHGNQOOUP7RH", "length": 5007, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "अखेर अनेक दिवसानंतर ताजमहल पर्यटकांसाठी खुला - News Live Marathi", "raw_content": "\nअखेर अनेक दिवसानंतर ताजमहल पर्यटकांसाठी खुला\nअखेर अनेक दिवसानंतर ताजमहल पर्यटकांसाठी खुला\nकोरोनाचे सर्वच पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत होते त्यावेळेस सरकारने देशातील मोठी मंदिरे, पर्यटन स्थळे आणि गर्दी होणारे सर्व ठिकाणं बंद केली होती. पण आता अनलॉक 4 अंतर्गत आजपासून आग्रा किल्ला आणि ताजमहल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासूनच ताजमहल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.\n188 दिवसांनंतर पर्यटकांना ताज पुन्हा एकदा पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे ताजमहल 17 मार्चपासून पर्यटकांना बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता 21 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पर्यटकांसाठी ताजमहल उघडण्यात आला आहे. पण इथं येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागणार आहेत.\nसर्व पर्यटकांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. सोशल डिस्टंसिंगबद्दल विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासल्यानंतरच पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. ताजमहल पाहायला आलेल्या पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व काळजी घेण्यात आली आहे. नव्या नियमानुसार ताजमहालमध्ये 1 दिवसात फक्त 5000 पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. आता देशातील इतरची पर्यटन स्थळे चालू होण्याची शक्यता आहे.\nराज्यसभेतील गोंधळामुळे काँग्रेसच्या राजीव सातवांसह 8 खासदार निलंबित\nसरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकलले; राहुल गांधींची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/locals-want-chance-sai-sansthans-board-trustees-380544", "date_download": "2021-01-26T12:01:57Z", "digest": "sha1:5Y2B6Q2RILJGM6YA5LYZYJRDXDNRS4IJ", "length": 17137, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "साई संस्थानच्या विश्वस्त मंडळात स्थानिकांना संधी हवी - Locals want a chance on Sai Sansthan's board of trustees | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nसाई संस्थानच्या विश्वस्त मंडळात स्थानिकांना संधी हवी\nजिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, साईसंस्थानसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानावर विश्वस्त मंडळ नियुक्त केलेले नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अडचणी येतात.\nशिर्डी ः सरकारी व निमसरकारी समित्यांवर तातडीने नियुक्‍त्या कराव्यात, तसेच साईसंस्थानच्या नियोजित विश्वस्त मंडळात निम्मी संख्या स्थानिकांची असावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर व माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.\nमंत्री मुश्रीफ यांनी आज येथे येऊन साईदर्शन घेतले. संदीप वर्पे, राजेंद्र फाळके, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, अमित शेळके, संदीप सोनावणे, दीपक गोंदकर आदी उपस्थित होते.\nजिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, साईसंस्थानसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानावर विश्वस्त मंडळ नियुक्त केलेले नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अडचणी येतात.\nसाईसंस्थान कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. विकासकामांना गती द्यायची आहे. भाविकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी, त्यांना सुलभ साईदर्शन घेता यावे, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना साईसंस्थानच्या विश्वस्तपदी संधी मिळणे गरजेचे आहे. विविध सरकारी समित्या व मंडळांवर संधी मिळाल्यास कार्यकर्त्यांना बळ मिळेल. पक्षसंघटन मजबूत करण्यास मदत होईल, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic...\nशेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकारच जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात\nसातारा : दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचा निर्धार व्यक्त करत ही परेड अतिशय शांततापूर्ण मार्गानं काढण्यात येणार...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nVIDEO : सटाण्यात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांचा तीव्र निषेध\nसटाणा (जि.नाशिक) : केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात लादलेले तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी दिल्ली येथे...\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार\nसातारा : गेले 68 वर्ष महाराष्ट्रातील सुपुत्राचा सुरु असलेला अपमान कधी थांबणार, आमची मानसिकता ढासळली आहे परंतु आम्ही क्रीडाप्रेमींच्या पाठबळावर अखेर...\n\"घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय\", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र\nमुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nयेरवडा 'तुरुंग' न राहता 'संस्कार केंद्र' बनवू; जेल पर्यटनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nपुणे : येरवडा कारागृहाचा इतिहास सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना कळावा म्हणून येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात '...\nशिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांची पक्षविरोधी भूमिका, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख नाराज\nउस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा.तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पक्षाच्या खासदार, आमदार व नगराध्यक्ष...\nTikTokसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतात 'पर्मनंट' बंदी\nनवी दिल्ली- मागील वर्षी जूनमध्ये TilTok आणि WeChatसह एकूण 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन...\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात अडकले पर्यटन; चारऐवजी सहा पर्यटकांना भ्रमंतीच्या परवानगीची प्रत��क्षा\nनागपूर : राज्य सरकार पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असताना पेंच व्याघ्र प्रकल्पात चारच पर्यटकांना भ्रमंतीची परवानगी दिली जात आहे. जिल्हा...\nप्रजासत्ताक दिनी राज्यपालांचे मराठीतून भाषण, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nमुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/fasttags-set-new-record-national-highways-389868", "date_download": "2021-01-26T11:55:45Z", "digest": "sha1:7AVUF7HYLUEVES2NKG3RVJR3F7EUUISI", "length": 17337, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाहनचालकांनो फास्टटॅगने केलाय नवीन रेकॉर्ड - Fasttags set a new record on national highways | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nवाहनचालकांनो फास्टटॅगने केलाय नवीन रेकॉर्ड\nराष्ट्रीय महामार्ग यांच्यावर टोल भरण्यासाठी लागू करण्यात आलेली फास्टटॅग सिस्टिम चांगलीच लोकप्रिय होत आहे.\nराष्ट्रीय महामार्ग यांच्यावर टोल भरण्यासाठी लागू करण्यात आलेली फास्टटॅग सिस्टिम चांगलीच लोकप्रिय होत आहे. आणि त्यामुळेच दररोज फास्टटॅगच्या माध्यमातून टोल भरणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता दररोज फास्टॅगमधून 50 लाखाहून अधिक व्यवहार होत आहेत. व त्यामुळे 80 कोटींपेक्षा जास्त देवाण - घेवाण या सिस्टिम द्वारे होत आहे.\nनवीन वर्षापासून मोबाईल ते बँकिंगपर्यंतचे नियम बदलणार; त्याविषयी जाणून घ्या\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, डिजिटल फास्टटॅगमुळे आकारण्यात येणार टोल व्यवहार 50 लाखांच्या वर पोहचला आहे. व त्यामुळे दररोज 80 कोटींपेक्षा जास्त देवाण - घेवाण होत असल्याचे एनएचएआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तर 2.20 कोटीहून अधिक फास्टटॅग आतापर्यंत जारी करण्यात आल्याचे एनएचएआयने नमूद केले आहे.\nएप्रिल महिन्यापासून तुमच्या हातात येणारा पगार होणार कमी\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाकडून नवीन वर्षांपासून सर्व चारचाकी वाहनांसाठी टोल भरण्याकरिता फास्टटॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे टोल भरताना फास्टटॅग नसल्यास वाहनचालकांना टोलची दुप्पट रक्कम भरावी लागणार असून, त्यासोबतच अशा वाहनांना थर्ड पार्टी विमा देखील देण्यात येणार नाही. व यामुळे टोलची प्रक्रिया आता संपूर्णपणे डिजिटल होणार असून, टोल प्लाझावरील रोख व्यवहार थांबवले जाणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nमुंबई महामार्गावर आमदार खोसकर यांची गांधीगिरी; गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांचे स्वागत\nघोटी ( जि. नाशिक) : मुंबई - नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे सोमवारी (ता. २५) सकाळी साठेआठला वाहतूक सप्ताहानिमित्त आमदार हिरामण खोसकर...\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या...\nसेवारस्त्यावर कचरा, दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य; शिवडेतील हॉटेल व्यावसायिकांकडून बेजबाबदार कृत्य\nउंब्रज (जि. सातारा) : शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून महामार्गालगतच्या सेवारस्त्यांवर उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या...\nपालकमंत्री अमित देशमुखांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, कामे वेळेवर करण्याचे दिले आदेश\nलातूर : महावितरणच्या मनमानी आणि बेफिकीर कारभाराबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न...\nशेतकरी महिलेचा आत्मदहनाचा इशारा, भूसंपादन अधिकाऱ्याने शासकीय निधीची केलेल्या अपहाराची चौकशीची मागणी\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित जमिनीचा मंजूर करण्यात आलेल्या वाढीव मावेजाच्या एकूण चार कोटी पैकी दोन क���टी रुपये...\nजळगावातील चौपदरीकरणात महामार्गाचे दोन टप्पे ठरले सावत्र\nजळगाव : महामार्गावर फागणे- तरसोद व तरसोद- चिखली या दोन टप्प्यांसह जळगाव शहरातील सात किलोमीटरचा मार्ग चौपदरी होत असताना पाळधी बायपास ते तरसोद...\nप्रजासत्ताक दिनी राज्यपालांचे मराठीतून भाषण, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nमुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...\nनांदेडच्या बावरीनगर येथील अशोक स्तंभाचे काम पूर्णत्वाकडे, अॅनलाईन धम्म परिषदेच्या तयारीला वेग\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड) : महाविहार बावरीनगर दाभड येथे उभारण्यात येणार्‍या अशोक स्तंभाचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेले आहे....\nसाक्री-शिर्डी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा सहा दिवसांतील सलग तिसरी धक्कादायक घटना\nसटाणा (जि.नाशिक) : शहरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच साक्री-शिर्डी महामार्गावर घटना...\nबेवारस ट्रॅव्हलिंग बॅगांची झडती घेताच पोलीसांनाही धक्का; जॉगिंगला गेलेल्या नागरिकांच्या बाब लक्षात\nपिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारात सर्व्हिस रोडलगत दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगा पडलेल्या होत्या. सकाळी...\nSpecial Report | राज्यातील अपघाती मृत्यूच्या संख्येत मोठी घट; महामार्ग पोलिसांची आकडेवारी समोर\nमुंबई - द्रुतगती मार्ग, महामार्ग तसेच राज्यमार्गांवर वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवल्याने अपघात घडत आहेत. मात्र, गेल्या तीन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/covishield-vaccine-above-one-dose-arrived-marathwada-aurangabad-latest", "date_download": "2021-01-26T13:12:55Z", "digest": "sha1:V6RAH6E5LXTDKKW7ROSZ3HTS5GVOTMPS", "length": 19415, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठवाड्यासाठी कोरोना लसीचे ए��� लाख ३० हजार डोस दाखल, शनिवारी लसीकरणास होणार सुरुवात - Covishield Vaccine Above One Dose Arrived In Marathwada Aurangabad Latest News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमराठवाड्यासाठी कोरोना लसीचे एक लाख ३० हजार डोस दाखल, शनिवारी लसीकरणास होणार सुरुवात\nऔरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांसाठी सहा हजार ४५० व्हायल्स दाखल झाले आहेत. एका व्हायल्समधून दहा डोस देता येणार आहे.\nऔरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार करण्यात आलेली ‘कोव्हिशिल्ड’ लस बुधवारी (ता.१३) मराठवाड्यात दाखल झाली. यात एक लाख ३० हजार ५०० डोस मराठवाड्यासाठी आले आहेत. यात औरंगाबाद विभागासाठी ६४ हजार ५००, तर लातूर विभागासाठी ६६ हजार डोस आले आहेत. शनिवारी (ता.१६) लसीकरणास प्रारंभ होणार आहे. दरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्‍ह्यात कोव्हिशिल्ड लस पाठविण्यात आली आहे.\nपुण्याचे नामकरण संभाजीनगर करा, औरंगाबादचे नाव हे औरंगाबादच राहावे - आनंदराज आंबेडकर\nबहुप्रतीक्षित कोव्हिशिल्ड लस सकाळी साडेनऊ वाजता शहरातील सिडको एन-५ येथील आरोग्य उपसंचालक व प्रशिक्षण केंद्रात अरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, केंद्राचे प्राचार्य अमोल गीते यांच्या उपस्थितीत लसीचे बॉक्स उतरविण्यात आले. त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, लातूर इतर जिल्ह्यांत रवाना झाले. औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांसाठी सहा हजार ४५० व्हायल्स दाखल झाले आहेत. एका व्हायल्समधून दहा डोस देता येणार आहे. सहा हजार ४५० व्हायल्समधून या चार जिल्ह्यांसाठी ६४ हजार ५०० डोस देता येणार आहेत. या ६४ हजार डोसमधून औरंगाबाद शहरासाठी २० हजार डोस तर ग्रामीण भागासाठी १४ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.\nNational Youth Day 2021: शिक्षण अर्ध्यावर सोडले, टोमणेही मिळायचे, पण मेहनतीच्या जोरावर दोघांनी सुरू केली बँक\nशहरात लस दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्ह्यात ती लस पाठविण्यात येणार होती. मात्र लसचे कंटनेर हे सकाळी साडेनऊ वाजता दाखल झाले. लसीचे बॉक्स उतरविल्यानंतर कंटनेर उर्वरित लसीचे बॉक्स घेऊन दुसऱ्या जिल्‍ह्याकडे रवाना झाले. सर्व झाल्यानंतर उशिराने जिल्हाधिकारी लस उतरविण्याच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर त्‍यांनी नारळ फोडले. यावेळी प्राचार्य डॉ. गीते, यांच्यासह जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ शेळके उपस्थित होते.\nऔरंगाबादच्या आणखी ताज्या बातम्या वाचा\nऔरंगाबाद ३४ हजार ५००\nजालना १४ हजार ५००\nपरभणी ९ हजार ५००\nहिंगोली ६ हजार ५००\nलातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड ६६ हजार\nएकूण १ लाख ३० हजार ५०० डोस\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसतत गैरहजर राहिल्याने रावेर समाजकल्याण विभागातील लिपीक निलंबीत\nरावेर ः येथील पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ लिपिक सलीम तडवी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी...\nनागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याआधी सायबर गुन्हेगार करतील चारदा विचार, मुंबई पोलिसांनी सुरु केलं 'सायबर कवच'\nमुंबई : लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झालीये. जसजसं आपण डिजिटली आपण अधिक सुज्ञ होतोय, तसतसं सायबर गुन्ह्यांचं...\nपरदेशात उच्च शिक्षणासाठी जायचंय ही आहे सरकारकारची स्कॉलरशिप\nनाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे, याचाच भाग म्हणून अनुसूचित जमातीच्या गुणवंत...\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nअर्धापुरात नात्याला काळीमा फासणारी घटना; भावानेच केला बहिणीवर अत्याचार, नराधम भावास कोठडी\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भाऊ- बहिणीचे पवित्र नाते समजले जाते. या पवित्र नात्यालाच काळीमा फासणारी घटना घडल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा...\nधनंजय मुंडे भावूक... 'कठीण प्रसंगी जी साथ दिली त्याचं आभार मी शब्दात मानू शकत नाही'\nबीड: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसले होते. मुंबईतील...\nवसमत शहरात धाडसी घरफोडी, सोन्याच्या दागिण्यांसह साडेचार लाखाचा ऐवज लंपास\nवसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथील श्रीनगर कॉलनी भागातील श्रीकांत नरहरी देसाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिण्यासह चार लाख...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\n मंगळवेढ्यातील जंगलगीनंतर आता गणेशवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू; रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमंगळवेढा (सोलापूर) : बर्ड फ्लू आजाराचा विळखा तालुक्‍यामध्ये घट्ट होत असून, सध्या या रोगामुळे गणेशवाडी येथे दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे...\nमध्यरात्री विवाहितेला भेटायला गेला पोलिस; दुसऱ्या रूममध्ये असलेल्या पतीला मिळाली माहिती अन् झाला मृत्यू\nभंडारा : जिल्ह्यातील गणेशपूर गावात मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोलिस शिपाई महेश डोगरवार गेला होता. मात्र, फ्लॅटवरच त्याचा मृत्यू...\nदारूच हवी होती, मग त्यांनी चक्क बारच फोडला\nबाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-about-west-bengal-tmc-bjp-384126", "date_download": "2021-01-26T11:09:29Z", "digest": "sha1:JN5YQJE6S3VAJ5KB425P3SRS3CVD7ABD", "length": 24909, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "अग्रलेख : धुमसता बंगाल - editorial article about West Bengal TMC & BJP | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअग्रलेख : धुमसता बंगाल\nप. बंगालमधील वाढत्या हिंसाचाराची तसेच ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेची केंद्राने दखल घेणेही तितकेच आवश्‍यक होते आणि राज्यपालांकडून त्याबाबतचा अहवाल हा केंद्रीय गृह खात्याने मागवलाही आहे.\nकला, साहित्य, संगीत अशा बहुविध क्षेत्रांत बंगाल हा देशातील आघाडीचा प्रांत होता. तेथील भद्रलोकात वैचारिक जडणघडणही त्याचबरोबरीने सुरू होती, ही कहाणी गेल्या काही वर्षांत सुरू असलेला राजकीय हिंसाचार बघता आजच्या पिढीला दंतकथाच वाटू शकेल. अर्थात, राजकीय हाणामाऱ्या या तुरळक प्रमाणात का होईना बंगाली जनतेला नव्या नाहीत. अवघ्या दहा वर्षांपूर्वीच्या हाणामाऱ्या तेथील डाव्या विचारांचे ‘कॉम्रेड’ आणि काँग्रेसजन यांच्यात होत. आता त्या दोन्ही पार्ट्या बंगाली रंगमंचाच्या विंगेत गेल्या असून, आताची रणधुमाळी ही तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या ‘केडर’मध्ये आहे. मात्र, गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या मोटारींच्या ताफ्यावर जी काही तुफानी दगडफेक झाली, ती बघता चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या वातावरणात होतील, याचीच चुणूक बघावयाला मिळाली. या दगडफेकीत विजयवर्गीय, भाजपचे प. बंगाल अध्यक्ष दिलीप घोष तसेच भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले. किमान दोन-अडीच डझन मोटारींच्या काचांचा चुराडा झाला. त्यामुळे ‘इव्हीएम’ लढाईने आता राजकीय रंगमंचावरून थेट ‘पथनाट्या’चाच मार्ग स्वीकारल्याचे दिसते. राजकीय हिंसाचारावरून ममता बॅनर्जी या डाव्याना बोल लावत असत. पण त्यांचा पक्षही काही अहिंसेचा पुजारी वगैरे नसून तोही हाणामाऱ्या आणि तोडफोडीत पुढे आहे, हे यापूर्वीही दिसून आले आहे. राज्यात त्यांचीच सत्ता आहे आणि गुरुवारी झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी तो पक्ष झटकून टाकू शकत नाही.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nप. बंगाल जिंकण्यासाठी असेल-नसेल तेवढी ताकद पणाला लावणाऱ्या भाजपचे सारेच दिग्गज मैदानात उतरले आहेत. रस्त्यावरील हाणामारी आरोप-प्रत्यारोपांच्या मार्गाने पुढे जात आहे. त्यात राज्यपाल जगदीप धनकर हेही हिरिरीने सामील झाल्याचे त्यांच्या शुक्रवारच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झाले. प. बंगालमधील वाढत्या हिंसाचाराची तसेच ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेची केंद्राने दखल घेणेही तितकेच आवश्‍यक होते आणि राज्यपालांकडून त्याबाबतचा अहवाल हा केंद्रीय गृह खात्याने मागवलाही आहे. तसेच मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांना केंद्राने चर्चेसाठी येत्या सोमवारी पाचारणही केले आहे. त्यानंतर राज्यपालांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गर्भित इशारे देण्याची गरज होती काय, हा प्रश्���ही महत्त्वाचा आहे. ममतादीदींच्या गेल्या दहा वर्षांच्या राजकीय गुंडगिरीला प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप भाजप सातत्याने करत आहे. मात्र, नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची संभावना ‘भाजप की नौटंकी’ अशा शब्दांत करताना ममतादीदींनी ‘चढ्ढा, नड्डा, फड्डा, बध्धा‘ असे ‘बाहेरचे’ लोक बंगालमध्ये रोज येत आहेत, अशी पुस्तीही जोडली आणि वातावरण तापले. मुख्यमंत्र्यांना देश एक आहे, अशी आठवण करून देतानाच ‘विस्तवाशी खेळू नका’ असा इशारा थेट राज्यपालांनी जाहीरपणे दिला. मात्र, त्याचवेळी ‘एक का बदला हम चार से लेंगे’ असा इशारा थेट राज्यपालांनी जाहीरपणे दिला. मात्र, त्याचवेळी ‘एक का बदला हम चार से लेंगे’ असे शोलेटाइप डॉयलॉग मारणारे भाजपचे दिलीप घोष यांच्याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. एक मात्र खरे, की आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात बंगालची कायदा-सुव्यवस्था वाहून जाता कामा नये. खरे तर काही महिन्यांपासून ममतादीदींनी ‘जीएसटी’चा परतावा, कोरोना काळात केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत बिगर-भाजप राज्यांबाबतचा भेदभाव, सुधारित नागरिकत्व कायदा आणि नवे कृषिविषयक कायदे यावरून भाजपविरोधात तुफान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर बंगालमधील हिंसाचार तसेच तृणमूल कार्यकर्त्यांची ही गुंडगिरी भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळेच हा राज्य सरकारप्रणित हिंसाचार असल्याची टीका भाजप नेते जोमाने करत आहेत. मात्र, निवडणुका जसजशा जवळ येतील, तसा हिंसाचार वाढणार नाही, हे बघण्याची जबाबदारी ममतादीदींबरोबरच केंद्राचीही आहे. तथापि, केंद्रातील भाजप सरकार त्यासंदर्भात कितपत निष्पक्ष भूमिका घेईल, याबाबत केवळ ‘तृणमूल’च नव्हे तर अन्य पक्षांच्याही मनातली शंका मोदी सरकारचा गेल्या पाच-सात वर्षांतील कारभार पाहता रास्तच म्हणावी लागेल.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nडाव्यांची थोडीथोडकी नव्हे तर १९७७ पासून २०११पर्यंत म्हणजे सलग ३४ वर्षे सत्ता राहिलेल्या या राज्यावर आपण कबजा करू शकतो, असा विश्वास भाजपमध्ये निर्माण झाला तो २०१९मधील लोकसभा निवडणुकीतल्या मोठ्या यशानंतर. त्यापूर्वी २०१६मधील विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा आणि १०टक्के मते घेणाऱ्या भाजपने पुढच्या तीन वर्षांत लोकसभेच्या निवडणुकीत ४२ पैकी १८ जागा जिंकताना घसघशीत ४० टक्के मतेही मिळवली. तेव्हा ‘तृणमूल’ला २२, तर काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या. डाव्यांना तर भोपळाही फोडता आला नव्हता. सर्वपक्षीय वाचाळवीरांनी आपल्या जीभांना लगाम घालून लोकांची माथी आणखी भडकणार नाहीत, याची काळजी घ्यायला लागेल. अन्यथा, एकेकाळच्या या विचारी आणि कलासंपन्न राज्याची खालावलेली प्रतिमा अधिकच काळवंडून जाईल.\nशत्रूंच्या उडणार चिंध्या; 1 मिनिटात 700 राऊंड फायर करणार DRDOची सब-मशीनगन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nTractor Parade: एका शेतकऱ्याचा मृत्यू, दिल्ली पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप\nनवी दिल्ली- आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान हिंसाचार झाला आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष दिसून आला. पोलिसांनी शेतकऱ्यांना...\nDelhi Tractor Parade - लाल किल्ल्यावर फडकावले झेंडे; VIDEO\nनवी दिल्ली - दिल्लीत शेतकरी आंदोलक आक्रमक झाले आहेत. प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण...\nदिल्लीत शेतकरी आक्रमक झाल्यानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; आंदोलकांना आवाहन\nनवी दिल्ली - दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱी संघटनांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीला...\nकाँग्रेस घुसखोरांसाठी दरवाजे उघडेल : शहा\nनलबारी - काँग्रेस आणि एआययूडीएफची आघाडी आसामचे सर्व दरवाजे घुसखोरांसाठी उघडेल. ही घुसखोरी रोखण्याचे काम केवळ भाजप करू शकतो. आम्हाला आणखी पाच...\n बाळाचा जन्म अन् पतीचा मृत्यू; बाळ अपशकुनी असल्याचे समजून केले भयानक कृत्य\nवर्धा : तर्कशून्य विचार कधी कौटुंबिक जाचाला कारणीभूत ठरतील, याची शाश्वती आरोग्याच्या क्षेत्रातही देता येत नाही. अशाच कौटुंबिक हिंसाचाराची बळी...\nपुण्यात पुन्हा होणार एल्गार परिषद\nपुणे Pune News: काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली. ही परिषद येत्या शनिवारी ( ता.30) स्वारगेट येथील...\nगृहमंत्री अमित शहांचे अकाउंट ब्लॉक का केलं संसदीय समितीनं ट्विटरला धरलं धारेवर\nनवी दिल्ली- गुरुवारी फेसबुक आणि टि्वटरच्या अधिकाऱ्यांना संसदीय समितीच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. नोव्हेंबर महिन्��ात गृहमंत्री अमित शहा...\nभाष्य : पुतीनशाहीचा बेलगाम वारू\nआपल्या सत्तेला कोणत्याही प्रकारचा विरोध रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सहन होत नाही, हे पुन्हा दिसून आले. अत्यंत महत्त्वाकांंक्षी असलेले पुतीन रशियात...\nबायडेन यांचा शपथविधी ठरला ऐतिहासिक; वाचा सोहळ्याची खास वैशिष्ट्ये\nअमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ...\nअमेरिकेला समृद्ध ठेवण्यासाठी काम करावं; बायडेन यांना ट्रम्पनी दिल्या शुभेच्छा\nवॉशिंग्टन : अखेरच्या क्षणापर्यंत आपला हेका न सोडणारे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेला...\nभाष्य : वाढती हिंसा रोखण्यासाठी...\nलहान मुले, स्त्रिया यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकारच्या हिंसेचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसून येते. यावर सर्वांगीण उपाय योजताना या हिंसेची...\nअमेरिकेला भीती आहे जवानांकडूनच हल्ला होण्याची\nवॉशिंग्टन - अनेक बाबतीत अभूतपूर्व झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीचे नाट्य संपण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. कॅपिटॉलमधील हिंसाचारानंतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/youths-corner/article-write-nitin-thorat-grandmother-379756", "date_download": "2021-01-26T13:16:13Z", "digest": "sha1:UTBDWKELE26TD3SWUOHZA55WDQAOZCZU", "length": 20765, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "दिल तो बच्चा है! : रडल्यावर समुद्राचं पाणी वाढतं! - article write nitin thorat on grandmother | Marathi News - eSakal", "raw_content": "\nदिल तो बच्चा है : रडल्यावर समुद्राचं पाणी वाढतं\nआज्जी मला लहानपणी म्हणायची, ‘रडायचं नसतं. आपण रडलो की समुद्रातलं पाणी वाढतं. माणसं रडत राहिली आणि समुद्रातलं पाणी वाढत राहिलं तर एक दिवस सगळी पृथ्वी बुडून जाईल आणि आपण मरून जाऊ.’ मला ते खरं वाटायचं. रडायला आलं की, आज्जीचं वाक्‍य आठवायचं आणि पटकन डोळे पुसायचो. व���्गातला कुणी पोरगा रडायला लागल्यावर त्यालाही आज्जीचं वाक्‍य सांगायचो. मग तोही गप्प व्हायचा\nआज्जी मला लहानपणी म्हणायची, ‘रडायचं नसतं. आपण रडलो की समुद्रातलं पाणी वाढतं. माणसं रडत राहिली आणि समुद्रातलं पाणी वाढत राहिलं तर एक दिवस सगळी पृथ्वी बुडून जाईल आणि आपण मरून जाऊ.’ मला ते खरं वाटायचं. रडायला आलं की, आज्जीचं वाक्‍य आठवायचं आणि पटकन डोळे पुसायचो. वर्गातला कुणी पोरगा रडायला लागल्यावर त्यालाही आज्जीचं वाक्‍य सांगायचो. मग तोही गप्प व्हायचा.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुढं मी मोठा होत गेलो. विज्ञान समजू लागलं. आज्जीचं वाक्‍य खोटं वाटू लागलं. मोठा झालो तसं रडणंही कमी झालं. प्रत्येकाचं कमी होतं. काल पोरगा रस्त्यावर खेळता खेळता पडला. त्याच्या पायाला जखम झाली. तो रडू लागला. त्याला मी कडेवर घेतलं आणि जखमेवर मलमपट्टी केली. तरीही तो रडतच होता. त्याला मी आज्जीचं वाक्‍य सांगितलं आणि त्यानं डोळे पुसले. मला वाटलं त्याला माझं वाक्‍य पटलं. तर तो म्हणाला, ‘‘डोळ्यातून पाणी येतं ते खारट असतं आणि समुद्राचं पाणीही खारट असतं म्हणून असं म्हणताय ना’’ मी असा प्रश्‍न आज्जीला विचारला नव्हता. मी त्याला म्हणालो, ‘‘डोळ्यातलं आणि समुद्रातलं पाणी खारट असतं हे बरोबर आहे. पण, आपल्या डोळ्यातलं पाणी समुद्रापर्यंत जात नसतं. आपण रडू नये म्हणून असं म्हटलं जातं. माझी आज्जी मला असं सांगायची. तसंच मी तुला सांगतोय. आज्जीनं मला असं सांगितल्यावर मी रडणं बंद केलं होतं आणि मी माझ्या मित्रांनाही रडू नका असं सांगितलं होतं. मग माझे मित्रही रडायचे थांबले होते.’’ तसा लेक म्हणाला, ‘‘पण मग तुम्ही लहान होता तेव्हापासून आत्तापर्यंत तर किती सारे लोक रडले असतील. मग वाढलंय का समुद्राचं पाणी’’ मी असा प्रश्‍न आज्जीला विचारला नव्हता. मी त्याला म्हणालो, ‘‘डोळ्यातलं आणि समुद्रातलं पाणी खारट असतं हे बरोबर आहे. पण, आपल्या डोळ्यातलं पाणी समुद्रापर्यंत जात नसतं. आपण रडू नये म्हणून असं म्हटलं जातं. माझी आज्जी मला असं सांगायची. तसंच मी तुला सांगतोय. आज्जीनं मला असं सांगितल्यावर मी रडणं बंद केलं होतं आणि मी माझ्या मित्रांनाही रडू नका असं सांगितलं होतं. मग माझे मित्रही रडायचे थांबले होते.’’ तसा लेक म्हणाला, ‘‘पण मग तुम्ही लहान होता तेव्हापासून आत्तापर्यंत तर किती सारे लोक रडले असतील. मग वाढलंय का समुद्राचं पाणी’’ मी गप्प झालो.\nम्हणालो, ‘‘अरे मी आधीच म्हणालो की, डोळ्यातल्या पाण्याचा आणि समुद्राच्या पाण्याचा काहीच संबंध नसतो.’’ तसा लेक म्हणतोय, ‘‘पाहिजे होता संबंध. तुम्हीच मला म्हणता, पाणी वाचवत जा. जमिनीच्या पोटातलं पाणी कमी झालंय. दरवेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही असं म्हणता. मग लोक रडत असतील आणि समुद्राचं पाणी वाढत असेल तर लोकांना रडवलंच पाहिजे ना’’ आता काय बोलावं समजेना. मी म्हणालो, ‘‘अरे, पण समुद्राचं पाणी खारट असतं. ते पाणी वाढलं तरी आपल्याला पेता येत नाही.’’ तसा लेक म्हणाला, ‘‘अहो पप्पा, माणसं रडतील. समुद्राचं पाणी वाढेल. मग सूर्यामुळं समुद्राच्या पाण्याची वाफ होईल. त्याचे ढग होतील. मग त्याचा पाऊस पडेल आणि जमिनीच्या पोटातले पाणी वाढेल. मग लोक रडल्यामुळं पाणी वाढणार असेल तर लोकांनी रडलं तर काय हरकत आहे’’ आता काय बोलावं समजेना. मी म्हणालो, ‘‘अरे, पण समुद्राचं पाणी खारट असतं. ते पाणी वाढलं तरी आपल्याला पेता येत नाही.’’ तसा लेक म्हणाला, ‘‘अहो पप्पा, माणसं रडतील. समुद्राचं पाणी वाढेल. मग सूर्यामुळं समुद्राच्या पाण्याची वाफ होईल. त्याचे ढग होतील. मग त्याचा पाऊस पडेल आणि जमिनीच्या पोटातले पाणी वाढेल. मग लोक रडल्यामुळं पाणी वाढणार असेल तर लोकांनी रडलं तर काय हरकत आहे\nदगड होऊन लेकाकडं पाहू लागलो. मोठा तत्त्वज्ञानी आपल्या पोटी जन्माला आलाय, असं वाटत असतानाच लेकानं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाला, ‘‘मी रडत बसलो तर बाकी पोरांना रडवू शकणार नाही. त्यासाठी आधी मी रडणं थांबवतो, म्हणजे मी बाकीच्या पोरांना रडवून जमिनीतलं पाणी वाढवू शकतो.’’ मी अवाक होऊन लेकाकडं पाहत राहिलो. त्यानं डोळे पुसले आणि गेला खेळायला.\nपूर्वी विज्ञान प्रगत नव्हतं तेव्हा भावनांमध्ये ओलावा होता. भलेही त्या भोळसट असतील, पण त्यामध्ये ममत्व होतं. विज्ञान तळागाळापर्यंत पोचतंय तशा नव्या पिढीच्या भावना रूक्ष होऊ लागल्यात का\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीत���ल अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\n'Godzilla Vs Kong' चा ट्रेलर पाहिलायं;अंगावर काटे उभे राहतील\nमुंबई - जगात लोकप्रिय झालेल्या गॉडझिला आणि किंग काँग चित्रपटानं प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय ठरला होता.या चित्रपटाच्या अनेक भागांनी मोठा व्यवसाय...\nसरसकट लोकल सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक, उद्या आंदोलन करण्याचा इशारा\nमुंबई: गेल्या दहा महिन्यांपासून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला नाही आहे. मुंबईतील रहदारी, बाजारपेठा, मनोरंजन क्षेत्र सुरू झाली. मात्र...\n'कपिल शर्मा शो’ बंद होणार कारण ...\nमुंबई - प्रेक्षकांचे अखंडपणे मनोरंजन करणारा शो म्हणून द कपिल शर्मा चा उल्लेख करावा लागेल. गेल्या अनेक वर्षांपासुन या शो नं प्रेक्षकांना मनमुराद...\nअरारारारा... पाकवर सर्वांत मोठे पार्क गहाण ठेवायची आली वेळ; जिन्नांची ओळख विकून लोन\nइस्लामाबाद : पाकिस्तान जगातील अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय. आणि आता पाकिस्तानवर आपल्याच देशातील अनेक गोष्टी विकायची आणि...\n'काय म्हणावं या बाईला,सगळ्या अंगावर लिहिलं आय लव यु...'\nमुंबई - बिग बॉसमधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात सातत्यानं नवनवीन घटना घडताना दिसत आहे. सध्या राखी सावंतनं या शो ची सगळी सुत्रे हातात घेतली...\n‘मुकद्दर का सिकंदर’ मधला सिकंदर आणि जोहराबाईंच्या गारुडातून प्रेक्षक बाहेर आलेच नव्हते आणि या जादूमधून बाहेर येण्याची त्यांची मनःस्थिती नव्हती....\nनट, दिग्दर्शक, संगीतकार अशा अनेक मोलाच्या जबाबदाऱ्या पार पाडत चार्ली चॅप्लिन यांनी उभ्या केलेल्या चित्रकृती सिनेमामाध्यमाच्या वैश्विकतेची साक्ष देतात...\nमिताली आणि सिद्धार्थचा स्वॅग लुक; हळद आणि मेहंदीला केला जोरदार डान्स\nपुणे - सध्या लगीनसराईचा हंगाम असून सगळीकडेच सनई चौघड्यांचा आवाज आहे. कोरोनामुळे यावर थोड्या मर्यादा असल्या तरीही थाटमाट काही कमी नाही. नव्या वर्षात...\nनताशा होणार वरुण की दुल्हनिया; 24 जानेवारीला अडकरणार लग्नाच्या बेडीत\nमुंबई : हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्री दुल्हनिया सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंज करणाऱ्या वरुण धवनला खऱ्या...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ जानेवारी २०२१\nपंचांग - शनिवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी १.५१, चंद्रास्त पहाटे ३.१०...\nराष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपची मोठी ऑफर तर, 100च्या नोटा होणार इतिहास जमा\nसीरम इन्स्टिट्यूटमधल्या कालच्या आगीच्या घटनेनंतर आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरमला भेट दिली. तर, मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/08/15/featured/17405/", "date_download": "2021-01-26T12:43:09Z", "digest": "sha1:NIQQ44ZNVSNF3DPXBYYHYE7UTNQ7PGVJ", "length": 13536, "nlines": 239, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "”मै पल दो पल का शायर हूँ”; महेंद्र सिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome National ”मै पल दो पल का शायर हूँ”; महें��्र सिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून...\n”मै पल दो पल का शायर हूँ”; महेंद्र सिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nनिवृत्तीची घोषणा जाहीर करताना धोनी झाला भावूक\nमहेंद्र सिंह धोनी आपली निवृत्ती घोषित करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. मै पल दो पल का शायर हूँ असे म्हणत धोनीने आपल्या सहकाऱ्यांसोबतचे क्षण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ही निवृत्ती जाहीर करताना त्याने एक भावनिक गाणं शेअर करत जुन्या आठवणी उजाळा दिला आहे.\nभारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. अशाच आठवणी धोनीच्याही आहेत. त्याने भारतीय क्रिकेट संघात खेळायला सुरुवात केल्यापासून अखेरचा सामना. या काळातील आपल्या सहकाऱ्यांसोबतचे सर्व क्षण त्याने व्हिडीओच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या व्हिडीओला मैं पल दो पल का शायर हूँ, असं गाणं आहे.\nPrevious articleCrime Breaking : खळबळजनक : बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्याने पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवले\nNext articleधोनी पाठोपाठ सुरेश रैनानेही घेतला क्रिकेटमधून सन्यास\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nAhmadnagar Corona Updates : जिल्ह्यातील २७९ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज, दुपारपर्यंत...\nभंडारा रूग्णालय ; आज येणार अहवाल…\nKada : अवैध दारुबंदीसाठी डोईठाण ग्रामसभेचा ठराव कागदावर\nश्रीरामपूर प्रशासनाची दादागिरी, विनाकारण रस्ता केला बंद.\nSangamner : तालुक्याची रुग्णसंख्या पोहोचली 850 च्या जवळ, आज सात नवे...\nKopargaon : कारवाडीत पिंजरा ठेवण्याच्या कारणावरून तेरा जणांविरुद्ध गुन्हा\nधक्कादायक कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅबची तपासण���; कर्मचा-याला अटक\nदेऊळ बंदच… पिक्चर सुरू\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nNewasa : पंचायत समितीमध्ये राजीव गांधी अपघात योजनेच्या धनादेशांचे वाटप\nRahuri : ‘कचरा मुक्त शहर’ स्पर्धेत देवळाली प्रवरा शहरास 3 स्टार...\nश्रीरामपूर बसस्थानक कचर्‍याच्या विळख्यात\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nOrder : जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची अनुमती\nतिन्ही झोन मध्ये दारू विक्रीला परवानगी तसेच, सलूनही उघडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/kedarnath-film-again-in-controversy-10206.html", "date_download": "2021-01-26T12:28:50Z", "digest": "sha1:LHJE3XICIX2JY7KJYKYVQBXAEVQLPIJC", "length": 12634, "nlines": 305, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : केदारनाथ चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात", "raw_content": "\nमराठी बातमी » मनोरंजन » केदारनाथ चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nकेदारनाथ चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nपुणे : केदारनाथला सिनेमाला हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. हिंदू देव-देवतांचा अवमान केला जात आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदूत्वावादी संघटनांनी केली आहे.\nया आधीही केदारनाथ येथील स्थानिकांनीही या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. तर आज पुण्यातील सनातन संस्था, हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन करत चित्रपटाचा निषेध केला.\nअभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने या अगामी चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. मुख्य भूमिकेत सारा अली खान सोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसादही प्रेक्षकांकडून मिळत आहे.\nचित्रपटातील गाण्यांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेली नमो नमो, स्वीटहार्ट आणि आता काफीराना हे नंव गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. येत्या 7 डिसेंबरला केदारनाथ चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं आहे.\nSooryavanshi | रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख सुचेना\n हाय सर…’, विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला\nसलमान खान-जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका, आंदोलकांची आक्रमक भूमिका\nअक्षय कुमार-परेश रावल धमाल करण्यास सज्ज, लवकरच सुरु होतंय या चित्रपटाचं शूटिंग\nRevealed | अक्षयचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार\nगुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | हिंसा करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करा, दिल्ली पोलीस आयुक्तांचे आदेश\nपंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका; पवारांचं केंद्र सरकारला आवाहन\n6000mAh ची बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरासाह Poco M3 लाँचिंगसाठी सज्ज\nDelhi Farmers Tractor Rally | केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका घेऊ नये : शरद पवार\nशिवसेना खासदार भावना गवळींचा भाजप आमदार राजेंद्र पाटणींशी वाद, वाशिममध्ये खळबळ\nDhananjay Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत\nPhoto : पूजा सावंतचं बर्थडे सेलिब्रेशन, पाहा फोटो\nफोटो गॅलरी30 mins ago\nHealth | हृदयासाठी ‘या’ दोन गोष्टी ठरतील अतिशय हानिकारक, तुम्हीही सेवन करताय तर आधी वाचाच…\nIndia vs England | ‘हा’ इंग्लिश फलंदाज सचिनचे रेकॉर्ड मोडणार : जेफ्री बॉयकॉट\nपंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका; पवारांचं केंद्र सरकारला आवाहन\nDelhi Farmers Tractor Rally | केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका घेऊ नये : शरद पवार\nगुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा\nDhananjay Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत\nपुण्यात मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरेंचा दोन दिवस पुणे दौरा\nआंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा: कंगना रनौत\nDelhi Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलन चिघळलं, दिल्लीत काय काय बंद\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | हिंसा करणाऱ्���ा आंदोलकांवर कारवाई करा, दिल्ली पोलीस आयुक्तांचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/27/assistance-fund-class-in-the-account-of-the-affected-farmers/", "date_download": "2021-01-26T12:55:31Z", "digest": "sha1:S3IHDK6KJVOSVIABQQ7452HJKG7WFXND", "length": 11052, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी वर्ग - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकंपनीने नोकरीवरुन काढलं, मग पतीला काही वर्षांपूर्वी पडलेले स्वप्न आठवले अन त्या स्वप्नाने महिला बनली 437 कोटींची मालक\nसेकंड हॅन्ड कार घ्यायचीय पण विश्वासार्हताही हवीये मग Maruti, Hyundai, Tata या कंपन्यांनीच सुरु केलेल्या ‘ह्या’ प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या\nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\nHome/Breaking/नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी वर्ग\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी वर्ग\nअहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-यंदा जूनपासून शेवगाव तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कपाशी, तूर, सोयाबीन, कांद्यासह ऊस व फळबागांचे नुकसान झाले.\nहातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्याने, केलेला खर्च वाया गेला. सरकारने नुकसानीची दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.\nसरकारकडून नुकसान भरपाईपोटी तालुक्‍याला 48 कोटी 50 लाखांचा निधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यातील पहिल्यात टप्प्यात 24 कोटी 23 लाख रुपये तालुका प्रशासनाला प्राप्त झाले.\nत्याचे 53 गावांतील 29 हजार 405 शेतकऱ्यांच्या 22 हजार 800 हेक्‍टर बाधित पिकांसाठी 22 कोटी 71 लाख रुपये बॅंक खात्यांवर वर्ग केले आहेत.\nअतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.\nरब्बी पिकाच्या तयारीसाठी मिळालेले हे अनुदान शेतकऱ्यांना उपयोगी पडणार अस��े, तरी उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या टप्प्याच्या मदतीसाठी वाट पाहावी लागणार आहे.\nपालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही तालुक्‍याचा दौरा करून पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार, तर फळपिकासाठी 25 हजार रुपयांप्रमाणे मदत जाहीर केली.\nउर्वरित गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्यात वितरित केली जाणार असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड यांनी सांगितले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nपुढील सुनावणीपर्यंत अटक नाही; एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून दिलासा\nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nअहमदनगर ब्रेकिंग : कारचा टायर फुटल्याने कार उलटली,एकाच कुटुंबातील तिघे जण ...\nकंपनीने नोकरीवरुन काढलं, मग पतीला काही वर्षांपूर्वी पडलेले स्वप्न आठवले अन त्या स्वप्नाने महिला बनली 437 कोटींची मालक\nसेकंड हॅन्ड कार घ्यायचीय पण विश्वासार्हताही हवीये मग Maruti, Hyundai, Tata या कंपन्यांनीच सुरु केलेल्या ‘ह्या’ प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या\nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2021/01/12/in-the-end-that-mother-got-the-support-of-humanitarian-love/", "date_download": "2021-01-26T12:38:02Z", "digest": "sha1:NS4Z5TGBJSHOO2N4UP4YZODXY4DWVOML", "length": 9628, "nlines": 131, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अखेर ‘त्या’ मातेला मानवसेवेच्या मायेचा मिळाला आधार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \nHome/Ahmednagar News/अखेर ‘त्या’ मातेला मानवसेवेच्या मायेचा मिळाला आधार\nअखेर ‘त्या’ मातेला मानवसेवेच्या मायेचा मिळाला आधार\nअहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-चिखलाने माखलेले केस, मानसिक भान हरवून नुसती बडबड, अंगावर फाटके कपडे, संपूर्ण शरीराची किळसवाणी अवस्थेतील एक निराधार महिला बुरूडगाव रोड, साळुंके मळा परिसरात फिरत होती.\nपण दोघा जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेला ‘मानवसेवा’ संस्थेत आधार मिळाला आहे. या महिलेची अवस्था पाहून स्वप्निल कुलकर्णी आणि समीर बोरा यांनी निराधार मानसिक विकलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.\nरविवारी संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अनिता मदने, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, स्वप्निल मधे, चंदा मावशी हे प्रत्यक्ष बुरूडगाव रोडवर गेले. बुरूडगाव रोड परिसरात जाऊन या निराधार,\nमानसिक विकलांग महिलेची सुश्रुषा करून उपचार व पुनर्वसनाकरता श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पात दाखल करून आधार दिला. सध्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर हे या महिलेवर उपचार करीत आहेत.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n‘प्रवरा कृषी केयर’ या म��बाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/08/perfect-hair-color-according-to-your-zodiac-sign-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:06:05Z", "digest": "sha1:I6HVH7MEHYTJZVDQ45MYZAW7HYDQZOYJ", "length": 12229, "nlines": 85, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "जाणून घ्या राशीनुसार हेअर कलरची कोणती शेड तुमच्यासाठी ठरेल लकी", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nहेअर कलर करायचा विचार करताय, तुमच्या राशीनुसार निवडा या शेड\nराशीनुसार तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ठरत असतं. मात्र एवढंच नाही तर या राशींचा तुमचे कपडे आणि इतर गोष्टींवरही परिणाम होत असतो. जर तुम्ही नियमित हेअर कलर करत असा��� तर त्याची शेड निवडण्यासाठीही तुम्ही राशी आणि त्यानुसार होणाऱ्या परिणांमाचा विचार करू शकता. तुमच्या हेअर कलरच्या शेडचा तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. यासाठीच अशी हेअर शेड निवडा ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व तर उठून दिसेलच शिवाय ती शेड तुमच्यासाठी लकीसुद्धा ठरेल.\nमेष - (21 मार्च - 19 एप्रिल)\nमेष राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार आणि चेहऱ्याच्या शेपनूसार रेड वेलवेट या हेअर कलरची शेड निवडावी. ज्यामुळे त्यांची सामाजिक, व्यवसायिक, राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. शिवाय लाल रंग प्रेमाचे प्रतिक असल्यामुळे या रंगामुळे तुमच्या प्रेमसंबध चांगले होतील.\nवृषभ - ( 20 एप्रिल - 20 मे)\nजर तुम्ही वृषभ राशीच्या असाल तर तुमच्यासाठी ब्लॅक चेरी हा शेड उत्तम ठरेल. या रंगामुळे तुमची निर्णय क्षमता बळकट होईल. वृषभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. तुमच्या शानदार व्यक्तिमत्वाला या रंगामुळे आणखी शाइन मिळेल. तुमचा राशीस्वामी शुक्र असल्यामुळे या रंगामुळे तुमच्या सकारात्मक विचार सरणीत आणि ऐश्वर्यात यामुळे भरभराट होईल.\nमिथुन - (21 मे - 21 जून)\nमिथुन राशीच्या मुलींसाठी लाईटब्राऊन अथवा टोस्टेड कोकोनट हा हेअर कलर उठून दिसेल. तुमच्या राशीस्वामी बुधमुळे या रंगातील लाभ तुम्हाला मिळू लागतील. तुमचे सर्व बाजूने कल्याण होण्यासाठी हा हेअर कलर शेड तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.\nकर्क - (22 जून - 22 जुलै)\nकर्क राशीच्या मुलींसाठी निळसर रंगाची हेअर कलर शेड लकी ठरू शकते. कारण तुमचा राशीस्वामी चंद्र आहे. आजकाल निळ्या रंगाच्या शेडमध्ये अनेक हेअर कलर बाजारात मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रंग आणि फेसशेपनुसार त्यातील शेड निवडू शकता.\nसिंह - (23 जुलै- 22 ऑगस्ट)\nजर तुमची रास सिंह असेल तर तुम्हाला हेअर कलर निवडताना खास लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्यााठी नियॉन सी ग्रीन शेड शुभ ठरू शकतो. ज्यामुळे तुम्हाला सुर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा शुभलाभ मिळेल.\nकन्या - (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)\nकन्या राशीचे लोक सोनेरी रंगाची शेड हेअर कलरसाठी निवडू शकता. कारण हा रंग तुमच्या राशीसाठी शुभ आहे. शिवाय यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली भर पडेल. बुध राशीमुळे हा रंग तुमची सकारात्मक विचारशक्ती वाढवेल.\nतूळ - (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)\nतूळ राशीच्या व्यक्तीने केसांना नेहमी पेस्टल पिंक शेडचा हेअर कलर लावावा. कारण हा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होईल. शिवाय तुमच्या राशीतील शुक्राच्या प्रभावामुळे या रंगातून तुम्हाला नेहमीच चांगला लाभ मिळेल.\nवृश्चिक - (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)\nवृश्चिक राशीचे लोक केसांना मल्टी शेड्स हेअर कलर करू शकतात. ज्यामुळे त्यांचा मंगळ अधिक प्रबळ होईल. शिवाय सध्या अशी मल्टीशेडची फॅशनही आहेच. तुमचे व्यक्तिमत्व त्यामुळे उठून दिसेल.\nधनु - (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)\nधनु राशीच्या लोकांना नेहमीच अॅटव्हेंचर आवडत असते. यासाठीच त्यांनी केसांना रंगवण्यासाठी प्लॅटिनम ब्लॉंड ही शेड निवडावी. हा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसा आहे. ज्यामुळे तुम्हाला जीवनात नेहमी काहीतरी साहसी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.\nमकर - (22 डिसेंबर - 19 जानेवारी)\nजर तुमची रास मकर असेल तर तुम्ही केसांना डार्क ब्राऊन शेडने कलर करू शकता. कारण कॉफी ब्राऊन कलर तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होईल. तुमच्या राशीसाठी हा रंग नक्कीच शुभ ठरू शकतो.\nकुंभ - (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)\nतुम्ही कुंभ राशीच्या असाल तर तुम्ही हिडन रेनबो ही शेड तुमच्यासाठी निवडा. कारण यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल. तुमचा लुक परफेक्ट दिसण्यासाठी आणि तु्म्हाला हेअर कलर लकी ठरण्यासाठी ही शेड फायद्याची ठरेल.\nमीन - ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)\nमीन राशीच्या मुलींनी केसांना ग्रीन शेडमधील हेअर कलर करावा. कारण तुमचा राशीस्वामी गुरू अ्सून यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. शिवाय यामुळे तुमचे सौंदर्य अधिक उठून दिसेल. तुमच्यासाठी साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी हा रंग उत्तम आहे.\nराशीनुसार कोणत्या लिपस्टिकचा रंग आहे तुमच्यासाठी लकी\nराशीनुसार निवडा तुमच्या 'ब्रायडल आऊटफिट'चा रंग\nराशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.beingmaharashtrian.in/page/2/", "date_download": "2021-01-26T13:04:25Z", "digest": "sha1:LNOMXJTOGNNPOHHU5GJRJIH7O6W6H6GB", "length": 8941, "nlines": 106, "source_domain": "www.beingmaharashtrian.in", "title": "Being Maharashtrian – Page 2 – Maharashtrian News, Latest Marathi News", "raw_content": "\nबहुप्रतिक्षित FAU-G गेम अखेर लाँच; असे आहेत फीचर्स\nअनाथांची माऊली सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री घोषित\nप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार घोषित; जपान चे माजी पंतप्रधान शिंजो आबे ��ांच्यासह सात जणांना केले जाणार पद्मविभूषणने पुरस्कृत\nपाळीव प्राण्यांबाबत असणाऱ्या काही समजुती ज्या तुमच्या आयुष्यातील अडचणी करतात दूर कोणता प्राणी पाळावा जाणून घ्या\nप्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाणून घ्या कसा बनवतात तिरंगा आणि कोणत्या तिरंग्याला आहे अधिकारिक महत्त्व\n25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन… जाणून घ्या मतदार म्हणून तुमचे अधिकार\nभरत जाधव या मराठमोळ्या अभिनेत्याच्या वडिलांच्या टॅक्सिमधून प्रेक्षक त्याच्या प्रयोगाला आले तेव्हा… जाणून घ्या रंजक आठवण\nमराठी अभिनयसृष्टी अजूनतरी सामान्य माणसांनी भरलेली आहे. आज तरी अनेक सामान्य कुटुंबातून लोक पुढे आले आणि मोठ्या उंचीचे अभिनेते आणि अभिनेत्री बनले असे किस्से आहेत...\nदहावी बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली\nकोरोनाने शिक्षण ऑनलाईन झाले. सगळे विद्यार्थी घरात आणि शिक्षक कॉम्प्युटरमध्ये अशी अवस्था शिक्षणाची झाली. इतर वर्गाचं एकवेळ ठीक होते मात्र दहावी, बारावी या...\n कोरोनावरील लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला आग; पुणे हादरले\nकोरोनाने पूर्ण जग काळजीत असताना सिरम इन्स्टिट्यूट सुरवातीपासून लस निर्माण होणारच या विश्वासाने पुण्यात काम करत होते. आजही देशाची महत्वाची लस म्हणून कोविशील्ड...\nअजिंक्य रहाणेच्या पत्नीने केली त्याच्याकडे अनोखी मागणी काय आहे हि मागणी जाणून घ्या\nबॉर्डर-गावस्कर टेस्ट सिरीज नंतर अजिंक्य रहाणे भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अनोखी खेळी करून त्याने त्याच्या नावाप्रमाणे भारतीय संघाला अजिंक्य ठेवले...\nकेळीच्या झाडाचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nकेळीच्या झाडाची पाने आपल्याकडे पवित्र मानली जातात. पूजेत किंवा जेवणात सुद्धा या पानांना स्थान आहे. अगदी देवाचा नैवैद्य सुद्धा या पानांवर वाढला जातो. मात्र, याच...\nघुबड पाहण्याने किंवा त्याचा आवाज ऐकण्याने हे होतात भविष्यात परिणाम\nभारतीय संस्कृतीमध्ये घुबड हे अपशकुनाशी संबंधित असलेला प्राणी समजले जाते. त्याचा आवाज ऐकणे किंवा त्याला पाहिल्याने काही तरी वाईट आयुष्यात घडणार आहे असेच...\nसाबळे वाघिरे कंपनीने घेतला मोठा निर्णय; संभाजी बिडी चे नाव बदलले आणि ठेवले ‘हे’ नाव\nमहाराष्ट्रात शुरविराची परंपरा जपली जाते. या शूरविरांनी आपल्याला आत्ता अस्तित्व���त असलेला महाराष्ट्र दिला आहे. त्यांच्या प्रती आदर आणि सन्मान हा हवाच. त्यांच्या...\nकोरोना लसीकरणानंतर भारतात आणखी एका आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू\nकोरोना ची लस आली खरी मात्र, त्यानंतर होणारे साइड इफेक्ट आणि तत्सम वाईट घटना जगाने पाहिल्या आहेत. भारतीय बनावटीची कोरोना लस देण्याचे काम 16 तारखेपासून सुरू आहे...\nभंडाऱ्याच्या दुर्दैवी जळीतकांडाचा अहवाल आला समोर; ‘या’ लोकांच्या बेजबाबदारपणामुळे घडली ही घटना\nभंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. 9 जानेवारीला नवजात शिशु केअर युनिटमध्ये अचानक आग लागली. यानंतर...\nअलीबाबा चे सर्वेसर्वा जॅक मा अचानक आले जगासमोर… काय म्हणाले व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये जाणून घ्या\nचीनमध्ये कोरोनाव्हायरस ची सुरुवात वुहान शहरापासून झाली. अनेक दिवस चीनने हा व्हायरस जगापासून लपवून ठेवला. चीनमधले विचारवंत आणि तज्ञ मंडळी यावर खुलेपणाने बोलायला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-01-26T12:36:28Z", "digest": "sha1:NEITFGXNOGV5YVH4VXGDZHTZPYRWAPCA", "length": 2593, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"चिखली\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चिखली\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जोडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दुरास्थ-समावेस | लिपयात दुवे | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां चिखली: हाका जडतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Amitabh-Bachchan-has-publicly-apologized-to-a-woman-accused-of-theft.html", "date_download": "2021-01-26T11:14:52Z", "digest": "sha1:NFHLHVX2WG4TOQ6HN3ZDNW26UVKO3ATG", "length": 7363, "nlines": 72, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेची अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीरपणे माफी", "raw_content": "\nHomeमनोरंजनचोरीचा आरोप करणाऱ्या महिलेची अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीरपणे माफी\nचोरीचा आरोप करणाऱ्या महिलेची अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीरपणे माफी\nचोरीचा आरोप करणाऱ्या महिलेची अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीर���णे माफी\nमुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर चहावर आधारित एक कविता शेअर केली होती.मात्र, ‘ही कविता आपण लिहिली असून बिग बींनी ही कविता शेअर करत साधं क्रेडिटदेखील दिलं नाही’, असं टीशा अग्रवाल यांनी म्हटलं होतं. टीशा यांनी बिग बींच्या कमेंट सेक्शनमध्ये याविषयी मत व्यक्त केलं होतं. सोबतच स्वत:च्या फेसबुक पोस्टमध्येही याविषयी लिहिलं होतं. त्यानंतर बिग बींनी एक नवीन ट्विट करुन टीशा यांची माफी मागितली आहे.\nT 3765 - @TishaAgarwal14 .. Tisha जी , मुझे अभी अभी पता चला की एक ट्वीट जो मैंने छापा था वो आपकी कविता थी \nमैं क्षमा प्रार्थी हूँ 🙏 , मुझे ज्ञान नहीं था इसका मुझे किसी ने मेरे Twitter या मेरे WhatsApp पर ये भेजा , मुझे अच्छा लगा ,और मैंने छाप दिया \nमई माफ़ी चाहता हूँ\n“या ट्विटचं श्रेय टीशा अग्रवाल यांना दिलं पाहिजे. ही मूळ कविता कोणाची आहे हे मला माहित नव्हतं. मला कोणी तरी ही पाठवली होती. मला ही कविता छान वाटली त्यामुळे मी ती पोस्ट केली होती”, असं म्हणत बिग बींनी जाहीरपणे टीशाची माफी मागितली आहे. बिग बी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ते त्यांच्या वडिलांचे विचार किंवा एखादी आवडलेली कविता, विचार ट्विटरवर शेअर करत असतात.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1561039", "date_download": "2021-01-26T12:18:04Z", "digest": "sha1:H3BL7IPMUSVZ5J45AFDIWWWEFZYMTI54", "length": 2825, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जयंत विष्णू नारळीकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जयंत विष्णू नारळीकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजयंत विष्णू नारळीकर (संपादन)\n१८:५६, २९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती\n८० बाइट्स वगळले , २ वर्षांपूर्वी\n२२:०१, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n१८:५६, २९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nडॉ. [[विजया वाड]] यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.Good morning my beautiful baby girl and her family and friends who are you going\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9273", "date_download": "2021-01-26T12:22:10Z", "digest": "sha1:LV5M5LNETFM67WIMAY4OLO7IMTSMRWCX", "length": 12836, "nlines": 198, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "घरटॅक्स, पाणी कर भरा, नाहीतर सरळ कोर्टात… | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गाव��त चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी घरटॅक्स, पाणी कर भरा, नाहीतर सरळ कोर्टात…\nघरटॅक्स, पाणी कर भरा, नाहीतर सरळ कोर्टात…\nगोंडपीपरी: गोंडपीपरी तालुक्यातील चेकपारगाव तसेच तालुक्यातील गावा गावामध्ये घर टॅक्स भरले नाहीतर सरळ फौजदारी कार्यवाही चालू करण्यात आली असून अनेकांच्या घरी सरळ कोर्टाच्या नोटीस जात आहे.\nग्रामपंचायत मधील गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखल्या जाणारे सरपंच पद हे नूकतेच रद्द झाले. त्यामुळे ग्राम सेवकांनी कुठलीही नोटीस न देता घरी सरळ कोर्टाची नोटीस येते आणि न्यायालयात हजर वा असा आदेश दिला जात आहे.\nआम्ही घरटॅक्स आणि पाणी कर भरण्यासाठी तयार आहोत पण ग्राम सेवकांनी गावात एक मिटींग घेऊन आम्हाला कळवायला हवे होते पण आम्हाला न कळवता सरळ सरळ कोर्टात हजर होण्याची धमकी मिळत आहे. याबद्दल गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहे.\nलाॅकडाउन काळात आम्ही घरटॅक्स व पाणी कर भरू शकलो नाही. आता एकवेळेस ५-८ हजार रुपयेची पावती ग्राम पंचायत च्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. सोबतच ग्रामपंचायत चे शिपाई यांच्याकडुन तुम्ही पैसे भरा अन्यथा उद्या कोर्टात हजर व्हावे अशी धमकी मिळतं आहे. आतापर्यंत आठ-दहा लोकांनी कोर्टात हजर करण्यात आले.\nकोर्टात गेल्यानंतर करारनामा लिहून घेतात. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आम्हाला पैसे भरण्यासाठी काही अवधी किंवा त्याची किस्त करून द्यावी हि विनंती आहे असे गावकरी म्हणत आहे.\nPrevious articleमराठा सेवा संघ राजुराची कार्यकारिणी गठीत; दिनेश पारखी यांची अध्यक्षपदी फेरनिवड…\nNext articleलोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्यां वाढदिवसानिमित्त राजुरा येथे भव्य रक्त दान शिबिर…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख ���ाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-26T13:09:11Z", "digest": "sha1:6EH7W54VTA26KIBOTGGUOOROECVZ24D7", "length": 9089, "nlines": 207, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "सहकारी बँका – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Tags सहकारी बँका\nMumbai : सहकारी बँका वाचवा, शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेल्या...\nभास्कर खंडागळे,बेलापूर (९८९०८४५५५१) ‘‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ’’ हे ब्रीद सहकाराने स्वीकारुन, अवघे जग ज्या समता व समाजवादासाठी झगड�� होते, ते तत्व सहकाराने सहजासहजी...\nराष्ट्र सहयाद्री सुपर फास्ट बातम्या – ४ सप्टेंबर...\nमंत्रालयातील अधिकाऱ्यांना बाहेरील मलाईदार प्रतिनियुक्ती मिळणे होणार बंद\nCorona: ब्रिटनच्या विमानांना भारतात येण्यास बंदी\nAhmednagar Corona Updates : जिल्ह्यात आज ५३ रुग्णांना डिस्चार्ज; तर ०४...\nकोपरगावची लालपरी निघाली हरिद्वारला\nक्वालिफायर मध्ये दिल्लीचा फ्लॉप शो\nएकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या\nभास्करायण : भोगवादी संस्कृतीचे आव्हान\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nShrigonda : आदिवासी महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ ; पोलिसांच्या कार्याचा...\nShrigonda : अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या देखील परीक्षा रद्द करा – खेतमाळीस\nKarjat : कोरोना पार्श्वभूमीवर बकरीद ईद साध्या पद्धतीनेच साजरी करणार\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7901/by-subject/1", "date_download": "2021-01-26T11:57:32Z", "digest": "sha1:ZBQQDTMNNCJJGIY3NQ3O3XRAX7SL242C", "length": 3091, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तेंडुलकर स्मृतिदिन /विजय तेंडुलकर स्मृतिदिन विषयवार यादी /विषय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 19 2009\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/water-cut-in-entire-mumbai-on-22nd-december-66589/", "date_download": "2021-01-26T12:18:36Z", "digest": "sha1:MMQMNHVTEZWLXSOOGFJCNPUYZDRJC6TL", "length": 16915, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Water cut in entire Mumbai on 22nd December | संपूर्ण मुंबईत २२ डिसेंबरला पाणीकपात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणी��र्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nमुंबईसंपूर्ण मुंबईत २२ डिसेंबरला पाणीकपात\nयेत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामांमुळे येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे.\nयेत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामांमुळे येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. यामध्ये घाटकोपर, विद्याविहार या ‘एन’ व कुर्ला ‘एल’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील असे जल अभियंता विभागाने कळवले आहे.\nमुंबईला पाणीपुरवठा करणा-या २७५० मिलीमीटर व्यासाच्या ऊर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल (ARVC) ते पोगावदरम्यान, येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटच्या दुरुस्तीचे काम २२ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.\nकाही ठिकाणी पूर्णत: कपात\nतसेच मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी ‘एन’ विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा १ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० म���लीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे. हे काम मंगळवार २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० पासून बुधवार, २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे या दोन्ही विभागात मंगळवारी पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करण्यात येईल. तर ‘एन’ व ‘एल’ विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. मुंबईकरांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.\nशहर भाग : ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण – १५ टक्के\nपश्चिम उपनगरे : संपूर्ण पश्चिम उपनगरे (एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण) – १५ टक्के पूर्व उपनगरेः एल, एन, एस – १५ टक्के\nघाटकोपर भागातील या भागात पूर्णतः पुरवठा बंद\nएन विभाग : – प्रभाग क्रमांक १२३, १२४, १२६, १२७, १२८, १३० मधील आनंदगड, शंकर मंदीर, राम नगर, हनुमान मंदीर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी(वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर(आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.\nकुर्ल्यात इथे नाही पाणी\nएल विभाग – प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संज�� नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/afgan-snow-mahatma-gandhi/", "date_download": "2021-01-26T11:34:26Z", "digest": "sha1:VPNXROSNYBCR64XB4WW5LZCPMD5LX5DU", "length": 15263, "nlines": 120, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भारतातली पहिली फेअरनेस क्रीम ज्याची जाहिरात खुद्द महात्मा गांधींनी केली होती.", "raw_content": "\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nभारतातली पहिली फेअरनेस क्रीम ज्याची जाहिरात खुद्द महात्मा गांधींनी केली होती.\nसध्या फेअरनेस क्रीम वरून बरीच चर्चा चालली आहे. वर्णभेदाविरुद्ध सुरू झालेल्या लढाईत गोरेपणाच्या जाहिरातींवर टीकास्त्र सोडण्यात आलं. याच वादातून अखेर फेअर अँड लव्हली या सुप्रसिद्ध फेअरनेस क्रीमने आपल्या नावातून फेअर हा शब्द गाळला.\nभारतभरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पण एक काळ असा होता की देशातल्या पहिल्या ब्युटी क्रीमची जाहिरात खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधींनी केली होती.\nगोष्ट आहे १९१९ सालची.\nअफगाणिस्तानचे राजे किंग झहीर भारत दौऱ्यावर आले होते. मुंबईमध्ये काही तरुण उद्योजक आजच्या भाषेत स्टार्टअप बिझनेसमन त्यांना भेटले. यात एक जण होता इब्राहिम सुल्तानली पाटणवाला.\nहा पाटणवाला मूळचा राजस्थानचा होता. याचा परफ्युम आणि ब्युटी प्रॉडक्ट्स याचा बिझनेस होता. त्याने अफगाणिस्तानच्या राजाला एका तबकात आपले प्रॉडक्ट्स पेश केले.\nराजाच लक्ष एका बर्फासारख्या पांढऱ्या क्रीमने वेधून घेतलं. त्याला हातात घेऊन राजेसाहेब वदले,\n“ही तर अफगाण स्नो है.”\nतेव्हा पासून त्या क्रीमला नाव मिळालं अफगाण स्नो.\nपाटणवाला एकेकाळी परफ्युम बनवणाऱ्याच्या हाताखाली काम करायचे. फक्त बघून बघून त्यांनी ही विद्या हस्तगत केली. स्वतःच परफ्युम बनवलं. काही दिवसातच सुगंधी ऑइल तयार केलं.\nहे ऑट्टो दुनिया नावाचं तेल प्रचंड फेमस झालं. विशेषतः भारतातील संस्थानिक राजे महाराजे शौक म्हणून हे तेल वापरू लागले. या सुगंधी तेलाच्या बिझनेस मध्ये पाटणवाला यांनी बराच पैसा कमावला.\nधंदा वाढवण्याच्या दृष्टीने ते युरोप दौऱ्यावर गेले.\nत्यांना इंग्लिशच काही ज्ञान नव्हतं, तरी स्विझरलँडच्या केमिकल बनवणाऱ्या एका उद्योगपतीशी त्यांची ओळख झाली. त्याच्याच मार्गदर्शनाखाली पाटणवाला यांनी ही ब्युटी क्रीम बनवली.\nही फक्त ब्युटी क्रीम नव्हती तर फेअरनेस क्रीम, मेकअप बेस, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सुद्धा होती.\nबर्फासारखे नितळ सौन्दर्य हवे असेल तर अफगाण स्नो वापरा असं म्हटलं जायचं. अफगाण स्नो सुद्धा काहीच दिवसात पॉप्युलर झालं.\nपण याच सुरवातीच्या काळात अफगाण स्नोवर एक आभाळ कोसळलं.\nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला…\nगुजरातमध्ये बनलेला हिंदूस्थान ट्रॅक्टरच केंद्राची डोकेदुखी…\nइंग्रजांच्या विरुद्धचा स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. गांधीजींच्या अहिंसक आंदोलनांनी अख्खा देश पेटून उठला होता. अगदी आबाल वृद्ध महिला सुद्धा रस्त्यावर उतरले होते.\nपरदेशी कपड्यांची होळी करण्यात येत होती, विदेशी वस्तू विकणाऱ्या दुकानांपुढे निदर्शने केली जात होती. लोक मुद्दामहून फक्त स्वदेशीचा वापर करत होते.\nपण अशातच कोणी तरी अफवा उठवली की,\nअफगाण स्नो अफगाणिस्तानचा म्हणजे परदेशी आहे.\nझालं. अफगाण स्नोची विक्री प्रचंड वेगाने कमी झाली. या क्रीमची बाटली जर्मनीमधून आयात केल्या जात होत्या, स्टिकर जपानमध्ये बनत होते.\nअफगाणिस्तानच्या राजाचा बाटलीवर उल्लेख होता तरी क्रीम मात्र अस्सल भारतीय होती.\nविक्रीवर झालेल्या परिणामामुळे पाटणवाला यांनी अखेर थेट महात्मा गांधीजींची भेट घेतली. त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. अफगाण स्नोची बाटली सुद्धा दाखवली. आपल्या मुंबईतल्या भायखळा येथील कारखान्यात ही क्रीम तयार होते हे सांगितलं.\nगांधीजींना हे पटलं. आपल्या स्वदेशीच्या आंदोलनाचा एका देशी प्रॉडक्टवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात एक लेख लिहून अफगाण स्नो वर बंदी न घालण्याच जनतेलाआवाहन केलं.\nखुद्द महात्मा गांधी सांगत आहेत म्हटल्यावर लोक परत अफगाण स्नो वापरू लागले.\nफक्त भारतीय पोरी बाळीच नाही तर गोऱ्या इंग्लिश बायकासुद्धा आपलं सौन्दर्य खुलवण्यासाठी अफगाण स्नो वापरू लागल्या. त्याची पॉप्युलॅरिटी इतकी होती की गोरेपणाच दुसरं नाव स्नो पडल.\nआजही जुने लोक तोंडाला लावायच्या पावडरला स्नो पावडर म्हणतात.\nस्वातंत्र्यानंतरही अफगाण स्नोची लोकप्रियता वाढत राहिली. दरवर्षी पाटणवाला आपल्या क्रीमच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या मोठ्या हॉटेलमध्ये जंगी पार्टी द्यायचे. राज कपूर नर्गिस सारखे मोठे सिनेकलाकार या पार्टीत सहभागी व्हायचे, नाचायचे. याचाही त्यांना भरपूर फायदा झाला.\nपाटणवाला यांनी १९५२ सालची पहिली मिस इंडिया स्पर्धा सुद्धा स्पॉन्सर केली होती.\nपुढे कित्येक वर्षे अफगाण स्नोला भारतात कोणती ब्युटी क्रीम फाईट देऊ शकली नव्हती. पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापूरे सारख्या अभिनेत्री याची जाहिरात करत होत्या.\nपण जागतिकीकरणाच्या लाटेत मोठमोठ्या एमएनसी कंपन्यांनी अफगाण स्नोला मागे टाकले. आज अफगाण स्नो काही म्हाताऱ्यांची गुलाबी आठवण म्हणून उरलं आहे इतकंच.\nहे ही वाच भिडू.\nलॅक्मे नव्हे लक्ष्मी. नेहरुंनी सांगितलं, टाटांनी बनवलं\nहा आहे खरा तेल लावलेला पहिलवान, जो गेली ४५ वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला गंडवतोय.\nरवींद्रनाथ टागोरांनी केलेल्या जाहिरातीमुळे गोदरेज ब्रँड म्हणून उभा राहिला \nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १० हजार वर्ष…\nगुजरात��ध्ये बनलेला हिंदूस्थान ट्रॅक्टरच केंद्राची डोकेदुखी ठरतोय : इतिहास…\nJust sul (जस्ट सुल) म्हणजेच शांतीनाथ सूळ आपल्या सोलापूरचा आहे..\nतालिबान्यांच्या हल्ल्यात लुप्त झालेली महाविनायकाची मूर्ती बिहारी पोरानं शोधून काढली\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nदिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १०…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/pomopests", "date_download": "2021-01-26T10:48:21Z", "digest": "sha1:YIWAYTAEBP7F5S4EQ7MCIV6ZAJQ6QJZA", "length": 24637, "nlines": 208, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "निर्यातक्षम डाळींबासाठी कीट नियंत्रण – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" च��� पत्ता/का पता\nशेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके\nनिर्यातक्षम डाळींबासाठी कीट नियंत्रण\nडाळींब लागवडीतील सुनामी आता ओसरू लागली आहे. हजारो हेक्टर वर डाळिंब लावून आपण अतिरेक केला होता. त्यानंतर अपेक्षाभंग व रोग-किडीमुळे बागा मोठ्या प्रमाणात मोडण्यातहि आल्या. काही शेतकरी बांधवांनी बागा तश्याच ठेवून त्याकडे फक्त दुर्लक्ष केले. पावसाळी वातावरणात या दुर्लक्षित बागेत किडींचे साम्राज्य पसरू शकते. जाणून घेवू निर्यातक्षम डाळींबासाठी कीट नियंत्रण. ही प्रक्रिया करून आपण बाग सुधारू शकाल, बहार नियोजन करून चांगले उत्पादन निर्यातहि करू शकता.\nतुम्ही डाळिंब उत्पादन करता का किंवा तुम्हाला शेतकरी बांधवाने उत्पादित केलेली दर्लेजेदार डाळिंब रोपे हवी आहेत का किंवा तुम्हाला शेतकरी बांधवाने उत्पादित केलेली दर्लेजेदार डाळिंब रोपे हवी आहेत का पाटील बायोटेकच्या फार्म एक्चेंज सुविधेचा लाभ घ्या. फार्म एक्चेंज मध्ये आपल्या शेतावर उत्पादित विविध मालाच्या विक्रीसाठी आपण आपला संपर्क देवू शकता.\nविविध पिकाचे कंद, वैशिठ्यपूर्ण बियाणे, गावराण बियाणे, भाजीपाला रोपे, प्रक्रियायुक्त पदार्थ अनार दाना, डाळिंब ज्यूस ई. साठी आपला संपर्क नक्की नोंदवा.\nफार्म एक्चेंज च्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा\nसुरसा अळी (विरचोला/ड्यूडोरिक्स आयसोक्रेट्स)\nहि कीड डाळींबा व्यतिरिक्त, चिंच, पेरू, चिक्कू, आवळे व लिंबूवर्गीय, मुख्यत्वे पावसाळ्यात मृग बहारावरील, फळांवर आढळून येते. वरील फोटोत आपल्याला या किडीचे अंडे, अळी व पतंग दिसून येईल. अंड्यातून बाहेर आलेली अळी फळात प्रवेश करते व दाण्यांवर ताव मारते. पूर्ण वाढलेली अळी २ से. मी. पर्यंत असते. अळी पाठोपाठ त्या फळात बुरशी व जीवाणू वाढीस लागून फळ पूर्णपणे कुजून खराब होते. नियंत्रणासाठी फुलधारणेच्या काळापासून दर पंधरा दिवसाला ३ ग्राम प्रती लिटर च्या दराने कार्बारील ची फवारणी करावी. जर कीड शेतात पसरली असेल तर प्रभावित फळे गोळा करून नष्ट करावीत.\nसायपरमेथ्रीन २५% इसी १५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी १०० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०५ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो\nस्पिनोसॅड ४५ % एस सी ७.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ५० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०२ म���लीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो\nइंडोक्झाकर्ब १४.५ % एस सी ७.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ३० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०२ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो\nझाडांची साल खाणारी अळी\nहि बहुभक्षी कीड असून डाळींबाव्यतिरिक्त करंज, लिंबू (वर्गीय), आंबा, काजू, पेरू, कधीपत्ता या झाडांवर दिसून येते. अळी खोड व फांद्याच्या बेचक्‍यात छिद्र पाडून राहते. अळीची विष्ठा तसेचभुसा जाळीच्या स्वरूपात प्रादुर्भाव झालेल्या भागावर लटकलेला दिसतो. नियंत्रणासाठी प्रभावित भागा स्वच्छ करावा. केरोसीनने थोडे घासून साफ करावे. केरोसिनमध्ये बुडवलेला कापूस छिद्रांमध्ये घालावा व छिद्र मातीने बंद करावे. कार्बारील (२.५ ग्राम प्रती लिटर), क्विनालफॉस (2 मिली / लिटर) किंवा मेथोमील (3.5 ग्रॅम / लिटर) या पैकी एका कीटकनाशकाची फवाराणी करावी.\nप्रौढ माशी टोकाकडील पानांच्या खालच्या बाजूला गोलाकार पद्धतीने किंवा झुपकेदार पद्धतीने अंडी देते. आठवडेभरत पिले बाहेर येतात व त्यांचे जबडे पानात घुसवून खवल्यासारखे, पानांचा रस शोषत पडून रहातात. मधासारखा द्रव श्रवतात. हा द्रव पाने व फळावर पसरतो. हवेतील आद्रतेमुळे त्यावर पांढरी बुरशी वाढते ज्यामुळे प्रकाशसंश्ल्रेशणात व श्वसनात अडथळे येतात. पांढऱ्या माशीच्या रसपानामुळे पाने पिवळी पडतात, वाढ थांबते. दुर्लक्ष केल्यास पाने झडू लागतात.\nनियंत्रणासाठी बागेत भरपूर पिवळे व निळेचिकट सापळे लावावे (वरती ऑफर दिली आहे त्यावर क्लिक करून घरपोच मागवू शकतात). पानाच्या खालच्या बाजूला वेगाने पाणी फवारून मधुरस, अंडी, पिले, कोश व प्रौढ माशी वाहून घालवावी.\nही कीड कोवळी पाने व फळातील रस शोषून घेते. हिरवा, पिवळा व करडा रंग असू असतो. या किडीतूनही चिकटा स्त्रवतो. या स्त्रावावर बुरशीची वाढ होते. पाने वेडीवाकडी होऊन फांद्यांची वाढ खुंटते. हवेतील आद्रता या किडीला अनुकूल असते.\nप्रौढ मादी अंडाकृती आते व तिच्या सर्व शरीरावर मेणाचे तंतू असतात. पिले व प्रौढ पानांचा व कोवळ्या काड्यांचा रस शोषतात. विषाणू आल्या प्रमाणे पाने गोल गोल वळतात. किडीने स्त्रवलेल्या द्र्वावर काळी बुरशी वाढते. दुर्लक्ष झाल्यास फळगळ होऊ शकते. कीड मातीत अंडी देते. हि अंडी सुप्त अवस्थेत राहून पुढल्या बहरापर्यंत टिकून रहातात. वातावरण लाभले कि अंड्यातून पिले बाहेर येतात व पुन्हा प्रादुर्भाव करतात. पुन्हा येवू शकतात. नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धत वापरावी. आसपासच्या परिसरातील किडीला आश्रय देणारी जंगली झाडे नष्ट करावीत. खोडावर पाच सेंटीमीटरचा ग्रीस चा पट्टा लावावा जेणेकरून फिरते ढेकुण चढू शकणार नाही. रससोशणारया ढेकणा पेक्षा भटकणारया ढेकणावर फवारणीचा उपयोग चांगला होतो कारण त्यावर मेणाचे आवरण नसते त्यामुळे कीड त्या स्थितीत असतांना फवारणी करणे अधिक संयुक्तीक आहे. मृदेतील कीड नष्ट करण्यासाठी २० ग्राम प्रती झाड या दराने फोरेट द्यावे.\nपांढरी माशी, मावा व पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी फवारण्या खालील प्रमाणे आहेत.\nडायमेथोएट ३०% इसी १५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी १०० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०२ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी हवा\nइमिडाकलोप्रीड १७.८ % एस एल ४.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ६० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०५ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो\nथायमेथोक्झाम २५% डब्ल्यू जी ३.७५ ग्राम प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ९० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०५ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो\nएमेझोनवर डाळींबापासून कोणकोणती उत्पादने बनवली आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nफांद्यावर व फळावर पसरलेले काळे फुगीर डाग म्हणजे खवले कीड. प्रौढ व पिल्ले रसशोषण करतात ज्यामुळे नाजूक फांद्या कोरड्या पडतात. दुर्लक्ष झाले तर संपूर्ण झाड वाळते. हि कीड देखील रस स्त्रवते ज्यावर बुरशी वाढल्यामुळे पाने व फांद्या काळ्या पडतात. वाढ थांबते. नियंत्रणासाठी परिसरातील किडीला आश्रय देणारी जंगली झाडे काढून टाकावे. दर पंधरवड्याला डायमेथोएट ३०% इसी १५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने फवारणी करावी. काढणीपुर्वी १०० दिवस फवारणी बंद करावी. निर्यातीसाठी अंश ०.०२ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी हवा\nपावसाळ्यात हल्ला करणारी हि प्रमुख कीड आहे. मादी फळाच्या आवरणाला छेडून त्याखाली अंडी देते. यातून बाहेर येणारी अळी फळाचे दाणे खाते. फळाची वाढ खुंटते व ते गळून पडतात. हि कीड ७० ते ९० टक्के नुकसान करू शकते. या किडीच्या नियंत्रणासाठी कोणतीही फवारणी उपयोगाची नसते. एकरी ८-१० मक्षिकारी सापळे लावावेत. इथे ऑफर देत आहे त्याचा लाभ घ्यावा.\nआमच्या फेसबुक गृपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा\nभा. कृ. अनु. प. राष्ट्रीय कृषीकीटक कोष केंद्र\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nप्रभावी तणनियंत्रणातून मिळवा ३०-४० % अधिक फायदा\nआपली मृदा किती कसदार आहे आपण किती दर्जेदार व संतुलित...\nआजकाल बे-मोसमी भाज्या व फळांचा जमाना आहे; पण जर तुम्ही...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nसुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर\nसुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने,...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/02/maharashtrian-millet-flour-carrots-karanji.html", "date_download": "2021-01-26T12:38:52Z", "digest": "sha1:E3GMO34BA3675OOKV5MJ4NGMQSUSTOOC", "length": 5600, "nlines": 70, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Maharashtrian Millet Flour Carrots Karanji", "raw_content": "\nगाजर-नाचणी कारंजी: गाजर-नाचणी कारंजी ही एक स्टारटर रेसीपी म्हणून करता येईल. गाजर हे हेल्दी आहेच त्याबरोबर नाचणी पण हेल्दी आहेच हे आपल्याला माहीत आहेच. लहान मुलांना ही कारंजी दुपारी दुधाबरोबर देता येईल. ही कारंजी बनवतांना करंजीचे आवरण नाचणीचा आटा वापरला आहे तसेच करंजीचे सारणासाठी गाजर, चीज व मिरे पावडर वापरली आहे. ही एक टेस्टी रेसीपी आहे.\nगाजर-नाचणी कारंजी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\n१ कप नाचणी आटा\n१ टे स्पून तेल (गरम)\n२ टे स्पून दुध\n२ मोठे लाल गाजर (किसून)\nमिरे पावडर व मीठ चवीने\nनाचणी आटा, मैदा, मीठ व गरम तेल घालून मिक्स करून थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून घेवून २० मिनिट बाजूला ठेवा. मग मळलेल्या पीठाचे २० गोळे बनवून घ्या.\nगाजर धुवून, किसून घ्या. चीज किसून घ्या. मग किसलेले गाजर, चीज, मिरे पावडर, मीठ मिक्स करून सारण ���नवून घ्या.\nकरंजी बनवतांना मळलेल्या पिठाचा एक गोळा घेवून पुरी सारखा लाटावा. पुरीला बाजूनी दोन थेंब दुध लावून मग त्यामध्ये एक टे स्पून गाजराचे सारण ठेवून पुरी मुडपून घेवून त्याला करंजीचा आकार द्यावा. अश्या सर्व करंज्या बनवून घ्या.\nएका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये करंज्या छान क्रिप्सी होईपरंत तळून घ्या.\nगरम गरम कारंजी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/7992", "date_download": "2021-01-26T13:06:23Z", "digest": "sha1:AM4QSGJR3VMU2QMPPJTWOKGJQ23KCDOA", "length": 15755, "nlines": 181, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "There is absolutely no need to wear a mask if you are not ill – Shama Sikander | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्का��� पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nजळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का \nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळचा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nPrevious articleकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. वि.इटनकर\nNext articleक्या शिक्षक इंसान नहीं होते\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nजळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का \nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nजळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का \nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2021-01-26T13:14:57Z", "digest": "sha1:IS6IZDEGFN5VUYOU2HU45WYZVA5BBORC", "length": 4819, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्ञानेंद्रिये - विकिपीडिया", "raw_content": "\nडोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.\nमन हे सहावे ज्ञानेंद्रिय मानले जाते. ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला विषयांचे ज्ञान होते.\nमानवी शरीराला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेंद्रिये असे म्हणतात आपल्याला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेन्द्रिय असे म्हणतात डोळे नाक कान ज्ञानेन्द्रिय आहेत\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ डिसेंबर २०१९ रोजी १८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/dinesh-patil-on-gangarambhau-mhaske", "date_download": "2021-01-26T12:22:34Z", "digest": "sha1:3CVL7JG62SQPKHHZZ4URO5ONHZ4HT37Z", "length": 45794, "nlines": 119, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 गंगारामभाऊ म्हस्के : मराठ्यांचा ‘अलक्षित’ महानायक", "raw_content": "\nगं���ारामभाऊ म्हस्के : मराठ्यांचा ‘अलक्षित’ महानायक\nमहापुरुष स्वतंत्रपणे अभ्यासण्याच्या आपल्या परंपरेमुळे आपले किती नुकसान होते याचे आत्मपरीक्षण करण्यासाठी तावडेंचे वरील चिंतन फारच उपकारक ठरेल. कारण डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या कार्याचा इतिहास महाराष्ट्राबाहेर बडोद्यात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. 1885 ला सयाजीरावांनी म्हस्केंना आर्थिक मदत सुरू केली. त्यानंतर लगेच जानेवारी 1886 ला खासेरावांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणाले होते की, या मदतीने आमचे हेतू पूर्ण होण्यास फायदा होईल. आज 144 वर्षांनंतर आपण जेव्हा महाराजांच्या या पत्राचे वाचन करतो तेव्हा महाराजांचा तो निर्णय किती क्रांतिकारक होता याचा साक्षात्कार होतो. गंगारामभाऊंच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा ‘पाया’ घातला. या पायातील ‘दगड माती’ बडोद्यातून आली होती. हा इतिहास महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये ‘चैतन्याचे झरे’ फुलवेल असा आहे.\nगंगारामभाऊ म्हस्के हा आधुनिक महाराष्ट्रातील पूर्णतः अलक्षित महानायक आहे. माझे हे विधान महाराष्ट्रातील इतिहास संशोधक, चळवळीतील बुद्धिजीवी आणि शिक्षित वर्गाला चक्रावून सोडेल. परंतु आजच्या मराठा आरक्षण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वाधिक योगदान देणाऱ्या गंगारामभाऊंचे पुनर्वाचन हे मराठ्यांबरोबर बुद्धिजीवींसाठी अनिवार्य आहे. गंगारामभाऊ हे सत्यशोधक समाजाचे सदस्य आणि हितचिंतक होते. म्हस्केंनी पुण्यामध्ये मराठा जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने 1885 मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था स्थापन केली. मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचा विकास तपासला असता, जवळजवळ सर्व ज्ञानशाखांतील मराठ्यांमधील पदवीधरांची पहिली पिढी गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीवर शिकलेली होती. इतकेच नव्हे तर बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर, कोल्हापूर या महत्त्वाच्या संस्थानांमधील प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे बहुतेक उच्चशिक्षित मराठे हे गंगारामभाऊंचे बौद्धिक ‘उत्पादन’ होते.\nगंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीवर शिकलेल्या महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांची यादी हजारांत जाईल. 1883 ते 1935 या 52 वर्षांत त्यांच्या शिष्यव���त्तीद्वारे 338 मराठे पदवीधर झाले. आजही ही संस्था कार्यरत आहे. तिचा पत्ता पुढीलप्रमाणे- 991, म्हस्के स्मारक मंदिर, हिरा बाग, लोकमान्य बाळगंगाधर टिळक रोड, सारस्वत सह. बँकेच्या वर, शुक्रवार पेठ, पुणे. बहुजनांच्या शिक्षणासाठी 1885 पासून आजअखेर 135 वर्षे कार्यरत महाराष्ट्रात किती संस्था आहेत हा मुद्दासुद्धा विचार करण्यासारखा आहे. परंतु महाराष्ट्रात याबाबत पूर्ण अज्ञान असल्यामुळे म्हस्केंचे योगदान महाराष्ट्राला माहिती नाही आणि बगाडेंसारखे संशोधक गंगारामभाऊंवर अन्याय करताना दिसतात. विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव, वासुदेव लिंगाजी बिर्जे, पांडुरंग चिमाजी पाटील, रामचंद्र शामराव माने-पाटील, दाजीराव विचारे, शाहू महाराजांनी करवीरपीठाचे क्षात्रगुरू म्हणून ज्यांची नेमणूक केली ते सदाशिव पाटील बेनाडीकर, दत्तात्रय रामचंद्र भोसले, सीताराम तावडे, इतिहास संशोधक डॉ.अप्पासाहेब पवार यांसारखे शेकडो कर्तबगार लोक त्यांच्या शिष्यवृत्तीमुळे पुरोगामी महाराष्ट्र घडवू शकले याचे भान आपल्याला ठेवावे लागेल. या लोकांनी केलेले शैक्षणिक कार्य मराठ्यांबरोबर अस्पृश्य जातींच्या उद्धारालाही उपकारक ठरले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अनेक शिक्षण संस्थांचे सूत्रधार हे गंगारामभाऊंच्या दातृत्वाचे लाभार्थी आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुजनांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात 85 वर्षांपूर्वी शिक्षणतज्ज्ञ सीताराम तावडे यांनी म्हस्केंच्या कार्याचे मूल्यमापन करताना काढलेला निष्कर्ष आजही चिंतनीय आहे. तावडे म्हणतात, ‘मराठा समाजात आज जी शैक्षणिक जागृती दिसत आहे, त्याचे सर्व श्रेय कै.गंगारामभाऊ म्हस्के यांना आहे.’\nज्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाची पार्श्वभूमी तयार केली, त्याचप्रमाणे गंगारामभाऊंनी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामासाठी जमीन नांगरून ठेवली. लोकसंख्येत तसेच सामाजिक आणि राजकीय नेतृत्वात आघाडीवर असणाऱ्या मराठा जातीच्या उन्नतीसाठी पायाभूत काम केलेल्या गंगारामभाऊ म्हस्केंचे नावही आज महाराष्ट्रात कुणाला माहीत नाही. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचा ‘तुटलेला’ इतिहास ‘जोडून’ तातडीने अभ्यासण्याची गरज आहे. सयाजी���ाव गायकवाड यांचे या संस्थेला स्थापनेपासूनच सर्वाधिक आर्थिक साह्य होते. या संस्थेची स्थापना करण्याचे निश्चित झाल्याबरोबर गंगारामभाऊंनी आर्थिक साह्यासाठी सयाजीरावांची मदत घेण्याचे ठरवले. 1881 मध्ये महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला. पुढे लगेचच 1883-84 ला म्हस्केंनी आर्थिक मदतीसाठी सयाजीरावांची भेट घेतली असावी. यासंदर्भात सीताराम तारकुंडे म्हणतात, श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची स्वारी पुणे मुक्कामी आली होती. श्रीमंताकडे रा.ब. महादेव गोविंद रानडे, रा.रा.गंगाराम म्हस्के, वकील रा.रा.राजन्ना लिंगू व आणखी दोन तीन सभ्य गृहस्थ यांचे हेप्युटेशन गेले. रा.ब.रानड्यांनी गायकवाड सरकारास डेप्युटेशचा उद्देश सांगितला. डेप्युटेशनचा उद्देश हा होता की, मराठे लोकांची, त्यांस विद्या नसल्यामुळे किती शोचनीय स्थिती झाली आहे हे श्रीमंतास विदित आहेच. तरी मराठ्यांच्या गरीब व होतकरू मुलांस हायस्कुलाचे शिक्षण मिळण्याकरता त्यांस स्कॉलरशिप दिल्या पाहिजेत. या कामाकरता आम्ही फंड काढला आहे, त्यास श्रीमंतांनी हातभार लावावा.\nसयाजीरावांनी या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन अर्थसहाय्य सुरू केले. या संस्थेचे महाराष्ट्रासाठीचे महत्त्व ओळखून 1885 पासून ते 1939 पर्यंत अशी 54 वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ सयाजीरावांनी दिले. ही मदत 5 लाख 29 हजार 556 रुपये इतकी होती. आजच्या रुपयाच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य 72 कोटी 45 लाखांहून अधिक होईल. मराठा जातीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आधुनिक काळात सयाजीरावांनी जेवढे प्रयत्न केले, तेवढे आजतागायत कोणीही केलेले नाहीत. यामध्ये गंगारामभाऊंची डेक्कन मराठा असोसिएशन हे एक प्रमुख माध्यम होते. यासंदर्भात 23 जानेवारी 1886 ला खासेराव जाधवांना लंडनला लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, ‘आपल्या समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पुण्यात स्थापन झालेल्या एका मराठा संस्थेला आम्ही दरमहा दोनशे रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. आमचा हेतू पूर्ण होण्याच्या दृष्टीने ते अनुदान उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.\nम्हस्केंचा जन्म नाशिक जिल्ह्यातील ओढे रंगराव या गावात 1831 मध्ये झाला. त्यांचे वडील घरच्या गरिबीमुळे पोटापाण्याच्या शोधात पुण्यात आले, तेथे ते हमालीचे काम करत होते. गंगारामभाऊंचे शिक्षण पुण्यातील मिशन शाळेत झाले. शिक्षण झाल्यावर त्यांनी छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या. पुणे कँटोन्मेंट मॅजिस्ट्रेटचे शिरस्तेदार म्हणून त्यांना नोकरी मिळाली. याचदरम्यान त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. 1876 मध्ये त्यांनी पुण्यात वकिली सुरू केली. वकिलीच्या व्यवसायात मोठा लौकिक आणि चांगला पैसा त्यांनी मिळवला. 1873 मध्ये फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते स्थापनेपासूनच सदस्य आणि हितचिंतक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी त्यांच्याच पुढाकाराने स्थापन झाली. 1901 मध्ये विषमज्वराने त्यांचा बळी घेतला. न्यायमूर्ती रानडे आणि गंगारामभाऊ यांची मैत्री होती. डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेवेळी रानडे आणि सत्यशोधक राजन्ना लिंगू ही प्रमुख मंडळी त्यांच्याबरोबर होती. 1880 च्या जनगणना अहवालात मराठा जात शैक्षणिक क्षेत्रात मागास असल्याचे त्यांना आढळले. म्हणूनच त्यांनी 1884 मध्ये सर डब्ल्यु. वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली मराठा जातीच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी सभा भरवली. पुढे 1885 ला डेक्कन मराठा एज्युकेशन संस्थेची स्थापना झाली. स्थापनेपासूनच सयाजीरावांनी या संस्थेला 2400 रुपयाचे वर्षासन दिले होते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनीही पुढे या संस्थेस आर्थिक साह्य केले होते. यासंदर्भात डॉ.रमेश जाधव म्हणतात, न्या.रानडे यांच्या प्रेरणेने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशन’ निर्माण झाली होती. या संस्थेचे प्रमुख गंगारामभाऊ म्हस्के हे होते. म्हस्के यांच्या विनंतीवरूनच शाहू छत्रपतींनी या संस्थेला कोल्हापूर दरबारमार्फत 30 रुपयांचे वर्षासन मंजूर केले होते.\nन्या.रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि बाळ गंगाधर टिळक हे पुण्यातील तीन महत्त्वाचे नेते गंगारामभाऊंचा वारंवार सल्ला घेत. गंगारामभाऊ म्हस्के हे किती मोठे होते हे समजण्यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे. महाराष्ट्रातील एक महान पण दुर्लक्षित सुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या फर्ग्युसन कॉलेजमधील शिक्षणासाठीसुद्धा गंगारामभाऊच्या डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची शिष्यवृत्ती होती. 1893 पासून पहिली तीन वर्ष म्हस्केंची दरमहा 10 रुपये शिष्यवृत्ती आणि 1896 पासून पुढे पाच वर्ष सयाजीरावां��्या दरमहा 25 रुपयांच्या शिष्यवृत्तीवर शिंद्यांचे शिक्षण झाले होते. शिष्यवृती मिळवण्यासाठी शिंदे जेव्हा पहिल्यांदा म्हस्केंना भेटायला गेले तेव्हाची आठवण शिंदेंनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवली आहे. शिंदे म्हणतात, ‘गंगारामभाऊ म्हस्के ह्या गृहस्थाचे मराठा जातीवर मोठे उपकार आहेत. त्या काळचे एक फर्डे इंग्रजी शिकलेले, सुधारकी बाण्याचे हुशार वकील अशी त्यांची प्रसिद्धी होती. पुणे लष्करात मेन स्ट्रीटवर त्यांचे मोठे चांगले स्वतःचे घर आहे. रानडे-भांडारकर वगैरेंसारखी त्या काळच्या सुधारक पक्षात त्यांची चांगली मान्यता होती. वकिलीत त्यांनी बरेच पैसे मिळवले होते. हिराबागेत असलेल्या कॉस्मोपॉलिटन क्लबच्या दिवाणखान्यात पुण्याच्या तत्कालीन मोठमोठ्या माणसांच्या तैल-तसबिरी टांगल्या आहेत, त्यात त्यांचीही एक तसबीर अद्याप लटकत आहे. त्यांची मराठा संस्थानिक, राजे व इतर जातीचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थ यांच्यामध्ये त्या काळी छाप होती.\nशिंदेंच्या मनावर पहिल्या भेटीत म्हस्केंचा पडलेला प्रभाव त्यांच्यावरील आठवणीतून व्यक्त होतो. याबरोबरच मराठा जातीवर त्यांचे असणारे उपकार याचीही कल्पना येते. पुण्यासारख्या शहरात त्या काळात मराठा जातीतील व्यक्तीने आपला प्रभाव कसा निर्माण केला असेल आणि पहिल्या भेटीतील आकलनापेक्षा आपल्याला पुण्याची सर्व माहिती झाल्यानंतर त्यांच्या योग्यतेची कशी कल्पना आली याबद्दल शिंदे पुढे लिहितात, त्या काळात मराठ्यांत इतका इंग्रजी शिकलेला गृहस्थ हा एकटाच होता. इतकेच नव्हे तर ते वकिलीतही बरेच पुढारलेले आणि तत्कालीन नागरिकांत मान्यता पावलेले होते. हे माझ्या तेव्हा लक्षात आले नाही. कारण ही तुलना करण्याइतकी माझी पुण्याची माहिती नव्हती. ज्या म्हस्केसाहेबांच्या प्रयत्नाने आज शेकडो मराठे पदवीधर झाले, त्यापैकी एकही आज पुण्यातल्या समाजात अशा मान्यतेने राहात नाही. म्हस्केसाहेब त्यावेळी कसे राहू शकले ही मननीय गोष्ट आहे.\nराजर्षी शाहूमहाराजांचा म्हस्केंशी पत्रव्यवहार होता. वसतिगृह, शिक्षण आणि संस्थानी प्रशासनासाठी शिकलेले लोक मिळवण्यासाठी हा पत्रव्यवहार होत होता. 1894-95 च्या दरम्यान शाहूमहाराजांनी म्हस्केंना बहुजन समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांची नावे मागितली होती. यासंदर्भात डॉ.रमेश जाधव म्ह���तात, राज्यकारभारात समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेण्याचा शाहू छत्रपतींचा निर्धार कायम होता. ते धोरण त्यांनी आयुष्यभर अमलात आणण्याचे जीवापाड प्रयत्न केले. हेच धोरण मनात ठेवून त्यांनी पुण्यातील एक नामवंत वकील आणि ब्राह्मणेतर समाजाचे नेते गंगारामभाऊ म्हस्के यांना बहुजन समाजातील पदवीधर आणि नोकरीस पात्र अशा लोकांची नावे कळविण्यास विनंती केली. गंगारामभाऊ म्हस्के यांनी 1883 मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून या संस्थेमार्फत अनेक गरीब आणि होतकरू अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. त्यांनी दाजीराव अमृतराव विचारे आणि भास्करराव विठुलराव जाधव या दोन होतकरू तरुणांची नावे शाहू छत्रपतींना कळविली. पुढे शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांची 8 जून 1895 रोजी असिस्टंट सरसुभे म्हणून कोल्हापूर संस्थानात नेमणूक केली. पुढे 27 वर्ष भास्करराव जाधवांनी कोल्हापूर संस्थानात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. शाहू महाराजांनी दाजीराव विचारे यांनाही बांधकाम विभागाचे प्रमुख केले. या उदाहरणावरून 1885 पासून सयाजीरावांनी या संस्थेला दिलेला राजाश्रय महाराष्ट्राला किती उपकारक ठरला हे सूचित होते.\nशिक्षणतज्ज्ञ सीताराम तावडे यांनी 1935 मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित ग्रंथात व्यक्त केलेली खंत आणि मराठा समाजाची आपल्या इतिहासाबद्दलची अनास्था आपल्याला आत्मटीकेकडे घेऊन जाते. तावडे लिहितात, ‘मराठा समाजाच्या उन्नतीसाठी डोंगराएवढे काम केलेल्या गंगारामभाऊ म्हस्के हे मराठा समाजाचे एक आद्य नेते ठरतात; पण बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या मंडळींची ओळख पुढील पिढीस नीटशी होऊ शकली नाही, हाही इतिहास आहे. गंगारामभाऊ एक कर्मवीर होते.’ पुणे येथे अनेक माणसांचा इतिहास सांगितला जातोय. तो सांगितलाच पाहिजे; पण त्यांनी फक्त स्वत:पलीकडची गुंतवणूक म्हणून समाजच्या उत्कर्षासाठी आयुष्य झोकून दिले, त्यांचे छोटे चरित्रही एवढ्या काळात उपलब्ध होऊ नये, ही बहुजन कर्मवीरांची खरी परवड आहे. त्यात गंगारामभाऊ लेखक नव्हते, बोलघेवडे वक्ते नव्हते, त्यामुळे त्यांचे बोलणे, विचारही आज समाजासमोर आले नाहीत. मराठा समाजाच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी पुढे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद ही संस्था उदयास आली; पण तत्पू���्वी गंगारामभाऊ हे जग सोडून निघून गेले होते. मराठा समाजात आज जी शैक्षणिक जागृती दिसत आहे, त्याचे मोठे श्रेय गंगारामभाऊ म्हस्के व त्यांचे आश्रयदाते महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आहे. महाराष्ट्रात आज संख्येने मोठा असलेल्या मराठा समाजाच्या या नेत्याबद्दल, संस्थेबद्दल आमची अनास्था ही कृतघ्नतेचे व अनास्थेचे उदाहरण अस्वस्थ करणारे आहे.\nमहापुरुष स्वतंत्रपणे अभ्यासण्याच्या आपल्या परंपरेमुळे आपले किती नुकसान होते याचे आत्मपरीक्षण करण्यासाठी तावडेंचे वरील चिंतन फारच उपकारक ठरेल. कारण डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या कार्याचा इतिहास महाराष्ट्राबाहेर बडोद्यात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. 1885 ला सयाजीरावांनी म्हस्केंना आर्थिक मदत सुरू केली. त्यानंतर लगेच जानेवारी 1886 ला खासेरावांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणाले होते की, या मदतीने आमचे हेतू पूर्ण होण्यास फायदा होईल. आज 144 वर्षांनंतर आपण जेव्हा महाराजांच्या या पत्राचे वाचन करतो तेव्हा महाराजांचा तो निर्णय किती क्रांतिकारक होता याचा साक्षात्कार होतो. गंगारामभाऊंच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा ‘पाया’ घातला. या पायातील ‘दगड माती’ बडोद्यातून आली होती. हा इतिहास महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये ‘चैतन्याचे झरे’ फुलवेल असा आहे. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, बडोद्यातील मराठा फंड व अखिल भारतीय शिक्षण परिषद या तीन संस्थांच्या माध्यमातून सयाजीरावांनी मराठ्यांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले. आजच्या रुपयाच्या मूल्यांत ही रक्कम 100 ते 150 कोटींच्या घरात जाईल.\n1936 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड हे पुण्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी महाराष्ट्रातील 74 संस्थांनी एकत्र येऊन महाराजांचा सत्कार केला होता. मुळात एवढ्या संस्थांनी पुण्यासारख्या ठिकाणी एकत्र येऊन ‘बडोद्याच्या’ महाराजांचा सत्कार का केला असेल, याचा शोध घेणे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा लिहिणे आहे. याच सार्वजनिक सत्कारात महाराजांच्या आर्थिक पाठबळाने 1885 पासून कार्यरत असलेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनने महाराजांना 3 जानेवारी 1936 ला जे मानपत्र दिले त्या मानपत्रात सयाजीरावांचे मराठे आणि महाराष्ट्र यांच्या उत्कर्षात काय योगदान आहे ते जाणून घेणे गरजेचे आह��. हे मानपत्र म्हणते, महाराजसाहेबांनी केवळ आपल्याच राज्यातील प्रजेच्या उन्नतीप्रीत्यर्थ प्रयत्न केले नसून राज्याबाहेरही सक्रिय सहानुभूती दाखविली आहे. महाराष्ट्रतील ज्या अनेक संस्थांना महाराजसाहेबांनी मदत केली आहे, त्यापैकी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही एक होय. या संस्थेस महाराजांनी सन 1886 सालापासून मदत केलेली आहे व याच मदतीवर आतापर्यंत या संस्थेने मराठा समाजांत शिक्षण-प्रसाराचे काम केले आहे. या संस्थेची मदत घेऊन पुष्कळ मराठा गृहस्थ नावारूपास येऊन आज मोठमोठ्या हुद्यांवर कामे करीत आहेत. महाराजसाहेबांनी मराठा समाजात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी दिलेल्या या उत्तेजनामुळे त्या त्या व्यक्तींचाच उत्कर्ष झाला असे नसून सर्व मराठा समाजाचा अप्रत्यक्षत्या उत्कर्ष झालेला आहे. अशा रीतीने महाराजांनी मराठा समाजाला चिरकाल उपकारबद्ध करून ठेविले आहे. याची फेड आमच्या समाजाच्या यापुढील कार्यक्षमतेनेच होणार आहे.\nमराठ्यांचे उद्धारकर्ते म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनंतर थेट राजर्षी शाहू महाराजांकडे जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड, खासेराव जाधव यांनी मराठ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षाचा पायाभूत प्रयत्न अतिशय विचारपूर्वक घातला होता. या दोघांच्या प्रयत्नाशी सुसंगत काम गंगारामभाऊ म्हस्केंनी महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या भक्कम आर्थिक सहकार्याने 135 वर्षांपूर्वी सुरू केले होते. मराठ्यांच्या दारिद्य्रामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, या वास्तवाला भिडण्याची दूरदृष्टी गंगारामभाऊंनी त्यावेळी दाखवली नसती तर आज मराठ्यांमध्ये जी शैक्षणिक प्रगती दिसते तीसुद्धा दिसली नसती. त्यामुळे या महानायकाचा पुतळा नव्हे तर कृतिशील व वैचारिक स्मारक त्यांची कर्मभूमी असणाऱ्या पुणे येथे साकारण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती शेवटी करावीशी वाटते.\n1. पवार गो.मा. व शिंदे, रणधीर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्‌मय खंड 2 : आत्मपर लेखन, विभाग दुसरा:माझ्या आठवणी व अनुभव, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,2016.\n2. भांड बाबा, महाराजा सयाजीरावआणि पुणे शहराचे प्रेम, औरंगाबाद, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन प्रशिक्षण संस्था, 2019.\n3. पगार अेकनाथ, (संप��.) ‘‘महाराजा सयाजीराव गायकवाड पत्रसंग्रह भाग 1’’, औरंगाबाद, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, 2017.\n4. जाधव रमेश, लोकराजा शाहू छत्रपती, पुणे, सुरेश एजन्सी, 2015.\nसमाजशास्त्र विभाग प्रमुख- यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर\nचिनी महासत्तेचा उदय : लेखमालेचे प्रास्ताविक\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकर्तव्य पॉडकास्ट - भारतीय संविधानाची उद्देशिका\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/sambhaji-brigade-workers-shout-slogans-during-the-speech-of-vinod-tawde-21669", "date_download": "2021-01-26T11:06:06Z", "digest": "sha1:PTLFLZWTQQRDNIQID6ZGVU23FHSLPAHX", "length": 44070, "nlines": 1097, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi: Marathi Breaking News, Marathi Live News", "raw_content": "\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 4 mins ago\nKisan tractor rally live updates : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण\nDelhi Farmers Tractor Rally: राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी\nदिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (pm narendra modi should resign says sanjay raut)\nDelhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना ��ोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या\nराष्ट्रीय 1 hour ago\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nराष्ट्रीय 37 mins ago\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 4 mins ago\nFact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का\nराष्ट्रीय 1 hour ago\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nराष्ट्रीय 26 mins ago\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण\nमहाराष्ट्र 35 mins ago\nशेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील\nमहाराष्ट्र 10 mins ago\nनवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम, वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी अन् स्वच्छता मोहीम\nTractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 4 mins ago\nभाजपच्या कार्यक्रमात अचानक श्रीकांत शिंदे पोहोचले, म्हणाले, ‘मनामध्ये डिस्टन्स ठेऊ नका’\nDhananjay Munde Exclusive | वादग्रस्त आरोपांनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर, धनंजय मुंडे म्हणाले…\nBalasaheb Thorat | शिवसेनेचा आंदोलक शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा : बाळासाहेब थोरात\nFarmer Protest |Delhi सीमेवर शेतकऱ्यावर पोलिकांकडून लाठीचार्ज, ट्रॅक्टर घेऊन बळीराजाची दिल्लीकडे कूच\nB.G. Kolse Patil | एल्गार परिषदेला फक्त 200 लोकांची परवानगी : बी. जी. कोळसे पाटील\nSanjay Raut | बुलेट ट्रेन दिल्याबद्दल शिंजो आबेंना पुरस्कार देण्यात आला असावा, संजय राऊतांची कोपरखळी\nSanjay Raut | महाराष्ट्र मोठं राज्य पण फक्त सहाच पद्म पुरस्कार, संजय राऊतांचा सवाल\nGlobal News | Honduras | गर्भपाताच्या मान्यतेसाठी महिलांचा एल्गार, धार्मिक पगड्यामुळे गर्भपात बंदी\nBeed | कामात हयगय नको, धनंजय मुंडेंनी भररस्त्यात अधिकाऱ्यांना झापलं\nRepublic Day | Beed | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nMilk Tea | निरोगी आरोग्यासाठी अशा पद्धतीने बनवा दूधयुक्त चहा\nMy India My duty : तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचवा, रिअल हिरोंचे फोटो पाठवा\nMumbai | Farmer Protest | आंदोलनात शेतकऱ्यांचाच सहभाग, विश्वास नसेल तर सातबारा दाखवतो: दिलीप लांडे\nDelhi | Farmer Protest | कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक, पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज\nAjit Pawar | जेव्हा कुणाची घ��वापसी होणार तेव्हा मी स्वत: जाहीर करेन : अजित पवार\nLadakh | भारत तिबेटियन बॉर्डरवर पोलिसांकडून प्रजास्ताक दिवस साजरा\nAjit Pawar | शेतकरी प्रश्न असल्यास पूर्वनियोजित कार्यक्रम बदलू शकतो, अजित पवारांचा राज्यपालांना टोला\nRaju Shetti | टॅक्टर रॅलीसाठी पोलिसांनी हरकत नव्हती, तरी गुन्हा दाखल का\nSatara | पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार\nParbhani |परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण, पोलिसांच्या पथसंचलनाचा कार्यक्रम पार\nNana Patole | अन्नदात्याला उद्ध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न, नाना पटोलेंची टीका\nWeb Exclusive | Menstrual Cups | मासिक पाळीतील त्रास विसरा, मेन्स्ट्रुअल कप वापरा\nRepublic Day | Pune | प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण\nताज्या बातम्या5 hours ago\nMaharashtra | Flag Hoisting | शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nMumbai | Azad Maidan Flag Hoisting | मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण\nDelhi | बॅरिकेट तोडून शेतकरी दिल्लीच्या सीमेत घुसले\nDelhi | Republic Day 2021 |आज भारताचा 72 व्या प्रजासत्ताक दिन, दिल्लीसह देशभरात कडेकोट बंदोबस्त\nMumbai | BMC Flag Hoisting | महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते मुंबई महापालिकेत ध्वजारोहण\nRepublic Day2021| प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याची सजावट\nNamdev Kamble | पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे मोठ्या जबाबदारीने लेखन करणार : नामदेव कांबळे\nधैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, कोल्हापुरात शिवसेना-भाजपची जवळीक\n…जेव्हा बाळासाहेबांनी मीनाताईंना तुरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचतात\nकामात हयगय नको, धनंजय मुंडेंकडून अधिकारी फैलावर\nमहाराष्ट्र 4 hours ago\nमोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल : बाळासाहेब थोरात\nमहाराष्ट्र 4 hours ago\nशिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार : नवाब मलिक\nDelhi Farmers Tractor Rally Photo: बळीराजा आक्रमक, शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून ट्रॅक्टर घुसवले\nफोटो गॅलरी 49 mins ago\nPhoto : ‘हॅप्पीनेस ओव्हरलोडेड’, सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे खास क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto: दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण; पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\n7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्��ल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता\nPhoto : ‘हॅप्पीली मॅरिड’, नताशा आणि वरुणचे खास फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nPhoto : ‘फिट अँड स्टायलिश’, करिना कपूर खानचं योगा सेशन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | प्रजासत्ताक दिनाची देशभरात धूम, विठ्ठलालाही तिरंगी उपरण्याचा साज\nफोटो गॅलरी7 hours ago\nRepublic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज\nफोटो गॅलरी17 hours ago\nPhoto | मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा-म्हाळसेचा विवाह\nफोटो गॅलरी19 hours ago\nPhotos : पर्यटकांच्या भेटीसाठी नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय संग्रहालय सज्ज\nफोटो गॅलरी21 hours ago\nPhoto : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘हाय गर्मी’, नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : रणवीर सिंहचा फंकी अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘हो जा रंगीला रे ….’, सई ताम्हणकरचा कलरफुल लूक\nफोटो गॅलरी24 hours ago\nPhotos : ‘शेतकऱ्यांचं वादळ’ राजभवानाच्या दिशेने, आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट\nफोटो गॅलरी24 hours ago\nPhoto : ‘कपल गोल्स’, मानसी नाईकनं शेअर केले मेहंदी सोहळ्याचे फोटो\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘मालदीव इज फन’, सारा अली खानची धमाल\nफोटो गॅलरी1 day ago\nVarun’s Haldi Photo : वरुण धवनच्या हळदीचे एक्सक्ल्युझिव्ह फोटो पाहाच\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : अप्सरेचा कलरफुल अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 day ago\nतुम्हाला कधी मिळणार नवं मतदान कार्ड काय आहे संपूर्ण प्रक्रिया, वाचा सविस्तर\nफोटो गॅलरी1 day ago\n’,पाहा मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचा शाही थाट\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘एक पोस्ट चाहत्यांसाठी’,पाहा प्राजक्ता माळीची खास पोस्ट\nफोटो गॅलरी1 day ago\nVarun Ki Shaadi PHOTO : वरुण नताशा विवाहबंधनात, पाहा लग्नाचे खास फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhotos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : मुंबईत जापानचा फिल; बहरली ‘मियावाकी’ वने\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : हीना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘मेरा ससुराल’, मानसी नाईकची सासरी धमाल\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto: शेतकऱ्यांचा एल्गार; हजारोंचा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘इट्स फॅमिली टाईम’, गौहर खानची दिलखेच अदा\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘मालदीव इज ऑन’, सारा अली खानचा हॉट अँड बोल्ड अवतार\nफोटो गॅलरी2 days ago\nकडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना पाणी मारलं, प्रकरण तापलं तर नेत्यांचं फिरणं मुश्किल होईल : अरविंद सावंत\nतुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…\n‘न दिसणाऱ्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु’, मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचा सार्थ अभिमान\nमहाराष्ट्र 1 hour ago\nDelhi Farmers Tractor Rally तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत कडाडले\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर FastTag अनिवार्य, लाँग वीकेंडहून परतणाऱ्या वाहनांच्या रांगा\nराज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत\nमहाराष्ट्र 3 hours ago\n‘दिवाळीतील गोड बातमी कुठे गेली’, म्हणत मनसेची एका मंत्र्याविरोधात तक्रार\nचंद्रपुरात खंडणीविरोधात मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक\n‘माझ्याविरोधात साक्ष का दिलीस’ ठाण्यात पत्त्याच्या कल्बमध्ये तरुणावर चॉपरने सपासप वार\n भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला मृतदेह\nनवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात\nएनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक\nSooryavanshi | रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख सुचेना\nBigg Boss 14 | राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये वाद\nप्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G, म्हणतो आजपासून मिशन सुरु…\nमालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं\nRepublic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाला बघा देशप्रेमाच्या या खास वेब सीरीज\nNew Promo | भाभीजी घर पर है मालिकेत ‘नेहा पेंडसेची’ एन्ट्री\nताज्या बातम्या 3 hours ago\nसोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन…\nEngland Tour India 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका इंग्लंडच्या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक : जयवर्धने\n“खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे केंद्र सरकारने जाहीर करावं”\nMaiden Over | बापू नाडकर्णींकडून सलग 21 ओव्हर मेडन, सर्वाधिक मेडन टाकणारा गोलंदाज कोण\nIPL 2021 | “अष्टपैलू बेन स्टोक्सला ‘मुंबई इंडियन्स’च्या ताफ्यात घ्या”\nGraeme Smith | बालहट्टापुढे माजी कर्णधार स्मिथची माघार, बाप लेकाचा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का\nTractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू\nDelhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत\nराष्ट्रीय 4 mins ago\nFarmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात\nराष्ट्रीय 26 mins ago\nमोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश\nराष्ट्रीय 37 mins ago\nDelhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या\nराष्ट्रीय 1 hour ago\nकोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक\nअंबानींच्या एका तासाची कमाई करण्यासाठी तुम्हा-आम्हाला तब्बल 10 हजार वर्ष लागतील : रिपोर्ट\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nमजूराला मिळालं एवढं सोनं की अख्खं गाव झालं श्रीमंत, या शहराचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\n‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nएका गोळीनं उडवले ISISचे 5 दहशतवादी, ब्रिटिश SAS स्नायपरची कमाल\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nनेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nचीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nSpecial Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार\nमै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय\nप्रत्येक वेळी सरकारच का दोषी \nSpecial story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास\nलॉर्ड्सवर शर्ट काढून भिडणाऱ्या गांगुलीवर भाजपची मदार, बंगालमध्ये दादा विरुद्ध दीदी\nनवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट\nअर्थकारण 2 hours ago\n7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता\nअर्थकारण 4 hours ago\n2009च्या मंदीच्या तुलनेत कोरोना काळात बेरोजगारी चौपट वाढली, 22.5 कोटी नोकर्‍या गमावल्या\nअर्थकारण 4 hours ago\nLIC मध्ये पडून आहेत का तुमचे पैसे आता घर बसल्या असं मिळवा परत\nअर्थकारण 4 hours ago\n‘या’ सरकारी बँकेकडून 13 कोटी दंड आकारला, तुमच्या पैशांवर काय परिणाम\nअर्थकारण 6 hours ago\nराज्यातलं सर्वात जास्त महाग पेट्रोल धर्माबादमध्ये, वाचा काय आहे कारण\nअर्थकारण 6 hours ago\nदेशात ‘या’ ठिकाणी पेट्रोल शंभरी पार, तर जग��त ‘या’ ठिकाणी पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटर\nअर्थकारण 8 hours ago\nHealth Tips | डोकेदुखीच्या समस्येने हैराण मग, डाएटमध्ये सामील करा ‘ही’ पेय…\nHair Problem | अकाली केस पांढरे होतायत मग ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा\nEczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…\nलाईफस्टाईल 2 hours ago\nमालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं\n इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘गिलोय’चे सेवन करताय\nREPUBLIC DAY 2021 : निसानकडून आज तब्बल 720 Magnite कार्सची रेकॉर्डब्रेक डिलीव्हरी\nRepublic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जवान फक्त Royal Enfield बाईक्स का वापरतात\n8 वर्ष जुन्या वाहनांच्या मालकांना नितीन गडकरींचा मोठा धक्का; नियमाचे फायदे आणि तोटे काय\nNissan च्या ‘या’ SUV वर तब्बल 80000 रुपयांचा डिस्काऊंट\nमोठी बातमी : तुमचं वाहन 8 वर्षांपेक्षा जुनं आहे मग भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’\n नव्या बदलांसह All new Tata Safari लाँच होण्यासाठी सज्ज\n15 वर्षांपासून भारतीय मार्केटवर राज्य करत असलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल\nतब्बल 50 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर टेलिग्रामवर विकले जात असल्याचा दावा\nप्रतिक्षा संपली, अखेर मेड इन इंडिया FAU-G गेम लॉन्च\nचॅट न उघडता WhatsApp चा मेसेज कसा वाचायचा वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक\nभारतीय युजर्सशी भेदभाव का WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन केंद्र सरकारचा हायकोर्टाला सवाल\nआता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा\nआंबा फळबाग लागवडीतून लाखो रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा\nसांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले….\nPM Kisan : लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 7वा हप्ता लवकरच\nपाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा\nदेशांतर्गत तांदळाच्या हंगामाला सुरुवात, ‘या’ दोन जातींच्या तांदळाला चांगली मागणी\nSpecial Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख\nरानमेवा बिबा फळाला बहर, बिब्यामुळे अनेकांना रोजगाराची आशा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE-2859/", "date_download": "2021-01-26T12:55:52Z", "digest": "sha1:VL7HOHBB4VHRI5QV5DPNRUPIU4X6EFDW", "length": 4885, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मुंबई क्षेत्रात विविध पदांच्या एकूण ७५ जागा - NMK", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मुंबई क्षेत्रात विविध पदांच्या एकूण ७५ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मुंबई क्षेत्रात विविध पदांच्या एकूण ७५ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या कार्मिक, लोक शिकायत आणि पेंशन मंत्रालयाच्या पश्चिमी क्षेत्र (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)\nहिंगोली जिल्हा रुग्णालयात विविध कंत्राटी (निव्वळ) पदांच्या एकूण २३ जागा\nभारतीय राज्यसभा सचिवालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११५ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Republic-TV-CEO-Vikas-Khanchandani-arrested-in-TRP-scam.html", "date_download": "2021-01-26T12:31:14Z", "digest": "sha1:QHDH3ZW5ZBWV72SWAQQFEXEGY76W7DQZ", "length": 6711, "nlines": 69, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "टीआरपी घोटाळा प्रकरनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी अटकेत", "raw_content": "\nHomeमनोरंजनटीआरपी घोटाळा प्रकरनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी अटकेत\nटीआरपी घोटाळा प्रकरनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी अटकेत\nटीआरपी घोटाळा प्रकर��ी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी अटकेत\nमुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे. आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\nटीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते.\nगेल्या तीन महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच टीआरपी घोटाळ्या प्रकरणी पुढील तपास क्राईम ब्रांचकडून सुरु आहे.\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/author/ganesh/", "date_download": "2021-01-26T10:59:39Z", "digest": "sha1:7DQHBKSN2JBYUWJJEDXNDJ36NFFU5YOX", "length": 6721, "nlines": 81, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भिडू गणेश राउत, Author at BolBhidu.com", "raw_content": "\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nम्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं\nBol Bhidu - विषय हार्ड\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nम्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं\nमुंबई विद्यापीठाने जागतिक किर्तीचे विद्वान रामकृष्ण भांडारकर यांना नापास केलं होतं.\nभिडू गणेश राउत\t Jan 24, 2020 1\nमुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार आजचा नाही. पुर्वीही विद्यापीठ आपले गुण ऊधळत होतं. फक्त आजच्याएवढं सातत्य त्याकाळी नव्हतं. अशाच एका भोंगळ कारभाराचा हा किस्सा. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्यापाचच वर्षांत मुंबई विद्यापीठाने चक्क जागतिक…\nइंग्रजांपासून ते चिनी लोकं, सर्वांच्या प्रयत्नातून जगातील पहिला शिवरायांचा पुतळा उभारला \nभिडू गणेश राउत\t Jun 17, 2019 5\n१९२० मध्ये ग्वाल्हेर येथे मराठा शिक्षण परिषद भरली असता शिवसंभव नाटकातील शिवजन्माच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली. यात कोल्हापूरचे महाराज राजर्षी शाहू महाराज, ग्वाल्हेरचे संस्थानिक माधव महाराज शिंदे,…\nपुणेरी पगडी सर्वांस रगडी..\nभिडू गणेश राउत\t Jun 11, 2018 4\nपुणेरी पगडी नाकारून पुण्याच्या पगडीने बातमीमुल्य मिळवलं. त्यानंतर चर्चा चालू झाली ती पुणेरी पगडीची. सोबत फुल्यांची पगडी देखील चर्चेत होती. पण पगडीचं हे राजकारण आजचं नाही पगडीच्या राजकारणाला देखील मोठ्ठा इतिहास आहे. काय आहे तो इतिहास. आणि…\nया मराठी माणसामुळे तुम्ही रविवारची सुट्टी एन्जॉय करताय.\nभिडू गणेश राउत\t Jun 10, 2018 0\nशालेय जीवनातला आपला सर्वाधिक आवडता दिवस म्हणजे रविवार. सगळेच आतुरतेने रविवारची वाट बघत असतात, कारण यादिवशी बहुतांश लोकांना सुटी असते. त्यामुईल सगळ्यांकडेच रविवारचे वेगवेगळे बेत आखलेले असतात. पण, आजपासून १२९ वर्षांपूर्वी मात्र असं काही…\nदिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि ���रकार कोसळलं…\nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १०…\nरोल्स रॉईस सारखी महागडी गाडी घेणारी नादिरा मृत्युसमयी एकटीच होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/pantapradhan+narendr+modi+28+novhembarala+punyatil+siram+instityutala+bhet+denar-newsid-n231949812?pgs=N&pgn=0", "date_download": "2021-01-26T10:55:30Z", "digest": "sha1:5N4DPCP6WQUUXJXBG33TY2UTQJ76HOBZ", "length": 2463, "nlines": 10, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार - Dainik Prabhat | DailyHunt Lite", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचे सांगितले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.\nपुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/12/how-to-stay-fit-in-wedding-season-in-marathi/", "date_download": "2021-01-26T12:14:36Z", "digest": "sha1:DMMNMQBDJ6H5F3N662I3ULKAEGXAOHNE", "length": 10869, "nlines": 51, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "लग्नाच्या सिझनमध्ये अशी घ्या फिटनेसची काळजी In Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिट�� लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nलग्नाच्या सिझनमध्ये अशी घ्या फिटनेसची काळजी\nलग्नसराईच्या दिवसांना सुरूवात झाली आहे. पण लग्नाच्या सिझनमध्ये फक्त चांगलं दिसणं आणि लोकांना भेटणं इतकंच महत्त्वाचं नाही. तुम्ही जिथे जाता तिथे लोकांनी तुमच्यासाठी खास मेन्यूही ठेवलेला असतो. त्यामुळे चवीच्या चक्रव्यूहात अडकल्याने नेहमीपेक्षा जरा जास्तच खाल्लं जातं. परिणामी शरीरामध्ये जमा होऊ लागतात एक्स्ट्रा कॅलरीज आणि एकदा वजन वाढलं की, ते कमी करणं खूपच कठीण असतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही सोपे उपाय. ज्यांच्या मदतीने तुम्हाला कॅलरीजवर कंट्रोल करणं सोपं होईल.\nचालता चालता एक्स्ट्रा कॅलरीजला करा बाय\nतुम्ही जेव्हा लग्नाला जाता तेव्हा तिथल्या मेन्यूमधील तेल आणि मसाले तुम्ही कमी करू शकत नाही आणि आवडत्या मिठाई खाण्यावरही कंट्रोल करू शकत नाही. भरपेट जेवण तर आपण रोजच करतो. या सगळ्या कॅलरीज बर्न करण्याचा सोपा उपाय म्हणजे चालणे. जेवणानंतर 15-20 मिनिटं तुम्ही वॉक घेतल्यास कॅलरीज बर्न होतील. जेवणानंतर पाय मोकळे करायला तुम्ही घरच्यांसोबत किंवा मित्रमेैत्रिणींसोबत नक्कीच उतरू शकता. वॉक केल्याने जेवण पचायला सोपं जातं. लक्षात घ्या हा वॉक आरामात करा. वेगाने चालणं टाळा. कॅलरीज नक्कीच बर्न होतील.\nइनडोअर एक्सरसाइजेसवर ठेवा विश्वास\nआता लग्नाला किंवा एखाद्या फंक्शनला गेल्यावर साहजिक आहे की, तुमचं नेहमीच शेड्यूल बिघडतं. मग त्याची भरपाई करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी करू शकता खास इनडोअर एक्सरसाईज. सकाळी, दुपारी किंवा रात्री तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे वेळ ठरवा आणि हा इनडोअर व्यायाम करा. लक्षात ठेवा की, या व्यायामाच्या आणि जेवणाच्यामध्ये किमान एक तासाचा ब्रेक असावा. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका. इनडोअर व्यायामात तुम्ही जम्पिंग जॅक, पुश अप्स, प्लँक, सिट अप्स आणि स्क्वाट्सही करू शकता. पण आठवणीने ठरवलेल्या वेळी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा हळूहळू स्टॅमिनाही वाढेल. यासोबतच तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्यांनी चढा, सायकलिंग करा किंवा वॉकसारख्या एक्टीव्हिटीजही करू शकता.\nलग्न आणि सणावाराला आवर्जून गोड खाल्लं जातं. जे टाळणंही अशक्य असतं. पण यातही तुम्ही पर्यायाने कमी गोड मिठाई किंवा तूपाऐवजी प्रोटीन लाडू निवडू शकता. यामुळे कॅलरीजही कमी होतील आणि प्रोटीनही मिळेल. तुम्ही दुसऱ्यांना गिफ्ट देतानाही प्रोटीन चॉकलेट आणि कुकीज गिफ्ट करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.\nभरपूर पाणी पिणं कधीही चांगलंच\nआपल्या शरीरात सर्वात अधिक प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे त्याचं प्रमाण संतुलित ठेवणं आवश्यक आहे. आपली पाणी पिण्याची पद्धत आपल्या वजन नियंत्रित ठेवते. बरेचदा लोक जेवल्यानंतर भरपूर पाणी पितात. यामुळे जठराग्नी शांत होतो. त्यामुळे जेवण नीट पचत नाही. जेवणाआधी किमान 30 मिनिटं पाणी प्यावं किंवा जेवणानंतर 30-45 मिनिटांनी प्यावं. यामुळे जेवण नीट पचतं. तसंच शरीराला पोषक तत्वांचं शोषण करण्यासही आवश्यक वेळ मिळतो. एक्सरसाइज आधी आणि नंतर थोडंथोडं पाणी प्यावं. यामुळे शरीर हायड्रेट राहतं.\nकॅलरी काऊंट करून जेवणं हे खूपच किचकट काम आहे. तरीही कॅलरीजवर नजर ठेवणं आवश्यकच आहे. यासाठी तुम्ही कोणतंही फिटनेस अॅप डाऊनलोड करू शकता. ज्यामध्ये तुमच्या बॉडी टाईपसोबतच उंची, वय यानुसार तुम्हाला कॅलरीजचं प्रमाण सांगितलं जातं. यामध्ये तुम्हाला पाणी पिण्याचं प्रमाण आणि एक्सरसाईजबाबतही सांगितलं जातं.\nतर वरील सोप्या उपायांनी तुम्ही लग्नसराईच्या दिवसातही स्वतःला फिट ठेऊ शकता.\nखास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूटही देत आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_164.html", "date_download": "2021-01-26T11:21:15Z", "digest": "sha1:C6652KEDXG62ZH5X4QKG35GD4CXPKFUG", "length": 18241, "nlines": 242, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विस्थापित टपरी धारकांच्या हक्कांसाठी शिवसेना करणार उपोषण | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nविस्थापित टपरी धारकांच्या हक्कांसाठी शिवसेना करणार उपोषण\nकोपरगाव/शहर प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप बांधून द्यावे अन्यथा कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती बरोबर शिवसेना दे...\nकोपरगाव/शहर प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप बांधून द्यावे अन्यथा कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती बरोबर शिवसेना देखील उपोषणाला करेल, असा इशारा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी देण्यात आला आहे.\nदिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि सन 2010-11 साली कोपरगाव शहरातील अनेक छोटे मोठे टपरी धारकांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले व उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेला मागणी करत आहोत की, विस्थापितांना लवकरात लवकर खोका शॉप बांधून द्यावी परंतु या प्रश्‍नाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे तरी हा प्रश्‍न त्वरित मार्गी लावावा अन्यथा कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती बरोबर शिवसेना देखील उपोषणाला बसण्याच्या भूमिकेत राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहर प्रमुख कलविंदर दडीयाल, एसटी कामगार सेनेचे भरत मोरे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई माजी शहर प्रमुख असलं शेख वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, युवानेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, उपशहरप्रमुख विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, भूषण पाटणकर, गगन हाडा, आकाश कानडे, संघटक बाळासाहेब साळुंके, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे नितीन राऊत, सह संघटक वैभव गिते, विभागप्रमुख रफिक शेख, व्यापारी संघटनेचे योगेश मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हार व भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी\nकोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज...\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विस्थापित टपरी धारकांच्या हक्कांसाठी शिवसेना करणार उपोषण\nविस्थापित टपरी धारकांच्या हक्कांसाठी शिवसेना करणार उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/fulala-sugandha-maticha-sankranti-special-episode-nrst-75579/", "date_download": "2021-01-26T12:23:18Z", "digest": "sha1:6JKL322KXUOC5V62UB5HJEMA6U3ZI5O6", "length": 10718, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Fulala sugandha maticha sankranti special episode nrst | ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण, कीर्ती जिंकू शकेल का जीजी अक्कांचं मन? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nमनोरंजन‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण, कीर्ती जिंकू शकेल का जीजी अक्कांचं मन\nखरतर संक्रांतीचा सण म्हणजे आपापासातले हेवेदावे विसरायला लावणारा दिवस. तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या मुहुर्तावर कीर्ती जीजी अक्कांचं मन जिंकू शकेल का हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.\nस्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. कीर्तीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे काळी साडी, हलव्याचे दागिने अशी साग्रसंगीत तयारी करण्यात आली आहे. जीजी अक्कांनी कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या पंधरा दिवसांत जर कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. कीर्तीसाठी हे १५ दिवस निर्णायक असणार आहेत. या पंधरा दिवसांचं काऊण्टडाऊन याआधीच सुरु झालं आहे. त्यामुळे कीर्तीकडे आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.\nखरतर संक्रांतीचा सण म्हणजे आपापासातले हेवेदावे विसरायला लावणारा दिवस. तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या मुहुर्तावर कीर्ती जीजी अक्कांचं मन जिंकू शकेल का हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘फुलाला सुगंध मातीचा’ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/401484", "date_download": "2021-01-26T12:03:07Z", "digest": "sha1:RK5QS25KBQTZK2CV6I6UOTBX4Z2PQ4QK", "length": 2187, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२३, १ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२२:४६, १३ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSpBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: glk:کوچˇ آسیا)\n०५:२३, १ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: scn:Anatolia)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7994", "date_download": "2021-01-26T12:40:00Z", "digest": "sha1:L4MIJFM4V6JQOXZZRUKSQI5CQJSBXAVA", "length": 15053, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी...\nशेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली\nदि.१७/१०/२०२०ला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवली.\nकेंद्रातील मोदी सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. शेतकरी विरोधी तीन काळे यांच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. सविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या सर���वांना धाब्यावर बसवून कोणतेही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर हे तीन काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत.\nशेतकऱ्यांच्या हक्कासाठी, संघर्ष हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी नवीन शेती विषयक तीन काळे कायदे रद्द करण्यात यावी. याकरीता हुकुमशाही केंद्र सरकार विरोधात गडचिरोली जिल्हा भर शेतकरी बचाव तसेच शेतकरी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.\nयावेळी गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटी गडचिरोली व गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी धानोरा, मुरूमगाव, सावरगाव, कोटगुल, कोरची, कुरखेडा दौरा करून विविध ठिकाणी भेट देऊन तेथील स्थानिक समस्या, विविध बांधकामांची पाहणी व तेथील स्थानिक नागरिक, तालुका अध्यक्ष, आजी माजी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर यांना हे तीन काळे कायदे विषयी माहिती सांगून ते तीन काळे कायदे रद्द करण्यात यावी अशी माहिती दिले. त्यानंतर कॉंग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती सांगून प्रत्येक बूथ स्थरावर शेतकरी विरोधी विधेयक विरोधात शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात यावी असे यावेळी डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी गडचिरोली यांनी सांगितले.\nयावेळी दौरा केला असता, जिल्हा परिषद सदस्य श्री विनोद लेनगुरे, माजी सदस्य पंचायत समिती श्री. परसराम जी पदा, संजय गावडे, सदुकर हलामी, कौशिक धूर्वे उपस्थित होते.\nPrevious articleदूचाकीचा धडकेत एक ठार\nNext articleराज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठवाडातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यावर\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनितीन गुंडावार यांच्या नेतृत्वाखाली बोरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा…\nगडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे-आमदार डॉ देवराव होळी\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8885", "date_download": "2021-01-26T11:49:01Z", "digest": "sha1:P5QAM5DNCBGBORJ6YDWQLPIRHJKR33SH", "length": 11343, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "पंचगव्हाण येथे शाही संदल साजरा… | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome अकोला पंचगव्हाण येथे शाही संदल साजरा…\nपंचगव्हाण येथे शाही संदल साजरा…\nतेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपुर येथे शाही संदल दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात येतो covid-19 मुळे हा कार्यक्रम नेक नाम बाबा दर्गावर साजरा करण्यात आला होता.\nतसेच तेल्हारा तसीलचा पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार राजेश गुरुव यांनी नेक बाबा शाई संदल मध्ये येऊन दर्गावर चादर चळवल तसेच तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके साहेब यांच्या कडक पोलिस बंदोबस्त होता सर्व धर्माचे लोक या मध्ये सहभागी होते सर्वांनी सहकार्य ��ेले तसेच पंच कमेंटी अध्यक्ष अब्दुल अजीज नाजा अ. अनिस शे. आरीफ शे .आशफाक\nशे .उसमान शे.मुनीर अ.सततार मुजीब जमदार शेरु भाई मोहीम ठकेदार हा कार्यक्रम शांततेत पार पडला.\nPrevious articleशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज आहे तर उद्या नाही”\nNext articleमहाराष्ट्र राज्याचे ‘राज्य-सर्प’ घोषीत करा – बंडू धोतरे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nपातुर शहरातील विविध विकास काम करण्यात यावे यासाठी नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांची मागणी…\nपंचगव्हाण परिसरात कपाशीवर बोंड अळी; पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी\nबोंड अळीने ८०% कपाशी नष्ट\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Mahavikas-Aghadi-governments-new-Sharad-Pawar-Grameen-Samrudhi-Yojana-Trying-to-enrich-rural-and-urban-areas.html", "date_download": "2021-01-26T12:27:26Z", "digest": "sha1:RPE3RCQ55OMP5IJMDFFSUDMUAR6J45WE", "length": 8405, "nlines": 69, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "महाविकास आघाडी सरकारची नवी ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ ; ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारची नवी ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ ; ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करण्याचा प्रयत्न\nमहाविकास आघाडी सरकारची नवी ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ ; ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करण्याचा प्रयत्न\nमहाविकास आघाडी सरकारची नवी ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ ; ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करण्याचा प्रयत्न\nमुंबई : राज्यात ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करण्याची सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची योजना असून देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या नावे असलेली ही योजना जोडण्यात येणार आहे. यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार रोजगार हमी विभाग हा प्रस्तावित शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल विभाग असेल. राज्य सरकारने असा दावा केला आहे की, ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येतील. त्याचबरोबर या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोक सशक्त बनतील. ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करणे देखील या योजनेचा उद्देश आहे.\n१ लाख किमी रस्त्यांची निर्मिती या योजनेंतर्गत केली जाईल. शेतीपट्ट्यांना हे रस्ते जोडले जातील. यामुळे शेतीपर्यंत जाणे सोयीचे होईल आणि रोजगारही उपलब्ध होईल. त्याचबरोबर तलाव आणि तबेल्यांची या योजनेंर्गत निर्मिती करण्यात येईल. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेवर पुढील तीन वर्षात १,००,००० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. मनरेगा योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात सुमारे ६.४६ लाख कामे होती. यांपैकी ४.७७ काम पूर्ण होण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. आजवर या योजनेंतर्गत १.६८ लाख काम पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रात मनरेगा योजनेंतर्गत ६.१० लाखांहून अधिक मजूर नोंदणीकृत झाले आहेत.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद��ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/14/uncategorized/11317/", "date_download": "2021-01-26T12:39:10Z", "digest": "sha1:2H3TPCDEODIIDYRZSTRO4FDNKUSVL4L5", "length": 22808, "nlines": 263, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "20 लाख कोटींच्या पॅकेजबाबत 15 कलमी विवेचन…! – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome analysis 20 लाख कोटींच्या पॅकेजबाबत 15 कलमी विवेचन…\n20 लाख कोटींच्या पॅकेजबाबत 15 कलमी विवेचन…\nपंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करणेसाठी २० लाख कोटिचे पॕकेज जाहिर केले, हे स्वागतार्ह आहे. देशाच्या सकल उत्पन्नाच्या १०% इतकी ही रक्कम आहे. याचा अर्थ देशाचे सकल उत्पन्न दोनशे लाख कोटी इतके गृहित धरले आहे. जगातील बहुतांश देशांनी सकल उत्पन्नाच्��ा तीन ते तीस टक्के इतके पॕकेज आपापल्या देशासाठी जाहिर केले आहे. या तुलनेत पंतप्रधानांनी दिलेले पॕकेज समाधानकारक ठरते.\nकोरोनामुळे जी.डी.पी घसरल्याने नेहमीच्या सकल उत्पन्नापेक्षा ते घटले असून पुढील तीन वर्षे ते घटणारच आहे. देशाचा जी.डी.पी पाच टक्क्यांहून एक ते दीड टक्के घसरण्याची भिती अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला पॕकेजच्या टाॕनिकची गरजच होती.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पॕकेजचे स्वरुप स्पष्ट करताना “आत्मनिर्भर भारत “ संकल्पना मांडली. तीसुध्दा प्रेरणादायी आहे. कारण खेड्याकडे चला व स्वावलंबी बना हा महात्मा गांधी यांचा मूलमंत्र यात दडलाय. अनेकजणांनी पॕकेजमुळे भारत जणू उद्याच आत्मनिर्भर बनेल, या अविर्भावात प्रतिक्रिया दिल्या. हे करताना पारंपारिक विरोधकांची टवाळकी करायला हे समर्थक विसरले नाही, असो.\nआता पॕकेजकडे येवू. २०लाख कोटिचे पॕकेज खोलात जावून समजून घेतले तर बराच उलगडा होईल.\n१) वीस लाख कोटी पॕकेज पूर्वीच रिझर्व बँक वितरित २.८लाख कोटी, मार्च महिन्यात सरकारला दिलेले ३.७४लाख कोटी, लाॕकडाऊन कालाकरिता मदत म्हणून १.७लाख कोटी, म्युचुअल फंडासाठी ५०हजार कोटी असे १० लाख कोटी पॕकेजपूर्व वितरित झालेल्या रकमा धरुन जाहिर केले आहे. असे असल्याने पॕकेज प्रत्यक्षात १० लाख कोटीचे उरते, हे प्रथमतः ध्यानात घेतले पाहिजे.\n२) या पॕकेजनुसार व अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेन्वये पॕकेजचा मोठा वाटा हा मध्यम व लघु उद्योगांसाठी आहे. यात ८० टक्के लघु,२० टक्के मध्यम उद्योगांचा वाटा व हिस्सा आहे. म्हणजे १० लाख कोटितले सुमारे ३ लाख ७० हजार कोटी इतका मोठा वाटा या क्षेत्राला जाणार आहे.\n३) संघटित व असंघटित कामगारांनाही अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मात्र याबाबत स्पष्टता व नेमकेपण नसल्याने विश्लेषण अवघड आहे.\n४) या पॕकेजचा सध्याचा हेतू हा लोकांच्या हातात पैसा जावून भासमान दरडोई उत्पन्नात भर घालणे, जेणेकरुन लोकांची खरेदीक्षमता वाढावी आणि बाजारपेठेत पैसे येवून व्यापाराला चालना मिळावी, हा आहे.\n५) २०० कोटी पर्यन्तच्या कामाच्या निविदा भरण्यास परकीय कंपन्यांना मज्जाव हा कल्पक व परिणामकारक निर्णय. यामुळे देशात कुशल मजूर तयार होण्यास वाव मिळून देशातला पैसा देशातच खेळेल.\n६) लघु उद्योगाबा���तच्या धोरणाबाबत विचार करताना सरकारला ८ लाख कोटीचे मागील थकीत देणे चुकवायचे आहे, हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.\n७) देशाच्या अर्थव्यवस्थेत २०% वाटा हा शेती क्षेत्राचा असल्याने, शेतीला वीस लाख कोटीच्या २० टक्के म्हणजे चार लाख कोटिचे पॕकेज दिले पाहिजे. तसेच शेतकरी आत्मनिर्भर बनण्यासाठी शेतमालाच्या आयातीवर निर्बंध घातले जावे. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा म्हणजे आपत्कालात शेती कर्जे राईट आॕफ म्हणजे निर्लेखित होतील. अशी ५ लाख कोटिंची उद्योजकांची कर्जे निर्लेखित केली आहेत (नीरव मोदी, मल्या ही ताजी उदाहरणे)\n८) आता आत्मनिर्भरता म्हणजे फक्त व केवळ परदेशी वस्तुंचा त्याग असा सरळसरळ व उथळ अर्थ घेतला जातो. हे चुकीचे आहे. अमेरीका, रशिया, चिन, ब्रिटन, फ्रान्स असे विकसित देशही स्वयंपूर्ण नाहीत. अनेक वस्तूंची या देशांकडून आयात होते. त्यामुळे उगाच आत्मानिर्भरतेच्या नावावर मिथ्यपणा न बाळगता वास्तवात राहिले पाहिजे. आत्मनिर्भरता म्हणजे कमीत कमी आयात व जास्तीत जास्त स्वदेशीचा वापर, यातून देशाचे परकीय चलन वाचवून गंगाजळी वाढविणे, असा अर्थशास्ञिय अर्थ आहे.\n९) आत्मनिर्भारता ही कृषी क्षेत्रानेच येवू शकते. कारण देशाचे ८०कोटी शेतकरी, शेतमजूर, ग्रामिण स्वयंरोजगार म्हणजे लोहार, सुतार, नालबंद, गवंडी इत्यादि शेतीव्यवस्थेवर अवलंबून आहेत. शेती व्यवस्थेवरच छोटे व्यावसायिक, व्यापारी निर्भर आहेत. हाच ग्रामिण व्यस्थेतला पैसा शहरांकडे जात असतो.\n१०) ज्या वस्तू देशात उपलब्ध आहेत त्याच जास्तीतजास्त वापराव्यात.आतिआवश्यक वस्तूच आयात व्हाव्यात. येत्या काळात कोरोनामुळे कोणी युध्दाच्या मानसिकतेत नसेल. ही संधी साधून शस्त्रास्त्र आयात घटवावी आणि देशी शस्त्रास्त्र निर्मितीला गती द्यावी. गाव तेथे कुटीरउद्योग व त्यातून रोजगार निर्मितीचे धोरण ठरवावे म्हणजे शहरांकडचे स्थलांतर थांबेल.\n११) अनावश्यक अनुदाने घटवावीत आणि शेतीच्या आधुनिकिकरणासाठी, आधुनिक तंत्रज्ञानासाठीची\nअनुदाने भरीव प्रमाणात वाढवावीत.\n१२) पुढील पाच वर्षे शासकिय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचे वेतन, महागाई भत्ते, निवृत्तीवेतन २०% इतके घटवावे. निवृत्त कर्मचां-यांच्या निवृत्ती वेतनास पंचवीस हजार दरमहा असे सिलिंग म्हणजे कमाल मर्यादा घालावी. निवृत्तीधारकाच्या मृत्युनंतर पत्नी निराधार अ���ेल तरच निवृत्तीवेतन द्यावे, अन्यथा कायमस्वरूपी बंद करावे.\n१३) शेती, कुटीर उद्योग, छोटे व्यावसायिकांना शून्य व्याजदराने कर्ज पुरवठा व्हावा. त्याच्या परतफेडीची किमान पाच वर्षे अशी दिर्घ मुदतीची मर्यादा असावी.\n१४) अनुत्पादक जसे की स्मारके, पुतळे, तिर्थस्थळे, नविन विधानभवने मंत्रालये, नव्याने बांधू घातलेले २५ हजार कोटिचे संसद भवन, मंत्र्यांचे बंगले, अशा बाबींना पाच वर्षे स्थगिती द्यावी.\n१५) विषय मोठा आहे. तरी जेवढे शक्य आहे तितके विवेचन, विश्लेषण केले आहे. आपले अनुकूल वा टिकात्मक प्रतिक्रिया अपेक्षित .\nभास्कर खंडागळे, बेलापूर (लेखक ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती क्षेत्राचे अभ्यासक आहेत)\nPrevious articleRahuri : तहसीलदारांनी केले कापड दुकान सील\nNext articleBeed : शेत जमिनीच्या वादातून तिघांचा खून; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nBeed : जिल्ह्याला ऑक्सिजन, रेमडीसिवर इंजेक्शन व अन्य कोणतीही कमतरता भासणार...\nAhmadnagar : ’लालपरी’ प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज आंतरजिल्हा वाहतुकीस आजपासून सुरुवात\nShrigonda : मंत्री छगन भुजबळ यांनी घारगांवच्या “या” कार्यकर्त्याची घेतली दखल;...\nShevgaon : शहरात कोरोनाचा शिरकाव, मारवाडी गल्ली परिसर प्रशासनाकडून सील\nमातृत्वाचे दातृत्व अंगी असलेली गोमाता\nEditorial : स्वदेशी पाऊल\nआषाढी वारी : खबरदारी म्हणून प्रशासनाकडून मठ व धर्मशाळांची तपासणी\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nShevgaon : राजश्री घुले यांनी मंजूर केलेल्या आरोग्यकेद्रांचे काम प्रगतीपथावर\nShrigonda : शहरात एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nEditorial: ठाकरे-फडणवीस यांच्यात ‘महा-व्यापम’ सामंजस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/vegetable-dehydration/", "date_download": "2021-01-26T11:53:08Z", "digest": "sha1:H6HAJTS5EOBNHJD6CHXFUMXVUZXAXLTR", "length": 7434, "nlines": 171, "source_domain": "www.chawadi.com", "title": "Vegetable Dehydration - Chawadi", "raw_content": "\nभारत हा देश भाजीपाला व फळांच्या उत्पादनात जगात दुस-या क्रमांकावरचा देश आहे. जगाच्या एकुण उत्पादनाच्या जवळ जवळ १५% भाजीपाल्याचे उत्पादन एकट्या भारत देशात घेतले जाते. हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे असले तरी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकुण उत्पादनाच्या १८% उत्पादनाची नासाडी ही उत्पादनाची योग्य हातळणी न केल्यामुळे झाली. फळे व भाजीपाल्याचा नाशवंत गुणधर्म असल्यामुळे भाजीपाल्याची नासाडी तर होतेच त्याचबरोबर शेतक-याचही तेवढच नुकसान होते. त्याचप्रमाणे भारतात एकुण भाजीपाला व फळे उत्पादनाच्या केवळ २% उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. हा आकडा इतर उत्पादनांच्या तुलनेत अतिशय कमी आहे हे प्रमाण वाढवणे गरजेचे असुन यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. भाजीपाला व फळे टिकवण्यासाठी तसेच त्याचे मुल्यवर्धनासाठी त्याचे निर्जलीकरण (Dehydration) हा एक सोपा व फायदेशिर पर्याय आहे.\nभाजीपाला हा नाशवंत असतो कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोमॅटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण.\nVegetable Dehydration ( फळे व भाजीपाल्याचे निर्जलीकरण उद्योग ) E book\nGST Certificate ( जि एस टी सर्टिफिकेट )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/special-court-barred-ed-from-probe-abn-97-2339428/", "date_download": "2021-01-26T12:08:41Z", "digest": "sha1:N2B5EETAGGHK6MLWSMOYOCPTU7YP7QOO", "length": 14803, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Special court barred ED from probe abn 97 | ‘ईडी’ला तपासास विशेष न्यायालयाचा मज्जाव | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘ईडी��ला तपासास विशेष न्यायालयाचा मज्जाव\n‘ईडी’ला तपासास विशेष न्यायालयाचा मज्जाव\nउपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना दिलासा\nशिखर बँकेतील कथित गैरव्यवहार\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्ज वितरणाच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करत प्रकरण बंद करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालाला विरोध करणारा अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) अर्ज विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘ईडी’ला या प्रकरणाचा तपास करता येणार नाही.\nदरम्यान, पोलिसांचा अहवाल स्वीकारायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मूळ तक्रारदाराचे सविस्तर म्हणणे ऐकल्यावर देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nमाहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी अ‍ॅड्. सतीश तळेकर यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र तपासाअंती कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष नोंदवणारा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आणि प्रकरण बंद करण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने मूळ तक्रारदार अरोरा यांना या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. अरोरा यांनी पोलिसांच्या अहवालाला आक्षेप घेणारी याचिका केली. तर गैरव्यवहाराचा दखलपात्र गुन्हा घडल्याचे सकृद्दर्शनी दिसत असल्याने अधिक तपास होणे आवश्यक आहे, असा दावा करत ‘ईडी’नेही हस्तक्षेप अर्ज केला. तसेच न्यायालयाने पोलिसांचा अहवाल स्वीकारल्यास या प्रकरणाचा पुढील तपास आम्हाला करता येणार नाही, असे सांगत मुंबई पोलिसांच्या अहवालाला विरोध केला.\nअरोरा यांनी पोलिसांचा अहवाल फेटाळून लावण्याची मागणी करताना ‘ईडी’च्या भूमिकेला सहमती दर्शवली होती. तसेच पोलिसांचा अहवाल स्वीकारल्यास प्रकरणाचा समांतर तपास करणाऱ्या ‘ईडी’ला काम थांबवावे लागेल आणि जनहितासाठी हे योग्य नसेल, असा युक्तिवाद केला. त्यामुळे ईडीला तपास करण्याची संधी देण्यासाठी मुंबई पोलिसांचा अहवाल फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने ‘ईडी’च्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला.\n..��्हणून तूर्त निर्णय नाही\nविशेष न्यायालयाने गुरुवारी निकाल देताना ‘ईडी’चा अर्ज फेटाळला. त्याच वेळी आपल्याला म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी दिल्याचा आरोप मूळ तक्रारदाराने करू नये म्हणून अहवालावर तूर्त अंतिम निर्णय देण्यात येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच अरोरा यांना सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत सुनावणी तहकूब केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 परराज्यातील १३,२५३ प्रवाशांची तपासणी\n2 रद्द केलेल्या सहलींच्या शुल्क परताव्याबाबत लवकरच दिलासा\n3 माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रणेते एफ.सी. कोहली यांचे निधन\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच��या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/What-will-develop-the-graduates-who-are-drowning-farmers-money-Minister-Jayant-Patil-criticizes-BJP-candidate-Sangram-Singh-Deshmukh.html", "date_download": "2021-01-26T11:08:16Z", "digest": "sha1:QFNGOOAFTDSQU7KGNFN3MX3AVAQSELA5", "length": 11623, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे पदवीधरांचा काय विकास करणार? मंत्री जयंत पाटील यांची भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर टिका", "raw_content": "\nHomeसांगलीशेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे पदवीधरांचा काय विकास करणार मंत्री जयंत पाटील यांची भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर टिका\nशेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे पदवीधरांचा काय विकास करणार मंत्री जयंत पाटील यांची भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर टिका\nशेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे पदवीधरांचा काय विकास करणार मंत्री जयंत पाटील यांची भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर टिका\nसांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर सडकून टीका केली. ज्या लोकांनी शेतकऱ्यांची पैसे बुडवले, सहकारी साखर कारखाने हे खासगी केले, असे लोक आता या पदवीधरांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला डोस पाजत आहेत. आता हे लोक पदवीधरांचे प्रश्न काय सोडवणार, अशी टीका नाव न घेता भाजपाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.\nसांगलीमध्ये आयोजित पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा संयुक्तिक महामेळावा सांगलीमध्ये पार पडला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच काँग्रेसचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांचा पदाधिकारी व पदवीधर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.\nपुढे बोलताना ते म्हणाले, भाजपा आरएसएसचा वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. पण आपल्यातील काही तिकडे गेले आहेत. त्यामुळे आपल्या पेक्षा वेगळी पध्दत असणार नाही, असे मत व्यक्त करत भाजपाकडून पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत बुद्धीभेद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये बुद्धिभेदाला बळी पडू नये. अफवा पसरवणे हा त्यांचा छंदच आहे, अशी टीकाही मंत्री जयंत पाटलांनी केली आहे. भाजपाने देशावर चुकीची आर्थिक धोरणे लादली. आज पदवीधरांच्या समोर प्रश्न अवघड झाले आहेत. कोरोना स्थिती मुळे हे झाले नसून मागच्या जून-जुलै पासून हे सुरू झाले आहे,कारण देशातील सत्तेत असलेल्या भाजपाने चुकीच्या दिशेने धोरण घेतली,त्यामुळे गेल्या ४५ वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी कोणत्या वर्षात निर्माण झाली असेल तर ती मागील वर्षात निर्माण झाली आहे. आणि पदवीधरांच्या समोर प्रश्न निर्माण करणारा पक्ष कोणता असेल तर तो म्हणजे भाजपा आहे. आणि आर्थिक स्थिती अडचणीत आणण्याचे आणि देशात चुकीचे आर्थिक धोरण स्वीकारनाचे काम भाजपाने केले असल्याचा,आरोपही यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, प्राध्यापक भरतीला स्थगिती दिली असल्याचा खोटा प्रचार भाजपकडून सुरू आहे. मात्र तसा कोणताही प्रकार झाला नाही. आचार संहिता संपल्यावर प्राध्यापक भरती होणार आहे, सातवा वेतनाबाबत ही भाजप श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्��ास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/08/13/nagar/karjat/17282/", "date_download": "2021-01-26T11:32:41Z", "digest": "sha1:5RKFMMMFTJ76FNPKR2YWG5Q6NGF5A5VU", "length": 14237, "nlines": 237, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Karjat : कोरोना साडे-तीनशे पार, रुग्णसंख्या @ ३५२ – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nराहुरी तालुक्यातील 32 गावांमधील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील – माजी आ.मुरकुटे\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Karjat Karjat : कोरोना साडे-तीनशे पार, रुग्णसंख्या @ ३५२\nKarjat : कोरोना साडे-तीनशे पार, रुग्णसंख्या @ ३५२\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nकर्जत : कर्जत शहरासह मिरजगाव आणि आंबीजळगाव येथील ७ कोरोनाबाधीत व्यक्तीचा अहवाल सकारात्मक प्राप्त झाला अस���न कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाची एकूण संख्या ३५२ झाली असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. गुरुवारी कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णानी साडे-तीनशेचा टप्पा पार केला आहे.\nगुरुवार, दि १३ रोजी कर्जत तालुक्यातील एकूण सात व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे. यामध्ये कर्जत शहर ४, मिरजगाव १ आणि आंबीजळगाव येथील २ अशा कोरोनाबाधित व्यक्तीचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी साडेतीनशेचा टप्पा पार केला असून एकूण ३५२ व्यक्ती कर्जत तालुक्यात आढळून आले आहेत. यामध्ये कर्जत शहरातील ४५ तर ग्रामीण भागातील ३०७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज मितीस कर्जत तालुक्यात एकूण १८८ कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह असून तालुक्यातील एकूण १० व्यक्तीचा उपचार घेत असताना कोरोनाने दुर्दैवी मृत्यु झाला आहे.\nदिवसें-दिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक गरजवंतांना उपचार कामासाठी बेड उपलब्ध होत नाही. यासह रुग्णालयात दाखल होताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील आणि शहरातील कोव्हिड सेंटरची अधिक माहिती आणि याविषयी मार्गदर्शन मिळण्यासाठी नगरसेवक सचिन घुले यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले होते. याच आधारावर सिद्धटेक येथील कोरोनाबाधित व्यक्तीला बेड उपलब्ध होत नव्हते. यासाठी एका तरुणाने विविध राजकीय पदाधिकारी यांना संपर्क केला.\nमात्र, त्यास कोणी प्रतिसाद दिला नाही. यावेळी त्या तरुणाने नगरसेवक घुले यांना कॉल केला आणि त्या कोरोनाबाधित व्यक्तीला तात्काळ बेड उपलब्ध झाले म्हणून सदर तरुणाने सोशल मिडियावर घुले यांना धन्यवाद दिले.\nPrevious articleBeed : स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण\nNext articleमलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी प्रचंड पैसा जमवला – चंद्रकांत पाटील\nठेकेदार अन् अधिकारीच झेडपीचे कारभारी\nखा.पवार यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष…\nआज ६८ इच्छुकांचे अर्ज प्राप्त,जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळी\nCrime : शाळकरी विद्यार्थीनीला जबरदस्ती शेतात नेऊन बलात्कार\nकेंद्रीय सत्ताधारी पक्ष ईडीचा वापर करत असल्याबद्दलचा आरोप साफ चुकीचा; ना....\nविखे_थोरातांच्या राजकारणात ‘साखर कामगार’ केंद्रस्थानी विखे पाटलांनी देऊ केलेल्या सेवेमागील ‘गुपित’काय\nगणेश कुंज येथील सदनिकाधारकाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न\nअमेरिकेतील मॉलमध्ये शूटआऊट 8 जण जखमी; आरोपी फरार\nJamkhed : अखेर ‘त्या’ 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत आमदार रोहित पवार यांच्या...\nShrigonda : बेलवंडीकरांना प्रतीक्षा ‘त्या’ दहा अहवालाची; बेलवंडीत प्रथमच कोरोनाचा शिरकाव ...\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. ...\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nजेजुरीचा ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर वाड्याचा इतिहास पुन्हा जागा झाला…\nपित्याने चिमुकलीचा खून करून केली आत्महत्या\nएक हजार किलो गोमांस पकडले\nशेतामध्ये मृतावस्थेत आढळले बिबट्याचे बछडे\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nKarjat : मिरजगाव वकिलाच्या बंगल्यावर दरोडा प्रकरणी तिघांना अटक\nKarjat : महापुरुषांच्या स्मारकाचा निधी रस्ते व गटार कामासाठी वर्ग करून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/farmers-protest-in-haryana-mppg-94-2340969/", "date_download": "2021-01-26T12:53:25Z", "digest": "sha1:37ZXP2EW3M7V4I4T7G37KFRI5ZATMDUL", "length": 12409, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Farmers Protest in Haryana mppg 94 | शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nशेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे\nशेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे\nसरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल असे आरोप ठेवले आहेत.\n‘दिल्ली चलो’ आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांवर हरयाणात खुनाचा प्रयत्न व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून भारतीय किसान युनियनचे राज्य प्रमुख गुरुनाम सिंग चारुनी यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, खु��ाचा प्रयत्न करणे, दंगल असे आरोप ठेवले आहेत.\n२६ नोव्हेंबर रोजी कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), कलम १४७ (दंगल), कलम १४९ (बेकायदा एकत्र येणे), कलम १८६ (सरकारी कामात अडथळा), कलम २६९ ( संसर्ग पसरवून लोकांचा जीव धोक्यात आणणे) या अन्वये शेतकऱ्यांवर पाराओ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबाला छावणी भागात हजारो शेतकरी एकत्र जमलेले असताना हेड कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून दिल्लीकडे आगेकूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. चारुनी व इतर अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून अंबालातील मोहरा खेडय़ात ते जमले होते.\nपोलीस उपअधीक्षक राम कुमार यांनी सांगितले की, चारूनी यांना मोर्चा पुढे नेऊ नका असे सांगण्यात आले होते. काही पोलीस अधिकारी हल्ल्यातून वाचले आहेत. आंदोलकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कलम १८८ अन्वये त्यांच्यावर आज्ञाभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी हरयाणाचे पोलीस महासंचालक मनोज यादव यांनी सांगितले की, राज्यातील पोलिसांनी शेतकरी अडथळे मोडत असतानाही संयमाने काम केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVideo: लाईव्ह पत्रकार परिषद सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्...\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष न���वडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 आंदोलनाला राजकीय फूस – खट्टर\n2 उत्तर प्रदेशात विवाहासाठीच्या धर्मातराविरोधात वटहुकूम जारी\n3 पेनसिल्वेनिया : ट्रम्प यांचे अपील फेटाळले\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/marathi-related-circles-are-waiting-for-restructuring-abn-97-2-2339403/", "date_download": "2021-01-26T11:49:23Z", "digest": "sha1:7MBNJJYNHLGTZUFN3CWIKSONKZBM64IY", "length": 15833, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi related circles are waiting for restructuring abn 97 | मराठीविषयक मंडळांना पुनर्रचनेची प्रतीक्षाच | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमराठीविषयक मंडळांना पुनर्रचनेची प्रतीक्षाच\nमराठीविषयक मंडळांना पुनर्रचनेची प्रतीक्षाच\nमहाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षांतही उपेक्षा\nमहाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरकमहोत्सवी वर्षांमध्ये राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही दोन महत्त्वाची मंडळे पुनर्रचनेसाठी वर्षभरानंतरही प्रतीक्षा यादीमध्येच आहेत. या मंडळांची पुनर्रचना केव्हा होणार, असा प्रश्न साहित्य क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.\nमराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपद रिक्त आहे. या नेमणुकांसह दोन्ही मंडळांची पुनर्रचना केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित करणारे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांना लिहिले आहे.\nराज्यातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रशासकीय पातळीवरील शक्य तेवढीच कामे मंडळ करत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला समजून घेणाऱ्या साहित्यिकाची अध्यक्षपदी नेमणूक व्हावी. तसेच राज्यातील वेगवेगळे विभाग, प्रवाह, भाषा, साहित्य, संस्कृती क्षेत्रांचे संस्थात्मक प्रतिनिधित्व करणारे विद्वान आणि कार्यकर्ते यांच्यातून प्रातिनिधिक सदस्यांची तातडीने या दोन्ही मंडळांवर नियुक्ती करावी, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.\nराज्यातील सरकारमध्ये बदल झाल्यानंतर डॉ. सदानंद मोरे यांनी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर दिलीप करंबेळकर यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्याच्या स्वीकृतीसंदर्भात ३० जुलै रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने पत्राद्वारे सरकारला आठवण करून दिल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. मराठीसंदर्भातील विविध प्रकल्पांना पुन्हा चालना मिळावी, यासाठी मंडळांची पुनर्रचना लवकर केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nमी जानेवारीमध्येच विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मंडळाच्या पुनर्रचनेबाबत सरकारने काय ठरविले आहे याची मला कल्पना नाही.\n– दिलीप करंबेळकर, माजी अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ\nराज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना केली नसल्यामुळे सरकार या विषयामध्ये गंभीर नाही. यासंदर्भात लवकर निर्णय घेतले पाहिजेत.\n– विनोद तावडे, माजी सांस्कृतिक आणि मराठी भाषाविभाग मंत्री\nकरोनामुळे मागचे काही महिने टाळेबंदी असल्याने अडचणीचे गेले. परंतु आता कामांना गती आली आहे. सर्वच मंडळे आणि महामंडळांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाच्या नियुक्त्या होतील.\n– स��भाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘स्वाध्याय’मधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे निर्देश\n2 सवलत शंभर कोटींची, उत्पन्न २२० कोटी\n3 महापालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला नगरविकास विभागाकडून सुरुवात\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_39.html", "date_download": "2021-01-26T12:19:01Z", "digest": "sha1:ZJ6642TW6DQBWADROWH6YICZ2JZL34W4", "length": 18752, "nlines": 149, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "नसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nनसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार\nनसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार\nभोर - वेल्ह्याची राजधानी असलेली बाजारपेठ समजली जाणारी नसरापूर ( ता. भोर ) ग्रामपंचायतीची निवडणुक रंगत घेत असुन प्रभाग क्रमांक एकमध्ये नसरापूर जनशक्ती ग्रामविकास अघाडीने प्रचारात देखिल आघाडी घेतली आहे मतदरांच्या घरोघरी संपर्कबरोबरच या प्रभागातील तीनही उमेदवारांसाठी महिला व ग्रामस्थांनी आज रँली काढून मतदारांशी संपर्क साधला असून प्रचारात रंगत वाढली आहे.\nनसरापुरमध्ये प्रभाग क्रमांक दोन व तीन हे बिनविरोध झाले असुन प्रभाग क्रमांक एक व चार मध्ये नसरापूर विकास पँनल विरुध्द नसरापूर जनशक्ती ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये सहा जागांसाठी लढत होत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये जनशक्ती आघाडीचे उमेदवार सागर सतिश राशिनकर, सौ.सुमन संजय घाटे व जमुना सिध्दार्थ गायकवाड यांनी प्रभागाच्या सर्वच भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना प्रचारपत्रके व परिचयपत्रके देत आज सकाळी पुन्हा संपर्क साधण्यासाठी जनशक्ती आघाडीच्या महिला व ग्रामस्थांनी हातात आघाडीच्या छत्री, सिलेंडर व कपाट या चिन्हांचे फलक घेऊन प्रभाग क्रमांक एक मध्ये रँली काढली त्यास नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी माजी सरपंच उज्ज्वला जंगम, रुक्मिणी पोंदकुले,अलकाताई कदम, माणिक उर्किरडे, माई ईगावे, जरीना मणेर, विमल महामुनी, अमिन मणेर, शकुंतला पालकर, संगिता लेकावळे, नंदकुमार जंगम, सुनिता पुरी, सुनिता हाडके, उषा पवार, गौरी वनारसे, संध्या शेटे, प्रिया महाजन, लक्ष्मी गायकवाड, निकिता जंगम, मेणकाताई शेटे, भाग्यश्री जंगम, संगिता जंगम, ज्योती जंगम, मयुरी जंगम, संध्या जंगम, सुचित्रा जंगम, पुजा शेटे, वैशाली पवार, रुपाली जंगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nनसरापूरतील प्रभागातील सर्व साधारण जागेवरील उमेदवार सागर राशिनकर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, नसरापूर गाव शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे गावचा नियोजनपुर्वक विकास होणे गरजेचे असून वाढलेल्या भागाबरोबर गावातील जुन्��ा बाजारपेठेचा व परिसरातील मुळ वस्ती विकास होणे गरजेचे आहे सिध्दार्थ नगर,मस्जिद परिसर मुस्लिम वस्ती व मध्य भाग येथील पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा, मुख्य रस्त्या बरोबरच छोटे छोटे रस्ते,कचरा व्यवस्थापन ड्रेनेज व्यवस्था हे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या जनशक्ती आघाडीच्या वतीने प्राधाऩ्य देण्यात येणार आहे, बाजारपेठेचे महत्व टिकुन राहीले पाहीजे यासाठी देखिल आम्ही प्रयत्न करणार आहोत या साठी येथील मतदार आम्हाला निश्चित आशिर्वाद देतील असा विश्वास सागर राशिनकर यांनी व्यक्त केला. ठिकठिकाणी जनशक्ती रँलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे क���रोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : नसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार\nनसरापूरच्या वार्ड एकमध्ये जनशक्ती आघाडीचा जोरदार प्रचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://punecrimenews.com/category/mundawa-road/", "date_download": "2021-01-26T11:00:19Z", "digest": "sha1:REZRM3Z75QQ24NCPI3NZXUFHYC6UOUHD", "length": 3564, "nlines": 90, "source_domain": "punecrimenews.com", "title": "मुंढवा – पुणे क्राईम न्युज", "raw_content": "\nअजून एक वर्डप्रेस साईट\nमंगळवार, जानेवारी 26, 2021\nएम . आय . डी. सी . भोसरी\nएम . आय . डी. सी . भोसरी (1)\nकर्वेनगर रोड परिसर (1)\nपुणे शहर परिसर (3)\nएका नामवंत बिल्डरने चक्क नैसर्गिक नाल्यावर केले बांधकाम…….\nदुखणं अंगावर काढू नका\nदहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट शैक्षणिक वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न\nमाघ पौर्णिमेनिमित्त व माता रमाई जयंती महोत्सव साजरी\nमहाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या ताज्या बातम्या, लेख आणि व्हीडिओ, पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील क्राईम स्टोरीज, ताज्या घडामोडीवर सडेतोड भाष्य करणारे न्युज पोर्टल\nCopyright © 2021 पुणे क्राईम न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2167", "date_download": "2021-01-26T12:35:23Z", "digest": "sha1:CJDWMJ3CE72Z7LSRYYGSGE6KLJRB75GA", "length": 9303, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सोलापूर महापालिकेची देखणी इमारत | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसोलापूर महापालिकेची देखणी इमारत\nजगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’ उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत 1899 साली बांधण्यास सुरुवात केली. तिचे बांधकाम तेरा वर्षे चालले. त्यांच्या कायमस्वरुपी वास्तव्यासाठी व्हिक्टोरियन स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ती इमारत (नव्हे महालच) बांधली. त्यांना त्या बांधकामासाठी साडेचार लाख रुपये खर्च आला. त्यांनी जगभर दौरे करून त्या इमारतीसाठी सुबक व आकर्षक वस्तू आणल्या; जगभरातील अत्याधुनिक बांधकाम साहित्यही वापरले. जगातील विविध स्थापत्यकलांच्या मिश्रणातून तो प्रासाद साकारला गेला आहे. ती इमारत इ.स. 1912 साली पूर्णत्वास आली, पण त्याआधी 1911 साली आप्पासाहेब वारद यांना मृत्यू आला व त्या भव्य महालात त्यांना राहता आले नाही. वारद कुटुंबीय त्या ‘इंद्रभुवन’मध्ये राहू लागले. त्यांना नंतरही वारद कुटुंबीयांना आणखी दोन लाख खर्च आला. नंतर ती शासनाने ताब्यात घेतली. 1964 साली सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यावर शासनाने पालिका कार्यालय त्या इमा��तीत हलवले. आता शासकीय कार्यालये, मामलेदार कचेरी व न्यायालय त्या इंद्रभुवनमध्ये आहे.\nत्या इमारतीच्या प्रत्येक खांबावर सिंह व वाघाची प्रतिकृती आहे. अनेक देवता, नृत्यांगणा, प्राणी व फळे यांची शिल्पे जागोजागी कोरली आहेत. सोलापूरची शान असलेल्या ‘इंद्रभुवन’चा गौरव करण्यासाठी टपालखात्याने 2004 साली त्या इमारतीचे चित्र असलेले टपाल तिकिट काढले.\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nशासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा\nनवाबी ऐश्वर्याचा मुर्शिदाबादचा राजवाडा – अरुण अग्निहोत्री\nआर्यन चित्रमंदिर - पुण्यातील पहिले चित्रपटगृह\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, चित्रपटगृह\nभुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, ऐतिहासिक वस्तू, ऐतिहासिक घराणी, भुईंज गाव, निजामशाही\nसंदर्भ: संग्रहालय, ऐतिहासिक वस्तू\nगढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, गढी\nपैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, संत ज्ञानेश्वर, शिलालेख\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/wani-bahuguni-monthly-ad-new-year-offer/", "date_download": "2021-01-26T12:24:38Z", "digest": "sha1:RC7S3I35CS6EKDXFALWKFNYSWEZPC263", "length": 8206, "nlines": 92, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "वणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nवणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री\nवणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री\nपरिसरातील नंबर 1 मीडियात जाहिरात करून वाढवा आपला व्यवसाय\nवणी बहुगुणी डेस्क: परिसरातील नंबर 1 मीडिया असलेल्या ‘वणी बहुगुणी’ या न्यूज पोर्टलद्वारा न्यू इयर ऑफर सुरू करण्यात आली आहे. ��ोर्टलवर एका महिन्याच्या जाहिरातीवर एक महिन्याची जाहिरात फ्री देण्यात येत आहे. ही ऑफर काही दिवस असून केवळ पहिले येणा-या जाहिरातदारांसाठी आहे.\nवणी बहुगुणी हे परिसरातील सर्वाधिक वाचक संख्या असलेला मीडिया असून पोर्टलचे रोजचे 15 ते 20 हजार वाचक आहे. तर महिन्याला सुमारे 4 ते 6 लाख वाचक संख्या आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात वणी बहुगुणी पोहोचले आहे.\nकशी देता येईल जाहिरात\nपोर्टलवर तीन स्लॉटमध्ये जाहिरात उपलब्ध आहे. यात अप्पर स्लॉट, मीडल स्लॉट व लोअर स्लॉट यात जाहिरातदारांना आपल्या व्यवसाय किंवा सेवांची जाहिरात करता येणार आहे. या तिन्ही स्लॉटसाठी वेगवेगळे दर आहेत. याशिवाय व्यावसायिकांन शॉर्टटर्म जाहिरात देखील करता येणार आहे. यात एक आठवड्यासाठी जाहिरात देखील उपलब्ध आहे. प्रत्येक जाहिरातदारांना जाहिरातीसोबत मासिक दोन प्रोमोशनल न्यूज मिळणार आहे. (कॉम्प्लिमेंटरी)\nमासिक किंवा शॉर्टटर्म जाहिरातीसाठी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील वणी बहुगुणीचे प्रतिनिधी किंवा 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nवन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षाही कमी दरात आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nरात्री 2 वाजता त्याने तिला बोलवले विट भट्ट्याच्या मागे…\nओबीसी मोर्चाला विविध समाजाचा वाढता पाठिंबा\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर��णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/board-trustees-shaneeshwar-devasthan-shinganapur-announced-67342", "date_download": "2021-01-26T11:11:05Z", "digest": "sha1:BTTMOQ5YIFU4WRMALI2UUBZ5BG54CKTG", "length": 11595, "nlines": 179, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शिंगणापुरच्या शनैश्वर दैवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर - Board of Trustees of Shaneeshwar Devasthan of Shinganapur announced | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिंगणापुरच्या शनैश्वर दैवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर\nशिंगणापुरच्या शनैश्वर दैवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर\nशिंगणापुरच्या शनैश्वर दैवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर\nबुधवार, 23 डिसेंबर 2020\nदेवस्थानची जुनी परंपरा जपण्यासाठी जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी जी घटना केली व हिंदू धर्माची परंपरा चालू केली होती, ती राखण्याचे मोठे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.\nनेवासे : जगभर लौकिक असलेले शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड आज जाहीर झाली. ही महत्त्वपूर्ण व सर्वांचे लक्ष लागून असलेल्या विश्वस्त निवडी नगरच्या सहाय्यक धर्मदायक आयुक्तांनी केल्या. एकूण ८४ ग्रामस्थांच्या यासाठी नुकत्याच मुलाखती झाल्या होत्या.\nग्रामस्थांतून विश्वस्तांच्या निवडीची परंपरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारने कायम जपल्यामुळे शनिशिंगणापूर ग्रामस्थांसह राज्यभरातील भाविकांनी आनंद व्यक्त करीत ठाकरे यांच्या निर्णयाचे कौतुक केले.\nश्री शनैश्वर देवस्थानचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा नियोजनबद्ध विकास सुरू आहे. जगभरातून शनिदर्शनासाठी येथे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाने देवस्थानच्या माध्यमातून नेवासे तालुक्यासह अनेक जिल्ह्यात सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.\nविशेषतः यामध्ये मुलांना मोफत वारकरी शिक्षण, पंढरपूर येथे राज्यातील वारकऱ्यासाठी मठ, ग्रामीण रुग्णालय, गोशाळा, राज्यातील रुग्णासाठी आर्थिक मदत, अल्प दारात भोजनालय, बारा महिने रक्तदान शिबिर, वृक्ष संवर्धनासाठी विविध येणाऱ्या भाविकांना देशी वृक्ष रोपांचे वाटप, असे यासारखे विविध उपक्रम देवस्थान राबवित आहे.\nधर्मादाय आयुक्तांनी जाहीर केलेल्या व पारदर्शी पद्धतीने नव्या विश्वस्त मंडळाची निवड केल्याबद्दल सर्वच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत सर्व ताकदीनिशी देवस्थानचे मार्गदर्शक व नवीन विश्वस्तांच्या पाठीशी राहून त्यांना सहकार्य करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.\nनवीन विश्वस्त मंडळ असे :\nबाळासाहेब बन्सी बोरुडे, विकास नानासाहेब बानकर, छबुराव नामदेव भूतकर, पोपट लक्ष्मण कुर्हात, शहाराम रावसाहेब दरंदले, भागवत सोपान बानकर, सुनीता विठ्ठल आढाव, दीपक दादासाहेब दरंदले, शिवाजी अण्णासाहेब दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे.\nठाकरे यांनी जुनी घटना व हिंदू परंपरा जपली : मंत्री गडाख\nनवीन विश्वस्त निवड जाहीर झाल्यानंतर देवस्थानचे मार्गदर्शक जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी, \" देवस्थान नावारूपाला आणण्यासाठी या गावातील प्रत्येक कुटुंबाचा त्याग आहे. देवस्थानची जुनी परंपरा जपण्यासाठी जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी जी घटना केली व हिंदू धर्माची परंपरा चालू केली होती, ती राखण्याचे मोठे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पानासनाला प्रकल्पचा लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रारंभ होणार असून, येथील विकासासाठी विविध उद्योगपतींशी चर्चा करून सीएसआर फंडातून येथे काम करणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nहिंदू hindu मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare पूर floods खत fertiliser खासदार जलसंधारण शंकरराव गडाख shankarrao gadakh विकास नासा धार्मिक उपक्रम शिक्षण education पंढरपूर वृक्ष बाळ baby infant\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/matspalan-how-to-do-fisheries/", "date_download": "2021-01-26T11:47:41Z", "digest": "sha1:5SYJO26UZ4O2HIESWZ326B7W3O6VYQH3", "length": 21492, "nlines": 177, "source_domain": "krushisamrat.com", "title": "Matspalan Fisheries", "raw_content": "\n* मत्स्यपालनातून आर्थिक समृद्धी\nमत्स्यव्यवसाय म्हणजेच मासेमारी हा समुद्रात करायचा व्��वसाय आहे. मच्छीमार तो परंपरेने करत आलेले आहेत. असे असले तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव आणि धरणांची जलाशये यांच्यातही मत्स्यव्यवसाय करणे शक्य झालेले आहे. देशामध्ये होणाऱ्या एकूण मत्स्यव्यवसायात शेतकऱ्यांनी गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाचे प्रमाण वाढवण्यास खूप वाव आहे. परंतु ते प्रमाण तितके वाढत नाही. ते वाढवल्यास मत्स्यव्यवसाय व कोळंबी संवर्धन हा उत्तम शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो.\n* मत्स्यव्यवसाय म्हणजे काय\nआपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७२% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. केवळ २९% भाग हा जमिनीच्या स्वरुपात आहे. माणूस भूभागावर राहतो. त्यामुळे भूशेती करणे त्याला जास्त सोयीचे आहे. पण लोकसंख्येचा वाढता विस्तार व मासे म्हणून अन्नाची तिची गरज लक्षात घेता जमिनीच्या दुपटीपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या समुद्राच्या पाण्यातून किंवा गोड्या पाण्यातून सजीव पदार्थ मिळवण्याचा व्यवसाय म्हणजे मत्स्यव्यवसाय होय.\nविदर्भात माल-गुजारी तलाव, तर राज्याच्या इतर भागात गावतळी या नावाने बऱ्याच गावांत अशी तळी किंवा तलाव असतात. हे तलाव सार्वजनिक असतात किंवा काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालकीचे असतात. गावातील लोक एकत्र येवून येथे मत्स्यसंवर्धन करू शकतात. असे तलाव बऱ्याचदा खूप सुपीक असल्यामुळे इथे माशांचे खूप उत्पादन होते.\n२. क्षारपड भागात मत्स्यसंवर्धन\nराज्यात बऱ्याच शेतजमिनी पाण्याच्या अतिवापरामुळे क्षारपड किंवा चोपण झालेल्या आहेत. या क्षारयुक्त जमिनी नापीक झाल्या आहेत त्यामुळे त्या शेतकामाला उपयुक्त नाहीत. अशा ठिकाणी तलाव खोदून या तलावात झिंगा (कोळंबी) संवर्धन करता येते. राज्याच्या बऱ्याच भागात असे तलाव तयार केले गेले असून त्यात झिंग्यांचे चांगले उत्पादन मिळते. त्यांना बाजारात ३०० रुपये ते ५०० रुपये किलो एवढा भाव मिळतो.\nशेतजमिनीत पाणी साठवण्याकरिता शेततळी बनवण्यास राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. शेततळ्यांचे क्षेत्र ०.०५ ते ०.५ हेक्टर इतके असते. यात योग्य पद्धतीने माशांची पैदास केली तर चांगले उत्पन्न मिळू शकते. महाराष्ट्रातील शेतकरी या शेततळ्यांमध्ये कटला, रोहू, पंकज इत्यादी माशांचे उत्पन्न घेतात. तळ्यांची खोली कमी असेल तर शेततळ्यांत माशांची बोटुकली (लहान आकाराचे मासे) तयार करता येतात.\n४. चारमाही तलावात मत्स्यसंवर्धन\nराज्याच्या बऱ्याच भागात पावसाळ्याच्या चार-पाच महिन्यांतच छोट्या तळ्यांमध्ये पाणी साठते. इतर महिने कोरडे पडतात. अशा तळ्यांत योग्य व्यवस्थापन केले तर माशांच्या पिल्लांपासून (मत्स्य जिरा) मत्स्य बोटुकली तयार करता येते. ही बोटुकली वाढावी म्हणून मोठ्या जलाशयांत किंवा तलावांत सोडता येते.\nतळ्यांत योग्य जातीचे मत्स्यबीज योग्य प्रमाणात सोडणे व मासे मोठे झाल्यावर ते पकडणे यालाच मत्स्यशेती म्हणतात असे नसून, मत्स्यबीज वाढीसाठी तळ्यांत अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे त्याचेच एक अंग आहे.\n* माशांच्या जाती व निवड-\nमत्स्यशेतीसाठी माशांची निवड कशी केली जाते यावर उत्पादन अवलंबून असते. माशांची निवड करतांना काही बाबी लक्षात घ्याव्यात. योग्य हवामान व पाणी सहन करू शकणारे मासे निवडावेत. माशांचे अधिक उत्पादन व्हावे यासाठी जलद वाढणाऱ्या जाती असाव्यात. निवड केलेल्या माशांच्या जातीचे बीज सहज व वेळेवर उपलब्ध असावे. नैसर्गिक खाद्यावर वाढणारे मासे निवडावेत. एकमेकांना खाणाऱ्या माशांच्या जाती निवडू नयेत.\nहा मासा झपाट्याने वाढतो. त्याचे तोंड वर वळलेले असते. डोके मोठे व शरीर फुगीर असते. एका महिन्यात हा मासा ७.५ ते १० सेमी वाढू शकतो. पहिल्या वर्षात तो ३८ ते ४६ सेमी लांब व १ ते १.५० किलो वजनाचा होतो. कटला हा मासा १२० सेमीपर्यंत वाढू शकतो. हा पाण्यातील पृष्ठभागावरचे अन्न खातो. तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होणारा हा मासा जून ते ऑगस्ट महिन्यात अंडी घालतो. याचे कृत्रिम प्रजननदेखील शक्य आहे.\nया माशाला जबड्याजवळ दोन मिश्या असतात. पहिल्या वर्षी हा मासा ३५ ते ४० सेमी वाढतो व त्याचे वजन ७०० ते ९०० ग्रॅम होते. हा मासा तळाजवळील खाद्य खाऊ शकतो. चिखलातील अन्नकण व प्लवंग हे माशाचे मुख्य अन्न आहे.\nहा मासा सडपातळ शरीराचा असतो. कटला व रोहू प्रमाणे त्याची लवकर वाढ होत नाही. प्रथम वर्षाला २५ ते ३० सेमी लांब व ६०० ग्रॅम वजनाचा होतो. दुसऱ्या वर्षी प्रजनन करू शकतो. तळ्यामध्ये प्रजनन अपेक्षित असेल तर वरील तीनही माशांना विणीसाठी मस्तिष्क ग्रंथीच्या अर्काचे इंजेक्शन देवून प्रेरित करावे लागते. या सर्व जाती भारतीय आहेत. याशिवाय विदेशी जातींचे उत्पादनही भारतात घेतले जाते.\nतलाव तयार करायची जमीन सपाट अथवा सखल भागात असावी. त्यामुळे खोदकामाचा खर्च कमी येतो. पाणथळ किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन योग्य असते. मातीमध्ये चिकणमाती व गाळ यांचे मिश्रण जास्त असावे. यासाठी १ एकर ते एक हेक्टर आकारमानाची २ ते ३ मीटर पाण्याची खोली असलेली जागा निश्चित करावी.\nमासे हे जगातील बऱ्याच संस्कृतींचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणून माशांना मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. तेवढा पुरवठा मात्र होत नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हा व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील कित्येक गावांत आठवडे बाजार भरतो. तिथे लोकांना ताजे मासे हवे असतात. सर्व प्रकारच्या माशांना मागणी असल्याने त्या मानाने पुरवठा कमीच असतो. स्थानिक पातळीवर तर ही विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. पण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा चांगल्या जातीच्या व प्रतीच्या माशांना मागणी आहेच, त्यामुळे गावातला मत्स्यशेतकरी लोकल टू ग्लोबल होऊ शकतो. मांसापासून विविध चविष्ट खाद्यपदार्थ बनवणाऱ्या जगप्रसिद्ध कंपन्या थेट मत्स्यशेतीवरून मासे खरेदी करू शकतात कारण त्यामुळे शेतकऱ्याशी थेट संपर्क होतो, खर्च कमी होतो, ताजा माल उपलब्ध होतो. यामुळे मत्स्यशेतीमधून चांगला नफा कमावणे सहज शक्य आहे.\n* शासकीय अनुदान व कर्ज-\nमत्स्यव्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जसुविधा उपलब्ध आहे. मासे ही नाशवंत वस्तू असल्यामुळे ती खराब न होता लवकरच बाजारपेठेत जावून तिला चांगला भाव मिळावा यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना राष्ट्रीय सहकार विकास अंतर्गत अनुदान मिळते. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा आणि मासेमारी व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी शासनपातळीवर विविध योजनांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. मच्छिमारांना प्रोत्साहन देणे, जाळे उपलब्ध करून देणे, तांत्रिक व आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे अशा सोयी आहेत. त्याचप्रमाणे, खाऱ्या पाण्यातील मासेमारीबरोबरच गोड्या पाण्यातील मासेमारीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातात. रोजगारनिर्मिती हा यामागचा मुख्य उद्देश आहे.\n* प्रकल्पासाठी अंदाजे खर्च-\nहा उद्योग सुरु करण्यासाठी सुरवातीला ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो. तसेच क्षमतेनुसार व मागणीनुसार प्रकल्पाची किंमत कमी-अधिक होऊ शकते.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\nkrushi samaratकृषी सम्राटमत्स्यपालन कसे करावे\nकालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा\nठंड के मौसम में पशुपालन कैसे करें \nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40260", "date_download": "2021-01-26T13:06:45Z", "digest": "sha1:3XYBBQXOMDINYPMSBQX5KTOBPLLGIYAO", "length": 64453, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /आमचें गोंय /आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १\nआमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १\nआमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास\nआमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता\nआमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)\nआमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)\nआमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही\nमराठी सत्तेच्या लयानंतर पोर्तुगीज सत्तेला पहिला प्रथम गोव्यातून जबरदस्त विरोध जर कुणी केला असेल तर तो सत्तरीच्या राणेंनी. सत्तरी गोव्याच्या ईशान्येलाआहे. लहान मोठ्या पर्वतांचा हा प्रदेश. सह्याद्रीच्या हाताची बोटे जणू या प्रदेशात विसावली आहेत.या डोंगर दर्‍यांत राहणारे लोक वाघासारखे शूर व सशासारखे चपळ आहेत. इमान हा त्यांचा स्थायीभाव. इमानापुढे इनाम कस्पटासमान मानणे ही यांची वृत्ती. विश्वासाला पात्र असे हे लोक दिलेल्या वचनाला जागतात, पण कोणी विश्वासघात केला तर हे लोक प्रक्षुब्ध होतात आणि प्रतिकाराला हात उंचावतात. आणि तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या सामर्थ्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. सडपातळ अंगलटीचे हे लोक दिसतात गरीब पण आहेत एखाद्या माडाप्रमाणे ताठ मानेने जगणारे. मोडेन पण वाकणार नाहीत वृत्तीचे. पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुद्ध यांनी कितीतरी वेळा बंडाचे निशाण उभारले. पोर्तुगीज सरकारने त्यांना बलप्रयोगाने झोडपले, कापून काढले. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सतीचे वाण घेतलेल्या सत्तरकर गोमंतकीयांनी ते व्रत निष्ठेने प्रत्येक पिढीत पाळले.\nसत्तरी प्रदेशात राणे राजासरखे होते. सन १७४० मधे पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते. पण पुढे ते त्यांनी पाळले नाही.सन १७५५ मधे मोट्ठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १७५५ ते सन १८५५ ह्या कालखंडात एकुण २२ वेळा बंडे झाली. बडे नसुन खर तर ही युद्धेच होती. आणि ह्या एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या ४ पिढ्यांनी लढा निकराने चालु ठेवला. २२ वेळा युद्ध होउनही स्वातंत्र्य न मिळाल्याच कारण म्हणजे चांगल्या नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध.\nसन १८५१ च्या जानेवारी मधे व्हिश्कोंदि द व्हील बॉव्ह द औरें हा विजरेई झाला. त्याने राणे सरदेसायंचे मोकाशे, इनामे खालसा करण्याचा प्रयत्न केला. काल्सोरियु नावाचा जाहिरनामा काढला गेला. त्या जाहिरनामे पुरुषांना विजार खालण्याची व स्त्रियांना चोळी घालण्याची सक्ती करण्यात आली. त्या काळात हिंदु पुरुष धोतर नेसत, सत्तरीतील गरीब लोक तर पंचा नेसत. आणि बायका लुगडी नेसत. ह्या जाहिरनाम्याने विजार न घालण्यार्‍या पुरुषांना व चोळी न घालणार्‍या स्त्रियांना कैद करण्याची मोकळीक दिली. हे कारण देउन पाखल्यांनी (युरोपियन लोक) स्त्रियांना पकडण्याचा व त्यांच्यावर बलात्कार करण्याचा सपाटा लावला. असल्या अत्त्याचारी, अन्यायी अमानुष राजवटीने रयत गांजली. व परिणामस्वरुप दीपाजी राणे सरदेसाई यांनी २६ जानेवारी १८५२ रोजी पोर्तुगीज सत्तेच्या प्रतिकाराला दंड थोपट���े.\nदीपाजीनी म्हादई नदीच्या किनार्‍यावरील नाणुसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्रांचा मोठा साठा होता. तो दीपाजींना मिळाला. त्यानी नाणुसच्या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे केले. तेथुन गनिमी काव्याने सरकारी कचेर्‍या, सैनिकांच्या चौक्या यांवर हल्ले करुन पोर्तुगीजांना सत्तरीतुन पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरु केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहुन सत्तरीतील व आजुबाजुच्या प्रदेशातील देसाई, गावकर वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येउन मिळाले. सत्तरीतील ही उलथापालथ शांत करण्यासाठी विजेरईने लियांव नावाच्या युरोपियन कॅप्टनला ४० युरोपियन सैनिक देउन पाठवले. त्याला परिस्थितीची योग्य जाण नसावी. पहिल्याच झटपटीत त्याचे १ आल्फेरीश, ४ सैनिक जखमी झाले व एक काव ठार झाला. मग लियांव ने माघार घेतली. व उरलेल्या सैन्यासह साखळीच्या कोटाचा आश्रय घेतला. फोंड्याहुन ३० सैनिकांची अजुन १ तुकडी साखळीला कॅप्टन लियांवच्या मदतीला चालली होती. दीपाजीनी तिच्यावर गांजे येथे हल्ला केले व त्यांचा पराभव केला. तिथल्या आसपासच्या गावांतील चौक्याही लुटल्या.\nइतके झाल्यावर विरजेई चे डोळे उघडले फेब्रुवारीच्या सुरवातीला लेफ्ट. कर्नल ज्युअंव मेमंदेस्स याच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर ज्युआंव द सिल्व्ह ह्याच्या अधिकाराखाली तिरंदाजांची १ बटालियन व ५५० शिपई सत्तरीवर पाठविले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातुन अचुक गोळ्या येउन फिरंगी सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजीचे सैनिक तर कोठेच दिसत नसत . नुसते हवेतुन बार मारल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल हाल झाले. मग विजेरेइ ने दीपाजींशी समेट करावयास त्याना निमंत्रण दिले. परंतु दीपाजींनी विजेरईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले.\nदीपाजींच्या लोकांनी सरकारी सैन्याला चांगल्याच हुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे. पण त्या प्रदेशापासुन दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत . दीपाजींचे धारिष्ठ्य इतके की राजधानीवरुन अवघ्या ७ किमी वर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या. इथे सुखवस्���ु , श्रीमंत लोकांची वस्ती होती. केंकरे, धुमे,सरदेसाई, भांडारे, घोडेकर, खाजनिये यांचे मोठमोठे वाडे तिथे होते. कुंभारजुवे हे छोटे बेट राजधानीजवळ असल्याने बंडखोर इथे येणर नाहीत अशी त्यांची समजूत होती.\n२६ मे ला दीपाजींनी कुभारजुव्यावर धाड घालुन तिथल्या धनिकांकडुन खंडणी वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याने केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम (आताची डिचोली) या भागातुन पोर्तुगीजांस हाकलून लावले. पोर्तुगीज सरकार ने ७ जून ला डिचोली, फोंडें , सत्तरी व हेमाडबार्से इथे मार्शल लॉ पुकारला. जनतेची फूस व सहकार्य असल्याशिवाय दीपाजींना हे विजय मिळू शकत नव्हते. असे पोर्तुगीजांचे म्हणणे होते . व ते खरेही होते. दीपाजी पैशासाठी सरकारी तिजोर्‍या फोडीत व धनिकांकडून पैसे उकळीत, पण गरीबांना त्यांनी त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबाचे पालन पोषण ते करीत. व त्यामुळे जनतेचे संपूर्ण सहकार्य त्यांना मिळत असे.\nसरकारची तिजोरी या युद्धामुळे रिकामी झाली होती. दि. २ जुलै रोजी ३ टक्के व्याजदराने सहा लाख असुर्प्यांचे कर्जरोखे काढले पण कोणीही ते घेईना. दि १० सप्टें. ला सैन्याच्या धाकाने ते रोखे विकत घ्यायला लावले. ४ ऑक्टों. ला विजेरई स्वतः ३००० युरोपियन सैनिक व १००० शिपाई घेउन सत्तरीवर चालून गेला. त्याने नाणुसचा किल्ला ताब्यात घेतला. पण दीपाजीनी आधीच आपली माणसे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेउन तिथून पोबारा केल्याने त्याला काहीच मिळाले नाही. त्यांनी करझोळ या दुर्गम ठिकाणी आपला मुक्काम हलविला.\nअश्या प्रकारे दोन अडीच वर्षे (सन १८५२-सन १८५४ ) गेली. पोर्तुगीजांना विजय मिळण्याचे चिन्ह दिसेना. मग विजेरईने पुन्हा एकदा समेटाचा प्रस्ताव मांडला. पोर्तुगीज सैन्यातील एक माजी अधिकारी जुझे पावलु द ओलिव्हैर पेगादु दीपाजींचा मित्र होता. सन १८५४ च्या मार्च महिन्याच्या सुरवातीला त्याला विजेरईने दीपाजींकडे पाठविले. त्याने विजेरईचा निरोप दीपाजींना पेश केला. विजेरई ने त्यांना पणजीच्या भूशिरावरील काबो राजप्रासादात भेटायला येण्याचे आमंत्रण दिले होते. दीपाजींनी आमंत्रण स्वीकारले. पण ते चांगलेच मुत्सद्दी होते. काबो राजनिवासात काही दगाफटका होऊ नये म्हणुन त्यांनी पेगादाचे ३ मुलगे गांजे येथे ओलीस ठेउन घेतले. त्यापैकी एक सैन्यात होता. . �� मार्चला ते राजनिवासात जाणार होते. ११ पर्यंत पोचले नाहेत तर त्या तिघांनाही प्राण गमवावे लागले असते.\nदीपाजी राणे सरदेसाई जेत्याच्या दिमाखाने पणजीत प्रवेश करते झाले. ते होडीतुन उतरताच त्यांच्या लोकांनी शिंग फुंकुन त्यांच्या आगमनाची वार्ता दिली .तेथुन ते काबो राजनिवासात गेले पण विजेरईने भेट घेतली नाही. दीपाजींनी आपल्या महत्वपूर्ण साथीदारांसकट यावे मगच मी भेट घेइन असा निरोप दिला. हा प्रसंग विजेरईचा हेतु निर्मळ नव्हता हेच सिद्ध करतो.\nपण शेवटी २८ मे १८५५ रोजी पोर्तुगीज सरकारने जाहीर केलेल्या वटहुकुमावर सही करुन दीपाजींनी व त्यांच्या साथीदारांनी सरकारशी तह केला. या वटहुकुमाची भाषा 'पराभूत झालो तरी तंगडी वर.' अश्या पद्धतीची आहे. वटहुकुम म्हणतो की दीपाजी राणे व सत्तरीतील इतर वतनदार पोर्तुगीज सरकारकडे आपला गुन्हा कबुल करुन दयेची भीक मागत आहेत आणि दारिद्र्यात मरु नये म्हणुन थोडे तरी द्रव्यसाहाय्य मागत आहेत. पोर्तुगीज भाषा अवगत नसल्याने दीपाजींनी या वटहुकुमावर अंगठा उठवला नाहीतर.....\nदीपाजींचे बंड तलवारीच्या धारेवर व बंदुकीच्या गोळ्यांनी थंड करण्याचे प्रयत्न सरकारने सतत ३ वर्षे केले. पण त्यात अपयश आले. दीपाजींच्या सैन्यात फंदफितूरी झाली नाही. जनतेने त्याना योग्य साथ दिली.यातच त्यांचे श्रेष्ठत्व. त्यांचे बंड हे जनतेच्या कैवारातुन व त्यांच्या स्वतःच्या हंकावर केलेल्या आघातातुन स्फुरले होते. ते सर्वार्थाने जनतेचे बंड होते.\nआजही जनता राणे सरदेसाई व त्यांच्या वंशजांना मान देते. त्यांच्या घराण्याला खाशे ही मानाची पदवी देउन. सत्तरीतील क्षत्रीय देसाई, राणे यांना त्यांच्या नावाने कोणीच पुकारत नाही ते आमचे मानाचे खाशे आहेत \nदीपाजींच्या बंडानंतर गोव्यात स्थानिक पातळीवर लहान लहान उठाव झाले. पण एखादा नाव घेण्यासारखा प्रयत्न झाला नाही. या वेळेला इतर भारतातही इंग्रजांविरुद्ध लोक हळूहळू उठाव करत होते, आणि गोव्यातील जनता या सगळ्या प्रयत्नांकडे पाहत होती.\n१८९५ साली शिपायांचे बंड झाले. सन १८९४ मधे पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक या पोर्तुगीज वसाहतीतील निग्रो लोकांनी बंड केले होते. हे बंड शमविण्यासाठी गोव्यातील शिपायांच्या तुकड्या ३० सप्टें. १८९५ ला आफिकेत पाठवायचा पोर्तुगाल सरकारचा हुकुम २६ ऑगस्ट्ला सुटला. त्यात भर म्हणून शिपा��ांना नविन पद्धतीची काडतुसे देन्यात येत होती. ती दातांनी उघडावी लागत. त्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी अफवा पसरली. आपणाला आफ्रिकेत पाठवुन बाटवणार असा शिपायांचा समज झाला. वळवईच्या बंडाचा (सन १८७०) समेट करताना सरकारने वचन दिले होते की, सैनिकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना भारताबाहेर पाठविण्यात येणार नाही. पण ते वचन मोडल जात होत. यामुळे हिंदु-मुसलमान सैनिक बिथरले. १३ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता शिपाई आपापली शस्त्रे व दारुगोळा घेउन बाहेर पडले आणि त्यांनी सत्तरीची वाट धरली.गव्हर्नरला हे बंड शमविण्यासाठी शिपायांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.\nविसावे शतक उगवले. पोर्तुगीज सत्तेविरुद्ध ४ शतके गोमंतकीय जनता झुंजत होती.पण आक्रमणाशी मुकाबला करताना त्याच्या सामर्थ्याचा , आयुधांचा अभ्यास करावा लागतो. म्हणुन गोमंतकीय हिंदू पोर्तुगीज शिक्षणाकडे वळले. या शतकाच्या सुरवातीला गोमंतकातील उच्च शिक्षणाची शाळा 'लिसेव', यात शिक्षण घेणार्‍या हिंदुंची संख्या २०-२५ च्या आत होती व हा कोर्स पुरा केलेले विद्यार्थी तुरळकच. वकील, डॉक्टर ह्यांची संख्या १-२ पेक्षा जास्त नव्हती.\nसन १९०७ मधे सरकारने प्राथमिक शिक्षणात \"ख्रिश्चन डॉक्ट्रिन\" हा विषय अंतर्भूत केला आणि हिंदूंना सरकारी शाळेत शिक्षक होण्यास बंदी घातली. तोपर्यंत गोव्यात सरकारी प्राथमिक शिक्षकांपैकी फार थोडे हिंदू होते. ही बंदी म्हणजे आपल्यावरील हक्कांवरचे आक्रमण याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी एकजूटीने आवाज उठविला गोमंतकीय जागृत होत असल्याची ती निशाणी होती. ही बंदी १९१० मधे पोर्तुगालात प्रजासत्ताक राज्य स्थापन होईपर्यंत चालू राहिली.\n१९०८ मधे उर्वरित भारतात व गोव्यातही अनेक वैशिष्ट्यपुर्ण घटना घडल्या.\nमुजफ्फराबाद येथे पहिला बाँब टाकण्यात आला, खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी जस्टिस किंग्ज्फॉर्डची गाडी समजून तीवर बाँब फेकला. पण तो त्यात नसल्याने बचावला. त्यातल्या २ गोर्‍या स्त्रिया ठार झाल्या. या बाँबफेकीची तरफदारी करुन लेख लिहिले म्हणुन लो. टिळकांना पकडुन त्यांना ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगायला मंडालेस पाठविण्यात आले.\nयाच वर्षी पोर्तुगालात फेब्रुवारी महिन्यात राजा दो कार्लुश, व युवराज दों फिलीप ह्यांना गोळ्या झाडुन ठार करण्यात आले. राजपुत्र दो मानुएल राजमातेमुळे थोडक्यात बचावला. व नंतर राजा बनला.\nया घटनांचा परिणाम गोमंतकीय तरुणांवर झाला गोमंतकात शिवजयंतीसारखे उत्सव साजरे होऊ लागले. जिवबादादा केरकर यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य १३ सुद्धा साजरी केली जाऊ लागली. भारतात क्रांतीकारी संघटना निर्माण झाल्या. त्यांना ब्रिटीश सरकार पकडण्याची शर्थ करु लागले. त्यातील काही क्रांतीकारक भूमिगत होउन गोव्यात आले.. केरीचे रामचंद्र पांडुरंग वैद्य उर्फ दादा वैद्य यांनी शाळा उघडून त्यांना शिक्षक म्हणून नेमले. ही शाळा म्हणजे फोंड्यातले आजचे ए जे डी आल्मेदा हायस्कूल. २०१० मधे ह्या शाळेने आपला शतकपूर्ती महोत्सव साजरा केला.\nएवढे सगळे होत असताना पोर्तुगीज सरकार झोपले नव्हते. भारतातील चळवळीचे लोण गोव्यात शिरु नये म्हणुन गोव्यातील कार्यकर्त्यांवर त्यांनी कडक नजर ठेवली होती. अशा पार्श्वभूमीवर १९१० साल उजाडले. ४ ओक्टोबरच्या मध्यरात्री क्रांतीकारकांनी दों मानुएल च्या राजवाड्यावर सैनीकांच्या मदतीने हल्ला केला. राजा व त्याचे कुटुंब कसेबसे निसटुन पळुन गेले. दुसर्‍या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी पोर्तुगाल प्रजासत्ताक राज्य झाल्याचे घोषित केले गेले. गोमंतकातील हिंदूंचे कैवारी म्हणुन ख्याती असलेले आंतानियु जुझे द आल्मैद मंत्रिमंडळात गेले. ते गृहमंत्री बनले.\nगोमंतकात या घटनेचे उत्स्फुर्त स्वागत झाले. विशेषतः हिंदू समाजाच्या आनंदाला उधाण आले. ४०० वर्ष राजकिय व सांस्कृतिक आक्रमणाचा प्रतिकार करीत जो छळ सोसला होता,त्याचा अंत होईल म्हणुन जनता आनंदित होती. हिंदुंन केवळ आनंदच झाला नाही तर त्यांनी आपली प्रगती करण्यासाठी कंबर कसली. या प्रयत्नांचे दृश्य स्वरुप ४ क्षेत्रांत प्रकर्षाने दिसुन आले.\n१) नियतकालिके २) शैक्षणिक संस्था ३) सांस्कृतिक संस्था ४) राजकिय पक्ष\nगोमंतकियांना जागृत करुन कार्यप्रवृत्त करण्यात नियतकालिकांचा सिंहाचा वाटा आहे. आत्माराम सुखटणकरांच्या देशसुधारणेच्छुने मराठी माध्यमातुन शिक्षणाच्या धोरणाचा पाठपुरावा व पोर्तुगीजांच्या राजकीय धोरणावर टीकासत्र आरंभ केले. गोवा-मित्र (संपादक- सुब्राय नायक-मडगांव), journal daa Novas Conquistaa (संपादक गोविंद भास्कर पार्सेकर- पेडणे) यासरखी मराठी-पोर्तुगीज नियतकालिके १८८० च्या सुमारास लोकजागृती करत असत. मराठीतुन हिंदुंना जागविणे व पोर्तुगीजमधुन हिंदुंच्या भावना स्थानिक ख्रिश्चन व युरोपियनांपर्यंत पोचविण्याचे काम ही नियतकालिके करत. गोवा-मित्र वर १८८३ मधे बंदी आणली. मग म्हापश्यातुन आर्यबंधु व गोवा पंच , मडगावातुन गोवात्माही नियतकालिके सुरु झाले ३-६ महिनेच टिकली. दरम्यान दादा वैद्य पथ्यबोध नावाचे आरोग्यविषयक नियतकालिक चालवत.\n१८८९ पासुन अजुन भर पडतच गेली न्यायचक्षु, गोमंतक सुविचार्, अशी मराठी तर A voz do Povo (जनतेचा आवाज), Mandovy (मांडवी) सारखी पोर्तुगीज नियतकालिके सुरु झाली.१८९४ मधे अतिशय जहाल असे साप्ताहिक पणजी शहरात प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे नाव O Brado Indiano. म्हणजे भारतियांनी मारलेली दु:खाची आरोळी.हे साप्ताहिक पोर्तुगीजांवर जहाल टीका करत असे. या साप्ताहिकाचे संस्थापक व प्रेरणाशक्ती फादर आल्व्हरिश होते. पाद्री आल्वारिश यांच्या अंगी राष्ट्रीय वृत्ती पुरी भिनली होती. स्वदेशीचा पुरस्कार करण्याची संकल्पना लाल-बाल-पाल त्रिमुर्तींनी देण्याआधी दहा वर्षे त्यांनी सुरु केली होती. ह्या साप्ताहिकाला केवळ १० महिन्याचे आयुष्य लाभले परंतु तेवढ्यात परक्या फिरंग्यांबदल जनतेच्या मनात क्षोभ निर्माण करण्यात ब्रादु इन्दियानु यशस्वी ठरला.\n१९०० मध O Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत निघु लागले. हे गोमंतकातील पहिले दैनिक त्याच्या संपादक मंडळात त्यावेळचे विचारवंत, तेजस्वी तरुण मंडळी होती. आपल्या देशाला अवनतीच्या गर्तेतुन वर काढण्यासाठी हे तरुण एकत्र आले होते. लोकजागृतीचे व समाजप्रभोधनाचे कार्य या दैनिकातुन मोठ्या तडफेने होऊ लागले. या तरुणांच्या धडपडीकडे सरकारचे लक्ष गेले नसते तरच नवल . येराल्डो हे संपादक डॉ. आंतानियु कुन्य(कुन्हा) यांना अटक झाली. व आग्वादच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले.\nसांस्कृतिक पुनरज्जीवनाच्या काळात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. हळदकुंकु व सौभाग्यसंभार नावाची मासिके बायका चालवत. याच्या संपादिका होत्या सौ. सरुबाई रामचंद्र वैद्य. (दादा वैद्यांच्या पत्नी)\nगोमंतकीयांमधे राष्ट्रप्रेम रुजविण्याच्या, जोपासण्याच्या व वृद्धिंगत करण्याच्या कामात मराठी शाळांचा व शाळामास्तरांचा सिंहाचा वाटा आहे. गोमंतकातील मराठी नष्ट करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज सरकारने केले.पण हिंदुंनी जशी आपली दैवते जपुन ठेविली, तशी मराठी भाषा व संस्कृती जीवापाड जतन केली. दे��ळांच्या अग्रशाळांमधे व धनिकांच्या घरात पंतोजी मराठीचे वर्ग चालवित असत. शिक्षणाची संधी सार्वत्रिक नव्हती. औव्यवस्थित अभ्यासक्रम असलेली पहिली मराठी शाळा म्हापसा शहरात १८८५ साली रामचंद्र दत्ताजी आजरेकर यांनी स्थापन केली. आजुबाजुच्या गावांमधेही २०-२५ शाळा त्यांनी सुरु केल्या.\nपणजीत त्याच सुमारास एक शाळा सुरु होती. तिला धेप्यांची शाळा म्हटले जाई कारण त्या शाळेचा खर्च श्रीमंत धेंपे करीत शाळेला संस्थेचे रुप देऊन तिचे नामकरण करण्याची प्रथा १९०५ नंतर सुरु झाली.५ ऑक्टोबर १९०८ रोजी पणजीत मुष्टीफंड संस्था स्थापन झाली. ह्या संस्थेचे उच्चविद्याविभूषित स्वयंसेवक खांकेला झोळी लावुन दारोदार फिरत. प्रत्येक घरातुन मूठ-दोन मूठी तांदुळ त्यांच्या झोळीत पडे . या तांदळांच्या विक्रीतुन येणार्‍या पैशाने श्री महालक्ष्मी विद्यालय व सरस्वती विद्यालय या दोन मराठी शाळा संस्थेने सुरु केल्या. २००८ साली ह्या शाळेचा शतकपूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. चर्चच्या आवारात पाद्रीही शाळा चालवत. को़कणी भाषेत, ज्या भाषेत गोव्याचे दैनंदिन व्यवहार चालत त्या भाषेत. फक्त त्यांनी कोकणीला रोमन भाषेचा साज चढविला.\nमुष्टीफंड संस्थेची जुनी इमारत.\nमुष्टीफंड संस्थेची आत्ताची इमारत.\nगोमंतकात मराठी पुनर्जीवित करण्यात जनतेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद व अभिमानास्पद आहेत. त्यांनी स्थापलेल्या विद्यालयांना अनुदान मिळत नसे.फीचे उत्पन्न तुटपुंजे असे. मासिक तीन आणे किंवा चार आणे. त्यातही गरिबांना सूट. केवळ देणग्यांवर त्या शाळा चालत. शिक्षकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी गावातील सुखवस्तु लोक पत्करीत.पण शाळेच्या इमारतीसाठी, शैक्षणिक उपकरणांसाठी पैसा लागेच. तो भिक्षां देहि करुन मिळवायचा.\nमुलींच्या शिक्षणासाठी मडगावला महिला व नुतन विद्यालय, आदर्श वनिता विद्यालय, कन्याशाळा पणजी इत्यादी शाळा स्थापल्या गेल्या.\nपुनरुज्जीवनाच्या काळात शैक्षणिक संस्थांसोबतच चर्चामंदिरे व वाचनमंदिरेही उघडण्यात आली.१९०० च्या सुमारास गोवा हिंदु पुस्तकालय पणजी, रामनाथ दामोदर वाचन मंदिर मडगाव, सरस्वती वाचनमंदिर पणजी, शारदा वाचनमंदिर कुंभारजुवे. अशी पेडणेपासुन काणकोणपर्यंतच्या गावागावात वाचनमंदिरे सुरु केली गेली. अनेक राष्ट्रीय नियतकालिके तिथे वाचण्यास मिळत व ��ाष्ट्रीय विचारांचा प्रसार तेथुन होत असे.\n१९१० मधे लोकशाही प्रस्थापित झाल्याने हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले देवालयांत जाहिररीत्या भजने, कीर्तने होऊ लागली. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कीर्तनकारांना आग्रहाने आमंत्रण करुन काणण्यात येऊ लागले. ही कीर्तने धार्मिक स्वरुपासोबत राष्ट्रीय स्वरूपाचीदेखील होती. ज्यांना लिहितावाचता येत नव्हते अश्या लोकांना ही कीर्तने राष्ट्रीय धारेस जोडीत.\nगोमंतकीयांचे नाट्यप्रेमही हिंदुंची राष्ट्रभक्ती उद्दीपीत करण्यात उपयोगी पडले. ज्या गावात वर्षातुन किमान ३-४ नाटके होत नाही असे गाव गोव्यात विरळच. गोमंतकात दर वर्षी सुमारे दोन हजार मराठी नाटकांचे प्रयोग होतात. पुर्वीही होत असत. पुर्वी ती ऐतिहासिक व पौराणिक असत. त्या नाटकांनी तरुणांचे देशप्रेम बळकट केले.त्यांचे मानसिक दौर्बल्य नष्ट करुन त्यंना धीरोदात्त बनविले.\nपोर्तुगालातील पर्यायाने गोवा, दमण दीव मधली लोकशाही सन १९१० ते सन १९२६ अशी सोळा वर्षे टिकली. या १६ वर्षात स्थिर सरकार नव्हते. आर्थिक स्थिती खालावत होती. मंत्रीमंडळे गडगडत होती. दि. ९-६-१९२६ रोजी पार्लमेंट बरखास्त करण्यात आले. जनरल कार्मोना ह्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. व ऑलीव्हैर सालाझार पोर्तुगालचे पंतप्रधान झाले. सैन्यावर हुकुमत गाजवण्यासाठी सेनाधिपती नेमला गेला पण खरे सर्वाधिकारी डॉ. सालाझार होते. कट्टर धर्मनिष्ठ, साधी राहणी,दुसर्‍यावर छाप पाडणारे व्यक्तीमत्व, उत्तम वक्तृत्व ,वाक्पटुता, कावेबाजपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. युरोपातील इतर हुकुमशहाप्रमाणेच त्यांची एकपक्षीय हुकुमशाही होती. पण इतर हुकुमशहांप्रमाणे त्यांनी आपल्या विरोधकांचे शिरकाण केले नाही. पोर्तुगीज कायद्यात देहांताची शिक्षा नाही. देहांत शिक्षेचा कायदा करुन वा इतर मार्गाने विरोधकांस ठार केल्यास आपले राजकारण जागतिक चर्चेचा विषय बनेल ह्याची त्यांना जाणीव होती.विरोधकांना नेस्तनाबुत करण्याचे त्यांचे तंत्र वेगळॅ होते. विरोधकांना राष्ट्रविघातक ठरवुन न्यायालयातर्फे त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची व्यवस्था सरकारने केली होती. अश्या या विरोधकांना पश्चिम आफ्रिकेतील व आसोरीशमधील तुरुंगात जन्मभर खितपत टाकले होते.\nसन १९२८ साली त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य (कुन्हा) [टी. ब���. कुन्हा] या गोमंतकाच्या सुपुत्राने 'गोवा कोंग्रेस कमिटी' स्थापन केली. व ती भारतीय काँग्रेसला जोडली. भारतातील पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करुन गोचा, दमण ,दीव या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे या कमिटीचे उद्दिष्ट होते. म. गांधींच्या आदेशाप्रमाणे वागून राष्ट्रीय काँग्रेस मार्फतच स्वातंत्र्य मिळेल ही टी. बी. कुन्हांची धारणा होती. ही कमिटी गोव्यात गुप्तपणे काम करु लागली.\nडॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा\n१९३५ च्या अधिवेशनात काँग्रेसने ठरविले की आपले कार्यक्षेत्र ब्रिटीश हिंदुस्थानापुरतेच मर्यादित ठेवावे. म्हणुन गोवा काँग्रेस बंद करण्यात आली. याच सुमारास पोर्तुगीजांनाही या संघटनेची माहिती मिळाली. व त्यांनी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र आरंभले.\nगोवा काँग्रेस बंद पडली म्हणुन कुन्हा डगमगले नाहीत. ते मुंबईला गेले व तिथुन आपले कार्य सुरुच ठेवले.\nविशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.\n- टीम गोवा (ज्योति_कामत, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )\n‹ आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही up आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २ ›\nवा. बरेच दिवसांनी पुढचा लेख.\nवा. बरेच दिवसांनी पुढचा लेख. वाचतोय.\nवा, आपले लेख सुरेख संशोधन\nवा, आपले लेख सुरेख संशोधन करुन लिहिलेले असतात नेहमीच आवडतात\n१९०० मध O Heraldo नामक\n१९०० मध O Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत निघु लागले\nहोय. पुढे गोवा-मुक्तीनंतर येणारी पिढी पोर्तुगीज भाषा जाणणारी नव्हती. साहजिकच पोर्तुगीज दैनिक बंद पडून त्याच नावाचे इंग्रजी दैनिक सुरू झाले.\nआणि आता तर दोनेक महिन्यांपूर्वी त्यांचेच एक मराठी दैनिक दैनिक-हेराल्ड या नावाने सुरू झाले आहे\nगोमंतकातील मराठी नष्ट करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज सरकारने केले\nहे तितकेसे खरे नाही. पोर्तुगीज राजवटीचा खरा फटका कोंकणीलाच बसला. पोथ्या-कीर्तनातून का होईना पण मराठी राहिली. कोंकणी मात्र लिप्यंतरामुळे दुभागली गेली, ती कायमचीच\n>>होय. पुढे गोवा-मुक्तीनंतर येणारी पिढी पोर्तुगीज भाषा जाणणारी नव्हती. साहजिकच पोर्तुगीज दैनिक बंद पडून त्याच नावाचे इंग्रजी दैनिक सुरू झाले.\n>>आणि आता तर दोनेक महिन्यांपूर्वी त्यांचेच एक मराठी दैनिक दैनिक-हेराल्ड या नावाने सुरू झाले आहे\n>>हे तितकेसे खरे नाही. पोर्तुगीज राजवटीचा खरा फटका कोंकणीलाच बसला. पोथ्या-कीर्तनातून का होईना पण मराठी राहिली. कोंकणी मात्र लिप्यंतरामुळे दुभागली गेली, ती कायमचीच\nकोकणी बोली भाषा होतीच अन आहेच की त्यामुळे घरा-घरात बोलली जाणारी, दैनंदिन व्यवहाराची भाषा नष्ट करणे अशक्यप्रायच होते. हां, आता रोमन लिपी च्या आगमनामुळे जनतेची एकी दुभागण्यात त्यांना यश आले असे म्हणता येईल.मराठी मात्र तुम्ही म्हणता तसे पोथ्या, कीर्तने, नियतकालिके , शाळामास्तर यांच्यामुळे थोडाफार तग धरु शकली.\n१९३५ पर्यंतचा हा इतिहास फारसा\n१९३५ पर्यंतचा हा इतिहास फारसा किंबहुना मुळीच माहीत नव्हता.. हिंदुस्थानास स्वातंत्र्य मिळाल्या नंतरचाच लढा माहीत आहे.. त्यामुळे पुढील भागांची उत्कंठेने वाट पाहत आहे..\nरोहन, चितळेसाहेब, सुनील आणि\nरोहन, चितळेसाहेब, सुनील आणि सतीश, आवर्जून प्रतिक्रियांसाठी धन्यवाद गोव्याचा इतिहास फार उपलब्ध नसल्यामुळे शक्य तेवढा शोधून संकलित करायचा प्रयत्न केला आहे. ही मालिका काही कारणाने थांबली होती, पण आता यापुढचे भाग दर आठवड्याला एकेक करून नक्कीच देऊ\nपोर्तूगेजानि गोव्यात उच्च शिक्शणासाठि जास्त काहि केलेल नाही. कारकुनाच्या गरजा भागवण्यासाठि फक्त लिसावो च्या शाळा चालवल्या. पण गोवा वेय्द्यकिय महाविद्यालय (Goa Mediacal Collage) हे आशिया खन्डातिल सर्वात जुने Medical School आहे.\ngraceful माहितीसाठी आणि प्रतिसादासाठी धन्यवाद म्हणजे इंग्रजांनी जसे कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली तसाच प्रकार पोर्तुगीजांनी केला.\nटीम, छानच लेख आहे पण खुप गॅप\nटीम, छानच लेख आहे पण खुप गॅप पडली ना अजून खुप लिहायचे आहे ना. आम्ही वाट बघतोय.\n काही ना काही कारणाने मालिका मागे राहिली पण आता लेख आधी तयार केलेत. आणि पुढे दर आठवड्याला नक्की देऊ\nटीम, खूप छान माहिती\nटीम, खूप छान मा���िती\nटीम, छानच लेख आहे पण खुप गॅप\nटीम, छानच लेख आहे पण खुप गॅप पडली ना अजून खुप लिहायचे आहे ना. आम्ही वाट बघतोय>>>>१\n .. खूप छान माहिती आहे\n .. खूप छान माहिती आहे या मालिकेत पुढे सरकल्याबद्दल आभार व अभिनंदन.. आता खंड नको, मालिकेचे खंड येऊदेत...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1116280", "date_download": "2021-01-26T12:11:30Z", "digest": "sha1:GQJLXI5VH76TFD6GOTKTQH6QZCHT567V", "length": 2214, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सारायेव्हो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सारायेव्हो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:४७, ३१ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१५:२९, १० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने काढले: diq:Serayevo)\n००:४७, ३१ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ckb:سارایێڤۆ)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/mahindra/mahindra-575-di-18322/", "date_download": "2021-01-26T11:15:30Z", "digest": "sha1:QCL3XGOXREXAFJCDST3HYB3VUA7MTTIB", "length": 16422, "nlines": 167, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले महिंद्रा 575 DI ट्रॅक्टर, 21152, 575 DI सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nमुख्यपृष्ठ वापरलेले ट्रॅक्टर महिंद्रा वापरलेले ट्रॅक्टर 575 DI\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआपली किंमत प्रविष्ट करा\nsettings महिंद्रा 575 DI विह���गावलोकन\nsettingsमहिंद्रा 575 DI तपशील\nआरटीओ नाही. एन / ए\nटायर कॉन्डिटन्स 76-100% (खूप चांगले)\nइंजिन अटी 76-100% (खूप चांगले)\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी no\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 575 DI @ रु. 400000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nlocation_on कानपुर नगर, उत्तर प्रदेश\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nlocation_on बुलंदशहर, उत्तर प्रदेश\nन्यू हॉलंड 3230 NX\nlocation_on भादोही नगर, उत्तर प्रदेश\nlocation_on रामपुर, उत्तर प्रदेश\nlocation_on मथुरा, उत्तर प्रदेश\nlocation_on बरैली, उत्तर प्रदेश\nlocation_on लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश\nlocation_on लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्‍या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर गुरूशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nविक्रेता नाव: Pradeep Yadav\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nमहिंद्रा 275 डीआययू स्वराज 744 स्वराज 855 फार्मट्रॅक 60 स्वराज 735 जॉन डीरे 5310 फार्मट्रॅक 45 न्यू हॉलंड एक्सेल 4710\nमहिंद्रा ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर जॉन डीरे ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर फार्मट्रॅक ट्रॅक्टर पॉवरट्रॅक ट्रॅक्टर आयशर ट्रॅक्टर\nलोकप्रिय वापरलेले ट्रॅक्टर ब्रांड\nमहिंद्रा वापरलेला ट्���ॅक्टर सोनालिका वापरलेला ट्रॅक्टर जॉन डीरे वापरलेले ट्रॅक्टर स्वराज वापरलेला ट्रॅक्टर कुबोटा वापरलेला ट्रॅक्टर फार्मट्रॅक वापरलेला ट्रॅक्टर पॉवरट्रॅक वापरलेले ट्रॅक्टर आयशर वापरलेला ट्रॅक्टर\nनवीन ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर वापरलेले ट्रॅक्टर ट्रॅक्टरची तुलना करा रस्त्याच्या किंमतीवर\nआमच्याबद्दल करिअर आमच्याशी संपर्क साधा गोपनीयता धोरण आमच्याशी जाहिरात करा\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2378869/actress-bidita-bag-hot-topless-photo-in-saree-mppg-94/", "date_download": "2021-01-26T12:52:55Z", "digest": "sha1:QOIP5IPGT43SLQEACNH6TR2YDW37Y6YD", "length": 10021, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Actress Bidita Bag hot topless photo in saree mppg 94 | ही बिकिनी आहे की साडी?; पाहा अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nही बिकिनी आहे की साडी; पाहा अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट\nही बिकिनी आहे की साडी; पाहा अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट\nबिदिता बाग ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nबिदिता चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nसोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nयावेळी देखील तिने नेहमीप्रमाणेच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nहे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\n\"बिकिनीनं मला कधीही आकर्षित केलं नाही. त्यामुळे मी साडी परिधान करण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे.\" अशा आशयाचे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nबिदिताने या फोटोंमध्ये साडीचा वापर बिकिनीप्रमाणे केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nतिचे हे बोल्ड आणि टॉपलेस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nकाही तासांत हजारो नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून बिदिताच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nबिदिता अलिकडेच अभय या वेब सीरिजमध्ये झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/coronas-virus-are-the-most-victims-of-this-blood-group/", "date_download": "2021-01-26T11:24:50Z", "digest": "sha1:Y7MN4B5TX4VAYRRGB2SGOCCJL23HKLBJ", "length": 7709, "nlines": 116, "source_domain": "ainnews.tv", "title": "...या रक्तगटाचे व्यक्ती आहेत 'कोरोना'चे सर्वात जास्त शिकार", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \n…या रक्तगटाचे व्यक्ती आहेत ‘कोरोना’चे सर्वात जास्त शिकार\n…या रक्तगटाचे व्यक्ती आहेत ‘कोरोना’चे सर्वात जास्त शिकार\nमुंबई :कोरोनानं सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या 130च्या वर कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत 3जणांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट A आहे त्यांना कोरोनापासून धोका असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.\nअलीकडेच वुहानमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस नेमका कशामुळं होतो हे शोधण्यासाठी सुमारे 2173कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लकांचा अभ्यास केला आहे. विशिष्ट रक्तगटातील व्यक्तीलाच हा आजार लवकर होतो. इतर रक्तगटातील व्यक्तींना त्याचा जास्त त्रास होत नाही.\nएका ब्रिटिश वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, हुबेई प्रांतातील 3रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांमध्ये 206 लोकांचा बळी गेला. आश्चर्य म्हणजे यापैकी 85 जणांचा रक्तगट A होता.\n2173 संक्रमित लोकांवर शोध लावला होता त्यापैकी 38टक्के लोक A रक्तगटाचे आहेत हे आढळून आले. त्यांच्यामध्ये O रक्तगटाचेही लोक होते त्यांना याचा कोरोना व्हायरसची कमी त्रास झाला होता. फक्त 26टक्के लोकांनाच कोरोनाची लागण झाल्याच आढळलं आहे.\nकोरोना इफेक्ट : रेल्वेनंतर आता एसटी बसेस बंद करणार\n ‘IMA’ने सविस्तर माहिती केली प्रसिध्द\nमहाराष्ट्राच्या रस्त्यावर पुन्हा धावली ‘लालपरी’\nएक फोन करा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू -आमदार संजय शिरसाट\nलॉकडाऊन फटका : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला दणका\nकोरोना मदत निधी : इंदोरीकर महाराज ठरले मदत देणारे पहिले किर्तनकार, एवढे लाख दिले\nसाधन-सुविधांची मोठी कमतरता, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते -अण्णा हजारे\nआर्ची सध्या घरी काय करतेय, तीने संदेश दिलाय\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : भाजप आमदार अतुल भातखळकरांची शिवसेनेवर सडकून टीका\nचाळीसगावमधील वडगाव लांबे येथे दोन गटांत निवडणुकीच्या वादातून हाणामारीत…\nभाजपकडून महत्त्वाची घोषणा, निलेश राणेंवर सोपवली मोठी जबाबदारी\nरेणू शर्माने धनंजय मुंडे विरोधातील तक्रार मागे घेतल्यावर शरद पवारांनी…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82", "date_download": "2021-01-26T12:35:29Z", "digest": "sha1:D52IU3X3XQKA5YIRDY6GSSIPUNS2D2JL", "length": 10788, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निपाह विषाणू - विकिपीडिया", "raw_content": "\nनिपाह विषाणू हा आरएनए \"विषाणू\" आहे. हा विषाणू पॅरामॉक्सोवाइरीडे कुटुंबाचा एक भाग आहे. हा प्रथमतः १९९८ आण�� १९९९ मध्ये मलेशियन व सिंगापूर मधील डुकरांना आणि एन्सेफेलिटिक रोगांमध्ये गंभीर श्वसन रोगाला बळी पडलेल्या मनुष्यांनंतर प्रथम झोनोटिक रोगकारक म्हणून ओळखला गेला. झोनोटिक हा रोगप्रकार प्राणी व मनुष्य या दोघांमध्येही आढळून येतो. झोनोटिक हा शब्द झोनोसिस या शब्दाशी संबंधित आहे. झोनोसिस म्हणजे माणसांना प्राण्यांपासून होणारे रोग. हा रोग मुळतः प्राण्यांमध्ये असून ज्याची लागण माणसांना देखील होऊ शकते. निपाह विषाणू फळांच्या वटवाघुळात मुख्यत्वे आढळतो. 'फळांचे वटवाघुळ' म्हणजेच असे वटवाघुळ जे फळे खातात. त्यांनाच फळांचे वटवाघुळ असे म्हणतात. ही वटवाघुळे पेट्रोपॉडीडी परिवारात समाविष्ट आहेत. निपाह विषाणू हा हेंद्राच्या विषाणूशी संबंधित आहे व हे दोन्ही विषाणू हेनिपाव्हायरसचे सदस्य म्हणून ओळखले जातात. हेनिपाव्हायरस हा पॅरामॉक्सोवाइरीडे चा नवीन प्रकार मानला जातो. निपाह विषाणू हा वटवाघुळाची विष्ठा, लघवी व लाळ इ. आढळून येतो. हा विषाणू मनुष्य ते मनुष्य देखील पसरू शकतो. लोक किंवा प्राणी यांच्यासाठी कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मानवाचे प्राथमिक उपचार हे काळजी घेणे हे आहेत.\nनिपाह विषाणू हा वटवाघुळात उपस्थित असतो. वटवाघुळ हे निपाह विषाणूचे राहण्याचे ठिकाण असे थोडक्यात म्हणले जाते. १९९८ मध्ये मलेशियात जेव्हा जंगलतोड झाली, तेव्हा जंगलातील वटवाघुळे मनुष्य व इतर पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येऊ लागली, विषेशतः डुक्कर. निपाह विषाणू हा वटवाघुळामधुन सर्वात आधी आजारी डुकरामध्ये पसरला व तेथून मनुष्याला लागण होऊन १९९८ ते १९९९ दरम्यान मलेशियात २६५ जणांचे बळी गेले. त्यानंतर हा विषाणू २००४ मध्ये बांग्लादेश मध्ये फळाच्या वटवाघुळाद्वारे पसरला व २०१८ मध्ये भारतातील केरळ राज्यात. केरळ राज्यातील काहींचा मृत्यू देखील झाला आहे. अल्ट=Nipah-virus-infection|इवलेसे|Nipah-virus-infection\nनिपाह विषाणूमुळे होणारा संसर्ग .\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१९ रोजी ०६:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3/", "date_download": "2021-01-26T11:23:44Z", "digest": "sha1:VXHDFRXKRUVU6CBKZWXMSS6MDBDLOS37", "length": 7191, "nlines": 115, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "कॅसिनो ही काँग्रेसची देण-नाईक | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर कॅसिनो ही काँग्रेसची देण-नाईक\nकॅसिनो ही काँग्रेसची देण-नाईक\nकॅसिनो ही काँग्रेसची देण आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीच्या पपर्श्वभूमिवर कॅसिनोच्या नावाने गळा काढण्याऐवजी आपल्या नेत्यांचा इतिहास तपासून पहावा,असा सल्ला भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी काँग्रेस नेत्यांना दिला. नाईक यांनी काँग्रेसच्या प्रचाराची खिल्ली उडवली.नाईक म्हणाले,काँग्रेसचे उमेदवार असलेल्या गिरीश चोडणकर यांनी कॅसिनोसमोर नौटंकी करण्या ऐवजी कॅसिनो कोणी आणले आणि गोव्याची संस्कृती कोणी बिघडवली याचा शोध घ्यावा.भाजप विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहे.मुख्यमंत्री असलेल्या पर्रिकर यांनी पणजी आणि सगळ्या राज्यसाठी काय केले आहे हे लोकांना माहित असल्याने विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी काही फरक पडणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.\nPrevious articleपणजीत रंगू लागले प्रचार युद्ध\nNext articleनारळी पौर्णिमा उत्साहात साजरी\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\nलोकांना रोख आर्थिक मदतीची गरज , व्हर्चुअल रॅलीनी त्यांचे समाधान होणार नाही : कामत\nगोव्यात दिवसभरात कोविडचे 508 रुग्ण,8 जणांचा मृत्यू\nभारतात सर्वसमावेशक प्रकल्पांसाठी नवकल्पना याकरिता जागतिक बँकेबरोबरच्या 125 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ऋण करारावर भारताच्या स्वाक्षऱ्या\nगोव्याचे मुख्यमंत्री आता झाले डॉ. मनोहर पर्रिकर\nकरोना रोगाबाबतीत प्रवास करणाऱ्यांना केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचा स���्ला\nनिवृत्त दर्यावर्दींचा पेन्शन योजनेचा प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमहालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांनी स्वीकारला पदभार\nमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_56.html", "date_download": "2021-01-26T13:06:42Z", "digest": "sha1:A7G5VJDC4OG7JETMHGRKNBTCJ45QYI4J", "length": 16527, "nlines": 149, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अनिल हिरवे यांची निवड | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nबारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अनिल हिरवे यांची निवड\nबारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अनिल हिरवे यांची निवड\nबारामती तालुक्यातील सुपे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल हरिदास हिरवे यांची बारामती तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ,\nयाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र देण्यात आले ,यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, तालुका अध्यक्ष राहुल वाबळे, जिल्हा परिषद सदस्य भरत खरै, सोमेश्वर सहकारी कारखाना संचालक गणेश चांदगुडे, महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन भुजबळ, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सुयश जगताप, युवा नेते अतुल खैरे , मा: तंटामुक्ती अध्यक्ष अमोल बारवकर ,सोशल मिडीया प्रमुख जावेद सय्यद ,अन्सार शिकिलकर सह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते,\nसुपे गावातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे युवकांच्या सदैव संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निमित्त प्रयत्नशील असल्याने त्यांची कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ,त्यांची सुपे गावामध्ये ओळख ही एक फोन व अनिल हिरवे सामाजिक कार्यासाठी हजर अशी आहे ,सदर कामाचा लेखाजोखा पाहता या पदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर सोपवली आहे,\nयावेळी बोलताना ��िरवे म्हणाले की पक्षांने दिलेली जबाबदारी माझ्या कामाची पावती असून नेहमीच सामाजिक कार्य व पक्ष ध्येयधोरणे युवका मार्फत तळागाळात पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असे मत हिरवे यांनी व्यक्त केले ,\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अनिल हिरवे यांची निवड\nबारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अनिल हिरवे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/09/2009-2014.html", "date_download": "2021-01-26T11:35:29Z", "digest": "sha1:TSHNUJNBMMRO66PK3A65AHPMZKJOVR7X", "length": 8156, "nlines": 110, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "चिंचवड मतदारसंघात 2009 आणि 2014 साली सर्वाधिक मतदार | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nचिंचवड मतदारसंघात 2009 आणि 2014 साली सर्वाधिक मतदार\nमुंबई, (टाईम न्युज��ाईन नेटवर्क) : 2009 आणि 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी 288 मतदारसंघांपैकी चिंचवड मतदारसंघात अनुक्रमे 3 लाख 91 हजार 857 आणि 4 लाख 84 हजार 362 मतदारांची नोंदणी झाली होती.\n2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड नंतर दुसऱ्या क्रमांकावर चांदिवली मतदारसंघात 3 लाख 68 हजार 233 मतदारांची नोंद होती. तर वडगाव (शेरी) या मतदारसंघात एकूण 3 लाख 65 हजार 861 मतदारांची नोंद करण्यात आली. हडपसर या मतदारसंघात 3 लाख 63 हजार 007 मतदार तर खडकवासला या मतदारसंघात 3 लाख 56 हजार 137 मतदारांची नोंद होती.\n2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडनंतर खडकवासला मतदारसंघात 4 लाख 28 हजार 239 मतदारांची नोंद होती. तर पनवेल या मतदारसंघात एकूण 4 लाख 23 हजार 716 मतदारांची नोंद करण्यात आली. चांदिवली या मतदारसंघात 4 लाख 17 हजार 700 मतदार तर हडपसर या मतदारसंघात 4 लाख 16 हजार 800 मतदारांची नोंद होती.\nविशेष म्हणजे चिंचवड, खडकवासला, चांदिवली आणि हडपसर या चार मतदारसंघात 2009 आणि 2014 साली अधिक मतदार संख्या असल्याची नोंद आहे.\nतिरोडा आणि वडाळ्यामध्ये सर्वांत कमी मतदार\n2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत तिरोडा मतदारसंघात 1 लाख 91 हजार 149 मतदारांची नोंद होती. तर 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 951 मतदारांची नोंद होती.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्य��तील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-kolhapur/will-provide-employment-one-lakh-youth-government-mahavikas-will-complete-its", "date_download": "2021-01-26T12:13:48Z", "digest": "sha1:Q6HUZ5UTJWKHLTUQ5Q6XCISTVOEH6I7Y", "length": 17882, "nlines": 185, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "एक लाख युवकांना रोजगार देणार; 'महाविकास'चे सरकार कार्यकाल पूर्ण करेल : सुभाष देसाई - Will provide employment to one lakh youth; The government of Mahavikas will complete its term Says Shivsena Minister Shubhash Desai | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएक लाख युवकांना रोजगार देणार; 'महाविकास'चे सरकार कार्यकाल पूर्ण करेल : सुभाष देसाई\nएक लाख युवकांना रोजगार देणार; 'महाविकास'चे सरकार कार्यकाल पूर्ण करेल : सुभाष देसाई\nएक लाख युवकांना रोजगार देणार; 'महाविकास'चे सरकार कार्यकाल पूर्ण करेल : सुभाष देसाई\nएक लाख युवकांना रोजगार देणार; 'महाविकास'चे सरकार कार्यकाल पूर्ण करेल : सुभाष देसाई\nशुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020\nदेशा्त अनेक पक्ष आहेत. त्यामुळे कोणी काँग्रेस मुक्त भारत किंवा भाजप मुक्त भारत करेन म्हणणे चुकीचे आहे. लोकशाही प्रगल्भ झाली आहे, त्याचे कौतूक आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे दोष दाखविले पाहिजे. तसेच त्यांच्याशी स्पर्धा करायला हवी. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अंगावर घ्यायची तयारी असली पाहिजे, असेही त्यांनी नमुद केले.\nसातारा : जून व ऑक्टोंबरमध्ये राज्य सरकारने अनेक कंपन्यांशी सामंज्यस करार केले आहेत. त्यानुसार अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. ग्रामीण युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही ५१ हजार कोटी रूपयांचे विविध ३० कंपन्यांशी करार केलेले आहेत. त्यातून एक लाख युवकांना रोजगार मिळणार आहेत, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून पुढील चार वर्षाची मजबूत तयारीही आम्ही केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आपला कालावधी पूर्ण करून महाराष्ट्राला सुखी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nमहाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबाबत ते बोलत होते. सध्या नोटीसांचे वारे वाहत आहे. आपल्याला अशी काही नोटीस असलेली आहे का, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, मला कसलीही नोटीस आलेली नाही व येण्याचीही शक्यताही नाही. नोटीसांबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे. अशा नोटीसांमुळे कोणी विचलित होणार नाही. पण यातून त्रास देण्यासाठी कोणी नोटीसा पाठवित असेल तर पक्ष व संघटनेच्या माध्यमातून त्याचा समाचार घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nसरकारच्या वर्षपूर्तीचा अनुभव कसा वाटला, यावर मंत्री देसाई म्हणाले, हे वर्ष अगदी आगळेवगळे गेले आहे. अनपेक्षितपणाने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन या वर्षाची सुरवात झाली. यापूर्वीच्या सरकारमध्येही मी मंत्री हातो. त्यामुळे मला मंत्रीपद मिळणे हे आश्चर्यकारक नाही. पण सरकार स्थापन होणे ही सर्वाना अश्चर्यकारक वाटले. महाविकास आघाडीच्या सरकारने वर्ष पूर्ण केले असून पुढील चार वर्षाची मजबूत तयारी आम्ही केली आहे.\nत्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कालावधी पूर्ण करेल व महाराष्ट्राला सुखी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे आमच्या सोबत इतकी वर्षे होते ते आमच्या विरोधात गेले आहेत. जे आमच्या विरोधात होते, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. हा लोकशाहीचा चमत्कार असून लोकशाहीचे वेगळे रूप यानिमित्ताने पहायला मिळाले. आम्ही काँगेस सोबत आलो म्हणून आश्चर्य वाटायचे कारण नाही.\nदेशा्त अनेक पक्ष आहेत. त्यामुळे कोणी काँग्रेस मुक्त भारत किंवा भाजप मुक्त भारत करेन म्हणणे चुकीचे आहे. लोकशाही प्रगल्भ झाली आहे, त्याचे कौतूक आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे दोष दाखविले पाहिजे. तसेच त्यांच्याशी स्पर्धा करायला हवी. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अंगावर घ्यायची तयारी असली पाहिजे, असेही त्यांनी नमुद केले. राज्यातील उद्योग शंभर टक्के सुरू झालेत काय, या प्रश्नावर ते म्हणाले, शंभर टक्के नाही पण ७० ते ८० टक्के उद्योग सुरू आहेत.\nबाजारपेठातील मागणी वाढल्याने उत्पादन वाढविले आहे. त्यामुळे कोणत्याच वस्तूची टंचाई दिसत नाही. पण शंभर टक्के उद्योग लवकरच सुरू होतील. तसेच जुन्या प्रमाणे नवीन उद्योग सुरू झाले पाहिजेत. युवकांना रोजगार मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रश्न कसा सोडविणार याविषयी ते म्हणाले, जून व ऑक्टोंबरमध्ये महिन्यात आम्ही अनेक सामंज्यस करार केले आहेत.\nत्यानुसार अनेक उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत.\nराज्याची भरभराट व्हावी, उत्पन्न वाढावे, तसेच नोकऱ्या वाढाव्यात\nहा यामागचा आमचा उद्देश आहे. ग्रामीण युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही ५१ हजार कोटी रूपयांचे विविध ३० कंपन्यांशी करार केलेले आहेत. त्यातून एक लाख रोजगार मिळणार आहेत. यामध्ये नवीन मुंबईत डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान, पुण्यात हिंजवडी, चाकण परिसरात इंजिनिअरींग उद्योग, रायगड, नवी मुंबई परिसरात अन्न प्रकिया उद्योग, संभाजीनगरमध्ये शेंद्रा बिडकिन (डीएमआयसी) परिसरात ऑरिक नावाची उद्योग नगरी निर्माण झाली आहे.\nरायगड परिसरात औषधी उत्पादनाचे मोठे उद्यान उभारण्यात येत आहे. येथे देशातील तसेच परदेशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद कधी संपणार, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारकडे राज्याचा जीएसटीचा हक्काचा वाटा आहे. तो वेळच्यावेळी परत\nराज्यांना दिला पाहिजे. आम्हीच नव्हे तर ममता बॅनर्जीनीही हा वाटा वेळेत मिळावा, अशी मागणी केले आहे. ही देशभरातील राज्यांची समस्या आहे. आपत्तीच्या काळात राज्यांना मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. केंद्राचा हिस्सा वेळेत येत नाही. त्यालाच असे वादाचे स्वरूप दिले जाते.\nआयारामांना थोपविण्यासाठी भाजपकडून सत्ता बदलाचे गाजर....\nविरोधकांकडून सातत्याने दोन महिन्यात सत्तापालट होईल, असे सांगितले जात आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता मंत्री देसाई म्हणाले, अशी विधाने विरोधकांकडून सुरवातीपासून होत आहेत. सुरवातीला अकरा दिवसांचा वायदा देऊन झाला. त्यात त्यांचीच निराशा झाली. आता वेगवेगळे वायदे व तारखा दिल्या जात आहेत. कारण त्यांच्याकडे आयाराम आहेत. त्यांना गाजर दाखवून पक्षात आणलेले आहे. आता सत्ता नसताना त्यांना कसे थांबवायचे. त्यामुळे भाजप सत्तेसाठी बेचैन आहे.त्यांच्यात चलबिचल सुरू आहे. आयारामांना पक्षात थांबविण्यासाठी सरकार येईल किंवा मी पुन्हा येईन, असे सांगत आहेत. पण महाविकास आघाडीची पाच वर्षे कश�� गेली हेही त्यांना कळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसरकार government महाराष्ट्र maharashtra रोजगार employment सुभाष देसाई subhash desai वर्षा varsha विकास भाजप काँग्रेस indian national congress भारत स्पर्धा day विषय topics उत्पन्न मुंबई mumbai डेटा सेंटर चाकण रायगड नवी मुंबई नगर उद्यान जीएसटी एसटी st\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yuvamaratha.com/profile.php?uid=9cb67ffb59554ab1dabb65bcb370ddd9", "date_download": "2021-01-26T11:20:59Z", "digest": "sha1:YMJ3TJEGWJU7Y7A6TBXEUJ5YXM7P4LHP", "length": 1502, "nlines": 21, "source_domain": "yuvamaratha.com", "title": "Yuva Maratha Vadhu Var Suchak", "raw_content": "युवा मराठा वधू-वर सूचक\nमुख्य पान | वधू | वर | संपर्क | सूचना | लॉगइन |\tEnglish\nजन्म तारीख:- 1993/9/22 जन्म वेळ:-दुपारी/संध्याकाळी/रात्री 8:20 वाजता\nनवरस नावं:-Yogesh रास:-धनू नक्षत्र:-मूल चरण:-२ मराठा:-96 Kuli\nनोकरी/व्यवसाय ठिकाण:- Sale Exitive\nगावं व संपर्क क्रमांक पहा\nआम्ही हि सेवा पूर्ण मोफत देत आहे.\nसर्व हक्क सुरक्षित युवा मराठा २०१६-१७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/geysers/indocare-3l-instant-water-heater-price-peD6eC.html", "date_download": "2021-01-26T11:58:36Z", "digest": "sha1:5UUS5HQK32Y2VSRBDRLBMTRZZERVZMXB", "length": 9184, "nlines": 222, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये इंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर किंमत ## आहे.\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर नवीनतम किंमत Nov 10, 2020वर प्राप्त होते\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटरशोषकलुईस उपलब्ध आहे.\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 2,800)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर दर नियमितपणे बदलते. कृपया इंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 388 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 22 पुनरावलोकने )\n( 37 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nइंडोचारे ३ल इन्स्टंट वॉटर हीटर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/5-pickup-vehicles-carrying-for-slaughter-seized-in-telangana/", "date_download": "2021-01-26T11:29:00Z", "digest": "sha1:NTOXJZAOLHTZMBUWLMQ7ACZVBOR2ICOW", "length": 10880, "nlines": 95, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nतेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त\nतेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त\nवणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 29 जनावरांची सुटका\nजितेंद्र कोठारी, वणी: वरोरा येथून गोवंश भरुन कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 5 पिकअप वाहन वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 8 तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून 29 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे.\nरविवारी संध्याकाळच्या सुमारास वरो-यावरून तेलंगणात गोवंशाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना खबरीकडून मिळाली. त्या माहितीवरून डीबी पथकाने रविवार संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वरोरा मार्गावर नायगाव फाट्याजवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वरोरा मार्गे येत असलेले बोलेरो पिकअप मालवाहू क्र. ( MH 27 X1189) (MH34 AB 2478) (MH30 BD 2330) ( MH32 AJ 1193) व अशोक लेलेंड मिनिडोर क्र. (MH34 AV 0937) हे वाहनं येताना दिसले.\nपोलिसांनी या वाहनाची थांबवून तपासणी केली असता या वाहनात 29 गोवंश कोंबून भरलेले आढळून आले. पोलिसांनी पाचही वाहन चालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर जनावरे कत्तलीसाठी वरोरा येथून भरुन हैद्राबाद येथे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी पिकअप व���हन चालकांसह 8 जणांना अटक करून वाहनात भरलेल्या जनावरांची सुटका केली.\nया प्रकरणी अफजल बेग (34) रा.कायर, सैयद इमरान (24) रा. बेला, जि. आदीलाबाद, सचिन महादेव थेरे (37) रा. टुंड्रा ता. वणी, शेख कलीम शेख हकीम (34), रा. धोत्रा शिंदे, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला, भोलाराम सुरेश पडोळे (25) रा. डोर्ली ता. वणी, नीलेश मधुकर आसुटकर (37) रा. डोर्ली ता. वणी, नंदकुमार शिवसुंदर तिवारी (46) रा. वरोरा जि. चंद्रपूर व रमेश शालीक पेंदोर (37) रा. टुंड्रा ता. वणी अशा 8 जणांना अटक केली.\nपोलिसांनी तस्करांकडून 29 नग गोवंश ज्याची किंमत 7 लाख 30 हजार तसेच जनावर वाहतूक करणारे 5 मालवाहु वाहन किंमत 19 लाख 5 हजार असा एकूण 26 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना रासा येथील गुरु माऊली गोशाळेच्या सुपूर्द करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 कलम 5(अ) 9, प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 कलम 11 (1) (ए) (बी)(इ)(एफ)(एच)(आय)(के) सह मोवाका क्र. 130 (3)/177 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांचे मार्गदर्शनात पो. नि. वैभव जाधव, डीबी पथकाचे पोउनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहोड, पंकज उंबरकर, अमित पोयाम, दीपक वांडर्सकर यांनी पार पाडली.\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘वणी बहुगुणी’ची जाहिरात स्किम जाहीर\nयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे\nवणीतील बहुतांश एटीएममध्ये पैश���चा खडखडाट\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/dilip-mahatme-coin-collection-farm-labor-newspaper-cuttings/", "date_download": "2021-01-26T12:50:19Z", "digest": "sha1:AKI6WBQ43FWE6KMGLZ2NWZTLOBAMPBTV", "length": 39240, "nlines": 135, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "‘त्या’ शेतमजुराच्या संग्रहात आहे जवळपास ५० हजार अनमोल ठेवा – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\n‘त्या’ शेतमजुराच्या संग्रहात आहे जवळपास ५० हजार अनमोल ठेवा\n‘त्या’ शेतमजुराच्या संग्रहात आहे जवळपास ५० हजार अनमोल ठेवा\nपेठ रघुनाथपूरच्या छंदिष्ट दिलीपची ही प्रॉपर्टी पाहून व्हाल थक्क\nसुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः फेसबूक वॉटस्अॅपवर आपण अनेकदा लेख वाचतो. न्यूजपेपर अथवा मॅगजीनमधलेदेखील लेख वाचतो. खूपच आवडलेत तर कधी एखाद दुसरा लेख सेव्ह करून ठेवतो. त्याचं कटिंगही संग्रही ठेवतो. ‘तो’ मात्र तेवढ्यावर थांबत नाही. त्याला आवडलेला लेख तो पुन्हा पुन्हा वाचतो.\nआपल्या मोत्यांसारख्या सुंदर अक्षरात हाताने लिहून काढतो. या हस्तलिखितांचा संग्रह बाईंड करून ठेवतो. हा भन्नाट छंद जोपासत आहे, पेठ मंगरूळचा दिलीप वसंतराव महात्मे. त्याने जवळपास 1500 लेख हाताने लिहून काढलेत.\nदिलीप महात्मे यांच्याकडे जवळपास 2,500 दुर्मीळ नाणी आहेत.\nएवढंच नव्हे तर त्याच्याकडे 30 हजारांच्या वर न्यूजपेपरचे कटिंग आहेत. अडीच हजारांच्या आसपास कॉईन्सचा संग्रह आहे. आपली शेतमजुरीची कामं सांभाळून हा युवक सदोदित नव्या प्रयोगांकडे वाटचाल करीतच आहे.\nआजकाल आपल्याला हाताने लिहायचा भारी कंटाळा येतो. सोशल मीडियावर चॅटिंग करताना आपण पूर्ण स्पेलिंग लिहीत नाही. शॉर्टकटच मारतो. साध्या दोन अक्षरी ‘ओके’चाही आपण ‘के’ करतो. पत्र लिहिणे, वाचलेले चांगले उतारे वहीत लिहून काढणे, तर दूरचीच गोष्ट.\nअमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर नावाचं गाव आहे. या गावातून पायीपायी निघालं ��री पेठ रघुनाथपूरला जाता येतं. इथेच एक शेतमजूर राहतो. त्याचं नाव दिलीप वसंतराव महात्मे.\nदिलीप महात्मे यांनी स्वत:च्या अक्षरात जवळपास 1,500 पानं लिहून काढलीत\nया दिलीपने जवळपास 1500 पानं लिहून काढलीत. त्याचे थोडेथोडके नव्हेत, तर चार खंड झालेत. ‘प्रसिद्ध व्यक्ती’, ‘प्रेरणा व शोध’ दोन भागांत आणि हिंदीत ‘ऐतिहासिक और भौगोलिक’ अशी छानं शीर्षकही त्याने दिलीत. त्याने जवळपास 10 हजार 478 पानांवर जवळपास 30 हजार कात्रणं गोळा करून चिकटवलीत.\nत्यांचे ग्रंथासारखेच खंड करून बांधणी केली. देश-विदेशातल्या जवळपास 2,500 नाण्यांचा संग्रह केला. दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात राबणारा सामान्य शेतमजूर एवढं कसं करतो, हेच मुळात आश्चर्य आहे. त्याचं हे गुपित त्याने ‘वणी बहुगुणी’सोबत बोलताना शेअर केलं.\nदिवस निघाला की, तो दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीला जातो. पहिल्यांदा दहावीत नापास झाला. प्रयत्न करून दहावी पास झाला. नंतर बारावी केलं. पुढे काही त्याला शिकता आलं नाही. शिक्षणाचा त्याचा संबंध तुटला, मात्र ज्ञानाशी त्याचं नातं अबाधितच राहिलं. ज्ञानाचे संदर्भ तो गोळा करायला लागला. कटिंगच्या बाईंडिंगचे जवळपास 30 खंड त्याच्या संग्रहात आहेत. त्याला तो ‘ग्रंथ’ म्हणतो.\nदुसऱ्यांच्या शेतात मुजुरी करून दिलीप भरतो पोट\nधामणगावापासून सुमारे 15 किलोमीटर आतमधे इतक्या खोलात त्याचं गाव. त्याच्या गावात पोहचायचं म्हटलं, तरं स्वतःची गाडी असलेली बरी. एस.टी.देखील मंगरूळपर्यंतच जाते. मात्र या गावात 151 देशांचे क्वाईन्स कसे पोहचलेत, याचंही सर्वांना आश्चर्य वाटतं.\nदिवाळीला लक्ष्मीपूजनात अनेकजण वेगवेगळ्या क्वाईन्सची पूजा करतात. याच्या घरात तर 151 देशांतल्या क्वाईन्सची पूजा होऊन दिवाळी साजरी होते. विविध न्यूजपेपर्समधल्या विविध विषयांवरील कात्रणांचा संग्रह दिलीपने केला. विषयांचं वैविध्य पाहिलं तर आपले डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.\nआई मंदाबाईंना भजनाचा छंद. वडील वसंतरावांना वृत्तपत्र वाचण्याची सवय. मोठा भाऊ दिनेश नियमित भगवद्गीता वाचतात. तर वहिनी वेदिका यांच्या नियमित वाचनात ग्रामगीता असते. परी आणि आयुष हे दिलीपचे पुतणी, पुतण्या. वाचनाची आवड असणाऱ्या परिवारातच दिलीप लहानचा मोठा झाला. त्यामुळे स्वाभाविकतः वाचन त्याच्या रक्तातच उतरलं.\nशाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ व्हायचे. त्यामुळे वा��नाची गोडी वाढत गेली. वाचता वाचता त्याला न्यूजपेपर्समधील फोटोदेखील आकर्षित करायला लागलेत. काही विषय त्याला खूप आवडायला लागलेत. ते संग्रही असावेत, असं त्याला वाटायला लागलं. जे आवडलं, ते कापून एका वहीत चिकटवून ठेवायला त्याने सुरुवात केली.\nअनेक विषयांची सरमिसळ एकाच कात्रणवहीत झाली. त्याच्या डोक्यात मग एक भन्नाट कल्पना आली. त्याने विषयांचं वर्गीकरण केलं. इतिहास, राजकारण, देश-विदेश, अध्यात्म, विज्ञान, कला, क्रीडा, महामानव, प्रसिद्ध व्यक्ती, जनरल नॉलेज या प्रमाणे त्याने त्याच्या कात्रणवह्या तयार केल्यात.\nदिलीपला मुळातच निटनेटकेपणाची सवय. या सर्व कात्रणांचं त्याने वेगवेगळ्या खंडांत विभाजन केलं. पुस्तकांना असते, तशी अनुक्रमणिका लिहिली. आकर्षक असं मुखपृष्ठाचं कोलाज स्वतःच तयार केलं.\nजवळपास ३० खंडांमध्ये ३० हजार कात्रणांचा संग्रह दिलीपने तयार केला.\nजवळच्या गावातील बाईंडरकडून ते नीट बांधून घेतलं नि त्याचा ‘ग्रंथ’ तयार झाला. एवढे सगळे वर्तमानपत्र खरेदी करणं हा त्याच्या परिस्थितीला पेलवण्यासारखं नाही. त्याने ज्याच्याकडून मिळतील त्याच्याकडून ते गोळा करायला सुरुवात केली.\nपुस्तकवाचनाचा छंदही त्याने असाच जोपासला. त्याचा छंद अख्ख्या गावालाच काय, तर पंचक्रोशीतही माहीत आहे. त्यामुळे सगळेच त्याला दिलखुलासपणे सपोर्ट करायला लागलेत. बघता बघता त्याने गोळा केलेल्या कात्रणांचे 30 खंड झालेत. पानंच मोजायची म्हटलीत तर ती 10 हजार 478 इतकी होतात. त्याचं काम अजूनही सुरुच आहे.\nया खंडांना दिलीपने साजेशी टायटल्सही दिलीत. ती नावं आणि कंसात पृष्ठसंख्या पुढील प्रमाणे आहेत. जागतिक ज्ञान खंड 1 (पृ.513), जागतिक ज्ञान खंड 2 (पृ. 377) जागतिक ज्ञान खंड 3 (पृ.687), तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पृ.887), अध्यात्म खंड 1 (पृ.277), अध्यात्म खंड 2 (पृ. 311), अध्यात्म खंड 3 (पृ.280), राजकारण, खेळ आणि बोधकथांचा संग्रह ‘त्रिदल’ (पृ.350), तुमचीच तुमच्यासाठी,\nकवितांचं कलेक्शन तीन खंड अनुक्रमे पृष्ठ 611, 580, 733, बाळासाहेब ठाकरे यांची कात्रणं ‘भगवे वादळ’ (पृ. 263), भारतीय इतिहास (पृ. 200), विश्व इतिहास (पृ.160), प्रसिद्ध व्यक्ती खंड 1(पृ.355), प्रेरणा व शोध खंड 1 (पृ.275), प्रेरणा व शोध खंड 3(पृ.477), जवळपास 2,500 जनरल नॉलेजच्या प्रश्नांचा संच प्रश्नकुंभ, स्पर्धापरीक्षा स्पेशल (पृ.370), ‘त��झेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’ दुसऱ्या खंडाचे काम सुरू आहे.\nत्याच्या घरातल्या देव्हाऱ्यात काही पिढ्यांपासूनचे 7 क्वॉईन्स होते. या नाण्यांनी त्याला आकर्षित केलं. त्याला शिक्के गोळा करण्याचा नवा छंद जडला. आपल्या घरात जसे जुने क्वॉईन्स आहेत, तसेच इतरांच्याही घरी ते असतील याची त्याला गॅरंटी होती. दिलीपने मग क्वाईन्स गोळा करण्याचं मिशनच सुरू केलं. गावातले, नात्यातले, दोस्त, परिचित ज्यांच्याकडून जमतील त्यांच्याकडून त्याने नाणे गोळा करायला सुरुवात केली.\nदिलीपचा जनसंपर्कही खूप मोठा आहे. अनेक ठिकाणी त्याचे चाहते आहेत. त्यांचीही त्याला खूप मदत झाली. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून बरेचजण घरी परतलेत. त्यांना दिलीपचा शौक माहीत होता. त्यांनीदेखील त्याच्यासाठी असतील, नसतील तेवढे क्वॉईन्स आणलेत. त्याचे काही दोस्त विदेशातही आहेत. त्यांनीही त्याला क्वाईन्स पाठवलेत.\nदेवघरातल्या 7 क्वॉईन्सपासून दिलीपने सुरुवात केली. आज त्याच्याजवळ जवळपास 151देशांतले क्वॉईन्स आहेत. ती संख्या जवळपास 2,500च्या घरात आहे. खडकू, आणा, मोहर, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशी अनेकविध नाणी त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत.\nप्रत्येक क्वाईन चलनात येतो. काही काळ जाता त्यात बदलही होतो. त्याच्या नवनव्या एडिशन्स निघतात. कालांतराने ते क्वाईन चलनातून बादही होतं. स्वातंत्र्यानंतरचे जवळपास सगळेच भारतीय क्वॉईन्स त्याच्याजवळ असल्याचं दिलीप सांगतो. त्याच्या सगळ्या व्हेरायटीजही त्याच्याकडे आहेत. दिलीपकडे 1 रूपयाच्या क्वॉईन्सचे 33 प्रकार आहेत.\n2 रूपयाच्या क्वॉईन्सचे 23 प्रकार आहेत. 5 रूपयाच्या क्वॉईन्सचे 55 प्रकार आहेत. 10 रूपयाच्या क्वॉईन्सचे 15 प्रकार आहेत. 50 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 20 प्रकार आहेत. 20 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 6 प्रकार आहेत. 10 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 12 प्रकार आहेत. 5 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 10 प्रकार आहेत. 25 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 20 प्रकार आहेत. ब्रिटीशकाळातले 70 ते 80 क्वाईन्स त्याच्या संग्रहात आहेत.\nएवढंच नव्हे तर 450 वर्ष जुने मुगलकालीन, अकबर, शिंदे, गायकवाड, होळकर, पेशवे यांच्या राजवटीतलेही अनेक क्वाईन्स दिलीपच्या कलेक्शनची शान वाढवतात. 5 पैसे, 10 पैसे आणि 50 पैश्यांचे आतापर्यंत आलेले सगळे क्वाईन्स दिलीपकडे आहेत.\nजगातील १५१ देशातील नाणी खालील प्रमाणे :\n(१) आँस्टेलिया : नाणी १, (२) अँगोला : नाणी १ (३) आँस्टिया : नाणी १ (४) अर्जेंटिना : नाणी २ (५) अँडोरा : नाणी १ (६) भूतान : नाणी २ (७) बेल्जियम : नाणी २ (८) बांग्लादेश : नाणी १ (९) बाहरेन : नाणी १ (१०) बेलिझ : नाणी १ (११) बोटास्वाना : नाणी १ (१२) बहामा : नाणी १ (१३) बुरूंडी : नाणी १ (१४) बल्गेरिया : नाणी १ (१५) बार्बाडोस : नाणी १ (१६) चीन : नाणी ३ (१७) कँनडा : नाणी २ (१८) सायप्रस : नाणी २ (१९) चेकोस्लोव्हाकिया : नाणी २ (२०) कंबोडिया : नाणी १ (२१) मध्य आफ्रिका प्र. : नाणी १ (२२) कोलंबिया : नाणी १ (२३) क्रोएशिया : नाणी १ (२४) कोस्टा रिका : नाणी १ (२५) चिली : नाणी १ (२६) डे. रि. काँगो : नाणी १ (२७) चेक गणराज्य : नाणी १ (२८) डेन्मार्क : नाणी २ (२९) इस्टोनिया : नाणी १ (३०) इरिट्रीया : नाणी १ (३१) स्वाझीलँड : नाणी १ (३२) फ्रान्स : नाणी ४ (३३) फ्रेंच इंडोचायना : नाणी १ (३४) फिनलँड : नाणी १ (३५) फिजी : नाणी १ (३६) जर्मनी : नाणी ६ (३७) ग्रीस : नाणी २ (३८) झाम्बिया : नाणी १ (३९) जिब्राल्टर : नाणी १ (४०) ग्वेर्नसे : नाणी १ (४१)गिनी : नाणी १ (४२) जाँर्जिया : नाणी १ (४३) घाना : नाणी २ (४४) गयाना : नाणी १ (४५) हाँगकाँग : नाणी ३ (४६) हैती : नाणी १ (४६) हैती : नाणी १ (४७) हंगेरी : नाणी १ (४८) इजिप्त : नाणी १ (४९) इंडोनेशिया: नाणी ४ (५०) इटली : नाणी २ (५१) मन ची बेटे : नाणी १ (५२) इराक : नाणी १ (५३) जपान : नाणी १ (५४) जाँईन : नाणी १ (५५) जमैका : नाणी १ (५६) जर्सी : नाणी १ (५७) किरगिझस्थान : नाणी १ (५८) कुवैत : नाणी १ (५९) कझाकस्तान : नाणी १ (६०) किरिबाती : नाणी १ (६१) केनिया : नाणी १ (६२) लेबनॉन : नाणी १ (६३)लँटाव्हिया : नाणी १ (६४) मॉरिशस : नाणी ३ (६५) मलाया ब्रिटिश बेनिओ : नाणी १ (६६) मलेशिया: नाणी ३ (६७) मोरोक्को : नाणी १ (६८) मालावी : नाणी १ (६९) मेक्सिको : नाणी १ (७०) मालदीव : नाणी १ (७१) मोझाम्बिक : नाणी २ (७२) माकाउ : नाणी १ (७३) माँरिटॅनिया : नाणी १ (७३) माँरिटॅनिया : नाणी १ (७४) मादागास्कर : नाणी १ (७५) माल्टा : नाणी १ (७६) नेपाळ: नाणी ६ (७७) नेदरलँड्स : नाणी ३ (७८) मॅसिडोनिया : नाणी १ (७९) निकारागुआ : नाणी १ (८०) न्यूझीलँड : नाणी १ (८१) नाँर्वे : नाणी १ (८२) न्यू कॅलेडोनिया: नाणी १ (८३) मस्कँट आणि ओमान : नाणी २ (८४) ओमान : नाणी ४ (८५) पोलंड : नाणी ६ (८६) फिलिपीन्स : नाणी ३ (८७) पेरू : नाणी १ (८८) पाकिस्तान : नाणी १ (८९) पपुआ न्यू गिनी : नाणी १ (९०) पँराग्वे : नाणी १ (९१) कतार : नाणी १ (९२) रवांडा : नाणी १ (९३) रूमानिया : नाणी १ (९४) दक्षिण आफ्रिका : नाणी (९५) सोलोमन बेटे : नाणी १ (९६) स्लोव्हाकिया: नाणी १ (९७) स्विव्झलँड : नाणी १ (९८) स्वीडन : नाणी १ (९९) दक्षिण कोरिया : नाणी १ (१००) सिएरा लिओन : नाणी १ (१०१) सँमांआ : नाणी १ (१०२) सुरीनाम : नाणी १ (१०३) सौथ व्हिएतनाम : नाणी १ (१०४) स्पेन: नाणी ४ (१०५) सौदी अरेबिया: नाणी ३ (१०६) श्रीलंका : नाणी ७ (१०७) सोविएत उणीव : नाणी ३ (१०८) सिंगापोर : नाणी ४ (१०९) टर्की : नाणी २ (११०) थायलंड : नाणी ६ (१११) ट्रान्सनिस्टिया : नाणी १ (११२) त्रिनिदाद व टोबँगो : नाणी १ (११३) तुर्कमेनिस्तान : नाणी १ (११४) टांझानिया : नाणी १ (११५) अमेरिका: नाणी ४ (११६) उझबेकिस्तान : नाणी २ (११७) युनायटेड किंग्डम : नाणी ७ (११८) युनायटेड अरब एमिरेट्स : नाणी ३ (११९) युगांडा : नाणी १ (१२०) उरूग्वे : नाणी २ (१२१) युक्रेन : नाणी १ (१२२) व्हेनेझुएला : नाणी १ (१२३) झैर नाणी १ (१२४) रशिया : नाणी १ (१२५) पोर्तुगाल : नाणी १ (१२६) पनाया : नाणी १ (१२७) सुदान : नाणी १ (१२७) सुदान : नाणी १ (१२८) उत्तर कोरिया : नाणी १ (१२९) ब्राझील : नाणी १ (१३०) अफगाणिस्तान : नाणी १ (१३१) अल्बेनिया : नाणी १ (१३२) आल्जिरिया: नाणी १ (१३३) बेनिन : नाणी १ : (१३४) कॅमरून : नाणी २ (१३५) नायजेरिया: नाणी १ (१३६) म्यामार : नाणी १ (१३७) नामिबिया: नाणी १ (१३८) मंगोलिया : नाणी १ (१३९) पुर्व तिमोर : नाणी १ (१४०) युरोप : नाणी १ (१४१) क्युबा : नाणी १ (१४२) लाओस : नाणी १ (१४३) आइसलँड : नाणी १ (१४४) आयलँड : नाणी १ (१४५) झिम्बाब्वे : नाणी १ (१४६) व्हिएतनाम : नाणी १ (१४७) ग्रीनलँड : नाणी १ (१४८) सिरिया : नाणी १ (१४९) टोकेलाँ : नाणी १ (१५०) टोंगा : नाणी १ (१५१) आपला देश म्हणजे भारत १ हजार ५०० च्या वर ऐतिहासिक नाणी …\nकेवळ बारावीपर्यंत शिकलेल्या दिलीप वसंतराव महात्मे नामक युवकाची धडपड अजूनही सुरूच आहे. तो खेड्यात राहतो. शेतमजुरी करतो. छोट्या छोट्या गोष्टीदेखील लोक सोशल मीडियावर शेअर करतात. दिलीपला ते जमलं नाही. मातीच्या ढिगाऱ्यातच जणू त्याचं हे ‘वैभव’ झाकोळलं आहे.\nहे सगळं ज्ञानाचं भंडार सर्वांपर्यंत पोहचावं. विशेषतः विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी ही दिलीपची इच्छा आहे. यासाठी तो मोबदल्याची विशेष अपेक्षाही ठेवत नाही, हे विशेष. ज्या गावात साधी बसही जात नाही, त्या गावात त्याने संपूर्ण जगातलं भांडार आणलं. हे त्याचं कलेक्शन प्रदर्शनींच्या माध्यमातून जगभर जावं, हीच त्याची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्या कार्याला सदिच्छा.\nहे सर्वांपर्यंत पोहचलं पाहिजे\nनवी पिढी वाचनापासून दूर जात आहे. त्यांनी वर्तमानपत्रं वाचावीत. जगभरातल्या संस्कृतीचा, इतिहासाचा, वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा. वर्तमानपत्रांतील कात्रणांचा माझा संग्रह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहावा. शाळा, कॉलेजसह, विविध मंडळं, संस्थांनी ही प्रदर्शनी आयोजित करावी.\nमला मानधनाची फारशी अपेक्षा नाही. प्रदर्शनासाठी जो काही किरकोळ खर्च लागेल, तो मिळाला तरी पुरे. हे सगळं वैभव सर्वांपर्यंत पोहचलं पाहिजे, हीच अपेक्षा. मला हे कॉईन्स आणि त्यांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने जतन करायची आहे. प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवायची आहे.\nमी साधा शेतमजूर आहे. शिक्षणही पूर्ण करू शकलो नाही. तरी ज्ञानाची ओढ आहे. ही ज्ञानाची लालसा सर्वांमध्येच निर्माण व्हावी, म्हणून माझी ही धडपड. साधं पोस्ट ऑफीसही नसलेल्या एका दूरच्या खेड्यात मी राहतो. माझ्यापर्यंत सर्वांनाच पोहचणं शक्य नाही. माझं हे वैभव सर्वांना पाहता यावं, हीच अपेक्षा आहे.\nमु. पेठ रघुनाथपूर, पो. मंगरूळ दस्तगीर,\nता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती 444711\nतथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nतथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी संपूर्ण विश्वाला प्रेरणा दिली. देत आहे. दिलीपही या विचारांनी प्रेरित झाला. या महामानवांवर न्यूजपेपरमध्ये आलेले लेख, बातम्या, त्यांचे सुविचार यांचा संग्रह करणे त्याने सुरू केलं.\nया कलेक्शनचा 887 पानांचा पहिला खंड त्याने तयार केला. ‘तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’ असं छानसं टायटलही दिलं. यात एकूण 304 लेख, 2,500 फोटो, 550 सुविचार आणि 60 कविता आहेत. जगभरातील विहार, स्तूप आणि स्मारकांचाही यात समावेश आहे.\nहे सर्वांपर्यंत पोहचावं यासाठी तो प्रयत्न करीत आहे. दिलीपने पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रीसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेसोबत त्यासाठी पत्रव्यवहारही केला. अनेक मान्यवरांना त्याचा संग्रही दाखवला.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखांचाही संग्रह दिलीपने केला. ‘भगवे वादळ’ असं समर्पक शीर्षकही दिलं. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ही बाब काही वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवली. अनेक आमदार, खासदार, मंत्री, राजकारण आणि समाजकारणातल्या बड्या हस्ती या सर्वांपर्यंत दिलीप��े आपला विषय मांडला.\nस्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….\nरस्ता चुकला अन् रायफल गवसली…\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nआजपासून मुकुटबन येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू\nशाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स’च पॉजिटिव्ह\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2339035/coronavirus-infection-india-lockdown-lockdown-maharashtra-unlock-mission-begin-again-bmh-90/", "date_download": "2021-01-26T10:53:16Z", "digest": "sha1:J4ECYIZCK27QFHFCAVIO3BERLSHXO5MZ", "length": 15755, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Coronavirus infection india lockdown lockdown maharashtra unlock mission begin again bmh 90 । लॉकडाउन खरंच लागणार का? वाचा तुम्हाला सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nलॉकडाउन खरंच लागणार का वाचा तुम्हाला सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर\nलॉकडाउन खरंच लागणार का वाचा तुम्हाला सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर\nजवळपास वर्ष होत आलं तरी करोनाचं संकट क���ी झालेलं नाही. उलट मागील काही दिवसांपासून हे संकट आणखी गंभीर होताना दिसत आहे. दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या चिंतेत भर टाकत असून, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार पुन्हा लॉकडाउन करणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. (सर्व संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)\nलॉकडाउन मुद्यावरून सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती बिघडली, तर लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले होते. त्यामुळेही हा मुद्दा चर्चेत आला होता.\nया चर्चेमुळेच लोकांना आहोत त्या ठिकाणीच अडकून पडण्याची भीती वाटत आहे. पण, महत्त्वाची बाब म्हणजे यापुढच्या काळात लॉकडाउन लागण्याची शक्यता नाही. केंद्रीय गृहमंत्र्यालयानं नव्यानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही हेच दिसून येतं.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करा, गर्दीवर नियंत्रण ठेवा, अशा सूचना राज्यांना दिलेल्या आहेत.\nहे सांगत असतानाच गृहमंत्रालयाने असंही म्हटलं आहे की, रात्रीची संचारबंदी लागू करण्याची मुभा राज्यांना असून, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर टाळेबंदी लागू करण्यासाठी मात्र केंद्राची परवानगी आवश्यक आहे. डिसेंबर महिन्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या असल्यानं हा महिना तरी राज्यात लॉकडाउन लागू होण्याची चिन्हे कमीच आहेत.\nपंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांनी करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी रात्रीची संचारबदी लागू केली आहे. राज्यांना रात्रीची संचारबंदी यासारखे स्थानिक निर्बंध लागू करता येतील. नियमभंग करणाऱ्यांविरोधात राज्यांना दंडात्मक कारवाई करण्यास व आवश्यकता असेल तर दंडात वाढ करता येईल, असं केंद्रानं राज्यांना म्हटलं आहे.\nप्रतिबंधित क्षेत्रात देखरेख ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने जिल्हा व महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निश्चित करण्यात आली आहे. अंमलबजावणीत कसूर झाल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. केंद्राने प्रतिबंधित क्षेत्रांच्या (कंटेन्मेंट झोन) आरेखनावर लक्ष केंद्रीत केले असून, राज्य व स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म व्यवस्थापन करण्याची सूचना केली आहे.\nकंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मात्र, लॉकडाउनचा सामना करावा लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर पूर्ण नियंत्रण असणार आहे.\nबाजारपेठा, बसगाड्या व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्याबद्दल केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. त्यामुळे प्रवास करताना काही समस्या सर्वसामान्यांना येऊ शकतात, मात्र प्रवासी वाहतूक बंद होणार नाही. केंद्रानं तसं स्पष्ट केलं आहे. विमान, रेल्वे व बसगाड्यांच्या वाहतुकीसंदर्भात यापूर्वीच सूचना प्रसिद्ध केल्या आहेत, त्याआधारे राज्यांनी सार्वजनिक वाहतुकीचे नियमन करावे, असे केंद्राने म्हटले आहे.\nआठवडाभरातील संसर्गदर १० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावर बोलवू नये. सरकारी कार्यालयांमध्ये अंतर नियम पाळला पाहिजे. राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य प्रवासावर कोणतेही निर्बंध नसून, ई-परवान्याची गरज नसेल, असे केंद्राने म्हटले आहे. केंद्रानं लॉकडाउन लागू न करण्याचं म्हटलेलं आहे. दुसरीकडे राज्य सरकारही लॉकडाउन लागू न करण्याच्याच विचारात आहे. गेल्या आठ महिन्यात अर्थचक्र ठप्प झाल्यानं अनेक आर्थिक आव्हान राज्यासमोर उभी आहेत. त्यात लॉकडाउन केल्यास आर्थिक अरिष्ट ओढवू शकतं. त्यामुळे सरकार सध्या तरी असा निर्णय घेण्याचं टाळेल असंच दिसून येतं आहे.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1668960", "date_download": "2021-01-26T12:12:01Z", "digest": "sha1:DGR2NKP6XKPIZFL3DEYITHJLNDZ4VP4G", "length": 5164, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:०५, ५ मार्च २०१९ ची आवृत्ती\n४३६ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१२:५३, ५ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\n१३:०५, ५ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\nद चौथे कादंबरी द सैटॅनिक व्हर्सेस (१९८८) हा एक मोठा वादविवाद होता आणि अनेक देशांमध्ये मुसलमानांच्या निषेधाची प्रेरणा देत होता. १४ फेब्रुवारी १९८९ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहुल्ला खोमेनी यांनी फतवा यांच्या विरोधात मृत्यूची धमकी देण्यात आली. ब्रिटिश सरकारने रश्दी यांना पोलिसांच्या संरक्षणाखाली ठेवले होते.\n२००० पासून रश्दी अमेरिकेत रहात आहेत. २०१५ मध्ये न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या आर्थर एल. कार्टर जर्नलिझम इंस्टीट्यूट येथे त्यांचे निवासी म्हणून नामांकित लेखक होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1603764", "date_download": "2021-01-26T12:52:31Z", "digest": "sha1:6HPILGTQBKQ7ALZRJCMKJQNGY75JZWVP", "length": 2371, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जगदीश खेबुडकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जगदीश खेबुडकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजगदीश खेबुडकर (स्रोत पहा)\n१७:४७, २५ जून २०१८ ची आवृत्ती\n१६५ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n१६:२७, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n१७:४७, २५ जून २०१८ ची आवृत्ती (स्रोत प��ा)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]\n[[वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू]]\n[[वर्ग:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_45.html", "date_download": "2021-01-26T11:07:04Z", "digest": "sha1:YDXNNV5TSKCWZSB5JTFK4QCMTCMHMPKS", "length": 15452, "nlines": 148, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nकोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव\nकोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव\nबारामतीमध्ये आमराई परीसर येथील एका रुग्णाची चाचणी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.\nसदरची व्यक्तीची खाजगी हॉस्पिटलमध्ये स्लॅब घेऊन चाचणी घेतली असता पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे आमराई परिसरातील सुहासनगर घरकुल जयभिम स्तंभ ते सिध्दार्थनगर चौक ते सचिन काकडे किराणा दुकान ते दामोदरे रॉकेल दुकान ते धनंजय तेलंगे ते वसाहत चौक ते जयभिम स्तंभ सुहासनगर घरकुल चौक ही सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.तरी सर्व नगर परिषद बारामती येथील नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लाॅकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी\nदादासाहेब कांबळे यांनी केले आहे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदा���ना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव\nकोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2021/01/10/the-tremendous-return-on-investment-they-have-made-over-the-last-3-years-learn-more/", "date_download": "2021-01-26T12:31:48Z", "digest": "sha1:AKEVM3EDQLEJEQVDIRWEWJQEQGZ3YW6H", "length": 11989, "nlines": 135, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गुंतवणुकीवर गेल्या 3 वर्षात 'ह्यांनी' दिलेत जबरदस्त रिटर्न ; जाणून घ्या ड‍िटेल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \nHome/Money/गुंतवणुकीवर गेल्या 3 वर्षात ‘ह्यांनी’ दिलेत जबरदस्त रिटर्न ; जाणून घ्या ड‍िटेल\nगुंतवणुकीवर गेल्या 3 वर्षात ‘ह्यांनी’ दिलेत जबरदस्त रिटर्न ; जाणून घ्या ड‍िटेल\nअहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- एलआयसीच्या सर्वसाधारण योजना नफ्यासह आयुष्यभर कव्हरेज आणि इतर सुविधा प्रदान करतात . तसेच एलआयसी सरकारच्या पेन्शन योजनेशी देखील संबंधित आहे.\nगेल्या तीन वर्षांत जर आपण सरकारी सिक्युरिटीज फंडांबद्दल बोललो तर जवळजवळ सर्वच राष्ट्रीय पेन्शन सिस्टम टायर -2 ने दुप्पट परतावा दिला आहे.\nया तीन वर्षात 7 पेन्शन फंड मॅनेजर्सने 11.01 टक्क्यांवरून ते 13.5 टक्क्यांपर्यंत वार्षिक रिटर्न दिले आहे. त्याच वेळी, बेंचमार्क सीसीआईएल सॉवरेन बॉन्ड आणि 10-वर्षांच्या गिल्ट म्युच्युअल फंडाने केवळ 10.78% परतावा दिला आहे.\nटियर-2 सेग्मेंटमध्ये एलआयसी पेन्शन फंड प्रथम क्रमांकावर आहे. तीन वर्षांत 13.5% परतावा दिला आहे. मूल्य संशोधनातील डेटा याविषयी माहिती प्रदान करते. एचडीएफसी पेन्शन फंड देखील एलआयसीच्या जवळ आहे. एचडीएफसी पेन्शनने 11.7% परतावा दिला आहे.\nएलआयसी पेन्शन फंडानेही 5 वर्षांच्या रिटर्न कालावधीत सर्वाधिक परतावा दिला आहे. या कालावधीत एलआयसी पेन्शन फंडाने 11.88 टक्के परतावा दिला आहे. परताव्याच्या बाबतीत हे सर्व एनपीएस फंड आणि म्युच्युअल फंडांना मागे ठेवण्यात यशस्वी झाले आहे.\nवयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होणारी निवृत्ती खाती एनपीएस टियर-1 च्या व्यतिरिक्त, एनपीएस टियर -2 चे बरेच फायदे आहेत. हे गुंतवणूक खाते असल्याने आपण आपल्या गरजेनुसार पैसे काढू शकता. तथापि, सरकारी कर्मचारी वगळता टियर-2 खात्यांवरील प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कोणताही कर लाभ मिळणार नाही.\nबेस पॉईंटचे कमी एक्सपेंस रेशियो हे गुंतवणूकदारांना आकर्षित करते. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) पुढच्या वर्षी नवीन पेन्शन फंड व्यवस्थापकांची निवड केल्यावरही ते लागूच राहील.\nइक्विटी स्कीम्ससाठी 0.09 टक्क्यांची मॅक्सिमम प्रस्तावित इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट फीस आणि 0.03 टाक्यांची इंटरमीडियरीज चार्ज सह म्यूचुअल फंड आणि अन्य फाइनेंशियल इंस्ट्रूमेंट्स च्या तुलनेत एनपीएस सर्वात स्वस्त पर्याय राहील.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फ���सबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\n ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा\nकेवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे \n‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या\nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nजिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध \nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/rohit-sharma-will-be-the-fourth-cricketer-to-receive-the-khel-ratna-award/", "date_download": "2021-01-26T11:46:10Z", "digest": "sha1:E7K6EQXLMF7CF24LZEBNAUMNEUGG3I4D", "length": 6547, "nlines": 106, "source_domain": "analysernews.com", "title": "रोहित शर्मा खेलरत्न पुरस्कार मिळविणारा चौथा क्रिकेटर असेल", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nरोहित शर्मा खेलरत्न पुरस्कार मिळविणारा चौथा क्रिकेटर असेल\nसचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहलीनंतर हा पुरस्कार मिळविणारा रोहित शर्मा चौथा क्रिकेटपटू बनणार आहे\nक्रिकेटर रोहित शर्माला देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न देऊन गौरविण्यात येईल. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहलीनंतर हा पुरस्कार मिळविणारा रोहित शर्मा चौथा क्रिकेटपटू बनणार आहे. तथापि, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी खेलरत्न म्हणून कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालंपियन मारियाप्पन थंगावेलू यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे.\nसोमवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी 12 सदस्य निवड समितीने द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांची नावे शिफारस केली होती, तर मंगळवारी समितीने राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची नावेही अंतिम केली आहेत.\nसत्यपाल मलिक मेघालयचे नवे राज्यपाल तर भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार.\nनिवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा.\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nसीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावालांनीही घेतली लस\nपंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सचिव\nऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटु डीन जोन्स यांचे निधन\nदेशातील पहिले पर्यटन जेल 'येरवडा'\nकॉंग्रेसचे अध्यक्षपद आणि फुकाच्या चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://hi.lizarder.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%9A%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2021-01-26T11:38:58Z", "digest": "sha1:X4INJPZEBRIYHNPJFPKNQOUH3WJ2JQNJ", "length": 5224, "nlines": 150, "source_domain": "hi.lizarder.com", "title": "न कर चयन - चेक अनुवाद - Lizarder", "raw_content": "\n\"न कर चयन\" के अनुवाद चेक भाषा के लिए:\nकर - अनुवाद :\nचयन - अनुवाद :\nकर - अनुवाद :\nचयन - अनुवाद :\nउदाहरण (बाहरी स्रोतों की समीक्षा नहीं की)\nचयन क क ट कर नए परत म रख\nचत र भ ज चयन\nव त त य चयन\nप रस ग चयन\nप रस ग चयन\nकन क शन चयन\nप ष ठभ म चयन\nचयन च पक ए\nचयन घ म ए\nचयन घ म ए \nचयन अप रदर श\nचयन प रदर श\nचयन ख सक ए\nचयन म ट ए\nब कएण ड चयन\nस र फ चयन\nफ ल डर चयन\nस स धन चयन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2021-01-26T12:30:53Z", "digest": "sha1:NBGNB5CCAG2JK27G26DURU5537OQYJYM", "length": 7086, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "धक्कादायक: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणा��� तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nधक्कादायक: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू\nin नंदुरबार, खान्देश, ठळक बातम्या\nनंदुरबार: शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नेहरू नगरमधील हिताक्षी मुकेश माळी या सहा वर्षीय बालिकेला जीव गमवावा लागला आहे. उपचारासाठी सुरत येथे दाखल करण्यात आले होते. मात्र यात यश आले नाही. सुन्न करणारी अशी ही घटना असून या घटनेने पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त न करणार्‍या नगरपालिका यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.\nबीएचआर प्रकरण: पोलीस महासंचालकांनीही मागविली माहिती\nसरकार टिकवायचे असेल तर…: कॉंग्रेसच्या मंत्र्याकडून इशारा\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nसरकार टिकवायचे असेल तर...: कॉंग्रेसच्या मंत्र्याकडून इशारा\nभुसावळात भरधाव डंपरच्या धडकेत बुलढाण्याचे दाम्पत्य ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/09/im-so-ok-just-a-rumor-about-my-health/", "date_download": "2021-01-26T12:32:26Z", "digest": "sha1:T7HTETA4AM55IBOLQMJIWAT5W4UV5MTQ", "length": 8962, "nlines": 57, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मी एकदम ठणठणीत; माझ्या प्रकृतीबाबतच्या नुसत्या वावड्या - Majha Paper", "raw_content": "\nमी एकदम ठणठणीत; माझ्या प्रकृतीबाबतच्या नुस���्या वावड्या\nदेश, मुख्य / By माझा पेपर / अफवा, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री / May 9, 2020 May 9, 2020\nनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिन्ही टप्प्या दरम्यान एरव्ही राजकारणात कमालीचे सक्रिय असलेले भाजपचे चाणक्य अमित शहा कुठेच न दिसल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये झळकू लागल्या होत्या. अमित शहा कुठे गायब झाले, असे प्रश्नही विरोधकांनी विचारायला सुरुवात केली होती. लॉकडाऊनच्या या काळात शहांच्या नावावर तबलिगी जमात प्रकरणावेळी एनएसए अजित डोवाल यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठविल्याची एकच घडामोड होती. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकत होती.\nमेरे स्वास्थ्य की चिंता करने वाले सभी लोगों को मेरा संदेश\nपण आज खुद्द अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या निव्वळ वावड्या असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा खुलासा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये, सोशल मि़डीयावर काही मित्रांनी माझ्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या. त्याचबरोबर काहींनी तर माझ्या मृत्यूसाठीही प्रार्थना केली आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारीविरोधात देश लढत आहे आणि मी गृह मंत्री म्हणून दिवस रात्र कामात व्यस्त होतो. यामुळे या अफवांकडे लक्ष दिले नव्हते. पण आता जेव्हा माझ्या हे लक्षात आले की माझी तब्येत खराब असल्याचा काल्पनिक आनंद या अफवा पसरविणाऱ्यांना होत आहे, तेव्हा मी यावर खुलासा न करण्याचा निर्णय घेतला.\nपण, गेल्या दोन दिवसांपासून माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली, त्यामुळे त्यांच्यासाठी मला समोर यावे लागत असल्याचे शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मी पूर्णपणे ठणठणीत असून मला कोणताही आजार नाहीय. हिंदू धर्मानुसार अशा प्रकारच्या अफवा प्रकृती आणखी ठणठणीत ठेवतात. यामुळे मी अशा सर्व लोकांकडून एकच आशा व्यक्त करतो, की यापुढे तुम्ही मला माझे काम करू द्याल आणि स्वत:ही कराल. तुमच्याप्रती माझ्या मनामध्ये कोणताही द्वेष नसल्याचे शहा यांनी म्हटले आहे.\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nकोल्ड प्रे�� तेल घाणी व्यवसाय\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/onionfertilizers", "date_download": "2021-01-26T11:44:08Z", "digest": "sha1:M6KV22WECXKQVU6ENF62ZPHEN4GZIZGH", "length": 11977, "nlines": 193, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "कांद्याचे खतव्यवस्थापन – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच���या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nशेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके\nकांद्याचे भरगोस उत्पादन घ्याच्यचे असेल तर त्यासाठी मृदेची तयारी, लागवड व खतव्यस्थापन या तिन्ही बाबींची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे.\nमृदेची तयारी करते वेळी १० टन पूर्णपणे कुजलेल्या शेणखतात ३ किलो हुमणासूर पूर्णपणे मिसळून घ्यावे व हे मिश्रण १ एकर क्षेत्रात पसरवावे.\nएका एकरच्या बेसल डोस मध्ये खालील खतांचा समावेश करावा\nएन पी के १२-११-१८ किंवा १९-१९-१९ किंवा १७-१७-१७ किंवा १५-१५-१५ या पैकी जे उपलब्ध असेल ते २५ किलो\nकंद स्पेशल ३० किलो\nम्युरेट ऑफ पोटाश किंवा सल्फेट ऑफ पोटाश २५ किलो\nमायक्रोडील (महाराष्ट्र ग्रेड १) ५ किलो\n३० ते ३५ दिवसांनी, १ एकर साठी खालील खते द्यावीत\nएन पी के १२-११-१८ किंवा १९-१९-१९ किंवा १७-१७-१७ किंवा १५-१५-१५ या पैकी जे उपलब्ध असेल ते २५ किलो\n६० ते ६५ दिवसांनी, १ एकर साठी खालील खते द्यावीत\nएन पी के १२-११-१८ किंवा १९-१९-१९ किंवा १७-१७-१७ किंवा १५-१५-१५ या पैकी जे उपलब्ध असेल ते २५ किलो\nम्युरेट ऑफ पोटाश किंवा सल्फेट ऑफ पोटाश ५० किलो\n२० ते २५ दिवसांनी : मायक्रोडील (ग्रेड २) १ मिली प्रती लिटर किंवा सुपर मिक्स ०.५ ग्राम प्रती लिटर\n३५ ते ४० दिवसांनी: झेब्रान १ मिली प्रती लिटर\nफवारणी करते वेळी ब्लेझ १ मिली प्रती लिटर किंवा ब्लेझ सुपर ०.५ मिली प्रती लिटर या दराने फवारणी च्या द्रावणात मिसळावे.\nतुमच्या मनात काही शंका असेल किंवा इतर काही प्रश्न विचारायची असतील तर खालील फॉर्म भरावा.\nप्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nआपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nमल्चफिल्मची निवड व फायदा\nबदलत्या युगातील शेतकरी नव-नवीन पद���धती वापरून अनेक पारंपारिक समस्या मोडीत...\n\"कांद्याने सरकारे हलवली आहेत\" हे एक वाक्य या पिकाचे महत्व...\nकांदा लागवडीचे सूत्र - जाणत नसाल तर कांदा लावू नका\nसंपूर्ण शेत कसे एकसारखे दिसते आहे पात कमरेइतकी उंच झाली...\nकांद्यात आढळून येणाऱ्या अन्नद्रव्य कमतरता, कारणे व उपाय\nकांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. चांगला नफा होण्यासाठी कांद्याचा...\nकांद्यात मल्चिंगचा उपयोग होतो का\nमला सोशल मिडीयावर काही फोटो सापडले. त्यावरून असे दिसते कि...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya/bjp-appoints-charge-every-district-grampanchayat-election-68055", "date_download": "2021-01-26T12:58:25Z", "digest": "sha1:KKRAAIBGVHS3ELDIY3CJLFIKTNQO2K5R", "length": 9452, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ग्रामपंचायत निवडणुकसाठी भाजपने कंबर कसली : प्रत्येक जिल्ह्यासाठी या प्रभारींची नेमणूक - bjp appoints in charge in every district for Grampanchayat election | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामपंचायत निवडणुकसाठी भाजपने कंबर कसली : प्रत्येक जिल्ह्यासाठी या प्रभारींची नेमणूक\nग्रामपंचायत निवडणुकसाठी भाजपने कंबर कसली : प्रत्येक जिल्ह्यासाठी या प्रभारींची नेमणूक\nबुधवार, 6 जानेवारी 2021\nचौदा हजार ग्रामपंचायतींसाठी राज्यात निवडणुका सुरू आहेत...\nमुंबई : भाजतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून आपल्या कार्यकर्त्यांनी विजयी व्हावे यासाठी राज्यस्तरावरून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बड्या नेत्याची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nहे प्रभारी पुढील काही दिवसांत आपापल्या जिल्ह्याचा दौरा करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी आपले कार्यकर्ते निवडून यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यानुसार त्यांनी यादीही तातडीने प्रसिद्धीस दिली.\nसुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर आणि वर्धा\nचंद्रशेखर बावनकुळे- नागपूर आणि भंडारा\nगिरीष महाजन- जळगाव आणि अहमदनगर\nआशिष शे���ार - ठाणे\nरविंद्र चव्हाण - सिंधुदुर्ग\nरावसाहेब दानवे पाटील - नांदेड\nसंजय कुटे- अकोला आणि अमरावती\nसुरेश हाळवणकर - सांगली आणि पुणे\nसुभाष देशमुख - कोल्हापूर\nप्रसाद लाड - रत्नागिरी उत्तर-दक्षिण\nप्रविण दरेकर- रायगड उत्तर-दक्षिण\nविनोद तावडे - पालघर\nगिरीष बापट - सातारा\nसंभाजी पाटील निलंगेकर- लातूर आणि उस्मानाबाद\nप्रितमताई मुंडे - परभणी\nबबनराव लोणीकर - हिंगोली\nडॉ. भागवत कराड - जालना\nप्रा. राम शिंदे - नाशिक\nचैनसुख संचेती - यवतमाळ\nरणजित पाटील - वाशिम\nडॉ. अनिल बोंडे - बुलढाणा\nडॉ. रामदास आंबटकर - गडचिरोली\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nmumbai ग्रामपंचायत चंद्रकांत पाटील chandrakant patil सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar चंद्रपूर beed चंद्रशेखर बावनकुळे nagpur जळगाव jangaon आशिष शेलार ashish shelar सिंधुदुर्ग sindhudurg रावसाहेब दानवे raosaheb danve नांदेड nanded अकोला akola सांगली sangli सुभाष देशमुख कोल्हापूर prasad lad रायगड विनोद तावडे पालघर palghar गिरीष बापट girish bapat सोलापूर संभाजी पाटील निलंगेकर samhbhaji patil nilangekar उस्मानाबाद usmanabad बबनराव लोणीकर जयकुमार रावल jaikumar raval धुळे dhule देवयानी फरांदे devyani pharande नंदुरबार nandurbar प्रा. राम शिंदे ram shinde राम शिंदे यवतमाळ yavatmal रणजित पाटील ranjit patil वाशिम washim अनिल सोले हरिभाऊ बागडे harihbhau bagde aurangabad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya/ncp-mp-dr-amol-kolhe-taget-bjp-agiculture-act-66652", "date_download": "2021-01-26T11:48:25Z", "digest": "sha1:NTST7JJS5QKJYDMD7GPYOJE7E7XH5CRO", "length": 12308, "nlines": 177, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "झोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही..अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा - NCP MP Dr. Amol kolhe taget BJP Agiculture Act | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nझोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही..अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा\nझोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही..अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा\nझोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही..अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा\nगुरुवार, 10 डिसेंबर 2020\n\"झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही,\" असा हल्लाबोल शिरूरचे (जि. पुणे) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केला.\nपि���परी : \"झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही,\" असा हल्लाबोल शिरूरचे (जि. पुणे) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकरी आंदोलनावर तेरा दिवसांनीही निर्णय न घेतलेल्या केंद्र सरकारवर भोसरीमध्ये काल केला.\nभोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील तीन कोटी रुपयांच्या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि कोल्हेंच्या प्रयत्नातून हा उपक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या उपक्रमाची खरी गरज ही शेतकरी आंदोलनाची दखल न घेणाऱ्या बहिऱ्या झालेल्या केंद्र सरकारसाठी दिल्लीत आहे, असा टोमणा शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी यावेळी लगावला होता. सरकारची भूमिका ऐकण्याची पाहिजे, असे ते म्हणाले होते.\nराज्यपाल कोश्यारी म्हणाले, आदिवासींच्या प्रश्नांवर तोडगा काढू\nहलक्या कानाच्या नेत्यांसाठी अशी शिबिरे ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनासाठी चीन व पाकिस्तानमधून रसद पुरवठा होत असून त्यात भाड्याने माणसे असल्याचा बेलगाम आरोप पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी नुकताच पालिका सभेत केला होता. पवार व घोळवेंचे हे दोन संदर्भ पकडून श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम योग्यवेळी व योग्य ठिकाणीही होत असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावला.\nनिवडून येणं सोपं असतं, पण त्यानंतर काम करणं हे अवघड असतं, असे जयंत पाटील म्हणाले. विधानसभेचे यश व राज्यात मिळालेली सत्ता याच्यात कोल्हेंचा मोठा वाटा आहे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंनी पायाला भिंगरी लावून विधानसभेला केलेल्या प्रचाराचे कौतूक करीत त्याची पोचपावती दिली. बंद पडलेल्या बैलगाडा शर्यतीचाही प्रश्न ते सोडवतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.\nहेही वाचा : दानवेंना घरात घुसून मारावं लागेल : बच्चू कडू\nमुंबई : 'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेचे केले आहे. दानवे यांच्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे दानवेंच्या विधानावर संतापले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाल�� देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अशा वातावरणात शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असं म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दानवे हे मूळचे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे याची सर्वात आधी डीएनए चाचणी करावी लागेल, पुन्हा असे वक्त्यव्य त्यांनी करू नये. या आधी दानवे यांच्या घरावर आम्ही गेलो होतो, आता दानवेंना घरात घुसून मारावं लागेल का, असे बच्चू कडू म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे खासदार अमोल कोल्हे आंदोलन agitation भोसरी bhosri आमदार राजमाता जिजाऊ rajmata jijau सुप्रिया सुळे supriya sule उपक्रम धनंजय मुंडे dhanajay munde दिल्ली चीन पाकिस्तान उपमहापौर जयंत पाटील jayant patil बैलगाडा शर्यत bullock cart race बच्चू कडू मुंबई mumbai उत्तर प्रदेश रावसाहेब दानवे raosaheb danve राजकारण politics डीएनए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_71.html", "date_download": "2021-01-26T12:02:44Z", "digest": "sha1:XEPGHHAMPJSOJNJCSLEHQS6SDDRQYSDL", "length": 15672, "nlines": 147, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "कात्रज डेअरीकडून दूधउत्पादकांना नवीन वर्षाचे गिफ्ट : या तारखेपासून लिटरमागे १ रुपयांची वाढ | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nकात्रज डेअरीकडून दूधउत्पादकांना नवीन वर्षाचे गिफ्ट : या तारखेपासून लिटरमागे १ रुपयांची वाढ\nकात्रज डेअरीकडून दूधउत्पादकांना नवीन वर्षाचे गिफ्ट : या तारखेपासून लिटरमागे १ रुपयांची वाढ\nजिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतक-यांना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी ) नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. खाजगी दूध संघाकडून खरेदी दर कमी केला जात असताना कात्रज दूध संघाने आपल्या शेतक-यांना १ जानेवारी पासून गायीच्या दुधासाठी प्रति लीटर १ तर म्हैशीच्या दुधासाठी प्रति लीटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांनी सांगितले.\nखरेदी दरात वाढ केली असली तरी विक्रीच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे हिंगे यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना व्हायरस संसर्गाचे पार्श्वभूमीवर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा घेणारा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला सहकारी संघ आहे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : कात्रज डेअरीकडून दूधउत्पादकांना नवीन वर्षाचे गिफ्ट : या तारखेपासून लिटरमागे १ रुपयांची वाढ\nकात्रज डेअरीकडून दूधउत्पादकांना नवीन वर्षाचे गिफ्ट : या तारखेपासून लिटरमागे १ रुपयांची वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://yout.com/youku-mp4/?lang=mr", "date_download": "2021-01-26T10:51:16Z", "digest": "sha1:VIVIE7TG7C3J33LJOZC6QESOS3DW7CVM", "length": 4381, "nlines": 108, "source_domain": "yout.com", "title": "youku एमपी 4 वर | Yout.com", "raw_content": "\nyouku एमपी 4 कनव्हर्टरवर\nआपला व्हिडिओ / ऑड��ओ शोधा\nआपल्या व्हिडिओ / ऑडिओची URL कॉपी करा आणि ती यूट शोध बारमध्ये पेस्ट करा.\nआपणास डीव्हीआर पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे आपण कोणतीही कॉन्फिगरेशन सेट करण्यास सक्षम असाल.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ क्रॉप करण्यास अनुमती देते, आपण वेळ श्रेणी ड्रॅग करणे आवश्यक आहे किंवा \"वरून\" आणि \"ते\" फील्डमधील मूल्ये बदलली पाहिजेत.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ या स्वरुपात एमपी 3 (ऑडिओ), एमपी 4 (व्हिडिओ) किंवा जीआयएफ स्वरूपात बदलण्याची परवानगी देते. एमपी 3 निवडा.\nआपण आपला व्हिडिओ / ऑडिओ वेगवेगळ्या गुणांमध्ये शिफ्ट करू शकता, अगदी खालपासून ते उच्च गुणवत्तेपर्यंत.\nयुट प्रदान केलेल्या दुव्यावरील मेटा डेटा स्क्रॅप करते आणि आम्ही प्रयत्न करतो आणि अंदाज लावतो की ते शीर्षक आणि कलाकार आहे जसे की | चिन्हांद्वारे | किंवा - आणि आम्ही वाटेल अशी एखादी ऑर्डर आम्ही निवडतो, आपणास पाहिजे त्यानुसार मोकळे करा.\nप्रारंभ करा आणि आनंद घ्या\nआपले स्वरूप बदलणे प्रारंभ करण्यासाठी बटणावर क्लिक करा youku एमपी 4 व्हिडिओ / ऑडिओवर.\nHRTi एमपी 3 वर\nvk एमपी 3 वर\nHRTi एमपी 4 वर\nvk एमपी 4 वर\nTwitter - सेवा अटी - गोपनीयता धोरण - संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gnaukri.in/pnb-recruitment/", "date_download": "2021-01-26T11:13:20Z", "digest": "sha1:S7O5EIK5TMNCMA5KYRAC3YRDFRV63REO", "length": 4364, "nlines": 39, "source_domain": "gnaukri.in", "title": "PNB Recruitment 2020: 535 Posts Bharti| GNAUKRI", "raw_content": "\n(PNB)पंजाब नॅशनल बँक येथे 535 पदांची भरती (मुदतवाढ)\nPNB Bharti 2020 ची नवीन नोटिफिकेशन जारी केली असून 535 पदांसाठी हि भरती आहे. तसेचअधिकृत अधिसूचना ऑफिशिअल वेबसाईटवर जारी झाली आहे. पात्र उमेदवार या नोकरीच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कृपया फी, वय मर्यादा, पात्रता यासारख्या अर्जाच्या तपशीलांसाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. PNB Bharti 2020 साठी अर्ज करण्यापूर्वी, आपण आमच्याद्वारे शेवटी दिलेली जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या फोनवर डाउनलोड करा व इतर माहिती काळजीपूर्वक वाचा.\n(SRTMUN) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे 51 पदांची भरती\n(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे 420 पदांची भरती\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 16 पदांची भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 57 पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक भरती 2020\nनाव पंजाब नॅशनल बँक भरती 2020\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 06 ऑक्टोबर 2020\nअर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा\nपदाचे नाव — 1. मॅनेजर (रिस्क) 2. मॅनेजर (क्रेडिट) 3. मॅनेजर (ट्रेझरी) 4. मॅनेजर (लॉ) 5. मॅनेजर (आर्किटेक्ट) 6. मॅनेजर (सिव्हिल) 7. मॅनेजर (इकॉनॉमिक्स) 8. मॅनेजर (HR) 9. सिनियर मॅनेजर (रिस्क) 10. सिनियर मॅनेजर (क्रेडिट)\nएकूण जागा — 535\nशैक्षिणक पात्रता — जाहिरात पहा\nनोकरीचे ठिकाण — संपूर्ण भारतात\nऑनलाईन परीक्षा — ऑक्टोबर/नोव्हेंबर\nशेवटची तारीख — 06 ऑक्टोबर 2020\nऑफिशियल संकेतस्थळ — लिंक\nपीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)\nऑनलाईन अर्ज करा (लिंक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/lokshahi-jindabad-by-suhas-palshikar-yogendra-yadav-peter-dsouza", "date_download": "2021-01-26T10:55:39Z", "digest": "sha1:OXMPPDI3YP6S42IDGP5NIDYXCY2RD5UG", "length": 3787, "nlines": 95, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Lokshahi Jindabad by Suhas Palshikar, Yogendra Yadav, Peter D'Souza Lokshahi Jindabad by Suhas Palshikar, Yogendra Yadav, Peter D'Souza – Half Price Books India", "raw_content": "\nलोकशाहीबद्दल लोक काय विचार करतात लोकशाही आपल्या देशासाठी योग्य आहे, असं किती लोकांना वाटतं लोकशाही आपल्या देशासाठी योग्य आहे, असं किती लोकांना वाटतं लोकशाही व्यवस्थेबद्दल लोक कितपत समाधानी आहेत लोकशाही व्यवस्थेबद्दल लोक कितपत समाधानी आहेत विविध स्तरांवरील लोकनियुक्त सरकारं-न्यायसंस्था-पोलिस-लष्कर आणि माध्यमं यांवर लोकांचा कितपत विश्वास आहे विविध स्तरांवरील लोकनियुक्त सरकारं-न्यायसंस्था-पोलिस-लष्कर आणि माध्यमं यांवर लोकांचा कितपत विश्वास आहे राजकीय पक्ष आपल्या आशाअपेक्षांचं प्रतिनिधित्व करतात असं लोकांना वाटतं का राजकीय पक्ष आपल्या आशाअपेक्षांचं प्रतिनिधित्व करतात असं लोकांना वाटतं का राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीऍवजी घराणेशाहीचा प्रभाव अधिक आहे, असं लोकांना वाटतं का\nबिगरपक्षीय चळवळी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या योगदानाकडे लोक कसं पाहतात ज्या देशात लोकशाही व्यवस्थेवर वारंवार आघात झाले आहेत तिथल्या लोकांची लोकशाहीबद्दल काय भावना आहे\nअशा अनेक कळीच्या प्रश्नांचा भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ आणि श्रीलंका या दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापक सर्वेक्षण करून शोध घेतला गेला. त्यावर आधारित पुस्तक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/dr-j-c-khanna-former-superintendent-of-bai-sakarbai-dinshaw-petit-veterinary-hospital-interview-abn-97-2377474/", "date_download": "2021-01-26T10:59:23Z", "digest": "sha1:PV5LGNXOY2B3R7YFP2M4IW27DFCXF2TJ", "length": 19759, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dr J C Khanna Former Superintendent of Bai Sakarbai Dinshaw Petit Veterinary Hospital interview abn 97 | आठवडय़ाची मुलाखत : ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज! | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nआठवडय़ाची मुलाखत : ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज\nआठवडय़ाची मुलाखत : ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज\nकरोनाच्या साथीतून पुरते सावरण्यापूर्वीच देशात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे.\nडॉ. जे. सी. खन्ना,\nबाई सकरबाई दिनशॉ पेटीट पशुवैद्यकीय रुग्णालयाचे माजी अधीक्षक\nकरोनाच्या साथीतून पुरते सावरण्यापूर्वीच देशात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव दिसत आहे. परभणी येथे अचानक ८०० कोंबडय़ांच्या मृत्यूनंतर राज्यातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. त्यापूर्वी ठाणे, चेंबूर येथेही सातत्याने अचानक पक्षी मरून पडल्याचे नागरिकांना दिसले होते. पक्ष्यांमधील या आजाराबाबत बाई सकरबाई दिनशॉ पेटीट पशुवैद्यकीय रुग्णालयाचे माजी अधीक्षक डॉ. जे. सी. खन्ना यांच्याशी साधलेला संवाद.\n* बर्ड फ्लू काय आहे\nहा विषाणूजन्य आजार आहे. इन्फ्लूएन्झा विषाणूचा पक्ष्यांमध्ये आढणारा प्रकार म्हणजे बर्ड फ्लू किंवा एव्हिअन फ्लू. फ्लूच्या विषाणूचे अनेक प्रकार आहेत. माणसाला फ्लू होतो ज्याला कॉमन फ्लू म्हटले जाते. तसेच पक्षी, डुक्कर, मांजर इतर प्राण्यांनाही फ्लूचा संसर्ग होतो. बर्ड फ्लू विशेषत: कुक्कुट, बदके यापासून प्रसारित होतो. १९९६ मध्ये चीनमध्ये या विषाणूची लागण झाली आणि १९९७ मध्ये हाँगकाँग येथे माणसांमध्ये याचा संसर्ग आढळला. त्यानंतर जवळपास पन्नास देशांत हा आजार पसरला. हा बर्ड फ्लू म्हणजे ‘एच ५ एन १’. पुन्हा २००३ आणि २००५ मध्ये याची साथ पसरली. त्यानंतर २०१३ मध्ये चीनमध्ये बर्ड फ्लूचा नवा प्रकार समोर आला तो म्हणजे ‘एच ७ एन ९’.\n* माणसांना होऊ शकतो का\nहा विषाणू झुनॉटिक म्हणजेच प्राणी-पक्ष्यांकडून माणसांमध्ये पसरणारा आहे. त्याचा विषाणू हवेतून पसरतो. त्याची लागण झाल्यास स���धारण दोन ते आठ दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. सर्दी, पडसे, खूप ताप काही वेळा श्वास घेण्यास त्रास, अतिसार अशी लक्षणे दिसतात. कुक्कुटपालन केंद्रात याची लागण झाल्यास अचानक मोठय़ा प्रमाणावर कोंबडय़ांचा मृत्यू होतो. त्यांच्या अंडय़ांचे कवच कमकुवत होते. पक्ष्यांच्या हालचालीत असमन्वय दिसतो. त्यांचे पाय निळे-जांभळे होऊ शकतात.\n* मेलेले किंवा जखमी पक्षी दिसल्यास काय करायचे किंवा काय काळजी घ्यायची\nअचानक खूप मृत पक्षी दिसल्यास त्यांना हात लावू नये. योग्य यंत्रणेला त्याची माहिती द्यावी. यंत्रणा पोहोचेपर्यंत कुत्री, मांजरी किंवा इतर प्राणी त्यांना खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मृत पक्षी उघडय़ा कचरापेटय़ांमध्ये न टाकता त्याची तातडीने विल्हेवाट लावावी. ते खोलवर पूरून टाकावेत किंवा जाळून नष्ट करावते. या विषाणूचा प्रादुर्भाव हा पोल्ट्रीमध्ये जास्त दिसतो. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. घर किंवा परिसरात जखमी पक्षी दिसल्यास घाबरून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण नाही. प्रत्येक पक्षी हा बर्ड फ्लूमुळेच पडला असेल असे नाही. योग्य ती काळजी घेऊन त्यावर उपचार करावेत. त्यासाठी पक्षीप्रेमींना माहिती द्यावी. मृत कावळे दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत. प्राधान्याने हा पोल्ट्रीमधील आजार आहे. मात्र, कावळ्यांपर्यंत त्याचा प्रादुर्भाव पसरला आहे का याची खातरजमा करण्यासाठी यंत्रणांनी काही मृत कावळ्यांचे शवविच्छेदन करणे गरजेचे आहे. अनेकदा गुरांना डायक्लोफिनॅक दिले जाते. अशा मृत गुरांचे मांस खाल्ल्यावर कावळे, गिधाडे यांचा मृत्यू होतो. पक्ष्यांच्या संपर्कात आल्यावर काटेकोर स्वच्छता राखावी.\n* चिकन, अंडी यातून माणसाला प्रादुर्भाव होऊ शकतो का\nआपल्याकडे साधारणपणे चिकन शिजवूनच खाल्ले जाते. पूर्ण शिजलेले मांस, अंडी हे सुरक्षित असते. अधिक खबरदारीचा भाग म्हणून माहिती असलेल्या ठिकाणीच चिकन किंवा अंडी खरेदी करावी. अंडी घेतल्यानंतर साधारणपणे ती चांगली आहेत का हे अंडे पाण्यात टाकून पाहिले जाते. अंडे खराब आहे असे वाटल्यास खाऊ नये. पुरेशी काळजी घ्यावी मात्र, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.\n* घरातील प्राणी-पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी\nबाहेरील पक्षी किंवा प्राण्यांच्या संपर्कात घरातील प्राणी किंवा पक्षी नसतील तर का���जी करण्याचे कारण नाही. कुत्री किंवा मांजरी बाहेर फिरताना काही खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरातील प्राण्यांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे दाखले नाहीत. मात्र, प्राण्यांनाही कच्चे किंवा अर्धेकच्चे मांस, अंडी देणे टाळावे. प्रक्रिया केलेल्या अन्नातून कोणत्याही विषाणूची बाधा होत नाही. पक्ष्यांची योग्य निगा राखावी. त्यांच्यात खूप बदल झाला, त्यांच्या हालचाली मंदावल्या असतील, प्रतिसाद मंदावला असेल, नेहेमीचे खाणे सोडले असेल तर पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशेतकरी आंदोलन : एवढी टोकाची भूमिका केंद्र सरकारने घेऊ नये - अजित पवार\n...आणि ग्राहकाच्या डोळयासमोर पीठाच्या गिरणीवर महिलेचं कापलं गेलं शीर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 पांढऱ्या कांद्याला आता ‘अलिबाग’ची ओळख\n3 विदाव्यवधान : गोपनीयतेचा बदलता दृष्टिकोन\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब���बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/68939", "date_download": "2021-01-26T12:32:26Z", "digest": "sha1:IA4G6NLSVTJNCOQUWJAYAJPNZFDMU5CB", "length": 14189, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ\nखनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ\nनुकतीच माझी येथील जीवनसत्वांची लेखमाला संपली (https://www.maayboli.com/node/68579). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची.\nखनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत. त्यांचे आपल्या आहारातील गरजेनुसार दोन गटांत वर्गीकरण केले जाते:\n१.\tजास्त प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा अधिक असते. यांमध्ये मुख्यत्वे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम यांचा समावेश होतो.\n२.\tसूक्ष्म प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा कमी असते. यांमध्ये मुख्यत्वे लोह, आयोडीन, तांबे, जस्त, कोबाल्ट, मॅन्गेनीज, क्रोमियम, सेलेनियम व फ्लुओराइड यांचा समावेश होतो.\nआहारातून घेतलेल्या या खनिजांचा आपण शरीरात साठा करतो. एक प्रकारे तो आपला ‘आरोग्य खजिना’च असतो. खनिजे शरीरात अनेकविध कामे करतात. थोडक्यात ती खालील स्वरूपाची असतात:\n१.\tपेशींचे मूलभूत कामकाज\n२.\tहाडे व दातांची बळकटी\n३.\tमहत्वाच्या प्रथिनांचे घटक (उदा. हिमोग्लोबिन)\n४.\tअनेक एन्झाइम्सच्या कामाचे गतिवर्धक\n५.\tहॉर्मोन वा जीवनसत्वाचे घटक.\nया यादीवरून त्यांचे महत्व लक्षात येईल. लेखमालेत तुलनेने अधिक महत्वाच्या खनिजांवर स्वतंत्र लेख असतील तर उर्वरित खनिजे ही शेवटच्या एका लेखात समाविष्ट होत���ल.\nप्रत्येक खनिजाबद्दलच्या लेखात त्याचे आहारातील स्त्रोत, गरज, शरीरकार्य, त्याच्या अभावाचा आजार आणि अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम असे विवेचन असेल. अन्य पूरक माहिती प्रतिसादानुरूप दिली जाईल. वाचकांनीही त्यात जरूर भर घालावी.\nआणि हो, एक सांगितलेच पाहिजे ....\nलेखमालेचे ‘खनिजांचा खजिना’ हे सुरेख शीर्षक माबोकर ‘अनिंद्य’ यांनी सुचवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार अर्थात वाचकांच्या सोयीसाठी पुढच्या प्रत्येक लेखाला मात्र ज्या त्या खनिजाचेच नाव त्याच्या वैशिष्ट्यासह देत आहे.\n.. तर लवकरच भेटूया ‘सोडियम’ च्या पहिल्या लेखातून.\n(‘मिपा’वर पूर्वप्रकाशित ही लेखमाला काही सुधारणांसह इथे प्र.)\nचांगला विषय .पुढच्या लेखाच्या\nचांगला विषय .पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत\nवरील सर्व नियमित वाचकांचे\nवरील सर्व नियमित वाचकांचे मनापासून आभार \n, येउ द्या लेखमाला\n, येउ द्या लेखमाला जोरात\nअतिशय उपयुक्त अशी ही दुसरी\nअतिशय उपयुक्त अशी ही दुसरी लेखमाला..\nमागच्यासारखीच ही पण उपयुक्त\nमागच्यासारखीच ही पण उपयुक्त लेखमाला होणार \nसुवर्ण भस्म, मिठाईवरचा चांदीचा वर्ख या विषयी जाणून घ्यायला आवडेल..\nवरील सर्वांचे प्रोत्साहनाबद्दल आभार.\nदत्तात्रय, सूचनेची नोंद घेत आहे.\nभाग २ इथे आहे:https://www\nभाग २ इथे आहे:\nअ‍ॅड्मांटिअम आणि व्हायब्रेनियम कुठे मिळेल.\nअमा, काही कल्पना नाही. या\nअमा, काही कल्पना नाही. या काल्पनिक धातूंवर तुम्हीच प्रकाश टाका \n इथे येण्यात खूप गॅप झाल्याने जीवनसत्त्वे बाकी आहेत वाचायची. आत दोन्ही वाचते.\nअमा अ‍ॅड्मांटिअम साठी डॉ\nअमा अ‍ॅड्मांटिअम साठी डॉ विलियम स्त्राईकर यांना कॉन्टॅक्ट करा\nव्हायब्रेनियम साठी उलीसस क्लाऊ हा एक चांगला पर्याय होता, पण त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अलट्रोनला जास्त वायब्रेनियम मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला (जास्त खनिजे शरीरासाठी वाईटच)\nयु मे कॉल शुरी, किंवा एव्हरेट रॉस. ते वाचलेत इन्फिनिटी वॉर मध्ये, अशी वदंता आहे.\nकारवी, लेखमालेत चर्चेसाठी स्वागत \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/state-government-announces-compulsory-rt-pcr-testing-for-travelers-who-come-from-delhi-gujrat-rajasthan-goa-in-maharashtra-58258", "date_download": "2021-01-26T11:36:06Z", "digest": "sha1:TC5FDN2SDLF2GIPZNTI6JKH4MC2A4PCO", "length": 9804, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'या' राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n'या' राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक\n'या' राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक\nराज्य सरकारनं वेळीच पावलं उचलत महाराष्ट्र - दिल्ली प्रवासावर निर्बंध आणले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nदिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्ली पाठोपाठ आता मुंबईसह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारनं वेळीच पावलं उचलत महाराष्ट्र - दिल्ली प्रवासावर निर्बंध आणले आहेत.\nमहाराष्ट्राच्या सीमांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहेत. तसंच, दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोनाचे चाचणीचे अहवाल असणं अनिवार्य असणार आहे. शिवाय, प्रवाशांनी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे.\nराज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीत रेल्वे, विमान आणि रस्ते प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार, राजस्थान, दिल्ली, गोवा आणि गुजरात या राज्यातून हवाई मार्गानं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी जवळ आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल जवळ बाळगणे आवश्यक आहे. मात्र, हा अहवाल ७२ तासांमध्ये करण्यात आला असावा, असंही या नियमावलीत नमूद केलं आहे.\nजर, प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल तर, विमानतळावर स्व खर्चानं कोरोनाची टेस्ट करण्यात यावी. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरंच, प्रवाशांना विमानतळा बाहेर जाता येणार आहे. अन्यथा, प्रवाशांना त्यांच्या राज्यात पुन्हा परतावे लागणार आहे. त्याचबरोबर, प्रवासी रेल्वे मार्गानं महाराष्ट्रात येत असतील तर त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट मागील ९६ तासांमध्ये केलेली असली पाहिजे.\nज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनु���ार उपचार केले जातील.. तसंच, रस्ते मार्गानं प्रवासी येत असल्यास राज्याच्या सर्व सीमांवर या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये करोनाची लक्षण आढळली तर त्यांना राज्याच्या सीमेवरुनच परत पाठवलं जाणार आहे. तसंच, प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतील तरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. असंही या आदेशात नमूद केलं आहे.\nकोरोनामुळे पहिल्यांदाच प्रभादेवीची जत्रा रद्द\nप्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चाललीय, काँग्रेसचा टोला\nमहाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड\nमुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच- भाई जगताप\nपर्यटनाला चालना देण्यासाठी २ हजार ९०५ कोटींचे करार\nम्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा\nखडसेंना फक्त चौकशीसाठी समन्स केला –ईडी\nमुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्रं\nभारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन\nपत्री पुल वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण\nराज्यातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर\n‘महामूव्ही चॅनेल’ला पोलिसांनी लावले टाळे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/calluses", "date_download": "2021-01-26T12:24:11Z", "digest": "sha1:JFZMUFS7IZOW4XNX6WO64UKR3THRADQO", "length": 13710, "nlines": 217, "source_domain": "www.myupchar.com", "title": "कॅलस: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Calluses in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nकॅलस म्हणजे आपल्या हातांच्या आणि पायांच्या त्वचेवरील खरखरीत आणि कोरडे चट्टे. ते फक्त त्रासदायक आणि अस्वस्थच नाही, तर बघायला देखील कुरूप असतात. कॅलस ही एक गंभीर समस्या नसली, तरी ती सहजपणे टाळता येते आणि बरी केली जाऊ शकते.\nकॅलसला बहुतेक वेळा कॉर्न्स समजले जाते. कॅलस आणि कॉर्न्स हे दोन्ही घर्षणापासून बचावाकरिता बनलेले त्वचेचे कडक असे थर असतात, कॅलस हे कॉर्न्स पेक्षा मोठे असतात, ते कॉर्न्स पेक्षा वेगळ्या जागी बनतात, आणि क्वचितच वेदना देतात.\nयाची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत\nकॅलस विशेषत: तळपायावर आणि पायांच्या बोटांजवळ, तळहातावर किंवा गुडघ्यांवर होतात; म्हणजे शरीराचे असे भाग ज्यावर शरीराच्या हालचालींमुळे सर्वात जास्त भार पडतो.,. ते सामान्यतः खालीलप्रमाणे दिसतात\nउंचावलेले आणि कडक गाठी सारखे.\nदाबल्यास दुखतात किंवा पृष्ठभागाखाली नाजूक असू शकतात.\nत्वचेवर जाड आणि खरखरीत चट्टे.\nत्वचा मेणासारखी, कोरडी दिसते आणि पापुद्रे निघतात.\nयाची मुख्य कारणं काय आहेत\nकॅलसचे मुख्य कारण घर्षण आहे. हे खालील कारणांमुळे सुद्धा होऊ शकते\nखूप घट्ट किंवा सैल पादत्राणे.\nविशिष्ट संगीत वाद्य वाजवल्यामुळे.\nव्यायामशाळेत काही उपकरणांवर व्यायाम केल्याने.\nबॅट किंवा रॅकेट पकडावी लागणारे खळे खेळल्यामुळे.\nदीर्घकाळ पेन/लेखणी पकडून ठेवल्यामुळे.\nलांब अंतरावर सतत सायकल किंवा मोटरबाइक चालवल्यामुळे.\nजोड्यांसोबत मोजे न घातल्यामुळे.\nबुनियन्स, पायात व्यंग किंवा इतर काही विकृती कॅलसची जोखीम वाढवतात.\nकधीकधी, अपुरा रक्त प्रवाह आणि मधुमेह सारख्या विकारांमुळे कॅलस होऊ शकतो.\nयाचे निदान आणि उपचार कसे केले जातात\nडॉक्टरांना प्रभावित क्षेत्राचे एक साधे परीक्षण कॅलस शोधण्यासाठी पुरेसे असते. कॅलस होण्यामागे जर एखादी विकृती असेल तर एक्स-रे चा सल्ला दिला जाऊ शकतो.\nबरेचदा, कॅलस स्वत:हुन किंवा घरीच काही उपचार घेतल्याने जातात. डॉक्टर सामान्यतः कॅलससाठी असे सुचवतात:\nकोरडी, जास्तीची त्वचा काढून टाकणे.\nकॅलस काढून टाकण्यासाठी पॅच किंवा औषधे.\nकॅलस पासून सुटका करण्यासाठी सॅलीसायक्लीक ॲसिड वापरणे.\nघर्षण टाळण्यासाठी शु इन्सर्टचा वापर करणे आणि अजून कॅलस टाळणे.\nविकृतीला ठीक करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे.\nप्युमिस स्टोन किंवा एमरी बोर्ड चा वापर करून, भिजवून, मॉइस्चरायझिंग किंवा मृत त्वचा काढून त्वचा कोमल करणे.\nनेहमी मोज्यांसह चांगले फिटिंगचे जोडे घालावे.\nकॅलस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबै���\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\nपर्युदरशोथ हा एक प्राणघातक रोग आहे, यात अवयवांचे नुकसान होण्याची भीती असते\nसकाळी 40 मिनिटांसाठी ही दिनचर्या ठेवा, रोग दूर राहतील\nकोरोनातून बरे झाल्यावर या तपासण्या अवश्य करा\nया 7 खाद्य पदार्थांच्या सेवनाने गुडघा आणि सांधेदुखीपासून आराम मिळेल\nमोसंबीचा रस अनेक रोगांपासुन मुक्तता करतो, औषधापेक्षा कमी नाही\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2016 - 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/47730/backlinks", "date_download": "2021-01-26T10:56:05Z", "digest": "sha1:FDVNROGGDJMLKUUICASQ6GGZZLSIPNU3", "length": 5164, "nlines": 111, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to हा शब्द बोलीभाषेतुन आला काय | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nहा शब्द बोलीभाषेतुन आला काय\nPages that link to हा शब्द बोलीभाषेतुन आला काय\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नो���दवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2009/02/blog-post_04.html", "date_download": "2021-01-26T13:09:05Z", "digest": "sha1:KXVOOXXKPDYKZUI4JMI4JOP2FBDZ4EZC", "length": 19110, "nlines": 287, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: ग्राफिटी रॉक्स!", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nई-मेल आयडी काढून पाहिला, लोकांना थेट प्रतिक्रिया मागवून पाहिल्या, फोन करून झाले, एसएमएस पाठवून झाले, पण \"ग्राफिटी'वरच्या प्रतिक्रिया एकत्रित स्वरूपात आणि वेळच्या वेळी कधी मिळत नव्हत्या \"ग्राफिटी'ची पुस्तके प्रकाशित झाली तेव्हा, तसंच आम्ही प्रकट मुलाखती आणि गप्पांचा कार्यक्रम करू लागले, तेव्हा लोकांच्या \"ग्राफिटी'वरच्या अमाप प्रेमाचा प्रत्यय यायचा \"ग्राफिटी'ची पुस्तके प्रकाशित झाली तेव्हा, तसंच आम्ही प्रकट मुलाखती आणि गप्पांचा कार्यक्रम करू लागले, तेव्हा लोकांच्या \"ग्राफिटी'वरच्या अमाप प्रेमाचा प्रत्यय यायचा पण तो रोजच्या रोज प्रतिक्रियांतून कधी उतरायचा नाही पण तो रोजच्या रोज प्रतिक्रियांतून कधी उतरायचा नाहीकार्यक्रमाच्या वेळी लोक कुठल्या कुठल्या जुन्या ग्राफिटींनी आवर्जून प्रतिसाद देतात. \"अरे, एवढी जुनी ग्राफिटी लोकांना लक्षात आहे,' अशीच प्रतिक्रिया असायची आणि असते आमची अशा वेळी.\nग्राफिटी भरपूर आवडते, रोज आवर्जून वाचतो, अमकी ग्राफिटी मस्त होती, तमका शब्द तुम्हाला कसा सुचला, अशा प्रतिक्रिया मिळायच्या. पण रोजच्या रोज लोकांनी ग्राफिटी वाचून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी माझी अपेक्षा असायची आणि असते. संक्रांतीची गूळपोळी उत्तम झाली होती, हे गुढीपाडव्याच्या दिवशी सांगण्याला काहीच अर्थ नसतो नाकधीकधी एखादी वेगळ्या विषयाची ग्राफिटी वापरली, की मीच लोकांना प्रतिक्रिया विचारायचो. लोकांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटायची, पण वेळ नसायचा किंवा कुठे द्यायची, हे कळायचं नाही.पण आता \"ई-सकाळ'ने नवं रूप धारण केलं आणि लोकांना प्रतिक्रिया द्यायला उत्तम माध्यम मिळालं. आता लोक इथे रोजच्या रोज ग्राफिटीवर प्रतिक्रिया लोक देतात आणि त्यातून त्यांना काय आवडतं, काय नाही, याचाही अंदाज येतोय.\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nगेल्याच आठवड्यात भन्नाट योगायोगांविषयी लिहिलं होतं तसाच योग पुन्हा एकदा जुळून आला तसाच योग पुन्हा एकदा जुळून आला गुहागरला जायचं बऱ्याच वर्षांपासून राहिलं होतं गुहागरला जायचं बऱ्याच वर्षांपासून राहिलं होतं\nचिंचोली ः मोरांची आणि थोरांची\nमोराच्या चिंचोलीबद्दल बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एखाद्या गावात जाऊन मोर पाहण्याचं प्रचंड आकर्षण वगैरे नव्हतं. पण मुळात भटकायला, नवीनवी गाव...\nसिनेमा पाहण्याचं आमचं वेड पहिल्यापासूनच. (दर वेळी हीच सुरुवात करायला हवी का गेल्या वेळी \"चक दे'बाबतही पहिलं वाक्‍य हेच होतं. पेंढा...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nचित्रपट पाहण्याचं आमचं व्यसन जुनंच. अगदी लहानपणापासून कधी आयशी-बापसाचा डोळा चुकवून, कधी लाडीगोडी लावून, कधी \"बंडल' मारून थेट्राच्या...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\n`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2009/06/blog-post_19.html", "date_download": "2021-01-26T13:13:13Z", "digest": "sha1:W737HKRSIDORTJDAY7ERWSEVWNVFYC7H", "length": 21532, "nlines": 265, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: काही अनुभव..पावसाळलेले!", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nपावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची \"खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. क्षणार्धात अनेक पावसाळलेल्या सहली डोळ्यांसमोरून तरळून गेल्या.\nकॉलेजात होतो, तेव्हा आमचा \"नेचर क्‍लब' नावाचा अभ्यासाच्या नावाखाली भटकंती करण्याचा (उनाडक्‍या म्हणा हवं तर) क्‍लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा) क्‍लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा एकदा पावसजवळ असंच \"एक्‍सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो एकदा पावसजवळ असंच \"एक्‍सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही पावसाच्या तडाख्यात आम्ही मस्तपैकी सापडलो होतो. मोठ्या हरभऱ्याच्या आकाराचे त�� टपोरे थेंब टणाटणा तोंडावर-अंगावर आपटत होते. छत्री-बित्रीनं तग धरण्याचा प्रश्‍नच नव्हता. वाराही सोसाट्याचा होता. कसेबसे त्या तडाख्यातून वाचून रस्त्यापर्यंत आलो. पाऊस थांबायची लक्षणं नव्हती. बऱ्याच वेळानं तो कमी झाला. एसटी गाड्या वेळेवर येण्याची चिन्हं नव्हतीच. आमची परतीची गाडी रत्नागिरीहून सुटलीच नसल्याचं समजलं. मग पर्यायी व्यवस्था बघणं आवश्‍यक होतं. शेवटी एक टेम्पो ठरवला. वाळूची वाहतूक करणारा टेम्पो होता तो. हौद्यातल्या काही फळ्या निसटल्या होत्या, काही मोडलेल्या होत्या. अख्खा माणूस मधून रस्त्यावर पडेल, अशी परिस्थिती होती. नशीब, वरती हूड (ताडपत्रीचं छप्पर) तरी होतं. सगळी मेंढरं टेम्पोत चढली. टेम्पोवालाही त्या घाटरस्त्यातून पावसाच्या तुफान माऱ्यातही \"फॉर्म्युला वन'मध्ये भाग घेतल्यासारखाच टेम्पो चालवत होता. त्यामुळं आम्ही कधी उजव्या बाजूच्या, तर कधी डाव्या बाजूच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीला जात होतो. टेम्पोच्या हौद्याच्या कठड्यांना धरून जी मुलं उभ\nी होती, त्यांच्या हाताच्या आधारानं मध्यभागी मुलं-मुली उभ्या होत्या. हात जरा जरी सुटला, तरी रस्सीखेचीत दोरी सुटल्यावर जसे सगळे एकमेकांच्या अंगावर कोसळतात, तशी अवस्था होत होती. मध्येच कुणाचा पाय खाली जायचा, कुणी खांबावर आपटायचं वर पावसाची मजा घ्यायला गाण्यांचा धिंगाणाही होताच.\nआणखी एक पावसाळी अनुभव होता ढाक-भैरीचा. आमच्या क्‍लबबरोबर 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही कामशेतजवळच्या ढाक-भैरीच्या ट्रेकला गेलो होतो. कामशेतवरून टेम्पोतून जायला आधीच धमाल आली होती. रात्री एका मित्राच्या टेंटमध्ये मस्त गाणी म्हणत बसलो होतो. बाकीचं पब्लिक देवळात जागा शोधून गुडूप झालं होतं. मी आणि आणखी दोन मित्रांची किशोरकुमारची गाणी रंगात आली होती. त्याच वेळी पाऊस आला. तिसरा जो होता, तो पावसासाठी आडोशाचं कारण दाखवून पळाला. मग आम्ही दोघंच राहिलो. बाहेर भरपूर पाऊस, तंबूतही खालून पाणी यायला लागलेलं, अशा स्थितीत आम्ही किशोरकुमारच्या दर्दभऱ्या गाण्यांच्या मैफलीत दंगून गेलो होतो. पहाटे तीन-चारला झोपलो असू. तेही देवळाच्या कातळामुळे थंडगार पडलेल्या गाभाऱ्यात, उंदरांच्या सहवासात\nपहिल्यांदा केलेला तोरणा ट्रेकही पावसाच्या उपस्थितीत असाच धम्माल झाला होता. जाताना धबधब्यात मनसोक्त भिजलो होतो आणि ये��ाना एका बंधाऱ्याच्या अडवलेल्या पाण्यात ड्यूक्‍स नोजच्या धबधब्याला तर पर्याय नाही\nधबधब्याखाली मनसोक्त भिजायचं राहिलं तसं गेल्या वर्षी. ताम्हिणी घाटात एकदाही गेलो नाही. एकदा फक्त पौड रस्त्यालाच \"लवासा सिटी'जवळ गेलो होतो. पण कारमधून गेलो होतो. त्यामुळं भिजलो नाही. शिवथरघळीलाही गेलो, तिथेही येताना भिजू म्हटलं आणि राहून गेलं. यंदा बरेच प्लॅन्स आहेत, पण अजून पावसाचा पत्ता नाहीये\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nगेल्याच आठवड्यात भन्नाट योगायोगांविषयी लिहिलं होतं तसाच योग पुन्हा एकदा जुळून आला तसाच योग पुन्हा एकदा जुळून आला गुहागरला जायचं बऱ्याच वर्षांपासून राहिलं होतं गुहागरला जायचं बऱ्याच वर्षांपासून राहिलं होतं\nचिंचोली ः मोरांची आणि थोरांची\nमोराच्या चिंचोलीबद्दल बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एखाद्या गावात जाऊन मोर पाहण्याचं प्रचंड आकर्षण वगैरे नव्हतं. पण मुळात भटकायला, नवीनवी गाव...\nसिनेमा पाहण्याचं आमचं वेड पहिल्यापासूनच. (दर वेळी हीच सुरुवात करायला हवी का गेल्या वेळी \"चक दे'बाबतही पहिलं वाक्‍य हेच होतं. पेंढा...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nचित्रपट पाहण्याचं आमचं व्यसन जुनंच. अगदी लहानपणापासून कधी आयशी-बापसाचा डोळा चुकवून, कधी लाडीगोडी लावून, कधी \"बंडल' मारून थेट्राच्या...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची ���ालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/04/blog-post_1980.html", "date_download": "2021-01-26T11:27:26Z", "digest": "sha1:5NLUEV37AJUOAP2UELRU5NGHNMLXUUQG", "length": 3750, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पिण्याचे पाण्याचे आरक्षन न दिल्याने भुजबळ संपर्क कार्यालयासमोर दशक्रिया व मुंडण आंदोलनाच्या आधीच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पिण्याचे पाण्याचे आरक्षन न दिल्याने भुजबळ संपर्क कार्यालयासमोर दशक्रिया व मुंडण आंदोलनाच्या आधीच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक\nपिण्याचे पाण्याचे आरक्षन न दिल्याने भुजबळ संपर्क कार्यालयासमोर दशक्रिया व मुंडण आंदोलनाच्या आधीच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २१ एप्रिल, २०१२ | शनिवार, एप्रिल २१, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/04/white-shirt-unbuttoned-trend-in-celebrities-in-marathi/", "date_download": "2021-01-26T13:09:51Z", "digest": "sha1:77XX6F7XCKLOQDPVU6FJON22QD5SHGEL", "length": 11429, "nlines": 83, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Fashion : सेलिब्रिटीजमध्ये पांढऱ्या शर्टचा बोल्ड ट्रेंड", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवि��्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nFashion : सेलिब्रिटीजमध्ये पांढऱ्या शर्टचा बोल्ड ट्रेंड\nसिंपल पांढरा शर्ट ही अशी फॅशन एक्सेसरी आहे, जी कधीच आऊट ऑफ फॅशन होऊ शकत नाही. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात तर पांढऱ्या शर्टला पर्यायच नाही. त्यामुळेच सध्या सेलिब्रिटीज पुन्हा एकदा व्हाईट शर्टमध्ये स्पॉट होत आहेत. पण या लुक्समध्ये ट्विस्टही आहे. सेलिब्रिटींनी घातलेले हे व्हाईट शर्ट आहेत अनबट्न्ड. आधीच एवढं गरम होतंय आणि त्यात सेलिब्रिटीजच्या या फॅशनमुळे हॉटनेस मीटर अजूनच वाढतंय.\nमोतीचूर चकनाचूर फेम बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचा हा व्हाईट शर्ट लुक तुम्हाला नक्कीच इंप्रेस करेल. नेहमीचाच व्हाईट शर्ट तिने अनबटन्ड करून ऑफ शोल्डर पॅटर्नमध्ये घातला आहे. ज्यामध्ये तिने एक्सेसरीज घातलेल्या नाहीत. तिचा हा लुक एकदम रिफेशिंग आहे.\nटीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाचा व्हाईट शर्ट लुक तुम्हीही कधी ना कधी घरी केलाच असेल. उन्हाळ्याच्या दिवसासाठी ही सेलिब्रिटी फॅशन एकदम परफेक्ट आहे.\n2020 च्या फेमस डब्बू रतनानी सेलिब्रिटी कॅलेंडरमध्ये अभिनेत्री क्रिती सनोननेही व्हाईट शर्ट अनबटन्ड लुक केला होता. तिचा हा फोटो फारच सेन्शुअस आहे.\nजाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect\nमराठी अभिनेत्रींमध्येही व्हाईट शर्ट लुक ट्रेंड होतोय. तितिक्षा तावडेने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूट्सच्या पोस्टमध्ये तिने हा व्हाईट शर्ट लुक केला आहे. पांढऱ्या शर्टला अनबटन्ड आणि क्रॉप टॉप लुक तिने दिला आहे.\n'एक थी बेगम' या वेबसीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री अनुजा साठे आणि रेशम या दोघींनीही व्हाईट शर्ट लुक केल्याचं पाहायला मिळालं.\nसेलिब्रिटींमध्ये बॅगचा हा ट्रेंड आहे सध्या व्हायरल\nटीव्ही अभिनेत्री रिम शेखनेही हा लुक कॅरी केलाय. तिने जर व्यवस्थित हेअरस्टाईल करून हा फोटो काढला असता तर तिचा ऑफशॉल्डर पॅटर्न अजून छान पद्धतीने हायलाईट झाला असता.\nबॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही असा अनबटन्ड व्हाईट शर्ट लुक केला ह��ता. तिचा हा फोटो जुना असला तरी ही फॅशन अजूनही ट्रेंडमध्ये आहे.\nव्हाईट शर्टची फॉरेव्हर फॅशन\nपांढरा शर्ट तुम्ही कोणत्याही जीन्स किंवा स्कर्टसोबत पेअर अप करू शकता. त्यावर तुम्ही स्पंकी किंवा अगदी ट्रेडिशनल इअररिंग्ज्सही घालू शकता. तसंच पांढरा शर्ट आहे म्हटल्यावर मल्टीपल कलर ज्वेलरी घातल्यासही उठून दिसेल. मग तुमच्या वॉर्डरोबमध्येही आहे ना व्हाईट शर्ट.\nमग तुम्हालाही आवडेल का उन्हाळ्यात ही अनबटन्ड व्हाईट शर्टची फॅशन करायला. अगदी सेलेब्सप्रमाणे नाही पण टीशर्ट किंवा स्पगेटी घालून तुम्हीही फॅशन आरामात कॅरी करू शकता. पांढरा शर्ट घातल्याने उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल, यात शंका नाही. मग तुम्हालाही आवडला का हा फॅशन ट्रेंड\nउंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स\nवाढत्या वयात तरूण दिसण्यासाठी फॉलो करा 'या' फॅशन टीप्स\nमुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स\nतुमची उंची कमी आहे का मग फॉलो करा या फॅशन टीप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/07/benefits-of-steam-for-infectionless-skin-in-marathi/", "date_download": "2021-01-26T11:37:52Z", "digest": "sha1:VSKBMGN4RJQZ2Z6Z7AUGGRAM573V7DWK", "length": 9882, "nlines": 62, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "इन्फेक्शनमुक्त त्वचेसाठी वाफ घेणं आहे आवश्यक, मिळवा चमकदार त्वचा", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nइन्फेक्शनमुक्त त्वचेसाठी वाफ घेणं आहे आवश्यक, मिळवा चमकदार त्वचा\nपावसाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. या दिवसात केवळ चेहरा धुतल्याने काहीही होत नाही. हवेमध्ये सतत दमटपणा असतो त्यामुळे आपल्या त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सतत दमटपणा असल्याने चेहऱ्यावर तेल दाटण्याची आणि त्यामुळे मुरूमं येण्याची शक्यताही असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात त्वचेला इन्फेक्शनमुक्त ठेवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी वाफ घेणं आवश्यक आहे. यामुळे त्वचा अधिक निरोगी राहते आणि चेहऱ्यावर तजेलदारपणा कायम राहातो. तसंच तुम्हाला नियमित चमकदार त्वचा हवी असेल आणि चेहऱ्यावर इन्फेक्शन नको असेल तर वाफ घेणं हा उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात वाफ घेण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूया.\nपावसाळ्यात वाफ घेण्याचे अनेक फायदे असतात. 10-20 मिनिट्स जरी तुम्ही वाफ घेतली तरी चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर जमलेली माती आणि धूळीकण निघण्यास मदत मिळते. पावसाळ्याच्या दिवसात त्वचेवरील पोअर्स बंद होणं ही अत्यंत साधारण गोष्ट आहे. पण वाफ घेऊन त्वचेवर होणारे इन्फेक्शन आपण कमी करू शकतो आणि वाफ घेतल्याने तुम्हाला त्वचा अधिक चमकदार राखण्यास मदत मिळते. तसंच वाफ घेतल्याने त्वचेवरील सीबम आणि डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते. रक्तप्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार होते.\nफेस स्टीम अर्थात चेहऱ्यावर वाफ घेण्यासाठी तुम्ही बाऊल अथवा स्टीमरचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑईल अर्थात नीम, थाईम, दालचिनी, ओरेगॅनो, लवंग अथवा पुदीना याचा वापर करा जेणेकरून तुमची त्चचा अधिक चमकदार होईल. वाफ घेण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कोणत्या गोष्टींचा वापर करू शकता ते पाहूया.\nगरम टॉवेलचा करा वापर\nतुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वाफ देण्यासाठी गरम टॉवेलचा वापर करू शकता. एक कॉटन टॉवेल घ्या. पाण्यामध्ये भिजवा आणि पिळून घ्या. चेहऱ्यावर ठेवा आणि थोडं रिलॅक्स राहा अर्थात पडून राहा. तुम्हाला हवं असल्यास पाण्यात तुमच्या आवडीचं इसेन्शियल ऑईल मिक्स करा आणि त्याचा वापर करा.\n ‘या’ 5 गोष्टी चेहऱ्यावर चुकूनही लावू नका\nगरम पाण्यात करा हर्ब्सचा वापर\nचेहऱ्यावर वाफ अधिक चांगली घेण्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑईलच्या जागी हर्ब्सचा वापर करू शकता. हर्ब्स वापरल्याने तुम्हाला चेहऱ्यावर अधिक चांगली चमक बघायला मिळते. मुळात हे नैसर्गिक असल्याने तुम्हाला चेहऱ्यावर कोणतेही नुकसान पोहचत नाही.\nया चुका करतात तुमच्या त्वचेचे नुकसान\nग्रीन टी फेस स्टीम\nग्रीन टी चा उपयोग केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्व���ेसाठीही तितकाच होतो. ग्रीन टी आणि पेपरमिंट एकत्र करून तुम्ही याचा उपयोग वाफ घेण्यासाठी करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला कायम राहातो.\nसणासुदीला मिळवायचा असेल चमकदार चेहरा तर करा वाफेचा उपयोग (Steam For Glowing Skin)\nवाफ घेण्यासाठी पहिले काय कराल\nत्वचेसाठी वाफ घेणं गरजेचे आहे. पण वाफ घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा.\nतुम्ही वाफ घेण्यापूर्वी पाणी प्या\nतसंच वाफ घेताना आपल्या डोळ्यांवर कापूस अथवा कॉटनचा कपडा ठेवा\nवाफ घेतल्यानंतर चेहरा थंड झाला की, त्यावर बर्फ लावा म्हणजे चेहरा लाल राहणार नाही आणि यामुळे मोकळे झालेले पोअर्स बंद होतील\nसर्वात शेवटी चेहऱ्याला मॉईस्चराईजर लावा ज्यामुळे चेहरा अधिक आकर्षक आणि चमकदार दिसेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/08/jaggery-tamrind-chutney-for-receipe-for-quick-delicious-recipe-in-marathi/", "date_download": "2021-01-26T12:25:48Z", "digest": "sha1:ZTUNIZJ7ROBBIFDP53GDGE7AW2OH4UVL", "length": 8547, "nlines": 59, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "चिंच- गुळाची चटणी करा आणि स्वयंपाकात असा करा त्याचा वापर", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nचिंच-गुळाची अशी चटणी कराल तर स्वयंपाकात असा होईल तिचा वापर\nभाजी- आमटी अशा अनेक पदार्थांमध्ये आपण चिंच- गुळाचा वापर करतो. पण अनेकदा चिंच गुळाचा वापर करताना चिंच भिजत घालणे त्याचा कोळ काढणे…. गुळाचा ढेप काढून तो चिरुन घालणे यामध्ये बरेचदा खूप वेळ निघून जातो. जर तुम्हाला हा वेळ घालवायचा नसेल आणि चवही हवी असेल तर तुमच्यासाठी आम्ही झटपट अशी चिंच- गुळाची चटणी रेसिपी आणली आहे. खूप जण अशी चटणी घरात करुन ठेवत असतील. पण काहींना अजून ही ट्रिक माहीत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिंच- गुळाची अशीच चटणी कशी करायची ते सांगणार आहोत. ही चटणी बरेच दिवस टिकते. शेवपुरी, भेळपुरी, पाणीपुरी करताना ही चटणी झटपट वापरता येते. चला मग करुया सुरुवात\nबेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय आहे फरक\nअशी करा चिंच-गुळाची चटणी\nचिंच-गुळाची चटणी करण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच साहित्याची गरज आहे ती म्हणजे चिंच आणि गुळ.. चला तर मग आता बघुया ही चटणी नेमकी कशी करायची\nचिंच- गुळाची चटणी करण्यासाठी तुम्हाला चिंचेच्या दुप्पट गुळ लागतो.\nचिंचामध्ये अनेकदा बिया असतात. त्यामुळे ती काढण्यासाठी चिंच पाण्यात भिजत घाला. चिंच चांगली भिजली की, ती त्यातून बिया निघणे फार सोपे होते.\nआता तुम्हाला दुप्पट गुळ घ्यायचा आहे. गुळाची पावडर असेल तर ठिक नाहीतर गुळ किसून घ्या.\nएका पॅनमध्ये चिंच- गुळ आणि अंदाजित पाणी घालून एकत्र करुन गॅसवर ठेवा.\nआता ही चटणी म्हणजे तुम्हाला चिंच- गुळ घोटवून घ्यायचे आहे. चटणी छान घोटत आली की, तिचा रंग आणि टेक्शचर ग्लॉसी दिसायला लागते.\nतुम्ही जर बाजारात मिळणारी चटणी कधी पाहिली असेल तर तुम्हाला त्याच्या टेक्श्चरचा अंदाज येईल.\nही चटणी फ्रिजमध्ये जास्त काळासाठी टिकू शकते आणि त्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी करु शकता.\nटिप: चटणी करताना ती खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. कारण ही चटणी खूप घट्ट झाली की, ती पाकासारखी होते. ही चटणी वापरताना तुम्हाला सतत त्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागतो किंवा तुम्हाला चटणीचा कमी वापर करावी लागेल.\nअप्रतिम चवीच्या स्मूदी बनवा घरच्या घरी, स्मूदी रेसिपीज जाणून घ्या\nखजूराचाही करु शकता वापर\nही चटणी करत असताना अर्धा कप चिंच, 1 कप खजूर, 1 कप गुळ याचाही वापर करु शकता. खजूरामुळेही चटणीचा स्वाद चांगला येतो. तुम्हाला या चटणीला अधिक चांगले करायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडे जिरे किंवा ओवा घाला. तुमची चटणी अधिक चांगली लागेल.\nया पदार्थांमध्ये करु शकता वापर\nचिंच- गुळाची चटणी तुम्हाला अनेक पदार्थांसाठी वापरता येते. अळुवडी, भरलेले कारले, भरलेली वांगी, पाणीपुरी,शेवपुरी, रगडापुरी यासगळ्यामध्ये तुम्हाला चिंच- गुळ लागते. अशावेळी तुम्ही झटपट चटणी घालू शकता. या चटणीमुळे तुमच्या प्रत्येक पदार्थांची चव वाढते.\nआता घरी नक्की करुन पाहा चिंच- गुळाची चटणी\nघरबसल्या खूप खात असाल तर जाणून घ्या काही महत्त्वाच्या टि���्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/indo-farm/indo-farm-2040-18387/", "date_download": "2021-01-26T11:52:12Z", "digest": "sha1:UXAS3OSKXL3Z4GHJLWJWRVU3BIACM2KO", "length": 16161, "nlines": 166, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले इंडो फार्म 2040 ट्रॅक्टर, 21222, 2040 सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nमुख्यपृष्ठ वापरलेले ट्रॅक्टर इंडो फार्म वापरलेले ट्रॅक्टर 2040\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआपली किंमत प्रविष्ट करा\nsettings इंडो फार्म 2040 विहंगावलोकन\nsettingsइंडो फार्म 2040 तपशील\nआरटीओ नाही. एन / ए\nटायर कॉन्डिटन्स 51-75% (चांगले)\nइंजिन अटी 51-75% (चांगले)\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी no\nसेकंड हँड खरेदी करा इंडो फार्म 2040 @ रु. 170000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nजॉन डियर 5060 E\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्‍या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर गुरूशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nमहिंद्रा 275 डीआययू स्वराज 744 स्वराज 855 फार्मट्रॅक 60 स्वराज 735 जॉन डीरे 5310 फार्मट्रॅक 45 न्यू हॉलंड एक्सेल 4710\nमहिंद्रा ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर जॉन डीरे ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर फार्मट्रॅक ट्रॅक्टर पॉवरट्रॅक ट्रॅक्टर आयशर ट्रॅक्टर\nलोकप्रिय वापरलेले ट्रॅक्टर ब्रांड\nमहिंद्रा वापरलेला ट्रॅक्टर सोनालिका वापरलेला ट्रॅक्टर जॉन डीरे वापरलेले ट्रॅक्टर स्वराज वापरलेला ट्रॅक्टर कुबोटा वापरलेला ट्रॅक्टर फार्मट्रॅक वापरलेला ट्रॅक्टर पॉवरट्रॅक वापरलेले ट्रॅक्टर आयशर वापरलेला ट्रॅक्टर\nनवीन ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर वापरलेले ट्रॅक्टर ट्रॅक्टरची तुलना करा रस्त्याच्या किंमतीवर\nआमच्याबद्दल करिअर आमच्याशी संपर्क साधा गोपनीयता धोरण आमच्याशी जाहिरात करा\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_527.html", "date_download": "2021-01-26T13:08:18Z", "digest": "sha1:VPKIADOKYHV5LEOUBOWYFZCXTEQH5GNC", "length": 17973, "nlines": 244, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी जलसेन जिल्हा परिषद शाळेचा ठसा | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nशिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी जलसेन जिल्हा परिषद शाळेचा ठसा\nपिंपरी जलसेन/प्रतिनिधी : नवोपक्रमशील शाळा म्हणून विविध स्पर्धांमध्ये कायम यशस्वी कामगिरी करणारी पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा...\nपिंपरी जलसेन/प्रतिनिधी : नवोपक्रमशील शाळा म्हणून विविध स्पर्धांमध्ये कायम यशस्वी कामगिरी करणारी पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची पिंपरी जलसेन प्राथमिक शाळेने इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात नेत्रदिपक यश संपादन केले.\nगुणवत्तेचा ध्यास घेवून चाललेल्या या शाळेने यावर्षीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (फेब्रु 2020) अतिशय दर्जेदार असे यश संपादन करुन यावर्षी शाळेचे तब्बल 14 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र झालेले आहे. ग्रामीण भागातील शाळा असून देखील अतिशय नेत्रदीपक यश या शाळेने संपादन केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत असून पारनेर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्येही या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत त्याबद्दल विविध स्तरांतून या शाळेच्या कामगिरीवर कौतुकाची थाप पडत आहे.\nगणेश बढे- 258 (राष्ट्रीय ग्रामीण संच )जिल्हयात सातवा, अनन्या खोडदे-252 (ग्रामीण सर्वसाधारण संच ) जिल्ह्यात प्रथम , स्वराली पुणेकर- 236, अस्मिता खोडदे- 232, वेदप्रकाश मते- 230, श्रावणी गाडेकर-226, निरंजन सोनवणे-224, ओम लोंढे-222, राजश्री अडसरे-222, शिवराज बढे- 218, साहील शेळके-214, ज्ञानेश्‍वरी थोरात-214, सार्थक परांडे-210, अन्वेश कदम-208 यांचा समावेश आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हार व भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी\nकोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज...\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - ���हसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी जलसेन जिल्हा परिषद शाळेचा ठसा\nशिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी जलसेन जिल्हा परिषद शाळेचा ठसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1674303", "date_download": "2021-01-26T12:35:49Z", "digest": "sha1:GUTQPOCFIGJ66LBUEAZ2OIAI5Q3DBVKP", "length": 4686, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:२१, १२ मार्च २०१९ ची आवृत्ती\n७१९ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n२२:०२, १२ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\n२२:२१, १२ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\nलिखित स्वरूपाचा आनंद घेत असताना सलमान रश्दी म्हणतात की त्यांचे लेखन करियर यशस्वी झाले नाही. तो एक अभिनेता बनला असता. अगदी लहानपणापासून त्याचे हॉलिवुड चित्रपटांमध्ये दिसण्याचे स्वप्न होते. (जे नंतर त्याने त्याच्या नेहमीच्या कॅमेरा प्रदर्शनामध्ये अनुभवले).\nरश्दी यांच्या काही लेखांमध्ये काल्पनिक [[दूरदर्शन]] आणि [[चित्रपट]] पात्रांचा समावेश आहे. त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित ब्रिजेट जोन्स'स डायरी या चित्रपटात त्यांचा एक देखावा होता जो स्वतःच साहित्यिक विनोदाने भरलेला आहे. १२ मे २००६ रोजी, रश्दी चार्ली रोज शो येथे पाहुण्यांचे होस्ट करत होते, त्यांनी इंडो-कॅनेडियन फिल्म निर्माता दीपा मेहता यांची मुलाखत घेतली, २००५ चित्रपट वॉटर हिंसक निषेधांचे सामना करत होते. एलिनॉर लिपमनच्या कादंबरी नंतर ते शेफ फाउंड मी च्या फिल्म अॅप्टीप्शन (हंट्स डायरेक्टोरियल पदार्पण) मध्ये हेलन हंटच्या प्रेतवंश-स्त्रीवंशीय भूमिकेत ते दिसतात. सप्टेंबर २००८ आणि मार्च २००९ मध्ये एचबीओ प्रोग्राम रिअल टाइम विद बिल माहेरवर त्यांनी पॅनेलिस्ट म्हणून काम केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/national-award-winning-cinematographer-releases-cinema-due-to-kangana/", "date_download": "2021-01-26T13:05:20Z", "digest": "sha1:IYSOGHZ7K52SLNMLUXEVPB7JLWWLGOJN", "length": 4850, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने कंगनामुळे सोडला सिनेमा - News Live Marathi", "raw_content": "\nनॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने कंगनामुळे सोडला सिनेमा\nनॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने कंगनामुळे सोडला सिनेमा\nकंगना रणावत गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव आहे. आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिज्म आणि त्यानंतर इंडस्ट्रीतील ड्रग्सच्या वापरावर धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमटोग्राफर आणि डायरेक्टर पीसी श्रीराम यांनी ट्विट करून नुकतीच माहिती दिली की, त्यांना कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेला सिनेमा ऑफर झाला होता. पण त्यांनी या सिनेमासाठी काम करण्यास नकार दिलाय. आपल्या काही ट्विट्समध्ये श्रीराम यांनी लिहिले की, ‘मला हा सिनेमा सोडावा लागला कारण त्यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत होती. मला मनातून चांगलं वाटत नव्हतं आणि मी मेकर्ससमोर माझी भूमिका मांडली जे त्यांनी समजून घेतली’.\nकंगनाने या ट्विट नंतर लिहिले की, ‘मी तुमच्यासारख्या लीजंडसोबत काम करण्याची संधी गमावली सर. हे पूर्णपणे माझं नुकसान आहे. मला पूर्णपणे माहीत नाही की, तुम्हाला काय खटकतं होतं. पण मला आनंद आहे तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं. तुम्हाला शुभेच्छा’.\nRelated tags : कंगना रणावत ड्रग्स नेपोटिज्म पीसी श्रीराम बॉलिवूड सुशांतसिंग आत्महत्या\n21 दिवसांत कोरोना संपवणार होत, पण संपवले कोट्यवधी रोजगार- राहुल गांधी\nखपली गव्हापासून शेतकऱ्याने बनवली आरोग्यवर्धक बिस्किटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1285333", "date_download": "2021-01-26T12:56:18Z", "digest": "sha1:C3HLWRIURSCFRHFPXAIQ2IFOTVUPUZAN", "length": 3209, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"झांबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"झांबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:५४, २८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n१२:१६, २४ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती (संपादन)\n०९:५४, २८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n|यूटीसी_कालविभाग = + २०२:००\nआफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके [[युरोप]]ीय राष्ट्रांची वसाहत होता. २४ [[ऑक्टोबर]] १९६४ साली झांबियाला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य मिळाले. २०१० सालच्या [[जागतिक बँक]]ेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे.\n* [[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]\n* [[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]\n== बाह्य दुवे ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-01-26T12:00:18Z", "digest": "sha1:SOCQ6EPWE3QPCOD7WYWS3366OHV47ZOU", "length": 3236, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्टिन मूरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्टिन मूरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ऑस्टिन मूर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदशकानुसार रति अभिनेत्रींची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/mhanun+sushil+kumar+modinche+te+tvit+tvitarane+kele+dilit-newsid-n231958224?pgs=N&pgn=0", "date_download": "2021-01-26T13:07:22Z", "digest": "sha1:CRZ33LTSSB3QHMNH3MLK5T7QS7XDLKHM", "length": 2015, "nlines": 11, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": ".म्हणून सुशील कुमार मोदींचे 'ते' ट्विट ट्विटरने केले डिलीट - Dainik Prabhat | DailyHunt Lite", "raw_content": "\n.म्हणून सुशील कुमार मोदींचे 'ते' ट्विट ट्विटरने केले डिलीट\nमुंबई - भाजपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे ट्विट ट्विटरकडून डिलीट करण्यात आले आहे. सुशील कुमार मोदी यांनी राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर सरकार पाडण्यासाठी कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, मोदी यांचे ट्विट आचारसंहितेचे भंग करत असल्याने ट्विटरकडून डिलीट करण्यात आले आहे.\nसुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करताना कॉलचा उल्लेख केला होता. त्यातच त्यांनी तो मोबाईल नंबरही शेअर केला होता. ट्विटमध्ये मोबाईल नंबर देणे ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग असून, त्या कारणामुळे ट्विटरने हे ट्विट डिलीट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/08/blog-post_8657.html", "date_download": "2021-01-26T12:39:55Z", "digest": "sha1:SHIHHGO77VRFVE5MX36AJSNEHFYMPR43", "length": 4559, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवल्यातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवल्यातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार\nयेवल्यातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११ | शुक्रवार, ऑगस्ट ०५, २०११\nयेवल्यातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मुंबई येथे मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. श्री प्रभाकर अहिरे याच्या कार्याचा शासनाने उचित गौरव केला असुन त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/banana-agriculture-due-to-cold/", "date_download": "2021-01-26T12:45:52Z", "digest": "sha1:YINI7JEF4LMSJGUN42O7PXS7TOHRMNHD", "length": 9697, "nlines": 151, "source_domain": "krushisamrat.com", "title": "कडाक्याच्या थंडीमुळे केळीबाग करपली शेतकरी आर्थिक संकटात | Krushi Samrat", "raw_content": "\nकडाक्याच्या थंडीमुळे केळीबाग करपली शेतकरी आर्थिक संकटात\nनांदूर घाट येथील परिस्थिती\nतालुक्यात यावर्षी पाऊस काळ चांगला होईल. अशा आशेवर नांदुर घाट परिसरातील केळी बागेची लागवड केली. मशागत रोपे इतर कामावर मोठ्या प्रमाणात खर्च केला, मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केळीची बाग करपून चालली आहे. या बागांवर केलेला खर्चही न निघाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.\nपारंपरिक पिकांच्या सततच्या नापिकीवर मात करण्यासाठी नांदुर घाट येथील शिवाजी महादेव जाधव यांनी यावर्षी प्रथमच फळबाग लागवडीचा प्रयत्न केला. अडीच एकर केळी लागवड केली. यामध्ये 3800 रोपे केळीच्या रोपांची लागवड केली. फवारणी, खत, पाणी ठिबक यावर दीड ते दोन लाख रुपये इतका खर्च केला आहे. खर्चासह मेहनत करून त्यांनी बाग फुलवली. केळीच्या झाडाला पीक लागायच्या आधीच बाग करपून चालली आहे. त्यामुळे पिकण्या आधीच बाग हातातून चालल्याने झालेला खर्चही निघतो का नाही याची शाश्‍वती नसल्याने दुष्काळात नांदुर घाट येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.\nपहिल्यांदाच फळबाग लागवडीचा प्रयत्न दुष्काळामुळे अपयशी ठरल्याने शेतकरी हताश झाले आहेत. पारंपरिक पिके परवडत नसल्याने शेतकरी प्रयोगशील शेती करत आहेत, मात्र हे प्रयोग निसर्गाच्या लहरीपणामुळे हसत असल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढावले आहे. केळीबाग झालेला खर्च हा खर्च कसा भरून काढावा याची चिंता असलेले शेतकरी शिवाजी जाधव यांनी सांगितले. नांदुर घाट परिसरातील इतरही बागांना थंडीचा व पाणीटंचाईचा फटका शेतकर्‍यांना बसू लागला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल\nकृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://naveparv.in/news/4386", "date_download": "2021-01-26T11:11:41Z", "digest": "sha1:MZGEY7GIKZGEBSYXQXX2ALFZ3T36NET3", "length": 6311, "nlines": 120, "source_domain": "naveparv.in", "title": "विझोरा अकोला रोडवरील खड्डे लवकरात लवकर बुझवा. – नवे-पर्व", "raw_content": "वेबपोर्टलवर वाढदिवस, जयंती, व्यावसायिक जाहिराती साठी संपर्क प्रा. एल. डी. सरोदे, पत्रकार 7350850354\nविझोरा अकोला रोडवरील खड्डे लवकरात लवकर बुझवा.\nविझोरा अकोला रोडवरील खड्डे लवकरात लवकर बुझवा.\nविझोरा अकोला रोडवर खड्डे देत आहे अपघातास निमंत्रण\nविझोरा अकोला रोडवर मोठ मोठे खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.खड्ड्यामध्ये मुरूम टाकण्याऐवजी काळी माती टाकल्याने केव्हाही अपघात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर खड्डे बुडवण्याची मागणी यशवंत सेना जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मण पातोंड यांनी केली आहे.\nग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करतांना आरक्षणात बदल नाही.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा-कु.चंचल देवेंद्र थोटे\nग्रामविकासाकरीता पोही लंघापूर सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न\nबार्शिटाकळी येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन-महादेवराव साबे\nखापरवाडा ग्रामपंचायतने केला गोधनाचा सत्कार-सरपंच नारायण सरोदे\nआत्मा कौशल्य प्रशिक्षण शिबिर संपन्न.\nशेलू नजीक बोंडे येथे अण्णाभाउ साठे यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण\nश्री.बाळासाहेब खराटे व श्री.मनोज करणकार यांचा वाढदिवस साजरा.💐🎂\nमा.गोपाळभाऊ गावंडे यांचा धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.\nविदर्भातील थोर संत झिंग्राजी महाराजांची आज पुण्यतिथी-ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे..\n💐धर्मपिठाच्या कार्याध्यक्ष पदी श्री.विनायक काळदाते यांची निवड -डॉ. अभिमन्यू टकले.💐\n💐धर्म पिठाच्या शिरेपेचात अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.होपळ सर यांनी खोचला मानाचा तुरा💐\nसुरेश ढवळे on धनगर धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांची कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाड्यांना भेट.\nसुनी��� शिंदे on धनगर समाजाने एकत्रितपणे आंदोलन उभारावे-मा.आ.हरिदासजी भदे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-mantralaya/state-government-gave-security-cover-varun-sardesai-68263", "date_download": "2021-01-26T11:58:52Z", "digest": "sha1:ERMZU2ESVFVROZP5ZWWJANI2W4JKBFHI", "length": 11813, "nlines": 201, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "वरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान - State Government Gave Security Cover to Varun Sardesai | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान\nवरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान\nवरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान\nवरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान\nवरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान\nरविवार, 10 जानेवारी 2021\nकाल राज्य शासनाने आदेश काढून भाजपच्या व अन्य पक्षांच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था घटवली तर काहींची काढून घेतली. राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे.\nमुंबई : राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही नव्या वर्गवारीची सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे.\nमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा सरकार उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आढावा घेत असते. ठाकरे कुटुंबातील चार जणांना वाय सुरक्षा कवच कित्येक वर्षापासून देण्यात आले आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा यंत्रणा झेड करण्यात आली होती.\nकाल राज्य शासनाने आदेश काढून भाजपच्या व अन्य पक्षांच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था घटवली तर काहींची काढून घेतली. सुरक्षा व्यवस्था घटवलेल्यात देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांचा समावेश आहे. अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्या दिविजा फडणवीस ���ांचीही सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे.\nविशेष सरकारी वकिल अॅड. उज्ज्वल निकम यांना यापूर्वी वाय प्लस एस्काॅर्टसह, सुरक्षा व्यवस्था होती. ती झेड दर्जाची करण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना असेलेल्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा वाढवून तो झेड करण्यात आला आहे.\nफडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/cXxxlgEl3m\nअशी आहे सुरक्षा व्यवस्थेची वर्गवारी-\nएक्स सुरक्षा व्यवस्थेत २ सुरक्षा रक्षक (कमांडो नव्हेत) असता. यातला एक व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी (पीएसओ) असतो.\nवाय सुरक्षा व्यवस्थेत ११ सुरक्षा रक्षक असतात. यापैकी एकजण कमांडो आणि दोन व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी (पीएसओ) असतात. व्हीआयपी लोकांना ही सुरक्षा दिली जाते.\nझेड सुरक्षा व्यवस्थेत २२ सुरक्षा रक्षक असतात. राष्ट्रीय पातळीव एनएसजीचे चार किंवा पाच कमांडोही यात सहभागी असतात. यात व्हीआयपी व्यक्तीला एक एस्काॅर्ट कार दिली जाते. यातले कमांडो हे आधुनिक हत्यारांनी सज्ज असतात. शस्त्राशिवाय लढण्याचे प्रशिक्षणही त्यांना दिलेले असते.\nझेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत ३६ सुरक्षा रक्षक असतात. त्यापैकी दहा कमांडो असता. त्यांच्याजवळ आधुनिक शस्त्रे असतात.\nभाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत केले बदल#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/EhihgPI3cY\nयांना मिळाली नवी वर्गवारी\nरामराजे निंबाळकर - वाय प्लस एस्काॅर्टसह\nविजय वडेट्टीवार - वाय प्लस एस्काॅर्टसह (मुंबई शहरात)\nवैभव नाईक - एक्स\nसंदीपान भुमारे - वाय\nअब्दुल सत्तार - वाय\nदिलीप वळसे पाटील - वाय\nसुनील केदार - वाय\nप्रवीण दरेकर - वाय\nप्रकाश शेंडगे - वाय\nनरहरी झिरवाळ - वाय\nसुनेत्रा पवार - एक्स\nवरुण सरदेसाई - एक्स\nराजेश क्षीरसागर - एक्स\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/writing-type/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7", "date_download": "2021-01-26T11:08:58Z", "digest": "sha1:AFL4A7FJUFUTL2NSRGZQHELQ37PQLBHG", "length": 6585, "nlines": 132, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nलेखन प्रकार : घटनावेध\n...पण राष्ट्रगीत मात्र वाजले नाही\nक्रीडा घटनावेध ऑलिंपिक 4\nआ. श्री. केतकर 08 सप्टेंबर 2012\nराहुल कुलकर्णी 21 जानेवारी 2017\n‘अनुग्रह’ बंगला भूतबाधित नाही... कर्नाटकी मंत्र्यांचा निर्वाळा...\nआनंद हर्डीकर 01 मार्च 2014\nमु.पो. कळणे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग - कुणीच कसं बोलत नाही......\nप्रवीण बांदेकर 02 मे 2009\nसुबोध मोरे 06 एप्रिल 2013\nगुजरातच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज...\nभगवान पाटील 05 एप्रिल 2014\nजि. प. प्रा. शा. मौजे डिग्रज नं. 2...\nश्रद्धा कुलकर्णी 10 ऑक्टोबर 2015\nस्वागतार्ह आणि अभिमान वाटावा अशी गोष्ट...\nमनोहर जाधव 07 एप्रिल 2018\nनीरा राडिया ध्वनिफितीच्या निमित्ताने......\nप्रकाश बाळ 15 जानेवारी 2011\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंच्या नावाचे स्वागत\nअविनाश पाटील 07 एप्रिल 2018\nअण्णा भाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याची गोष्ट...\nसंजय देशपांडे 8 ऑगस्ट 2020\nसब(नीस) को सन्मती दे भगवान...\nसंपादक 06 फेब्रुवारी 2016\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकर्तव्य पॉडकास्ट - भारतीय संविधानाची उद्देशिका\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/nz-vs-pak-2nd-test-kane-williamson-smashed-3rd-consecutive-test-century-record-393472", "date_download": "2021-01-26T11:29:01Z", "digest": "sha1:GU7LYKKWXZ64RFVWKFWI4OMTU3ZLVEOT", "length": 18625, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "NZ vs PAK 2nd Test: केन विलियमसनची शतकी हॅटट्रिक, पाकिस्तान बॅकफूटवर - nz vs pak 2nd test kane williamson smashed 3rd consecutive test century Record | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nNZ vs PAK 2nd Test: केन विलियमसनची शतकी हॅटट्रिक, पाकिस्तान बॅकफूटवर\nपाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 140 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्याचे हे 24 वे शतक आहे. अर्धशतकासाठी त्याने तब्बल 105 चेंडूचा सामना केला.\nNew Zealand vs Pakistan 2nd Test : न्यूझीललंडचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) आपला फॉर्म कायम ठेवत पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आणखी एक शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील शतकाच्या जोरावर आयसीसीच्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचलेल्या विलियमसनचे हे सलग तिसरे शतक आहे.\nपाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 140 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्याचे हे 24 वे शतक आहे. अर्धशतकासाठी त्याने तब्बल 105 चेंडूचा सामना केला. त्यानंतर पुढील 35 चेंडूत शतकाला गवसणी घातली. मागील तीन सामन्यातील केन विलियमसनचे हे तिसरे शतक आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्धच्या हेमिल्टन कसोटी सामन्यात त्याने 251 धावांची खेळी केली होती. पाकिस्तान विरुद्धच्या माउंट मानगगुईच्या कसोटी सामन्यात त्याने 129 धावा ठोकल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत केन संघाच्या धावसंख्येत किती धावांची भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\n\"ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला धडकी भरलीय\"\nपाकिस्तानी संघाने पहिल्या डावात 297 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन पाकिस्तानला व्हाईट वॉश करण्याची न्यूझीलंडला संधी आहे. नव्या वर्षातील कसोटी मालिकेत न्यूझीलंडही कमाल करुन दाखवणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. टॉम लॅथम (33) आणि टॉम ब्लुडेंल (16) धावा करुन स्वस्तात माघारी फिरल्यानंतर रॉस टेलरचा खेळही अवघ्या 12 धावांवर थांबला.\nत्यानंतर कर्णधाराला साजेसा खेळ करत विलियमसनने संघाचा डाव सावरला. हॅन्री निकोलस त्याला उत्तम साथ देत असून तोही अर्धशतक पूर्ण करुन शतकी खेळीकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अब्बास आणि फहिम अश्रफ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईहून यात्रेसाठी गावी आलेल्या मित्रांची शिवसागरात जलसमाधी\nकास (जि. सातारा) : रुळे (ता. महाबळेश्वर) या गावातील दोन युवकांचा कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडाले. अनिकेत भीमराव कदम आणि सुशांत लक्ष्मण कदम अशी...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कह���णी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nTractor Parade: दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; आक्रमक शेतकरी सिंघू, गाझीपूर सीमेकडे रवाना\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय....\nयुझर्सचा डेटा धोक्यात; Telegram बनलं हॅकर्सचं नवं हत्यार\nनवी दिल्ली : इंटरनेट युझर्सच्या डेटा प्रायव्हसीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. व्हॉट्सएपच्या नव्या प्रायव्हसी धोरणामुळे ही चर्चा जोरात सुरु आहे. या...\nVIDEO : सटाण्यात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांचा तीव्र निषेध\nसटाणा (जि.नाशिक) : केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात लादलेले तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी दिल्ली येथे...\n'शिल्पाबाई आज प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही; नेटक-यांनी झापलं'\nमुंबई - प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या एका व्टिटवरुन ट्रोल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तिनं जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे...\nDelhi Tractor Parade - लाल किल्ल्यावर फडकावले झेंडे; VIDEO\nनवी दिल्ली - दिल्लीत शेतकरी आंदोलक आक्रमक झाले आहेत. प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण...\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार\nसातारा : गेले 68 वर्ष महाराष्ट्रातील सुपुत्राचा सुरु असलेला अपमान कधी थांबणार, आमची मानसिकता ढासळली आहे परंतु आम्ही क्रीडाप्रेमींच्या पाठबळावर अखेर...\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या...\nसेवारस्त्यावर कचरा, दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य; शिवडेतील हॉटेल व्यावसायिकांकडून बेजबाबदार कृत्य\nउंब्रज (जि. सातारा) : शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून महामार्गालगतच्या सेवारस्त्यांवर उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या...\nTractor Parade: दिल्ली पोलिसांची 'गांधीगिरी', शेतकऱ्यांनी ऐकलं नाही म्हणून अधिकारीच बसले रस्त्यावर\nनवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी दिली होती. परंतु...\nTractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आजच्या 62व्या दिवशी थोडे हिंसक वळण लागले. इतक्या दिवसांच्या आंदोलनानंतरही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/two-wheeler-hit-truck-one-serious-injured-aurangabad-marathi-news-396858", "date_download": "2021-01-26T13:08:45Z", "digest": "sha1:GVWPREXN57RBGLKOU4FKKDGQMWV6DAN3", "length": 17404, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर पंक्चर ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकली, दुचाकीस्वार गंभीर जखमी - Two Wheeler Hit Truck, One Serious Injured Aurangabad Marathi News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद-सोलापूर महामार्गावर पंक्चर ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकली, दुचाकीस्वार गंभीर जखमी\nट्रक उभा असल्याचे नीरज गुळवे यांच्या लक्षात आले नसल्याने त्यांची दुचाकीची उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली.\nआडुळ (जि.औरंगाबाद) : पंक्चर झाल्याने रस्त्यावर उभी उरलेल्या ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीच्या धडक दिल्याने दुचाकीची स्वार एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१२) पहाटे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरुळ (ता.पैठण) शिवारात घडली.\nनीरज हनुमंतराव गुळवे (वय ४५, रा.चाणक्य पुरी, बीड) हे मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच २० बीए ५९५५) पाचोडकडून आडुळकडे येत होते.\nNational Youth Day 2021: शिक्षण अर्ध्यावर सोडले, टोमणेही मिळायचे, पण मेहनतीच्या जोरावर दोघांनी सुरू केली बँक\nत्यावेळी दाभरुळ येथील उडाण पुलावर ऊसाची वाहतूक करणारा ट्रक (एमएच १६ एई ७४८६) हा पंक्चर झाल्याने उभा होता. ट्रक उभा असल्याचे नीरज गुळवे यांच्या लक्षात आले नसल्याने त्यांची दुचाकीची उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली. यात दुचाकीचा चुराडा होऊन नीरज हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच १०३३ रुग्णवाहिकेचे डॉक्टर महेश जाधव, चालक गणेश चेडे, रवी गाढेकर यांनी तत्काळ जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गोरखनाथ कणसे, जीवन गुढेकर करीत आहेत.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप-शिवसेनेत जोरदार राडा; खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आपसातच भिडले\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\n पाचवड रास्ता रोको प्रकरणातून राष्ट्रवादीच्या आमदारांची निर्दोष मुक्तता\nवाई (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून अनधिकृत रित्या शेतकरी आंदोलन व मेळावा आयोजित करून जाहीर सभा...\nहायव्होल्टेज ड्राम्याचा पडदा उद्या उघडणार बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार \"लय भारी'\nकेत्तूर (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी \"धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण उद्या बुधवारी (ता....\nनागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याआधी सायबर गुन्हेगार करतील चारदा विचार, मुंबई पोलिसांनी सुरु केलं 'सायबर कवच'\nमुंबई : लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झालीये. जसजसं आपण डिजिटली आपण अधिक सुज्ञ होतोय, तसतसं सायबर गुन्ह्यांचं...\nVideo - काँग्रेस पक्ष रसातळाला का गेला राजू शेट्टी यांनी सांगितले कारण\nकोल्हापूर - स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली काल (दि. २५) सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा...\nपरदेशात उच्च शिक्षणासाठी जायचंय ही आहे सरकारकारची स्कॉलरशिप\nनाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे, याचाच ���ाग म्हणून अनुसूचित जमातीच्या गुणवंत...\nभारताच्या माजी फुटबॉलपटूचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन\nकोलकाता - भारतीय फुटबॉल संघाचा माजी गोलकीपर प्रशांत डोरा याचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 44 व्या वर्षी प्रशांत यांचे अल्पशा आजारामुळे निधन झालं....\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nवाहनधारकांना ईशारा : वसमतमध्ये चक्क यमराज रस्त्यावर उतरले; रस्ता सुरक्षा अभियान\nवसमत ( जिल्हा परभणी ) : वसमतमध्ये मंगळवारी (ता. २६) जानेवारी चक्क यमराज रस्त्यावर उतरल्याने वसमतकर सुद्धा हैरान झाले. निमित्त होतं शहर पोलिस ठाण्याचे...\nअर्धापुरात नात्याला काळीमा फासणारी घटना; भावानेच केला बहिणीवर अत्याचार, नराधम भावास कोठडी\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भाऊ- बहिणीचे पवित्र नाते समजले जाते. या पवित्र नात्यालाच काळीमा फासणारी घटना घडल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा...\nधनंजय मुंडे भावूक... 'कठीण प्रसंगी जी साथ दिली त्याचं आभार मी शब्दात मानू शकत नाही'\nबीड: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसले होते. मुंबईतील...\nवसमत शहरात धाडसी घरफोडी, सोन्याच्या दागिण्यांसह साडेचार लाखाचा ऐवज लंपास\nवसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथील श्रीनगर कॉलनी भागातील श्रीकांत नरहरी देसाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिण्यासह चार लाख...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-gram-panchayat-election-dhule-district-387249", "date_download": "2021-01-26T11:35:56Z", "digest": "sha1:NOCIQ3435UTNFWI4YBAGTSQZ2V46DCXZ", "length": 19796, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुक : धुळे जिल्ह्यात ७४५ प्रभागांत रणधुमाळी - marathi news dhule gram panchayat election dhule district | Marathi News - eSakal", "raw_content": "\nग्रामपंचायत निवडणुक : धुळे जिल्ह्यात ७४५ प्रभागांत रणधुमाळी\nविकासात्मक मुद्दे रस्ते, पाणी व गटारी या प्रश्नाभोवती फिरणार की नवीन आश्वासन उमेदवार देतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.\nनवलनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत धुळे जिल्ह्यात ७४५ प्रभागांतून एक हजार ९८३ सदस्य निवडले जाणार आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. ४ जानेवारीला अर्ज मागे घेतल्यानंतर तिरंगी की चौरंगी लढत, याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.\nआवश्य वाचा- घरी आलेल्‍या पत्‍नीने दरवाजा उघडताच फोडला हंबरडा\nसदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार आहे. प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. युवकांचा निवडणुकीत सहभाग मोठा असणार आहे. आजी- माजी पदाधिकारी प्रभागनिहाय कोणता उमेदवार दिल्यास यशस्वी होईल, याची चाचपणी करीत आहेत.\nमतदारा पर्यंत पोहचण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर\nबाहेरगावाला असणाऱ्या मतदानाची काळजी घेण्यासाठी इच्छुक सज्ज झाले आहेत. प्रत्येक प्रभागातून उमेदवार कसा निघेल, याचे नियोजन गटनेते करीत आहेत. विकासात्मक मुद्दे रस्ते, पाणी व गटारी या प्रश्नाभोवती फिरणार की नवीन आश्वासन उमेदवार देतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. भाऊबंदकी, आर्थिक सक्षमता या सर्व निकषांचा विचार उमेदवार देताना गृहीत धरला जातो. गावातील सोशल मीडिया ग्रुपला महत्त्व आले आहे.\nमतदारांचे मागचे रुसवे-फुगवे यानिमित्त काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पक्ष आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी जिल्हा स्तरावरून बांधणी करीत आहेत. पॅनल कसे देणार याबाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. नवीन पोरांना आता संधी द्या, अशी काही ज्येष्ठ ग्रामस्थांची अपेक्षा आहे. १७, १३, ११ व ९ सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष दिले जात आहे. गावातील सामाजिक कामात अग्रेसर असणारा, तालुका व जिल्हा स्तरावर संपर्क ठेवणारा, अडचणीप्रसंगी धावून जाणारा व गावाच्या विकासासाठी झटणारा अशा अभ्यासू उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळणे ग्रामस्थांना अपेक्षित आहे.\nआवर्जून वाचा- बालिकेचा बळी तरीही प्रशासन गंभीर नाही; ठेकेदाराची पाठराखण\nग्रामपंचायतीत निवडून येण���री सदस्यसंख्या\nधुळे तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या २५६ प्रभागांतून ६९४ सदस्य निवडले जाणार आहेत. शिंदखेडा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमधून १९९ प्रभागांतून ५०६ सदस्य निवडले जाणार आहेत. साक्री तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या १७५ प्रभागांतून ४६९ सदस्य निवडले जाणार आहेत. शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींमधून ११५ प्रभागांतून ३१४ सदस्य निवडले जाणार आहेत. जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या ७४५ प्रभागांतून एक हजार ९८३ उमेदवार निवडले जाणार आहेत. बऱ्याच गावांमध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nनांदेड : बारड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कामांचा शुभारंभ\nमुदखेड (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील बारड येथे मंगळवार ( ता. २६ ) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचा शुभारंभ येथील ग्रामपंचायतचे...\n\"खाऊ नको, मास्क द्या' प्रजासत्ताकदिनी वेळापुरातील शाळांनी केले दानशूरांकडे आवाहन\nवेळापूर (सोलापूर) : इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, वेळापूर येथे...\nसेवारस्त्यावर कचरा, दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य; शिवडेतील हॉटेल व्यावसायिकांकडून बेजबाबदार कृत्य\nउंब्रज (जि. सातारा) : शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून महामार्गालगतच्या सेवारस्त्यांवर उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या...\nनगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला\nअहमदनगर : जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांची संस्थानेच मोठी झाली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या संस्थानांकडेच लक्ष दिले. त्यात ऐतिहासिक नगर...\n दोन संवेदनशीलसह सहा ग्रामपंचायती केल्या बिनविरोध\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असते. पोलिस व जनता यामध्ये सुसंवाद असल्यास...\nRepublic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील\nसातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून...\nसरपंचपदाच्या आरक्षणासाठी अनेकांनी देव ठेवले पाण्यात\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायत निवडणूकीत पाण्यासारखा पैसा खर्च करुन निवडून आलेल्या पॅनलप्रमुखांनी आपल्या मनासारखे आरक्षण सुटावे यासाठी देव...\nअण्णासाहेब म्हस्केही झाले बिनविरोध, कोण आहेत ते\nशिर्डी ः जिल्हा बॅंक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेवा संस्था (सोसायटी) मतदारसंघातून माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के...\nशिवेंद्रसिंहराजेंचा \"डाव' राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा\nसातारा : नवीन वर्षात होणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण...\nजयंत पाटील जनतेतून निवडून आले, मागल्या दाराने नाही; पडळकरांना प्रत्युत्तर\nतासगाव (जि. सांगली) : लोकशाहीत अनुकंपातत्त्वावर नव्हे तर गुणवत्तेवर निवडून येतात हे आमदार पडळकरांना माहीत नसावे त्यांचा अभ्यास कच्चा आहे....\nGram Panchayat Election: सरपंचपदासाठीचे SC आणि ST चे आरक्षण कायम\nऔरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आधीच जाहीर करण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून निवडणुकीनंतर सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39380", "date_download": "2021-01-26T12:17:02Z", "digest": "sha1:RD5XOI7ZC3QFYEHMZXPANUSHD5SOQXUB", "length": 21253, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद��दल माहिती हवी आहे\nनरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे\nनरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nवाडीला जायचे असेल तर सांगली\nवाडीला जायचे असेल तर सांगली मधे उतरावे लागेल. वाडी आणि औदुंबर जवळजवळ आहेत. ते करुन त्याच दिवशी कोल्हापुरात जाता येईल. एक रात्र राहून सकाळी देवीचे दर्शन घेता येईल. हाटेल साठी पास\nसांगली स्टेशनबाहेर पेड टॅक्सी वगैरे मिळतात का\nसांगली स्टेशनबाहेर पेड टॅक्सी\nसांगली स्टेशनबाहेर पेड टॅक्सी वगैरे मिळतात का >> नाही बहुदा.. सांगली रेल्वे आणि ST कॅण्ड बर्‍यापैकी लांब आहे रिक्षा सोय आहे.\nमुंबईहून सांगली स्टेशनला या.\nमुंबईहून सांगली स्टेशनला या. तिथुन रिक्षाने किंवा चालत गणपतीचे देऊळ पहा.\nमग रिक्षा करून सांगली स्टँड गाठा.\nतिथून कुरुंदवाडकडे जाणारी बस पकडा.\nएक तासात वाडीला पोहोचाल.\nवाडीतून कोल्हापूरला डायरेक्ट बसेस आहेत.\nकिंवा वाडीहून जयसिंगपूरला या. तिथुन कोल्हापूरला जायला भरपूर सोय आहे.\nवेळ मिळाला तर कुरुंदवाडला येऊन आंबा३ महाराजांचे दर्शन घ्या\nसांगली स्टँडवर हॉटेल्स आहेत.\nसांगली स्टँडवर हॉटेल्स आहेत. वाडी स्टँडवरही हॉटेल आहे.\nकोल्हापुरात चार वाजता जरी पोहोचलात तरी देवदर्शन करुन रात्रीच्या खाजगी बसेसने जाऊ शकाल.. पण थोडी दगदग होईल.\nहॉटेल तसेही तुम्हाला सोयीचे होणार नाही... कारण माझ्या प्लॅन नुसार तुम्ही येणार सांगलीत आणि जाणार कोल्हापूरहून, हॉटेलचा मग उपयोग काय\nकिंवा हा एक प्लॅन...\nसांगली गणपती करा. वाडीला या. वाडीत हॉटेलवर रहा. वाडी पहा. रात्री तिथेच रहा. दुसर्‍या दिवशी पहाटे कोल्हापूरला जा. दुपारनंतरच्या गाड्ञ्ना वाडीत प्रचंड गर्दी असते- कोणत्याही दिवशी आलात तरी... पहाटेच्या गाडीला हा त्रास होणार नाही. दुसर्‍या दिवशी कोल्हापूर पहा. तिथुनच मुंबईला परत जा.\nअमि, एवढी दगदग करु नका.\nअमि, एवढी दगदग करु नका. कोल्हापूर हि निवांतपणे राहण्याची जागा आहे. तिथे मुक्काम करा. तिथून एकेका दिवसात वाडी, सांगली होईल.\nआमच्या कोल्हापूरात खाण्या / बघण्यासाठी भरपूर काही आहे. वाहतुकीच्या सोयी पण तिथून चांगल���या आहेत.\nमहालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वेळा तेवढ्या सोयीच्या नाहीत. रस्ता उत्तम असल्याने, कोंडूसकर / घाटगे पाटील यांच्या बसने प्रवास केल्यास, पोटातले पाणी पण हलत नाही. चेंबूरला या गाड्या थांबतात. येताना, प्रियदर्शिनी ला पण थांबवता येतील.\nधन्स आंबा. खुप चांगली माहीती\nधन्स आंबा. खुप चांगली माहीती आहे ही.\nदिनेशदा.... हम्म... बाय रोड\nदिनेशदा.... हम्म... बाय रोड जायचाही पर्याय चांगला आहे म्हणा. पण प्रायव्हेट बसेस मध्ये रात्री २-३ वाजेपर्यंत सो कॉल्ड विनोदी चित्रपट लावले जातात, त्यांचा मी धसका घेतलाय.\nवाडीत राहिलात तर दिवसभरात एक\nवाडीत राहिलात तर दिवसभरात एक काम करु शकाल... स्पेशल रिक्षाने खिद्रापूरला जाऊन येऊ शकाल... ३००-४०० रु घेतील... खिद्रापूरचे देऊळ पहा... बसेसही आहेत. पण अगदी कमी आहेत. दोन दिवसाच्या प्लॅनने आलात तर हे सांगली वाडी खिद्रापूर कोल्हापूर सगळे मॅनेज होईल .\nतीनांब्या, तो खिद्रापूरचा रस्ता सुधारलाय का\nआम्ही दोनेक वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा खाडबाड खाड्बाड बैलगाडीत बसल्यासारखे गेलो होतो. देऊळ्सुंदर आहे यात वाद नाही. मी माबोवर फोटो टाकले होते त्याचे.\nकाही ठिकाणीसुधारला आहे. काही\nकाही ठिकाणीसुधारला आहे. काही ठिकाणी तसाच आहे.\nकोंडुसकर च्या स्लीपर्स आहेत.\nकोंडुसकर च्या स्लीपर्स आहेत. त्यात बेड्स आहेत. झोपून जाता येते. अजिबात व्हीडिओ वगैरे नसतो.\nयेताना या बसेस रात्री साडे अकराला वगैरे सुटतात , तेवढ्या वेळात सोळंकीकडचे मोठे आईसक्रीम कॉकटेल खाता येते, त्या आधी महाराजा / गोकूळ मधे भरपेट जेवता येते.\nकोल्हापूरात पहाटे पोहोचले तर थेट अंबाबाई गाठायची. पहाटे पाच वाजता, जसे दर्शन होते, तसे दिवसभरात कधीच होत नाही.. जगदंब \nखिद्रापूर मात्र बघाच. पण गाड्या कमी आहेत.\nपहाटे पाच वाजता, जसे दर्शन\nपहाटे पाच वाजता, जसे दर्शन होते, तसे दिवसभरात कधीच होत नाही.. जगदंब \nवाडीला राहण्यासारख सुख नाही\nवाडीला राहण्यासारख सुख नाही ....\nमुंबईहून सांगली स्टेशनला या.\nमुंबईहून सांगली स्टेशनला या. तिथुन रिक्षाने किंवा चालत गणपतीचे देऊळ पहा. >> चालत खूप लांब आहे. रिक्षानेच जावे लागेल.\nमुंबईहून कोल्हापूरला आधी जाउन मग तिथून वाडी आणि सांगली करा आणि सांगलीतनं बसनं/ट्रेननं मुंबईला परत जा. कोल्हापूरला स्टँडवरच तुम्हाला भाड्यानं गाडी करता येइल. खिद्रापूर, वाडी आणि सांगलीचा गणपती एका दिवसात करता येइल (थोडी दगदग होइल पण करणं शक्य आहे)\nआंबा म्हाराज डिशेंबरात खिद्रापुरला चलता का\nमी कोल्हापुरातुन बाइक घेवुन येइन.\nआंबा ३ आणी दिनेशजींना\nआंबा ३ आणी दिनेशजींना धन्यवाद. माहिती सेव्ह करते. वाडीला जायचे आहेच आगामी काही दिवसात. त्यामुळे तिकडे जाऊन कामे आटोपल्यावर किंवा अंबाबाईचे दर्शन घ्यायचे बेत आहेत.\nकोल्हापूरात एक रात्र रहाण्याकरता हॉटेल सुचवा.\nखादाडी काय काय आणि कुठे करावी\nस्टँडजवळच बरीच आहेत. रेल्वेस्टेशनसमोर पण आहेत. शक्य असल्यास आधी बुकिंग करा.\nअभिमानाने सांगतो, कोल्हापूरात बेचव असे अन्नच मिळत नाही.. अगदी लकी बाजाराच्या बाहेरच्या गाड्यावरचे खा किंवा मोठ्या हॉटेलमधे खा.\nकोल्हापूर मधे एकदा रात्री\nकोल्हापूर मधे एकदा रात्री `नित्त्या' नावाच्या हॉटेलमधे जेवलो होतो. बरोबरची सर्व आबालवृद्ध मंडळी पण खूश होती जेवणावर.\nवाडीमध्ये राहण्यासाठी शरद उपाध्ये यांचे वेदभवन कसे आहे\nवेदभवनात रहायची सोय आहेका\nवेदभवनात रहायची सोय आहेका माहीत नाही.. त्यांच्याबरोबर काही पूजा काँट्रॅक्ट असेल तर कदाचित मिळत असेल, कल्पना नाही.\nमुंबई- कोल्हापुर बस प्रवास\nमुंबई- कोल्हापुर बस प्रवास किती वेळाचा आहे\nकोल्हापुरात कुठेही जेवण करा.......मस्त तांबडा पांढरा रस्सावर ताव मारा......... फक्त मिसळ खाताना जपुन....लय तिखट राव......\nठाणा किंवा सायनहून रात्री आट\nठाणा किंवा सायनहून रात्री आट ते नऊच्या सुमारास बसेस निघतात. त्या कोल्हापूरला सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान पोहोचतात. ८ ते १० तासांचा प्रवास आहे.\nवाडीला गेल्यावर तिथली बासुंदी\nवाडीला गेल्यावर तिथली बासुंदी प्यायल्याशिवाय परतायचं नाही असा नियम आहे\nवाडीला एकदाच गेलो.. त्यानंतर\nवाडीला एकदाच गेलो.. त्यानंतर परत आयुष्यात एकदाही तीर्थक्षेत्री न जाण्याचे ठरवले आहे...\nपण अनूभव वाचायला आवडेल. मला\nपण अनूभव वाचायला आवडेल. मला आता परत जायची घाई आहे, पण योग येईल तेव्हा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/sachin-harry-potter/", "date_download": "2021-01-26T11:53:12Z", "digest": "sha1:HPM5OTE7I7ET2VOPFNZGMSPS2S2WPOVG", "length": 13390, "nlines": 117, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी हॅरी पॉटर रांगेत उभा होता.", "raw_content": "\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nसचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी हॅरी पॉटर रांगेत उभा होता.\nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On Apr 24, 2020\nभारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे यात काही शंका नाही. आपल्या लाडक्या खेळाडूंना एकदा पाहण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे महाभागही आपल्या इथे आहेत.\nत्यात ज्याला देव मानलय अशा सचिन तेंडुलकरची क्रेझ तर विचारू नका.\nसचिनचे फॅन्स हा एक वेगळा अभ्यास करण्यासारखा विषय आहे. सचिन खेळत असताना अख्ख्या भारतातले रस्ते लॉकडाऊन व्हायचे. त्याने मैदानात पाऊल टाकल्यापासून सचिन सचिन या नामस्मरणाचा गजर स्टेडियमभर व्यापून राहायचा.\nएक काळ असा होता भारतातल्या पंतप्रधानापेक्षा जास्त वलय सचिनभोवती होत. आजही निवृत्तीनंतर यात खूप मोठा फरक पडला आहे असं नाही.\nक्रिकेट वेड हे आपल्याला मिळालेली ब्रिटिशांची देणगी आहे.\nतिथेही क्रिकेट मॅचच्या दिवशी लोक आजारी पडल्याचा बहाणा करून सुट्टी घेतात. क्रिकेट तिथेही एखाद्या धर्माप्रमाणे नसानसात भिनला आहे.\nपण तिथल्या वेडेपणात एक सोफेस्टिकेटेडपणा आहे. आपल्या सारखं मॅच जिंकल्यानंतर कपडे फाडून आनंद साजरा करत नाहीत. तिथे टाळ्या वाजवतात. मॅच हरल्यानंतर खेळाडूंच्या घरावर दगडफेक करत नाहीत.\nपण याचा अर्थ तिथे क्रिकेट आणि क्रिकेटपटू बद्दल प्रेम कमी आहे असं नाही.\nगोष्ट आहे जुलै 2007 सालची. भारतीय टीम इग्लंड दौऱ्यासाठी गेली होती.\nतीन सामन्यांच्या कसोटी सिरीजच नाव होतं पतौडी ट्रॉफी.\nभारताचा कप्तान होता राहुल द्रविड आणि इंग्लंड मायकल वॉनच्या नेतृत्वाखाली खेळत होती. पहिली कसोटी क्रिकेट पंढरी लॉर्ड्स वर खेळवली गेली.\nअत्यन्त अटीतटीचा झालेला हा सामना तुफान रंगला. भारताचे सचिन द्रविड गांगुली लक्ष्मण हे सगळे महत्वाचे खेळाडू मोठ��� कामगिरी करू शकले नव्हते. पहिल्या इनिंग मध्ये जाफर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये धोनीने इनिंग सावरली.\nतरीही शेवटच्या दिवशी भारताच्या 9 विकेट पडल्या, इंग्लंड अगदी विजयाच्या दारात उभी होती\nतरीही पाऊस आपल्या मदतीला आला आणि मॅच ड्रॉ झाली.\nइंग्लंडच्या फॅन्सच्या आनंदावर विरजण सांडलं. मॅच संपली, पावसातच पोस्ट मॅच प्रेझेन्टेशन सेरेमनी उरकला.\nमुंबईच्या आधी भारतीय क्रिकेटवर होळकर टीमचं राज्य होतं.\nक्रिकेटमुळे सचिन देव बनला पण त्याला अरबपती या माणसाने बनवलं\nकेविन पीटरसन मॅन ऑफ द मॅच ठरला.\nमॅच नंतर खेळाडूंच्या ऑटोग्राफ साठी गर्दी सुरू झाली. विशेष म्हणजे ही गर्दी पिटर्सन किंवा दुसऱ्या एखाद्या इंग्लिश खेळाडूंसाठी नव्हती,\nही गर्दी होती सचिनच्या सहीसाठी.\nलॉर्ड्सच्या ऐतिहासिक पॅव्हेलियन मध्ये ब्रिटिश फॅन्स शांतपणे ओळीत उभे होते, एकेक करून प्रत्येकाला सचिनची सही घेण्यासाठी पाठवण्यात येत होतं. अनेकजण सह्या घेऊन गेले.\nदुसऱ्या दिवशी एका मुलाखती मध्ये हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध सिरीजचा में लीड हिरो डॅनियल रॅडक्लिफने सांगितले की\nसचिनची सही घेण्याऱ्याच्या ओळीत मी सुद्धा होतो पण त्याने मला ओळखले नाही.\nहॅरी पॉटर तेव्हा ऐन भरात होता, त्याच्या जादूने जगभरातल्या बच्चेकंपनीला भारावून टाकलं होतं. अगदी कमी वयातच त्याची तुलना जगातला सर्वात मोठ्या सेलिब्रिटी फिल्मस्टारमध्ये होत होती.\nअसा हा डॅनीयल रॅडक्लिफ उर्फ हॅरी मात्र टिपिकल इंग्लिशमन प्रमाणे क्रिकेटचा फॅन होता. आपल्या खास अठराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो मित्रांसोबत भारत इंग्लंड मॅच बघायला आला होता.\nआणि त्याला बड्डे गिफ्ट म्हणून आपल्या सर्वात फेव्हरेट सचिन तेंडुलकरची सही हवी होती.\nमॅच संपल्यानंतर सर्वसामान्य पब्लिकप्रमाणे तोही ओळीत उभा राहिला. पण सचिनला पाहिल्यावर तो एवढा भारावून गेला की आज आपला वाढदिवस आहे वगैरे बोलायची शुद्ध देखील त्याला राहिली नाही.\nसचिन एकाग्रपणे खाली मान घालून ऑटोग्राफ देत होता, डॅनियल रॅडक्लिफ सही घेऊन गेलेलं त्याच्या लक्षात देखील आलं नाही.\nसचिनच्या मुलांना मात्र याच वाईट वाटलं. ते हॅरी पॉटरचे भक्त होते.\nअशी होती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जादू ज्यातून जगातला सर्वश्रेष्ठ जादूगार हॅरी पॉटर देखील सुटला नाही.\nहे ही वाच भिडू.\nइंझमामचं ते एक वाक्य सचिन कधीच विसरणार नाही.\nभारताकडून खेळण्यापुर्वी सचिन तेंडुलकर पाकिस्तानकडून खेळला होता.\n२०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा सचिन त्या रात्री झोपु शकला नव्हता.\n१० वर्षापूर्वी चहाच्या टपरीवर काम केलेलं पोरगं आज भारतासाठी बॉलिंग करणार आहे\nगांगुलीने रोहित शर्मा बद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली \nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nपॉल अ‍ॅडम्सची बेडूक अ‍ॅक्शन बघून बॅट्समनला चक्कर यायची.\nदिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता\nदिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १०…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36839/by-subject", "date_download": "2021-01-26T10:49:27Z", "digest": "sha1:XIEPO4Q7CB64BMHU2E5EEJMSDP4DE2FS", "length": 3014, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी\nगुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/88000-gutkha-seized-raid-pantpari-mahijalgaon-389339", "date_download": "2021-01-26T12:14:40Z", "digest": "sha1:BTRQBV5ONR2UNNJHUX6G77OBSXJZZF4E", "length": 18207, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "माहीजळगावात पानटपरीवरील छाप्यात ८८ हजारांचा गुटखा जप्त - 88,000 gutkha seized in raid on Pantpari in Mahijalgaon | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nमाहीजळगावात पानटपरीवरील छाप्यात ८८ हजारांचा गुटखा जप्त\nया प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील खैरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यात अवैद्य धंद्याविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने आशा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.\nकर्जत - येथील पोलिसांनी तालुक्यातील माहिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटरमध्ये छापा टाकून अठयाऐंशी हजार एक्कावन्न रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटखाविक्रेता लक्ष्मण झुंबर भिसे (वय ३४ रा महिजळगाव ता. कर्जत) यास रंगेहात ताब्यात घेऊन अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील खैरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यात अवैद्य धंद्याविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने आशा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.\nहेही वाचा - पोपटराव पवारांचे गाव पाहिलं असेल आता त्यांची शेती पहा\nतालुक्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे बंदी असलेल्या गुटख्याची विक्री चालू आहे.तालुक्यातील महिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर येथे सदर बंदी असलेल्या गुटख्याची विक्री चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री यादव यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाने जात गुरुकृपा पान सेंटरवरती छापा टाकीत पान टपरी आणि घरी असा मिळून आठयाऐंशी हजार एक्कावन्न रुपयांचा गुटखा जप्त केला.\nसदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, उपनिरीक्षक अमरजित मोरे व भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, गोवर्धन कदम, अमित बरडे, सुनील खैरे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद लोखंडे करीत आहेत.\nकायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. तालुक्यातील सर्व गैरप्रकार व अवैद्य धंद्याचा बिमोड करू. असा काही प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस स्थानकात फोन करा. गुन्ह्याची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. मात्र, कारवाईपूर्वी सत्यता तपासली जाईल. गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे\n- चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक,कर्जत\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nजळगाव जिल्‍ह्‍यातील शाळांचे असे असणार नियोजन; पाचवी ते आठवीच्या ७३७ शाळा उघडणार\nजळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाल्यानंतर अर्थात मार्च २०१९ पासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली, ती आतापर्यंत बंदच होती....\nपालकमंत्री अमित देशमुखांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, कामे वेळेवर करण्याचे दिले आदेश\nलातूर : महावितरणच्या मनमानी आणि बेफिकीर कारभाराबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न...\nसर्व्हरच्या अडचणीमुळे तलाठी सज्‍जांवर दिरंगाई; कार्यालयीन वेळेत सातबारा निघेना\nपारोळा (जळगाव) : तालुक्यातील सर्वच सजांवर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्व्हरचा वेग अतिशय मंदावल्याने कार्यालयीन वेळेत सातबारा उतारा मिळत नसल्याने...\nजळगावातील चौपदरीकरणात महामार्गाचे दोन टप्पे ठरले सावत्र\nजळगाव : महामार्गावर फागणे- तरसोद व तरसोद- चिखली या दोन टप्प्यांसह जळगाव शहरातील सात किलोमीटरचा मार्ग चौपदरी होत असताना पाळधी बायपास ते तरसोद...\nधरणगाव पालिकेत १३ कोटींचा गैरव्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार\nधरणगाव : येथील पालिकेत १३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणाद्वारे उघड झाल्याचा आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन, जितेंद्र महाजन...\nबँकेत नोकरीचे आमीष; एचडीएफसीचे दिले नियुक्‍तीपत्र पण..\nजळगाव : खासगी बँकेत दांडग्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत बेरोजगार तरुणाची तब्बल ९३ हजारात फसवणुक करण्यात आली होती. रजिष्ट्रेशनसह...\nखुर्चीवर बसण्याचे कारण..शिवीगाळ अन्‌ थेट खून\nजळगाव : शाहूनगर जळकी मिलमधील टेंट हाउस गुदामबाहेर बसलेल्या अल्तमश शेख शकील ऊर्फ सत्या (वय २१) याच्याशी खुर्चीवर बसण्यावरून शिवीगाळ झाली....\nकावपिंप्रीचे भूमिपुत्र पाटील राष्ट्रपतिपदकाचे मानकरी\nअमळनेर (जळगाव) : कावपिंप्री (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा सध्या नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले प्रवीणकुमार पाटील यांच्यासह...\nशहरात दोन खाजगी रुग्णालयात आरोग्य सेवकांसाठी कोविड लसीकरण सुरू \nजळगाव: शहरात गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सोमवारी जळगाव शहर महानगर पालिका अंतर्गत दोन खाजगी रुग्णालयात महापौर भारती...\nपंतप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जळगावच्या अर्चित पाटीलला\nजळगाव ः येथील काशिनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आज जिल्हाधिकारी अभिजीत राउत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/mobile-shoplifting-akole-taluka-385200", "date_download": "2021-01-26T13:14:53Z", "digest": "sha1:4EE2LORXV4EYOVYFPMOG5C5IG7NV5LDD", "length": 19993, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "पीपीई किटसारखा पोषाख परीधान करत चोरट्यांनी फोडली मोबाईल शॅापी - Mobile shoplifting in Akole taluka | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपीपीई किटसारखा पोषाख परीधान करत चोरट्यांनी फोडली मोबाईल शॅापी\nअकोले शहरातील हॉटेल जय महाराष्ट्रच्या मागे असलेले मातोश्री काँप्लेक्समधील स्टार मोबाईल शॉपीचे शटर तोडून तीन चोरट्यांनी महागड्या कंपनीचे तिन ते चार लाख रूपयांचे मोबाईल चोरून पोबारा केला आहे.\nअकोले (अहमदनगर) : अकोले शहरातील हॉटेल जय महाराष्ट्रच्या मागे असलेले मातोश्री काँप्लेक्समधील स्टार मोबाईल शॉपीचे शटर तोडून तीन चोरट्यांनी महागड्या कंपनीचे तिन ते चार लाख रूपयांचे मोबाईल चोरून पोबारा केला आहे.\nविशेष म्हणजे सदर चोरट्यांनी पीपीई किटसारखा संपूर्ण शरीर झाकलेला पोषाख परीधान केलेला होता. त्यामुळे नव्याने बदलून आलेले पी. आय. परमार यांना जणू सलामी देऊन जबाबदारी वाढवली असल्याचे जनतेचे मत आहे.\nनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोल्हार- घोटी राज्य मार्गालगत असलेल्या हॅाटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेले समिर सय्यद यांचे स्टार मोबाईल हे दुकानात बुधवारी मध्यरात्री ०२ वाजुन २७ मिनिटांच्या दरम्यान चोरट्यांनी फोडले आहे. यावेळी चोरट्यानी दुकानाचे शटरचे लॅाक तोडून दुकानात प्रवेश करत तीन ते चार लाख रुपयांचे मोबा��ल चोरट्यांनी गोणीत भरून नेली. तसेच दुकानातील वस्तूंची तोडफोड केली आहे. सदर चोरीचा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीच्या शुटींगमध्ये आला आहे. यामध्ये तीन चोर करताना दिसत असुन त्यांनी चक्क पीपीई किट सारखा पांढरा रंगाचा पोषाख परीधान केलेला आहे.\nसदर घटना ही सकाळी या मातोश्री कॅाम्पलेक्सचे मालक दत्ता धुमाळ हे घरा बाहेर आले असता त्याना दुकानाचे शटरचे लॅाक तुटलेले निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ दुकान मालक समिर सय्यद यांना फोनवर माहीती दिली. त्यानंतर समिर सय्यद यांनी प्रत्यक्ष पाहुन अकोले पोलिसात तक्रार देताच अकोले पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी पथकासह घटनास्थळी जाउन पंचनामा केला आहे.\nहेही वाचा : तीन माजी अध्यक्षांसह विद्यमान अध्यक्षांचे 'शनैश्वर' विश्वस्तपदासाठी गुडघ्याला बाशिंग\nसदर चोरीच्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये सर्व प्रकार दिसत आहे. माञ चोरी करताना कोविड संकटातील वापरली जाणाऱ्या पीपीई किटचा वापर करुन चोरट्यानी आपली ओळख लपवत पोलिसांना आव्हानच एक प्रकारे दिले आहे.\nअकोले पोलिसांच्या रात्रीच्या वेळेत गस्त सुरु असतात तरीही आशा चोऱ्या शहरात सुरु आहे. व्यापाऱ्यानी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत तसेच बॅकेच्या एटीएमला ही कॅमेरे आहेत. माञ अनेक ठिकाणचे कॅमेरे हे बंद अवस्थेत आहे. शहरातील बॅकेची एटीएमवर कुठेही सुरक्षा रक्षक नाहीत. तर सीसीटीव्ही असतानाही त्यावर जुगाड उपाय करत चोरट्यांनी केलेली आजची ही चोरीची घटना व्यापाऱ्यांना धडकी भरवणारी आहे. सदर चोरीचा तपास लावून अकोले पोलिसांनी व्यापा-यांना दिलासा द्यावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेवारस्त्यावर कचरा, दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य; शिवडेतील हॉटेल व्यावसायिकांकडून बेजबाबदार कृत्य\nउंब्रज (जि. सातारा) : शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून महामार्गालगतच्या सेवारस्त्यांवर उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या...\nस्वातंत्र्य सैनिकाच्या जीवनाची अशीही अखेर; ध्वजवंदन केले..अनुभव सांगतानाच हृदयविकाराचा झटका\nधुळे : साळवे (ता.शिंदखेडा) गावाजवळील खजिना लुटीतील आरोपींना वेगवेगळ्या प्रकारची रसद पुरविणाऱ्या सेनानी; तसेच रा��्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, थोर...\nसाक्री-शिर्डी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा सहा दिवसांतील सलग तिसरी धक्कादायक घटना\nसटाणा (जि.नाशिक) : शहरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच साक्री-शिर्डी महामार्गावर घटना...\n...तर केंद्र सरकारला रस्त्यावर आणू ; राजू शेट्टी यांचा इशारा\nकोल्हापूर - चुकीचे कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अदाणी-अंबानींचे हस्तक असणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना...\nशिवा संघटनेचा ‘रौप्य महोत्सवी वर्धापन दिन’नांदेड शहरात- इंजि. अनिल माळगे\nनांदेड ः शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ही महाराष्ट्रातील वीरशैव- लिंगायतासह बहुजनांच्या सर्वांगिण विकासासाठी ता. 28 जाने 1996 रोजी शिवलिंगेश्‍...\nMumbai Police: शहरातलं क्राईम रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट\nमुंबई: गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले आहे. त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी...\nलस्सी त्याही ७२ प्रकारच्या फक्त ४४ मिनिटांत बनवलेल्या लस्सींची‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद\nऔरंगाबाद : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सहकाऱ्यांनी रविवारी (ता. २४) ४४ मिनिट ३७ सेकंदांत तब्बल ७२ प्रकारच्या लस्सी बनवल्या....\nसोलापूर शहर-जिल्ह्यात आहेत अनेक तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळे त्यांचे व्हावे मार्केटिंग : निसर्गप्रेमी व व्यावसायिकांची अपेक्षा\nसोलापूर : पंढरपूर, अक्कलकोट येथील प्रमुख देवस्थानांसह सोलापूर शहर व जिल्ह्यात लहान-मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. सर्वांत मोठे उजनी धरणदेखील...\nरविवार ठरला पर्यटनवार, कोल्हापुरात भाविकांची गर्दी\nकोल्हापूर ः प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या रविवारी शहर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले. अंबाबाई मंदिरात आज सकाळी दर्शनासाठी असलेली...\nआता माझं घर पण फाईव्ह स्टार; सांगली महापालिकेचा उपक्रम\nसांगली : जेवायला फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे, सारी लाईफस्टाईल फाईव्ह स्टार पाहिजे, मग आपलं स्वत:चं घर फाईव्ह स्टार का नको, असा सवाल आजपर्यंत कधीच...\n पर्यटकांना गोव्यापेक्षाही मालवण फेव्हरेट\nमालवण (सिंधुदुर्ग)- सलग आलेल्या सुटीमुळे मालवणचे पर्यटन बहरून गेले आहे. ��श्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांमुळे...\nवाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन\nनागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘व्हेज बॉक्स थाली’ स्विगीच्या माध्यमातून बुक करण्यात आली. मात्र, हॉटेलने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/there-are-114-gram-panchayats-parner-taluka-383397", "date_download": "2021-01-26T11:41:36Z", "digest": "sha1:MPJB4SVCUJ3DIPV4Z2Y6BBQXHHSXNHPN", "length": 16831, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "पारनेरच्या 114 सरपंचपदांची आरक्षण सोडत येत्या सोमवारी व मंगळवारी - There are 114 gram panchayats in Parner taluka | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nपारनेरच्या 114 सरपंचपदांची आरक्षण सोडत येत्या सोमवारी व मंगळवारी\nतालुक्‍यात 114 ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यांच्यासह सर्वच ठिकाणचे सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात येणार आहे. ही सोडत वरील दोन दिवस तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे.\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 114 पैकी 88 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. तेथे प्रशासकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. लवकरच तेथे निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच 114 ठिकाणच्या सरपंचपदांसाठी येत्या सोमवारी व मंगळवारी (ता. 14 व 15) सोडत काढण्यात येणार आहे.\nहे ही वाचा : कोणीच मागेना शेततळे नेवाशात अर्ज आले साडेपाच हजार ; शेततळी झाली 827\nयाबाबत माहिती अशी, तालुक्‍यात 114 ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यांच्यासह सर्वच ठिकाणचे सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात येणार आहे. ही सोडत वरील दोन दिवस तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे.\nअनेक इच्छुकांनी यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, गावाच्या राजकारणात सदस्यपदाला फारशी किंमत नसल��याने, सरपंचपदाच्या आरक्षणाकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. त्यात आता गावपातळीवर निधीही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अनेक विकासकामे करता येतात. त्यासाठी अनेकांनी सरपंच होण्याची तयारी सुरू केली असून, प्रत्येक गावात अटीतटीची लढत राहणार आहे. सरपंचपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.\nअनुसूचित जाती- 6 जागा (3 महिला, 3 पुरुष), अनुसूचित जमाती- 6 (3 महिला, 3 पुरुष), ओबीसी (इतर मागास प्रवर्ग)- 31 (महिला 16, पुरुष 15),\nखुला प्रवर्ग- 71 जागा (महिला 36, पुरुष 35)\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\n दोन संवेदनशीलसह सहा ग्रामपंचायती केल्या बिनविरोध\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असते. पोलिस व जनता यामध्ये सुसंवाद असल्यास...\nRepublic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील\nसातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून...\nनागपूर : ग्रामपंचायतीमध्ये लावलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची चौकशी होणार आहे. चौकशी पूर्ण होतपर्यंत कंत्राटदाराचे बिल अदा न करण्याचे आदेश जिल्हा परिषद...\nRepublic Day 2021 : कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देवू : सतेज पाटील\nकोल्हापूर : कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे...\nसरपंचपदाच्या आरक्षणासाठी अनेकांनी देव ठेवले पाण्यात\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायत निवडणूकीत पाण्यासारखा पैसा खर्च करुन निवडून आलेल्या पॅनलप्रमुखांनी आपल्या मना���ारखे आरक्षण सुटावे यासाठी देव...\nतिलारीचा डावा कालवा फुटला, खानयाळेत हाहाकार\nदोडामार्ग (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील खानयाळे येथे तिलारीचा डावा कालवा फुटला आणि एकच हाहाकार उडाला. कालव्याचे पाणी शेती बागायतीत घुसून मोठे...\nGram Panchayat Election: सरपंचपदासाठीचे SC आणि ST चे आरक्षण कायम\nऔरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आधीच जाहीर करण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून निवडणुकीनंतर सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या...\n'भाजपचा बार फुसका ; शिवसेनाच सुसाट'\nचिपळूण - गुहागर मतदारसंघातील १०८ ग्रामपंचायती पैकी १०२ ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे शिवसेनेचा भगवा फडकला आहे, असा दावा आमदार भास्कर जाधव यांनी...\nविजयी उमेदवारांचे 'सरपंच' खुर्चीकडे लक्ष, २००५ नंतरच्या आरक्षणाचा विचार होण्याची शक्यता\nकामठी (जि. नागपूर) : महसूल विभागाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सरपंच आरक्षण सोडत जाहीर केली होती. परंतु, निवडणूक...\nसांगलीत मुहूर्ताच्या हळदीला 11 हजार 200 रूपये उच्चांकी दर\nसांगली- येथील सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फेआज नविन हळद शेतीमाल सौदयाचा प्रारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते करण्यात आला....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dcgi-send-notice-glenmark-vibration-after-dr-amol-kolhes-complaint-323522", "date_download": "2021-01-26T13:10:10Z", "digest": "sha1:QXXMEPXN64K4NRKVV4UYNVSWBSG5C6UX", "length": 21716, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "डॉ. अमोल कोल्हेंच्या तक्रारीची डीसीजीआयने घेतली दखल; ग्लेनमार्क कंपनीला नोटीस - DCGI send notice to Glenmark Vibration after Dr. Amol Kolhe's complaint | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nडॉ. अमोल कोल्हेंच्या तक्रारीची डीसीजीआयने घेतली दखल; ग्लेनमार्क कंपनीला नोटीस\nडॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. दर��्यान डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत ७५ रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता १४ दिवसांच्या कोर्ससाठी रु.९१५० इतका खर्च येणार आहे.\nघोडेगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 'FABIFLU'च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस बजावली. दरम्यान ग्लेनमार्क कंपनीने या गोळीचे दर कमी करुन ७५ रुपयांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदेशभरात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत असतानाच जून महिन्यात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने Fabiflu नावाचे अॅन्टीव्हायरल औषध बाजारात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यावेळी Fabiflu ही टॅबलेट उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसेच एका गोळीची किंमत रु. १०३ यानुसार १४ दिवसांच्या उपचारासाठी रु.१२,५०० इतका दर निश्चित केला होता.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nग्लेनमार्कच्या घोषणेनंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी दि. २४ जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे रीतसर पत्र पाठवून तक्रार केली होती. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कोविड उपाययोजनेबाबतच्या आढावा बैठकीत ग्लेनमार्कच्या दाव्यावर आक्षेप घेतला होता. यावेळी डॉ. कोल्हे यांनी Fabiflu या गोळीची रु. १०३ ही किंमत अवास्तव असून भारतातील गरीब, निम्न मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर ग्लेनमार्कने केलेली चाचणी प्रोटोकॉल समरीनुसार को-मॉर्बिड परिस्थितीत Fabifluचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेली नसल्याकडे डॉ. कोल्हे यांनी सर्वांचे‌ लक्ष वेधले होते.\nकोरोनाच्या लढ्यात 'फर्ग्युसन'ही झालं सहभागी; होस्टेलमध्ये उभारणार कोविड केअर सेंटर\nडॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्यु���िकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. दरम्यान डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत ७५ रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता १४ दिवसांच्या कोर्ससाठी रु.९१५० इतका खर्च येणार आहे.\nखासदार डॉ. कोल्हे यांनी जागरुकता दाखवत कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच औषधाची किंमत कमी करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागरुकतेबद्दल वैद्यकीय व्यवसायातील जाणकारांनी त्यांचे कौतुक केले आहे.\nया संदर्भात डॉ. अमोल कोल्हे म्हणाले , कोविड-१९च्या वाढत्या धोक्याच्या काळात अशाप्रकारे दावे वा जाहिराती करून सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये. तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही औषधांची अवास्तव किंमत आकारू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ग्लेनमार्कने Fabiflu या गोळीची किंमत ७५ रुपये केल्याने या लढ्याला पहिलं यश मिळाले असून पुढील काळात सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये आणि उपचाराचा खर्च आवाक्यात राहावा यासाठीचा आपला लढा सुरूच ठेवणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात मटणाचे दर का वाढले; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे\nमार्केट यार्ड : बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. चिकनच्या मागणीत साधारणतः ३० टक्क्यांनी घट झाली आहे. तर मटण, मासळीच्या मागणीत...\nशेतात पाच मोरांचा मृत्यू, बीडमधील लोणी शिवारात खळबळ\nशिरूरकासार (जि.बीड) : तालुक्यातील लोणी शिवारात शुक्रवारी (ता.२२) शेतात पाच मोर मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मोरांचा...\nशर्यतबंदी उठविण्यासाठी केंद्राने संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैल प्राण्यास वगळावे : डॉ. अमोल कोल्हे\nमंचर : पुणे-बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या...\nविरोधकांना काहीही दिसले की माझेच व मीच केले असे म्हणायची सवय; आजबेंचा धसांना टोला\nआष्टी (जि.बीड) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर या तीनही तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी,...\nपुणे : माणूस शहरात आला, शहराचा झाला तरी, त्याची नाळ कायमच त्याच्या गावाशी जोडलेली असते. त्यामुळं गावात काय घडलंय गावात काय घडतंय\nशिरूरमध्ये थरार : अंदाधूंद गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू तर एकजण जखमी\nशिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे वाळूच्या धंद्यातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आज दुपारी गोळीबाराचा प्रकार घडला. भरदिवसा टाकळीतील एन चौकात...\n ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेटस् एका क्लिकवर\nपुणे : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होत असून, अंतिम निकाल...\nशिक्रापूर : महावितरणच्या कारभाराचा 13 शेतकरी कुटुंबांना मोठा फटका\nशिक्रापूर : व्हॅलेंटाईन डे ची व्यावसायिक संधी साधून चांगल्या उत्पन्नाच्या प्रतिक्षेत असलेल्या जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील 13 शेतकरी...\nगावाकडे शेतजमीन आहे का, असेल जाऊन तपासा; कर्जतमध्ये घडलाय भलताच प्रकार\nनगर ः एकाचा प्लॉट दुसऱ्याला विकण्याच्या घटना शहरी भागात घडत असतात. मात्र, कर्जत तालुक्यात जमीनच परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे....\nपुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. मतदानाची टक्‍केवारी...\nपुणे : जिल्‍ह्यात 649 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींची निवडणूक लढवीत असलेल्या 11 हजार 7...\nव्हॉट्‌सॲपवर करता येणार आता वीज समस्यांची तक्रार\nपुणे - वीज तारा तुटणे, पोल पडणे, जमिनीवर तारा लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे आदींसह वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या समस्यांची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-308912", "date_download": "2021-01-26T13:02:28Z", "digest": "sha1:RUCQUKAKAJTPOVRVVTP35IJDCF4WZMQ7", "length": 26425, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "अग्रलेख : हडेलहप्पीला प्रत्युत्तर - editorial article | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअग्रलेख : हडेलहप्पीला प्रत्युत्तर\nहिमालयातील बर्फ नुसतेच धुमसते राहिलेले नसून रक्ताळलेले झाल्याची घटना धक्कादायक आहे. भारत व चीन यांच्यातील मोठ्या सरहद्दीच्या बाबतीत अनेक वाद असले, तरी दोन्ही देशांच्या संघर्षात १९६७ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नव्हती. या ताज्या संघर्षात कर्नल पदावरील अधिकाऱ्यासह भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले, तर चीनचेही काही सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.\nहिमालयातील बर्फ नुसतेच धुमसते राहिलेले नसून रक्ताळलेले झाल्याची घटना धक्कादायक आहे. भारत व चीन यांच्यातील मोठ्या सरहद्दीच्या बाबतीत अनेक वाद असले, तरी दोन्ही देशांच्या संघर्षात १९६७ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नव्हती. या ताज्या संघर्षात कर्नल पदावरील अधिकाऱ्यासह भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले, तर चीनचेही काही सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. एकूणच, पारदर्शित्वाचे वावडे असलेल्या चिनी सरकारकडून खरे आकडे बाहेर येण्याची शक्‍यताही नाही. पण, सरहद्दीवर संघर्षाचा जो भडका उडाला तो ‘परिस्थिती नियंत्रणात आहे’, ‘राजनैतिक पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे,’ अशा प्रकारच्या दाव्यांना सुरुंग लावणारा ठरला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nलडाखच्या पूर्व भागातील गलवान खोरे, पंगोंग सरोवर, दौलत बेग ओल्डी अशा भागात मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव झाल्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर तणाव होताच. पण, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात ही रेषा ओलांडण्याचा उद्दामपणा चीनने केला. अशा प्रयत्नांकडे स्थानिक चौकटीतून पाहणारा; प्रसंगी तडजोडीची तयारी दाखवणारा शेजारी आता पहिला उरलेला नाही, याची जळजळीत जाणीव चीनच्या नेतृत्वाला भारतीय जवानांनी करून दिली. घुसखोरीला तिखट प्रतिकार करून त्यांनी द्यायचा तो संदेश दिला आहे. प्रादेशिक एकात्मता, सार्वभौमत्व यांच्या बाबतीत भारत यत्किंचितही तडजोड सहन करणार नाही, हे त्यांनी दाखवून दिले. यापूर्वी चुमार, डेमचोक आणि डोकलाम येथेही या पोलादी निर्धाराचा प्रत्यय चीनला आला होता, तरीदेखील चीनने हे दुस्साहस केले. काही जण याला ‘मॅडनेस’ही म्हणतात. पण, त्यामागील ‘मेथड’ लक्षात घ्यायल��� हवी. ती आहे आक्रमक धोरणाची.\nदक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, फिलिपिन्स आदी देशांचे हक्क तुडवत, हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर घाव घालत, ‘कोरोना’शी प्रभावी सामना करणाऱ्या तैवानला जागतिक आरोग्य संघटनेत स्थान देण्याच्या प्रयत्नात कोलदांडा घालत चीनने ती सतत दाखवून दिली आहे. अर्थात, चीनच्या बलाढ्य लष्करी आणि आर्थिक ताकदीपुढे हे देश सर्वार्थाने छोटे आहेत. भारताकडे मात्र चीन एक प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. त्यामुळे भारताला घेरण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आर्थिक, लष्करी आणि राजनैतिक अशा सर्वच बाबतीत भारताची वाटचाल चीनला खुपते आहे. जिथे जिथे चिनी सैन्याकडून घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत, ते सर्व भाग सामरिक व्यूहनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. सीमा करारांत व द्विपक्षीय चर्चांमध्ये सात्त्विकतेचा बुरखा पांघरणारा चीन स्वतःच त्या शब्दांना हरताळ फासतो, हे काही नवीन नाही. १९६२ पासून भारत त्याचा अनुभव घेत आहे. पण, आता भारतही ‘अरे’ला ‘कारे’ करू लागला, ही बाब चीनला अस्वस्थ करते. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपर्यंत लष्कराला हालचाली करता याव्यात म्हणून सीमाभागात जवळजवळ साडेतीन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते भारताने बांधले आहेत. चीन हे उद्योग गेली अनेक वर्षे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात करीत आहे. आता भारतही ते करू लागला. लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याची चालही चीनला चांगलीच झोंबली. अलीकडच्या काळात चीनमधील विश्‍लेषक भारताने काश्‍मीरची रचना बदलल्याचा उल्लेख द्विपक्षीय संबंधांच्या संदर्भात करू लागले आहेत, हे पुरेसे बोलके आहे. राजनैतिक पातळीवरही भारत अधिक आग्रही भूमिका घेत आहे. प्रशांत महासागर क्षेत्रातील भारताचे वाढते महत्त्व, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबरच्या प्रादेशिक सुरक्षा गटात सहभागी होणे, अमेरिकेशी सहकार्य वाढवणे, या साऱ्या बाबी चीनचा भारताविषयीचा दुस्वास वाढवणाऱ्या आहेत. आर्थिक आघाडीवरही काही कंपन्या आता चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहू लागल्या आहेत. हा सगळाच बदल भारताचा आत्मविश्वास वाढवणारा असला, तरी चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद मोठी आहे, हे विसरता येणार नाही.\nचिनी व्यवस्थेच्या यशाचे रहस्य आर्थिक विकासात आहे. त्यामुळेच सत्तेचे कमालीचे केंद्रीकरण करून आणि स्वातंत्र्याच��� संकोच करूनही सर्वसामान्य चिनी माणूस उठावास प्रवृत्त होत नाही. या व्यवस्थेतून आपल्या गरजा भागत नाहीत, असे तेथील सर्वसामान्य माणसास वाटू लागले, तर कदाचित चित्र बदलेल. पण, त्याची वाट न पाहता चीनच्या सर्वव्यापी आव्हानाला तोंड देण्याची तयारी भारताला करावी लागेल. चीनला नमवल्याच्या फुशारक्‍या मानण्यात मग्न न राहता आर्थिक सामर्थ्य वाढवण्याच्या कामाला भारतीयांनी जुंपून घ्यायला हवे. चीनला उत्तर म्हणजे त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार, अशी सरधोपट मांडणी करण्यापेक्षा सक्षम आर्थिक पर्याय उभा करणे महत्त्वाचे.\nसरहद्द ही देशभक्तीच्या आविष्काराची एक महत्त्वाची आघाडी खरेच; पण इतरही आघाड्या तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर विरोधकांनीही ‘वयं पंचाधिकम्‌ शतम्‌’ हा दृष्टिकोन ठेवायला हवा. प्राधान्य द्यायला हवे ते सीमेवरील परिस्थिती सामान्य करण्याला. युद्ध कोणालाच परवडणारे नाही. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करून त्या दिशेने प्रयत्न सुरू केले, हे चांगलेच झाले. लष्कराचे सामर्थ्य आणि रणनीती तर आहेच; पण आपल्या भूमिकेवर ठाम राहून मुत्सद्देगिरीनेही सध्याच्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल. लढताना वीरमरण पत्करलेल्या जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देता कामा नये आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभारताच्या माजी फुटबॉलपटूचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन\nकोलकाता - भारतीय फुटबॉल संघाचा माजी गोलकीपर प्रशांत डोरा याचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 44 व्या वर्षी प्रशांत यांचे अल्पशा आजारामुळे निधन झालं....\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nTractor Parade: दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; आक्रमक शेतकरी सिंघू, गाझीपूर सीमेकडे रवाना\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय....\n'PUBG च्या धर्तीवर ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम लॉंच'\nमुंबई - भलेही पब्जजीनं देशातल्या तरुण पिढिला वेड लावले असेल मात्र दुसरीकडे त्याच्या सारखा गेम आपण तयाक करावा यासाठी गेम्स डेव्हलपर्स तयारीला...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\nBig Breaking : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर जंगी स्वागत; गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे प्रयाण\nनागपूर : नागपूर शहरालगतच ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. या प्राणी उद्यानाचे उद्‍घाटन...\nVIDEO : सटाण्यात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांचा तीव्र निषेध\nसटाणा (जि.नाशिक) : केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात लादलेले तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी दिल्ली येथे...\nGood News : अशोक चव्हाणांनी नांदेडला आणले आणखी एक महत्त्वाचे कार्यालय\nनांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने महावितरणचे मंडळ कार्यालय नांदेडला होणार आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/praful-patel-about-shard-pawar-letter-agriculture-382139", "date_download": "2021-01-26T12:41:37Z", "digest": "sha1:CDVM2NG23CM6OY54NZ52UBDYL22PZHTQ", "length": 22628, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "कायदा कसा असावा हे पत्रात नमूद नव्हतेच, वाचा शरद पवारांच्या पत्राबद्दल काय म्हणाले प्रफुल्ल पटेल - praful patel about shard pawar letter on agriculture | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकायदा कसा असावा हे पत्रात नमूद नव्हतेच, वाचा शरद पवारांच्या पत्राबद्दल काय म्हणाले प्रफुल्ल पटेल\nपवारांच्या पत्रावर राजकारण करण्याआधी ते पत्र नीट वाचून तर घ्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. जिल्ह्यातील पवनी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nभंडारा : आमचे नेते शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी दिलेले पत्र खरं आहे. त्यात त्यांनी असं म्हटल आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये संशोधन करून व्यापाऱ्यांना सुद्धा यामधून खरेदी करण्याचा अधिकार देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना आज जे भाव मिळत आहेत, त्यापेक्षा जास्त भाव मिळतील. त्यामुळे पवारांच्या पत्रावर राजकारण करण्याआधी ते पत्र नीट वाचून तर घ्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. जिल्ह्यातील पवनी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nहेही वाचा - अखेर कोच्छी प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, वाद निकाली निघताच धनादेश वाटपाला सुरुवात\nपटेल म्हणाले, शरद पवारांच्या पत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पर्यायी व्यवस्था जी आहे, त्याशिवाय दुसरी व्यवस्था असू नये, असेही त्यांचे म्हणणे नव्हते. भाजपच्या सरकारने मागील सत्रामध्ये जो कायदा मंजूर केला, तो अतिशय घाईघाईत केला. क���णाशीही चर्चा केली नाही. संसदेत आम्हाला केवळ दोनच मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली. या कालावधीत कायद्याची दुसरी बाजू समजावून सांगणे अवघड होते. हे जाणूनबुजून करण्यात आले. कारण हा कायदा अस्तित्वात आणताना सरकारला मुळात कुणालाही विश्‍वासात घ्यायचे नव्हते आणि चर्चा तर मुळीच घडू द्यायची नव्हती. त्यामुळे हा अन्यायकारक कायदा अस्तित्वात आला आणि आज दिल्लीच्या सीमांवर दिसत असलेली विदारक स्थिती निर्माण झाली.\nहेही वाचा -डॉ. शीतल आमटे मृत्यूप्रकरण : डावखुऱ्या नसतानाही उजव्या हाताला इंजेक्‍शन कसे टोचले\nसरकार म्हणतंय, एमएसपी यापुढेही सुरू राहणार आहे. पण एमएसपी सुरू राहणार असेल तर कायद्यात त्याची तरतूद का करण्यात आली नाही असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. २०१० चे पत्र दाखवून जनतेशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप सरकारने केलेल्या कायद्यानुसार सर्व माल व्यापारीच खरेदी करणार असतील तर या कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपयोग काय. ही शेतकऱ्यांची संस्था आहे, या संस्थेचे भवितव्य काय राहणार, याचा नवीन कायद्यात कुठेही उल्लेख केला गेला नाही. पत्रात शरद पवार यांनी केवळ तात्विक गोष्ट नमूद केली असून कायदा कसा असावा, याचा उल्लेख कुठेही केला नसल्याचेही ते म्हणाले.\nहेही वाचा - पदवीधर निवडणूक : मतदारांची दुसरी पसंतीही वंजारी यांनाच...\nसमजा एखाद्या मोठ्या उद्योगपतीने शेतकऱ्याचा माल खरेदी केला आणि तोही कमी भावाने. यामध्ये आपल्यासोबत अन्याय झाला, असे जर शेतकऱ्याला वाटले तर तो कुठे जाणार, न्याय कुणाला मागणार याचा कायद्यात कुठेही उल्लेख केला गेला नाही. आज राजधानी दिल्लीला शेतकऱ्यांनी घेरले आहे. ते आम्ही केलेले नाही. शेतकऱ्यांची सरकारसोबत वाटाघाटी सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेतून समाधान निघत असेल तर राजकीय पक्ष म्हणून आम्ही कुठेही मध्ये येणार नाही. पण तसे होताना दिसत नाही. 'होय किंवा नाही', असे फलक घेऊन शेतकरी गेल्या १२ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत न्यायासाठी धडपडत आहेत, असेही पटेल म्हणाले.\nहेही वाचा - शेतकरी आंदोलनाची धग यवतमाळातही; 'बंद'च्या हाकेला राजकीय, सामाजिकसह शेतकरी संघटनांचा...\nशेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हीसुद्धा धडपड करीत आहोत. त्यांच्यासाठीच आम्ही विरोध करतो आहोत. कारण पाच वेळा बोलणी करुनही समस्य��वर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आम्हीही भारत बंदची हाक दिलेली आहे. यामध्ये आमचे कुठलेही राजकारण नाही, तर शेतकरी हिताची भूमिका आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\n\"घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय\", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र\nमुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या...\nपालकमंत्र्यांचे काॅल सेंटरमधून तर खासदारांचा जनता दरबारातून संपर्क; लोकांचे प्रश्न सुटणार काय\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी व त्यांचे प्रश्न, सोडविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात. नांदेड...\nशिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांची पक्षविरोधी भूमिका, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख नाराज\nउस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा.तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पक्षाच्या खासदार, आमदार व नगराध्यक्ष...\nTikTokसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतात 'पर्मनंट' बंदी\nनवी दिल्ली- मागील वर्षी जूनमध्ये TilTok आणि WeChatसह एकूण 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन...\n'पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम होईल पूर्ण; राजकारण नको' - अजित पवार\nपुणे : पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...\nशिवेंद्रसिंहराजेंचा \"डाव' राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा\nसातारा : नवीन वर्षात होणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण...\nजयंत पाटील जनतेतून निवडून आले, मागल्या दाराने नाही; पडळकरांना प्रत्युत्तर\nतासगाव (जि. सांगली) : लोकशाहीत अनुकंपातत्त्वावर नव्हे तर गुणवत्तेवर निवडून येतात हे आमदार पडळकरांना माहीत नसावे त्यांचा अभ्यास कच्चा आहे....\nब्युटी विथ ब्रेन; भारतातील ग्लॅमरस महिला राजकारणी\nपुणे : सौंदर्य आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बऱ्याचजणींनी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सचा...\nभाष्य : एक राष्ट्र, एक मूल्य\nनैतिक मूल्यांचे पालन व माणुसकीच्या भावनेतून समाजातील व्यवहार आणि स्वातंत्र्य, समता व बंधुता यांची रुजवात म्हणजेच लोकशाहीचे संवर्धन होय. तथापि,...\nपंढरपूरच्या पूरबाधित क्षेत्रात बांधकाम \"राष्ट्रवादी'च्या तक्रारीनंतर \"पंतप्रधान आवास'च्या सोडतीस व बांधकामास स्थगिती\nपंढरपूर (सोलापूर) : पंतप्रधान आवास योजनेतून पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या 892 घरांची लॉटरी सोडत आज (ता. 26) काढण्यात येणार होती. परंतु या कामास...\n'आम्ही आयुष्यभर सत्तेबाहेरच राहिलो, संघर्ष हाच आमच्या जीवनाचा मूलमंत्र'\nऔरंगाबाद: 'गोपीनाथ मुंडे यांचे आयुष्य संघर्षात गेले. फक्त एक टर्म सोडता त्यांना आयुष्यभर सत्तेबाहेरच रहावं लागलं होतं. आता आम्हाला सत्तेबाहेर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/forum/78", "date_download": "2021-01-26T11:49:41Z", "digest": "sha1:D45B5MZNKNYZ4623WREKDTXKYOVS5R2H", "length": 10525, "nlines": 178, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " अलीकडे काय पाहिलंत? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअलीकडे काय पाहिलंत - ११\nBy चिंतातुर जंतू 3 वर्षे 11 months ago\nBy गब्बर सिंग 4 वर्षे 1 month ago\nBy गब्बर सिंग 4 वर्षे 8 months ago\nBy गब्बर सिंग 4 वर्षे 10 months ago\n127 By रावसाहेब म्हणत्यात 4 वर्षे 3 months ago\nBy तिरशिंगराव 4 वर्षे 8 months ago\nआपण सारे गुलाम आहोत का\nअलिकडे काय पाहीलत - २२\nBy .शुचि. 5 वर्षे १ आठवडा ago\nअलीकडे काय पाहिलंत - २१\n102 By .शुचि. 5 वर्षे 2 आठवडे ago\nअलीकडे काय पाहिलंत - २०\n102 By मंदार कात्रे 5 वर्षे 5 months ago\nअलीकडे काय पाहिलंत - १९\nअलीकडे काय पाहिलंत - १८\nअलीकडे काय पाहिलंत - १७\nBy अजो१२३ 6 वर्षे १ आठवडा ago\nBy सन्जोप राव 7 वर्षे 9 months ago\nनेपाळ - - ‘कुमारी’प्रथा \nBy चित्रा राजेन्द्... 6 वर्षे 2 दिवस ago\nअलीकडे काय पाहिलंत - १६\n116 By अनु राव 6 वर्षे १ आठवडा ago\nBy ३_१४ विक्षिप्त अदिती 7 वर्षे 11 months ago\n131 By मेघना भुस्कुटे 6 वर्षे 1 month ago\nअ वूमन इन बर्लिन\nBy फूलनामशिरोमणी 6 वर्षे 5 months ago\nअलीकडे काय पाहिलंत - १३\nअलीकडे काय पाहिलंत - १२\nBy ३_१४ विक्षिप्त अदिती 6 वर्षे 9 months ago\nअलीकडे काय पाहिलंत - १०\nBy ३_१४ विक्षिप्त अदिती 6 वर्षे 10 months ago\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : चित्रकार कीस व्हॅन डोंगेन (१८७७), अभिनेता पॉल न्यूमन (१९२५), क्रिकेटपटू शिवलाल यादव (१९५७), क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा (१९५७)\nमृत्युदिवस : 'प्रचंडकवी' दासोपंत दिगंबर देशपांडे (१६१६), वैद्यक संशोधक एडवर्ड जेन्नर (१८२३), चित्रकार थिओडोर जेरिको (१८२४), लोकनायक बापूजी अणे (१९६८), सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू डॉन बज (२०००), व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण (२०१५)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : गणराज्य दिन (भारत), ऑस्ट्रेलिया दिन, मुक्ती दिन (युगांडा).\n१५६४ : ट्रेंट काऊन्सिलतर्फे कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे ख्रिस्ती धर्माचे विभाजन.\n१७८८ : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया खंडातील पहिली ब्रिटिश वसाहत स्थापन.\n१९२६ : जॉन लोगी बेअर्ड यांच्या प्रयोगशाळेत पहिले टेलिव्हिजन प्रसारण यशस्वी.\n१९३० : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून कॉंग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्यास सुरुवात केली.\n१९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर.\n१९५० : भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.\n१९६५ : भारताने हिंदी भाषेला शासकीय भाषा म्हणून जाहीर केले.\n२००१ : गुजरातमध्ये भूकंप. २५,००० ठार, लाखो बेघर.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/taapsee-pannu-s-upcoming-film-loot-lapeta-263955", "date_download": "2021-01-26T13:05:18Z", "digest": "sha1:M6M6WI3I5LDQJGNMNNUOU7SBGL4VPEWV", "length": 17231, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "'थप्पड'नंतर तापसीचा थ्रिलर कॉमेडी 'लूट लपेटा' - Taapsee Pannu s upcoming film Loot Lapeta | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'थप्पड'नंतर तापसीचा थ्रिलर कॉमेडी 'लूट लपेटा'\nपिंक, बेबी, नाम शबाना, बदला, सांड की आँख, मुल्क अशा उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये तापसीने अभिनयाची झलक दाखवली आहे. इन्स्टाग्रामवरून तिने आता तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.\nअलीकडच्या काळात हुशार अभिनेत्री तापसी पन्नूने चांगीलच पकड घेतली असून, चांगल्या विषयांवील चित्रपट करण्याकडे तिचा ओढा वाढला आहे. पिंक, बेबी, नाम शबाना, बदला, सांड की आँख, मुल्क अशा उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. इन्स्टाग्रामवरून तिने आता तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.\nकबीर बेदींनी सनी लियोनीकडं मागितला फोन नंबर, पुढं झालं असं\nतापसी लवकरच \"लूट लपेटा' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट \"रन लोला रन' या जर्मन चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. याची माहिती तापसीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली. चित्रपटात तापसीसोबत अभिनेता ताहिर राज भसीनदेखील झळकणार आहे. हा चित्रपट थ्रिलर कॉमेडी असून तापसी एका हटके भूमिकेत दिसणे अपेक्षित आहे.\nएप्रिल महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, पुढील वर्षी 29 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश भाटिया करणार आहेत. तर निर्मिती सोनी पिक्चर्स करत आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nसध्या तापसी तिच्या 'थप्पड' या चित्रपटाचे प्रमोशन असून तिची भूमिका स्त्रीकेंद्रीत आहे. 28 फेब्रुवारीला थप्पड रिलीज होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'सलमा 54 ची आहे असं कोण म्हणेल, फोटो पाहा मग कळेल'\nमुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशपट करताना दिसून येतात. त्यांच्या त्या फोटोंना दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर...\nसंजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस पण घडलं असं की...\nमुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98...\n'शिल्पाबाई आज प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही; नेटक-यांनी झापलं'\nमुंबई - प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या एका व्टिटवरुन ट्रोल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तिनं जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे...\nकाँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा राज्यात 2006 मध्येच आणला होता, भाजपची शरद पवारांवर टीका\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आणलेला काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा महाराष्ट्रात आघाडी सरकारने 2006 मध्येच आणला होता. या कायद्यांसाठी ज्येष्ठ...\nब्युटी विथ ब्रेन; भारतातील ग्लॅमरस महिला राजकारणी\nपुणे : सौंदर्य आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बऱ्याचजणींनी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सचा...\n\"लक्ष्मी'त त्रयस्थपणे लिहिलेल्या कथा ः समीक्षक अरुण इंगवले\nचिपळूण ( रत्नागिरी ) - लक्ष्मी कथासंग्रहातील नायिकांच्या वेदना या संवेदना रूपाने सोबतीने जगण्याची कला लेखिका नीला नातू यांनी चांगली अवगत केलेली आहे....\nमनोरंजन क्षेत्राला आणखी धक्का;अभिनेत्री जयश्रीनं संपवलं आयुष्य\nमुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री जयश्री रमैय्यानं आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तिच्या आत्महत्येमुळे कन्नड चित्रपटसृष्टीत खळबळ...\nडेंजरच आहे टायगरची आई, 95 किलो वजन उचललं; व्हिडिओ व्हायरल\nमुंबई - बाप तसा बेटा असे आपण अनेकदा म्हणतो, त्याचा प्रत्ययही आपल्याला भेटतो. मात्र जशी आई तसा मुलगा असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय...\nHBD Pooja : चतुरस्त्र अभिनय आणि मनोवेधक नृत्यकला; आज पूजा सावंतचा बड्डे\nमराठी चित्रपट सृष्टीत अनेक नव्या दमाचे कलाकार सध्या आपली कला सादर करत आहेत. सौंदर्याने आणि आपल्या खास अदाकारीने भूरळ पाडणाऱ्या अनेक अभिनेत्री मराठी...\nवरुण धवनशी लग्न करणारी नताशा दलाल आहे तरी कोण\nमुंबई - बॉलीवूडमधील सेलिब्रेटींची लग्नं ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा कुतूहलाचा विषय असतात. त्यांचे लग्नाचे ठिकाण, त्या लग्नाला आलेले मान्यवर पाहुणे...\nराज्यात शेतकऱ्यांचा मोर्चा तर रशियात नवाल्नी समर्थक भडकले; देश विदेशातील बातम्या वाचा एका क्लिकवर\nकृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठि���बा आणि कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राज्यातही शेतकरी राजभवनाच्या दिशने निघाले आहेत. नाशिक...\n'गळाभेट घेऊन घ्या रामाचं नाव, गळा दाबून नाही'\nमुंबई - अभिनेत्री आणि मॉडेल नुसरत जहॉ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिनं एक राजकीय विधान करुन एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या काही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/woman-shot-dead-bhiwandi-admitted-private-hospital-treatment-397077", "date_download": "2021-01-26T11:37:09Z", "digest": "sha1:JYCADNTSAJBENIPKU2CSQOZR5GBNNPVD", "length": 18052, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "भिवंडीत महिलेवर गोळीबार, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल - Woman shot dead in Bhiwandi admitted to private hospital for treatment | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nभिवंडीत महिलेवर गोळीबार, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल\nभिवंडीतील काल्हेर गावात घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील काल्हेर गावात गेल्या आठवड्यात शिवसेना शाखाप्रमुखावर राजकीय वादातून गोळीबार झाल्याची घटना ताजीच असताना, आज सकाळी गावातील एका घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयश्री देडे (38) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत.\nकाल्हेर गावातील जयदुर्गा अपार्टमेंटमध्ये ही घटना आज सकाळी 10 ते 11च्या सुमारास घडली. महिलेचे पती शिवराम हे कामावर आणि मुलगा बाहेर गेला होता. त्यामुळे ही महिला घरी एकटीच होती. सकाळी दोघे अनोळखी व्यक्ती महिलेच्या घरी आले आणि त्यांनी महिलेवर गोळीबार केला. त्याचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या मुलाने ऐकताच तो आपल्या म��त्रासह घरात येत असतानाच जयश्री यांची हल्लेखोरांबरोबर झटापट झाली. यात हल्लेखोरांनी झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी त्यांच्या डोक्‍यास लागली. यावेळी मुलगा व मित्राने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ढकलून हल्लेखोर पसार झाले.\nमुंबई, भिवंडी परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा\nजयश्री यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थीर आहे. गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, एसीपी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार नेमका राजकीय वादातून अथवा कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिळफाटा रस्त्यावरील पत्रीपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; कल्याण डोंबिवलीकरांना अखेर दिलासा\nमुंबई - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपुलाचे (आई तिसाई देवी उड्डाणपूल) लोकार्पण करण्यात आले....\nFarmers March : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत 'मार्च', जाणून घ्या महत्त्वाच्या मागण्या\nमुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेध करण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मार्च काल मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे. अखिल भारतीय...\nFarmers protest | शेतकरी मोर्चाला संबोधित करण्याचे शिवसेनेला निमंत्रण\nमुंबई : मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे...\nFarmers protest | आझाद मैदानात धडकले शेतकऱ्यांचे वादळ; राज्यपालांना देणार निवेदन\nमुंबादेवी ः कृषीविषयक कायद्याच्यानिषेधार्थ नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला. अखिल भारतीय किसान सभेच्या...\nभिवंडीतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग; आगीत कचरा विघटन करणारी यंत्रणा खाक\nभिवंडी - भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील चाविंद्रा राम नगर येथील महानगर पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंड वरील कचऱ्याला आज सकाळी अचानक...\nदाऊदच्या हस्तकाचा धंदा उध्वस��त केल्यानंतर NCBची डोंगरीत पुन्हा मोठी कारवाई\nमुंबई ः केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली. याप्रकरणी भिवंडीतील...\nसातारा-पुणे महामार्गावर ट्रकमधून हजार किलो वजनाच्या 18 लाखांच्या वेलदोड्याची चोरी\nखंडाळा (जि. सातारा) : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा पार करून चहाच्या टपरीवर थांबलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी 18 लाख रुपये किमतीची एक हजार 800...\nGrampanchayat Election Result | ठाणे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; बालेकिल्ल्यातही शिवसेनेला धक्का\nठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला धक्का देत अनेक...\nGrampanchayatElectionResult | भिवंडीत भाजपचे वर्चस्व महाविकास आघाडीवर मात\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील 56 पैकी 30 ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद बहूमत मिळविले आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने...\nGrampanchayat Election | ठाणे जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींसाठी पाच केंद्रांवर मतमोजणी\nठाणे ः ठाणे जिल्ह्यातील एक ना अनेक कारणांनी ग्राम पंचायतींच्या निवडणुका गाजल्या. त्यात शुक्रवारी जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीतील 994...\nकोपरी पुलावरील गर्डरचे काम पूर्ण; एक दिवस आधीच यशस्वी लॉचिंग\nठाणे : ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलावरील सात लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग रविवारी पहाटे सातवाजेपर्यंत यशस्वीरित्या पुर्ण करण्यात...\nTRP Case: बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांची प्रकृती गंभीर\nमुंबईः मधुमेहाचा त्रास वाढल्याने बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टीआरपी गैरव्यवहाराप्रकरणी विशेष...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-fadanvis-goverment-close-bhr-mater-eknath-khadse-379026", "date_download": "2021-01-26T11:11:51Z", "digest": "sha1:FFUR365OQBRHGXAV7BJ5LKGNRNTTST3Q", "length": 18264, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "फडणवीस सरकारने दडपले ते महाविकास आघाडीने काढले : खडसे - marathi news jalgaon fadanvis goverment close bhr mater eknath khadse | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nफडणवीस सरकारने दडपले ते महाविकास आघाडीने काढले : खडसे\nमहाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत,\nजळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत, असे मत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.\nते म्हणाले, की जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यात ठेवीदारांच्या ठेवी देण्यात मोठा अपहार झाला आहे. २०१८ मध्ये याबाबत ठेवीदारांनी माझ्यासह खासदार रक्षा खडसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ॲड. कीर्ती पाटील यांनी या फसवणुकीबाबत सविस्तर माहितीही दिली होती. मात्र, त्या वेळी त्यांनी या प्रकरणाबाबत काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर आपण तत्कालीन केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे तक्रार केली. वारंवार या प्रकरणाचा पाठपुरावा केला. राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारने याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करतानाच काही जणांना अटकही केली. त्यामुळे आपण या सरकारचे अभिनंदन करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.\n‘बीएचआर’ ठेवीदारांच्या ठेवी देण्यातील गैरव्यवहाराची ही संघटित गुन्हेगारी आहे, असे सांगून खडसे म्हणाले, की यात एक- दोन नव्हे तर शेकडो जण गुंतले आहेत. कर्जदारांच्या मालमत्ता विक्रीतही मोठे रॅकेट आहे. ठेवीदारांच्या ठेवी अदा करताना अनेक दलाल तयार झाले. आता पोलिस चौकशीत सर्व माहिती बाहेर येईलच.\nचौकशीनंतर घेणार पत्रकार परिषद\n‘बीएचआर’ ठेवीदार प्रकरणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आपण आता काहीही बोलणार नाही. मात्र, दोन दिवसांनी आपण याबाबत पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती जनतेसमोर आणणार आहोत, असेही खडसें��ी स्षष्ट केले.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजळगाव जिल्‍ह्‍यातील शाळांचे असे असणार नियोजन; पाचवी ते आठवीच्या ७३७ शाळा उघडणार\nजळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाल्यानंतर अर्थात मार्च २०१९ पासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली, ती आतापर्यंत बंदच होती....\nपालकमंत्री अमित देशमुखांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, कामे वेळेवर करण्याचे दिले आदेश\nलातूर : महावितरणच्या मनमानी आणि बेफिकीर कारभाराबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न...\nसर्व्हरच्या अडचणीमुळे तलाठी सज्‍जांवर दिरंगाई; कार्यालयीन वेळेत सातबारा निघेना\nपारोळा (जळगाव) : तालुक्यातील सर्वच सजांवर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्व्हरचा वेग अतिशय मंदावल्याने कार्यालयीन वेळेत सातबारा उतारा मिळत नसल्याने...\nजळगावातील चौपदरीकरणात महामार्गाचे दोन टप्पे ठरले सावत्र\nजळगाव : महामार्गावर फागणे- तरसोद व तरसोद- चिखली या दोन टप्प्यांसह जळगाव शहरातील सात किलोमीटरचा मार्ग चौपदरी होत असताना पाळधी बायपास ते तरसोद...\nधरणगाव पालिकेत १३ कोटींचा गैरव्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार\nधरणगाव : येथील पालिकेत १३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणाद्वारे उघड झाल्याचा आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन, जितेंद्र महाजन...\nबँकेत नोकरीचे आमीष; एचडीएफसीचे दिले नियुक्‍तीपत्र पण..\nजळगाव : खासगी बँकेत दांडग्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत बेरोजगार तरुणाची तब्बल ९३ हजारात फसवणुक करण्यात आली होती. रजिष्ट्रेशनसह...\nखुर्चीवर बसण्याचे कारण..शिवीगाळ अन्‌ थेट खून\nजळगाव : शाहूनगर जळकी मिलमधील टेंट हाउस गुदामबाहेर बसलेल्या अल्तमश शेख शकील ऊर्फ सत्या (वय २१) याच्याशी खुर्चीवर बसण्यावरून शिवीगाळ झाली....\nकावपिंप्रीचे भूमिपुत्र पाटील राष्ट्रपतिपदकाचे मानकरी\nअमळनेर (जळगाव) : कावपिंप्री (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा सध्या नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले प्रवीणकुमार पाटील यांच्यासह...\nशहरात दोन खाजगी रुग्णालयात आरोग्य सेवकांसाठी कोविड लसीकरण सुरू \nजळगाव: शहरात गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सोमवारी जळगाव शहर महानगर पालिका अंतर्गत दोन खाजगी रुग्णालयात महापौर भारती...\nपंतप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जळगावच्या अर्चित पाटीलला\nजळगाव ः येथील काशिनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आज जिल्हाधिकारी अभिजीत राउत...\nजळगावकरांना ‘अमृत’ योजनेतील पाणी फेेब्रुवारीत मिळण्याची शक्यता\nजळगाव : सुप्रीम कॉलनीवासीयांनी आजवर सहन केलेली पिण्याच्या पाण्याची ससेहोलपट लवकरच बंद होणार असून, पुढील महिन्यात गणेश जयंतीचा मुहूर्त साधत...\nज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यीक भालचंद्र नेमाडेंंवर जामनेरमध्ये गुन्हा दाखल\nजळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक व साहित्यीक भालचंद नेमाडे यांच्या हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ… या कादंबरीत कादंबरीत लमान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/increase-in-eligibility-points-for-medical-admission-abn-97-2337114/", "date_download": "2021-01-26T13:05:34Z", "digest": "sha1:H6ZC64BCU4KJAME45NGEG3GWTN2SPKUG", "length": 16579, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Increase in eligibility points for medical admission abn 97 | v | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nवैद्यकीय प्रवेशाच्या पात्रता गुणांत वाढ\nवैद्यकीय प्रवेशाच्या पात्रता गुणांत वाढ\nमुंबईतील महाविद्यालयांबरोबरच यंदा मराठवाडा आणि विदर्भातील महाविद्यालयांतील पात्रता गुणही वाढले आहेत.\nराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) यंदा २० ते ३० गुणांनी वाढले आहेत. वाढलेला निकाल, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा रद्द करण्याचा निर्णय यांमुळे पात्रता गुणांमध्ये वाढ झाल्य���चे दिसत आहे.\nराज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत. यंदा राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकच चढाओढ पाहायला मिळत आहे. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांतील खुल्या गटाच्या पात्रता गुणांमध्ये २० ते ३० गुणांची वाढ झाली आहे. मुंबईतील सर्वच शासकीय महाविद्यालयांचे पात्रता गुण ६२५ पेक्षा अधिक आहेत. ५८९ गुणांवर मुंबईतील खासगी महाविद्यालयांची प्रवेश यादी बंद झाली आहे. राज्यातील बहुतेक खासगी महाविद्यालयांतील पात्रता गुणही ५२० पेक्षा अधिक आहेत. मुंबईतील महाविद्यालयांबरोबरच यंदा मराठवाडा आणि विदर्भातील महाविद्यालयांतील पात्रता गुणही वाढले आहेत.\nराष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) गुणांनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया करण्यात येते. यंदा नीटच्या निकालामध्ये वाढ झाली. राज्यातील १ हजार ६७५ विद्यार्थ्यांना नीटमध्ये ६०० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यापैकी १० विद्यार्थी हे ७०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे आहेत. नव्याने सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालयांची भर पडूनही पात्रता गुण कमी झालेले नाहीत. त्याचप्रमाणे यंदा प्रदेशानुसार महाविद्यालयांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील महाविद्यालयांतील प्रवेशासाठी मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थीही पात्र ठरले. या भागांतील शासकीय महाविद्यालयांचे पात्रता गुण वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी विदर्भातील शासकीय महाविद्यालयांची पहिल्या फेरीची प्रवेश यादी ही साधारण ५२७ गुणांवर थांबली होती, तर मराठवाडय़ातील शासकीय महाविद्यालयांची प्रवेश यादी ५३५ वर थांबली होती. यंदा राज्यातील खासगी महाविद्यालयांतील पात्रता गुण साधारण ५२९ आहेत तर शासकीय महाविद्यालयांत ५८१ गुण मिळवलेला शेवटचा विद्यार्थी आहे.\nमराठवाडा, विदर्भातील स्थानिक विद्यार्थ्यांना फटका\nयापूर्वी ७० टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्याचा नियम होता. यंदा तो रद्द केल्याचा फटका मराठवाडा, विदर्भातील स्थानिक विद्यार्थ्यांना काही प्रमाणात बसल्याचे दिसत आहे. स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवल्यामुळे मधल्या स्तरातील विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश मिळू शकत होते. यंदा मात्र या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश यादीत स्थान मिळाल्याचे दिसत नाही.\nनीटचे गुण वाढल्यामुळे यंदा खुल्या गटाचे पात्रता गुण वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे खुल्या गटातील पात्रता गुण वाढले होते. यंदा आरक्षण नाही तरीही गेल्या वर्षीपेक्षा खुल्या गटाचे पात्रता गुण वाढले आहेत. राज्यातील ७०-३० आरक्षण रद्द केल्याचा परिणामही प्रवेश यादीवर मोठय़ा प्रमाणात झाला आहे.\n– सुधा शेणॉय, वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'दहावीचं वर्ष महत्वाचं, चांगला अभ्यास कर', अजित पवारांचा विद्यार्थिनीला सल्ला\nMarathi Joke : बायकोने केलेलं जेवण परदेशी नवरे काट्याने खातात आणि भारतीय...\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 टीआरपी घोटाळ्यातील १२ जणांविरोधात आरोपपत्र\n2 शिक्षकांवर पुन्हा निवडणुकीच्या कामाचा भार\n3 राज्य सरकारच्या निर्बंधांचा पर्यटनाला फटका\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रे���ियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/533011", "date_download": "2021-01-26T13:11:08Z", "digest": "sha1:O7YQRGC73EJVMOMLHJM7KSHDH752P4W7", "length": 2205, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:३५, १४ मे २०१० ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: ang:Lǣsse Asia\n२१:१८, ४ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nVsBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ml:ഏഷ്യാമൈനർ)\n०१:३५, १४ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ang:Lǣsse Asia)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/congress-leader-jairam-ramesh/", "date_download": "2021-01-26T11:54:33Z", "digest": "sha1:LRLLVP47RQNZFTZ3DVWWB4QSIZ7O4EWO", "length": 7950, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "congress leader jairam ramesh Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं…\nप्रजासत्ताक दिना निमित्त आनंदनगर वसाहतीमध्ये सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन\nSatara News : प्रजासत्ताक दिनी 3 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nCAA – NRC च्या विरोधात आंदोलन करणार्‍यांपासून विरोधी पक्षानं दूरच रहावं, काँग्रेस नेते जयराम…\nवरुणची पत्नी नताशाला पाहून निराश झाले चाहते \nडिलिव्हरीच्या 10 दिवसांनंतर विराट कोहलीसोबत दिसली अनुष्का…\nBirthday SPL : चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अ‍ॅक्टर होता…\nGhani First Look : राम चरणनं शेअर केलं सिनेमाचं फर्स्ट लुक…\nईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक \nकस्टमकडून 1 कोटी 28 लाखांचे परकीय चलन जप्त\nकंगनानं शेअर केली आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार…\nसह्याद्री क्लासिक शर्यतीत अरविंदचे वर्चस्व, जावळीचा राजा…\nPM मोदींचे आवाहन – ‘व्हॅक्सीनेशन संदर्भातील…\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले…\nप्रजासत्ताक दिना निमित्त आनंदनगर वसाहतीमध्ये सामाजिक…\nSatara News : प्रजासत्ताक दिनी 3 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nPune News : तरूणांना गुंगीचं औषध देऊन लुटणार्‍या…\nलडाखमध्ये तैनात भारताच्या ’सीक्रेट फोर्स’ चा जवान सन्मानित,…\nशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीतील इंटरनेट, टेलिकॉम सेवा…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड…\nVideo : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून ‘त्या’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं…\n…म्हणून कोटयाधीश उद्योजकाच्या पोरानं फक्त 30 हजारांसाठी केला 65…\nकेवळ 6 दिवसात 10 लाख लोकांना दिला ‘कोरोना’चा डोस, अमेरिका…\nNagar News : नगर दौर्‍यात महाविकाससाठी शरद पवारांनी टाकले फासे,…\nप्रमुख पाहुण्यांशिवाय यंदा होणार प्रजासत्ताक दिन; 55 वर्षातील पहिली…\nसंविधानाचे वाचन करून इयत्ता ३ री आणि ४ च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण\nPune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची…\nमतदान करण्यासाठी आपल्या शहरात जाण्याची नाही आवश्यकता, रिमोट वोटिंगवर EC करत आहे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/211583-2/", "date_download": "2021-01-26T10:55:08Z", "digest": "sha1:3QBJIZD2DW4UCXUFHO4P4PZDYLDCQDNI", "length": 8970, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Bhandara incident A shameful incident in the history of Maharashtra say devendra Fadnavis", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार ताप��े\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nभंडाऱ्याची घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील लाजिरवाणी घटना: फडणवीस\nin ठळक बातम्या, राज्य\nभंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिटला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी आणि वेदनादायी घटना घडली आहे. संपूर्ण देशात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा, यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, असे म्हणत याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील ही काळी घटना आहे. फायर ऑडिट का झाले नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचे नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे, त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nभंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिटचा प्रस्ताव 12 मे 2020 रोजी रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालक यांच्या मार्फत संचालक यांच्याकडे पाठविला होता, परंतु त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केला आहे, त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nपक्षांतर करणार्‍या नेत्यांवर निवडणूक बंदी घालण्याची मागणी\nशिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nशिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता\nजवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/the-government-wants-to-make-parliament-like-a-notice-board-shashi-tharoor/", "date_download": "2021-01-26T12:04:56Z", "digest": "sha1:SSHOELS7TKH3Q6CR3MNPGGQ6JVQ4TQ3I", "length": 9777, "nlines": 110, "source_domain": "analysernews.com", "title": "सरकारला संसदेला नोटीस बोर्डासारखे बनवायचे आहे, आणि बहुमत ते रबर स्टॅम्प म्हणून वापरत आहेत- खासदार शशी थरूर", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nसरकारला संसदेला नोटीस बोर्डासारखे बनवायचे आहे, आणि बहुमत ते रबर स्टॅम्प म्हणून वापरत आहेत- खासदार शशी थरूर\nसंसदेच्या पावसाळी आधिवेशनात प्रश्नोत्तराच सत्र नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरलं. कॉंग्रेस नेते म्हणाले, संसदीय लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे ऑक्सिजनसारखे आहे. परंतु या सरकारला संसदेला नोटीस बोर्डासारखे बनवायचे आहे आणि ते आपले बहुमत रबर स्टॅम्प म्हणून वापरत आहेत.\nस्वप्नील कुमावत:कोविड19 च्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचे सत्र 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, परंतु सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील लढाई आधीच तीव्र झाली आहे. कोरोना कालावधीत होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा समावेश नाही, ज्यामध्ये विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर ते टीएमसी नेत्यांपर्यंत या विषयावर सरकारला घेराव घालत आहे.\nया विषयावर कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले होते की, चार महिन्यांपूर्वी मी असे म्हटले होते की लोकशाहीचा अंत म्हणून मजबूत नेते महामारीचा उपयोग करू शकतात. संसद अधिवेशनाची अधिसूचना सांगत आहे, यावेळी प्रश्नोत्तराची वेळ येणार नाही. आम्हाला सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली हे किती बरोबर आहे\nकॉंग्रेस नेते म्हणाले, संसदीय लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे ऑक्सिजनसारखे आहे. परंतु या सरकारला संसदेला नोटीस बोर्डासारखे बनवायचे आहे आणि ते आपले बहुमत रबर स्टॅम्प म्हणून वापरत आहेत. ज्या पद्धतीने उत्तरदायित्वाचा निर्णय घेतला जात होता, तो देखील संपविला जात आहे.\nकॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांनीही या विषयावर ट्वीट करून असे लिहिले आ��े की, हे कसे घडेल सभापतींनी हा निर्णय पुन्हा पाहण्याचे आवाहन केले आहे. प्रश्नकाल ही संसदेची सर्वात मोठी ताकद आहे.\nशशी थरूर यांच्याशिवाय टीएमसीचे राज्यसभेचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनीही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की त्याला विरोध करणे हे प्रत्येक खासदाराचे कर्तव्य आहे, कारण हे व्यासपीठ आहे की तुम्ही सरकारला प्रश्न विचारू शकता. जर हे घडत असेल तर, ही नवीन सामान्य गोष्ट आहे जी इतिहासात प्रथमच घडत आहे.\nमाजी केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे सर्वसाधारण अधिवेशन आहे, असे कोणतेही विशेष अधिवेशन असे निर्णय घेत नाही. याचा अर्थ असा की आपल्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. दिनेश त्रिवेदी म्हणाले की आम्ही सर्वसामान्यांसाठी प्रश्न विचारत आहोत, हा लोकशाहीला धोका आहे.\nगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह.\nकोरोनातून बरे झालेले 30 टक्के रुग्ण मानसिक रोगी.\nशेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/code-of-conduct-implemented-in-all-polling-stations-in-the-district-collector-rahul-rekhawar/", "date_download": "2021-01-26T12:26:53Z", "digest": "sha1:HYJ24EE76JSU7KSGTJV74KVQK6S5LI34", "length": 8683, "nlines": 104, "source_domain": "ainnews.tv", "title": "जिल्हयात सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात आचारसंहिता अंमलात -जिल्हाधिकारी राहूल रेखावार", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nजिल्हयात सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात आचारसंहिता अंमलात -जिल्हाधिकारी राहूल रेखावार\nजिल्हयात सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात आचारसंहिता अंमलात -जिल्हाधिकारी राहूल रेखावार\nभारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार निवडणूकीचा कार्यक्रम 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित\nबीड : भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या तारखेपासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.\nबीड जिल्हयातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक-2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हयात निवडणूक कालावधीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करुन ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यास राहूल रेखावार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,बीड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सदर ठिकाणी 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान केंद्रावरील संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. तसेच 10 वी व 12 वी बोर्डाची परिक्षा काही मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात असून तेथील विद्यार्थी व कर्मचारी यांचे हॉलतिकीट व ओळखपत्र पाहूनच परिक्षा केंद्रावर जाणेसाठी परवानगी देण्यात यावी. सदरील परीक्षा केंद्रावरील परीक्षा संपल्यानंतर संबंधित विद्यार्थी व कर्मचारी हे परीक्षा विषयक कामकाज संपवून लगेचच परीक्षा केंद्रावरुन बाहेर पडतील, याची खात्री उपस्थित पोलिस कर्मचारी यांनी करावी.\nआज 26 नोव्हेंबर, संपूर्ण देशात ‘संविधान दिवस’ साजरा\n‘संविधान दिना’निमित्त राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटने’ची प्रस्तावना वाचून देशाचे नेतृत्व\nग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांच्या परिसरात संचार बंदी लागू – जिल्हाधिकारी\nधनंजय मुंडेंवरील टळले शुक्लकाष्ट, पुन्हा बहरले ‘चित्रकूट’, पुष्पगुच्छांचा खच\nफोडाफोडीचे राजकारण अंगाशी, भाजपच्याच दोन गटांत हाणामाऱ्या\nकेंद्राच्या कृषी कायद्यांवरुन निलेश राणे आणि आमदार रोहित पवार पुन्हा…\nधनंजय मुंडेंबाबत रेणू शर्मा यांचे निवेदन; ‘त्या’…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2021-01-26T12:46:54Z", "digest": "sha1:S4LTK5Q2GDPJON3KPIZZP3VBFEQCDXG5", "length": 13553, "nlines": 118, "source_domain": "mediawatch.info", "title": "भारतीय स्त्रियांनो, सर्व पुरुष देवांचा, देवळांचा बहिष्कार करा - Media Watch", "raw_content": "\nHome featured भारतीय स्त्रियांनो, सर्व पुरुष देवांचा, देवळांचा बहिष्कार करा\nभारतीय स्त्रियांनो, सर्व पुरुष देवांचा, देवळांचा बहिष्कार करा\nकदाचित् त्या शबरीचा निवास असलेल्या पर्वतरांगा. या प्रेमळ आदिवासी स्त्रीच्या आठवणी तर कधीच पुसल्या गेल्या. आणि शबरीमलय हे एका झोंड देवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध झाले. मद्दड भक्तीच्या पायावर धर्माचे व्यापारी कळस चढवणाऱ्या देशात सारीच तीर्थस्थाने बकाल, बकवास झाली आहेत. या ठिकाणी त्या बकालतेला स्त्रियांना प्रवेश नाकारण्याचे लांच्छनही चिकटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा केला. प्रवेश दिलाच पाहिजे हे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील निर्णयाचा आदर करणे ही प्राधान्याने सरकारची जबाबदारी. पण केंद्रात ज्या झोंडांचे राज्य आहे त्यांचाच पक्ष आणि मातृसंघटनेची आंधळी पिलावळ या निकालाचा अवमान करते आहे. केरळची सत्ता ताब्यात येण्यासाठी जी काही दुही माजवायची आहे त्याच नक्षीकामाचा भाग आता शबरीमलयमधल्या स्त्रियांच्या प्रवेशाचा प्रश्नही झाला आहे.\nमहिला पत्रकारांच्या गाड्या अडवणे, त्यांच्यावर हल्ले करणे हेही या भुतावळीने केले.\nतिथे जाऊ पाहाणाऱ्या स्त्रियांना हिंसक पद्धतीने अडवून हाकलून दिले. ज्यांचे स्वप्नच या देशातील लोकशाहीचा संपूर्ण पोतच बदलण्याचे आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाची काय पत्रास वाटणार.\nगलिच्छ राजकारण करणारी एक अंतर्बाह्य गलिच्छ टोळी आहे ही.\nयात काहीच नवीन नाही.\nएक प्रतिकात्मक विधान म्हणून सर्व देवळांत स्त्रियांना प्रवेश मिळाला पाहिजे वगैरे ठीक आहे. पण आता त्यापुढे आपण कधी जाणार.\nमी तर नास्तिकच आहे. लोकांनी सर्वच देवांपुढे- अल्लापुढे, गॉडपुढे शरण जाणे सोडावे असे मी नेहमीच मानणार.\nपण हा जो काही हट्टाग्रह आहे की अमुक जातीला, स्त्रीजातीला देवळात प्रवेश मिळाला पाहिजे ही एक भंकस आहे. अखेर प्रतिगामी शक्तींच्या हातातले कोलीत बनणारी भंकस.\nहिंदू देवांमधला एकतरी देव असा आहे का की जो स्त्रियांचा आदर करणारा आहे कुठल्या देवाच्या कथेमध्ये त्याने एकाही स्त्रींबाबत अय़ोग्य वर्तन केले नसल्याचे दिसते कुठल्या देवाच्या कथेमध्ये त्याने एकाही स्त्रींबाबत अय़ोग्य वर्तन केले नसल्याचे दिसते\nठीक आहे- जेव्हा ही देवमिथके, कथा तयार झाल्या तेव्हाच्या परिस्थितीला अनुरुप अशी ती रचना असेल. आता तरी ती प्रतीके कालबाह्यच नव्हे तर नीतीबाह्यही झाली आहेत.\nतृप्ती देसाई किंवा तशा फेमिनिस्ट स्त्रिया जेव्हा मंदिरातील प्रवेश, चौथऱ्यावरील प्रवेश हे मुद्दे लढाईचे बनवतात तेव्हा त्या स्वतःच्या पराभवालाच आमंत्रण देतात हे खेदाने नोंदते आहे.\nभारतीय हिंदू स्त्रियांच्या वतीने स्त्रीवादाने खरी घोषणा द्यायची तर ती असायला हवी- सर्व पुरुष देवांचा बहिष्कार, सर्व पुरुष देवांच्या देवळांचा बहिष्कार…\nअसे झाले तर देवांशी निगडित सगळा व्यापारव्यवहार धोक्यात येईल, गड्यांनो. कळस कोसळतील आणि तुमच्या प्रगतीच्या रस्त्याचे दगड बनतील.\n(लेखिका इंडियन स्टडी सेंटर ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत)\nPrevious articleजातीसाठी माती खायची \nNext articleमहात्मा गांधी आणि अर्थशास्त्र – प्रा. श्याम मानव\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nजो पर्यंत विश्वाचे रहस्य विज्ञान उलगडत नाही ( जे आज तरी विज्ञानाच्या आवाक्यात नाही) तोपर्यंत देव ही संकल्पना कालबाह्य होणार नाही. मुग्धा कर्णिक म्हणतात तशा सामाजिक सुधारणा काही अशा तडकाफडकी होत नसतात.\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nद हिल वी क्लाईंब\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/784385", "date_download": "2021-01-26T12:13:26Z", "digest": "sha1:JKVQWGX3VL5JS4C62ATAD3PWWNG4UUTQ", "length": 2453, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सप्टेंबर १९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सप्टेंबर १९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:५३, ३१ जुलै २०११ ची आवृत्ती\n४७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०८:४२, ९ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\n०८:५३, ३१ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8898", "date_download": "2021-01-26T11:06:59Z", "digest": "sha1:2ZTSBDOM64ZX2GEZSZJDTJU6ERMAPCEI", "length": 14252, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "Mumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome आंतरराष्ट्रीय Mumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद���यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या साजिद मीरवर अमेरिकेने ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. साजिद हा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असून तो पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nमुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला साजिद मीरवर अमेरिकेने मोठे बक्षीस जाहीर केले आहे. साजिदवर अमेरिकेने तब्बल ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १२ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात १६० हून अधिकजण ठार झाले होते. मृतांमध्ये भारतीयांसह इतर देशांच्या नागरिकांचा समावेश आहे.\nसाजिद मीर हा पाकिस्तानमधील लाहोरचा राहणारा आहे. एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्येही साजिदचा समावेश आहे. मुंबई हल्ल्याचा तपास सुरू असताना साजिद मीरचे नाव समोर आले. साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ सदस्य आहे.एफबीआयच्या वेबसाइटवर साजिद मीरचा वेगवेगळ्या पद्धतीने फोटो आहे. तपाय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद मीर हा सहजपणे आपला चेहरा बदलू शकतो. त्याशिवाय तो आपल्या खऱ्या नावांऐवजी अनेक खोट्या नावाने वावरतो. यामध्ये इब्राहिम, वासी, खालिद, वसीभाई, अली भाई, मूसा भाई, साजिद माजीद, भाई मूसा, इब्राहिम शाह, आदी नावांचा समावेश आहे. त्याला हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि अरबी भाषेचे ज्ञान आहे.. साजिद मीर सध्या पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची माहिती तपास यंत्रणांना दिली. दरम्यान, दुसरीकडे मु्ंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनडातील व्यावसायिक तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) प्रत्यार्पण कारवाई सुरू केली आहे. एनआयएची चार सदस्यीय पथकाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत प्रशासनाची भेट घेऊन प्रत्यार्पणाबाबत चर्चा केली.\nPrevious articleयेनबोथला येथील लिलाव करण्यात आलेली रेती संपता संपेना\nNext articleवाघाच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार, एक जखमी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nथर्टी फस्टच्या पार्टीसाठी ती गेली मैत्रिणीकडे…पण मैत्रिणीच्याच वडिलांनी केला तिच���यावर विनयभंग…\n8 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; बल्लारपूर येथील भगतसिंग वॉर्डातील घटना…\nराज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातर्फे देशी दारू जप्त…\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/5326", "date_download": "2021-01-26T11:13:30Z", "digest": "sha1:QILMNK4DJUCWUGYH5LQRYXTKRPONWW2L", "length": 17112, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "डॉक्टर ने केला रुग्ण तरुणीचा विनयभंग | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nलेखास्त्र : ६ , “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”\nप्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर\nविनय सामंत यांचं ग्रीन फार्म\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nआकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न , “ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन ग��रव'”\nआम्ही आहोत आंबेडकरवादी , लागू नका आमच्या नादी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा ईशारा\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nदोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका\nरोटरी क्लब और व्यापारी संघटना,आर्वी द्वारा लिऐ गऐ रक्तदान शिबीर में 135 रक्तदाता ने रक्तदान किया\nस्पर्धेत टिकून राहण्यास साठी संघर्ष करावा लागेल.” सुहास पणशीकर\nदिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी…\nपाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन\nफैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nखानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सारी यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून गौरव.\nजालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nनांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध व श्रद्धांजली अर्पण..\nनांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nदेऊळगाव दुधाटे येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ��ा दणदणीत विजय\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nHome महत्वाची बातमी डॉक्टर ने केला रुग्ण तरुणीचा विनयभंग\nडॉक्टर ने केला रुग्ण तरुणीचा विनयभंग\nनांदेड , दि. १६ :- त्वचेची समस्या असल्याने उपचार घेण्यासाठी शहरातील आंबेडकर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेलेल्या वीस वर्षीय आदिवासी तरुणीचा डाॅक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पिडित तरुणीच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्हा नोंदविण्या पूर्वि पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपिस गुन्हा नोंदविण्याची चाहुल लागल्याने आरोपी डॉक्टर फरार झाला आहे.\nया प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून डॉक्टर विरुद्ध विविध कलमान्वये तसेच अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किनवट तालुक्यातील थारा येथील आदिवासी समाजाची तरुणी पेटकुले नगर, गोकुंदा येथे भाड्याच्या खोलीत राहून गोकुंदा येथीलच एका अकॅडमीत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहे.त्वचेची समस्या असल्याने पीडित वीस वर्षीय तरुणीचे शहरातील नागरगोजे रुग्णालयात उपचार चालू होते. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ती तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत रुग्णालयात गेली असता डॉ. नागरगोजे यांनी तरुणीच्या मैत्रिणीस कॅबिन बाहेर पाठवून, पीडितेचा हात हातात घेऊन फ्रेंडशिप करण्यास सांगीतले व मिठी मारून विनयभंग केला.\nयाबाबतची फिर्याद पीडित तरुणीने किनवट पोलिस ठाण्यात दुपारीच दिली. त्यावरून आरोपी डॉक्टर विरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अट्रोसिटी कायद्यानुसार रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे करीत आहेत.\nPrevious articleमयताची राखडीचे विसर्जन करून येताना कळंब जोडामोह रोडवरील पुलाखाली गाडी गेल्याने सहा ते सात लोक ठार.\nNext articleपोलिसांनी पकडला दोन लाखांचा गुटखा…\nयुवती घरून निघून गेली ,\nयुवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले\nभोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी – राजेश एन भांगे\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्��जासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\nबुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,\nखडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा.\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nघाटंजी तालुक्यात मोठ्या ‌उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा\nकेवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले\nआर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/6183", "date_download": "2021-01-26T10:51:47Z", "digest": "sha1:5XDQO355TFBP5PPACNWUX4ZHGFN6CJ6Z", "length": 19551, "nlines": 128, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "मातृसुरक्षा भविष्याची गरज – Purogami Sandesh", "raw_content": "\n‘दुःखात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी अंगाई.\nजगात असे काहीही नाही, जशी सर्वास प्रिय आई.\nठेच लागता बाळाला, वेदना तिलाच होई.\nतेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ असे आई.’\nअशा देवतुल्य व तेहतीस कोटी देवांमध्ये सुद्धा श्रेष्ठ पद असलेल्या मातांची सुरक्षा करण्याचा हा दिवस. २००५ सालापासून १० जुलै ‘मातृसुरक्षा दिन’ मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं याची जगभर अंमलबजावणी सुद्धा सुरू केली. मातेचं संगोपन आणि मातृत्वादरम्यानच्या कालावधीत होणा-या मातांच्या मृत्युदरात झालेली वाढ, त्यांची होणारी परवड रोखण्यासाठी हा प्रयत्न सुरू झाला. परंतु त्या आधीपासूनच आपल्या संस्कृतीनं माता व तिला होणा-या बाळाच्या काळजीचा विचार केला आहे.मातृसुरक्षा दिन हा उत्सव आईचा सन्मानच नाही तर तिची सुरक्षा करण्यासाठी, तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी साजरा केला जातो. प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात असलेल्या मातृसुरक्षेबाबतचा वेध घेताना वास्तवाचं भान ठेवायला हवं. तंत्रज्ञान वा माध्यमांच्या प्रगतीमुळे काळ आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरीही आज झालेल्या जाणीवेला, जागृतीला संस्कारांचं आणि संस्कृतीचं मोठं पाठबळ असावंच लागतं.\n*आरोग्य सौख्य नांदेल घराघरा,\nजर निरोगी असेल वसुंधरा*\nहिरवंगार गर्भरेशमी वस्त्र परिधान केलेल्या धरतीलाही ‘मातृत्व प्राप्त होण्याच्या काळातच, म्हणजे १० जुलैला ‘मातृसुरक्षा दिन’ साजरा केला जातो, हा एक योगायोगाच म्हणायला हवा कारण स्त्री ही सर्जनशील धरतीचीच प्रतिमा आहे. आज जागतिक पातळीवर ‘मातृसुरक्षा दिन’ साजरा होत असला, तरी भारतात मात्र प्राचीन काळापासूनच मातृसुरक्षेचा विचार झाला असल्याचा संदर्भ आढळतो. मातृत्वाशी सुसंगत उपमा देऊन असं म्हणता येईल, की या विषयालाही ‘दुधा’वरील मृदुमुलायम सायीप्रमाणे कोमल स्तर आहेत. आई म्हणजे दुधावरची साय असं सुद्धा म्हटलं जातं. ज्याप्रमाणे दुधावरची साय मऊ हवीहवीशी व कधीही कठोर किंवा नकोसी वाटत नाही त्याचप्रमाणे माता सुद्धा. पण जर ही माता स्वस्थ नसेल, तिचं स्वतःचंआरोग्य सुरक्षित नसेल तर ती आपल्या मुलांवर योग्य संस्कार कसे घडवेल\nआज मात्र ‘मातृसुरक्षा दिना’ची आजच्या मातृ-सुरक्षेइतकीच उपेक्षा झालेली दिसते. १० जुलैला साज-या होणा-या मातृसुरक्षा दिनामध्ये दोन अपत्यांदरम्यानच्या योग्य अंतराचा विचार केला गेला आहे.\n*सुखी जीवनाचा खरा आधार, लहान आणि स्वस्थ परिवार*\nमातृसुरक्षा दिनानंतरचा दुसरा दिवस म्हणजे ११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. अशा प्रकारे या दोन दिवसांचा परस्परांशी संबंध आहे. दोन मुलांमध्ये जर सुरक्षित अंतर राहिलं नाही, तर मातेचं व पर्यायानं बालकाचंही आरोग्य धोक्यात येईल. वारंवार धूप होऊन कस कमी होत जाणा-या जमिनीसारखी मातेची अवस्था होईल. ज्यामुळे तिचं मातृत्व हे ‘लाभलेलं’ न होता ‘लादलेलं’ होईल. जर दोन मुलांमधला ‘पाळणा लांबवला नाही’, तर ‘जगाच्या उद्धारासाठी’ तिच्या हाती असलेल्या ‘पाळण्याच्या दोरी’चा तिच्याच ‘गळ्याभोवती फास’ होऊ लागेल.\n*कमी मुले व लहान परिवार,\nहेच आहे मातृत्व सुरक्षेचे आधार*\nप्राचीन काळापासून भारतात, मुलीला तिच्या भावी मातृत्वाचा विचार करून वाढवण्यात येतं आहे. बाहुलीच्या खेळातून तिला अप्रत्यक्षपणे अपत्य संगोपनाचं शिक्षण दिल्या जाते. प्राचीन भारतातील एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मुलींना ‘वृक्षसंवर्धना’तूनही मातृत्वाचं शिक्षण दिलं जात असे. ‘रोपांना पाणी घालून त्यांची जोपासना करण्यानं मुलींच्या मनात हळूहळू अपत्यप्रेमाचा अंकुर फुटतो सोबतच वृक्षसंवर्धन करतांना वृक्षांच्या सान्निध्यात मन रमतो, आनंदी व उत्साह वाढु शर��र आता सकारात्मक बदल घडून येतात.\nवैदिक वाङ्मयानंतर अभिजात संस्कृत साहित्यातही मातृसुरक्षेचा विचार केलेला आढळतो. त्यामध्ये गर्भवतीच्या ‘दोहदा’चं म्हणजे डोहाळ्यांचं वर्णन अनेकदा आलं आहे. आजही गर्भवतीला ‘दोन जिवांची‘ म्हणतात. अशा स्त्रीची इच्छा म्हणजे तिच्या गर्भाचीच इच्छा असते. ती न पुरवल्यास तिच्या आणि गर्भाच्या आरोग्यावर परिणाम होतो, असं मानलं जातं.\nमातृत्वप्राप्तीचा आनंद खरोखरच ‘दिव्य’ (स्वर्गीय) असला, तरी ते प्राप्त होण्यासाठीही तिला ‘दिव्या’तून जावं लागतं. म्हणूनच ‘सुखप्रसूती’ हाही मातृसुरक्षेचाच एक भाग आहे. या सुखप्रसूतीचा विचारही अथर्ववेदात केलेला आढळतो. प्राचीन भारतात मातृसुरक्षेचा सर्वागांनी विचार केला गेला होता. म्हणूनच त्या काळात प्रसूतीगृहात आढळणा-या काही प्रथा, उदा. षष्ठीपूजन, मोह-यांनी दृष्ट काढणं वगरे आजही आपल्याला (विशेषत: खेडयापाडयांत) आढळतात. या संस्कारांमागचं विज्ञान आज धावपळीच्या जगात वावरणा-या मातांनी समजून घेणं अत्यावश्यक आहे.\nभारतात मातृसुरक्षेचा सर्वागांनी विचार करून कुपोषण, गरोदर माता मृत्यू दर कमी करणे व सकस आहार आणि आर्थिक मदत म्हणून मातृसुरक्षा योजना सुरू करण्यात आली असून याचा लाभ सर्वच मातांना मिळत आहे. त्याकरिता जवळ च्या अंगणवाडी केंद्रामध्ये नाव नोंदणी करणे अत्यावश्यक अस्तेय योजने अंतर्गत गरोदर व स्तनदा मातेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकस आहार व 6000रूपये मातेच्या नावाने बॅंक खात्यात जमा होतात. तरी आज मातृसुरक्षा दिन प्रसंगी सर्वांना एकच विनवणी की, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’, असं आपण म्हणतो पण जर पाळण्याची दोरी जिच्या हाती आहे तिच सुरक्षित नसेल तर जगाचा उद्धार कसा होईल\nम्हणूनच कमी मुले व लहान परिवार, हेच आहे प्रगती चे व मातृसुरक्षेचे आधार. आज देश स्वस्थ व निरोगी हवा असेल तर “मातृसुरक्षा” भविष्याची गरज आहे.\nसौ. जयश्री निलकंठ सिरसाटे\nगोंदिया गोंदिया, महाराष्ट्र, लेख, विदर्भ, सामाजिक\nराजगृह ची तोडफोड करणाऱ्या समाज कंटकाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी\nभाजपच्या जिल्हा कार्यकारिणी वर सुनील भाऊ जवंजाळकर.\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nदिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या\nभोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी\nमा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित\n२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – Pratikar News on गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nKandice Holler on ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2021-01-26T11:38:39Z", "digest": "sha1:DJ7ZQ6ALHHDDNO3BH223CIKJEEUNKHYC", "length": 10099, "nlines": 111, "source_domain": "krushisamrat.com", "title": "पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये | Krushi Samrat", "raw_content": "\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nविधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश\nभंडारा : दिव���ेंदिवस शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी सावकाराच्या कर्जासाठी सावकारांकडे जात आहे. कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मागील कर्जमाफी योजनेतील त्रुटींचे निराकरण करुन महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांना द्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. चुकीच्या माहितीच्या आधारे शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये. त्याअनुषंगाने पीक कर्जाची माहिती संबंधित यंत्रणेने अपडेट करावी, असे ते म्हणाले.\nजिल्हा परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्जाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यावेळी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.\nआतापर्यंत ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना सातबारा मिळत नसल्याचे निदर्शानास आले आहे असे नमूद करून पटोले म्हणाले, शेतीचा सामायिक सातबारा असल्यासच रिव्हेन्यु स्टॅम्प लागतो. ऑनलाईन सातबाराची सुलभ सुविधा असूनही शेतकऱ्यांना सातबारा मिळत नाही. यानंतर शेतकऱ्यांकडून सातबारा मिळत नाही अशा तक्रारी येता कामा नये. सेवा सहकारी संस्थांनी डिमांड बँकेकडे पाठवावी. नाबार्डची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले.\nधान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १८ हजार ५०० प्रमाणे कर्ज देण्यात येते. तेच प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यात प्रती हेक्टरी २० हजार आहे. धान उत्पादक जिल्हा असून ही तफावत कशी याबाबत जिल्हास्तरीय समितीने अहवाल सादर करावा असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज कसे देता येईल, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. अपुऱ्या कर्जाच्या रक्कमेमुळे शेतकरी सावकाराच्या जाळ्यात फसतात ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी धानाचा रेश्यो वाढवा. बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना अपूरे पडत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज तसेच सुविधा कशा देता येईल याकडे लक्ष दया. शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्याची खबरदारी घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष यांनी सांगितले.\nजिल्ह्यात शेतकरी सभासदाची संख्या २ लाख २२ हजार आहे. १ लाख ७० हजार शेतकरी सभासदांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. या वर्षी जिल्ह्याला ४२६.२५ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला २६० कोटी, राष्ट्रीयकृत बँक ११८.५० कोटी, ग्रामीण बँक ३२ कोटी व खाजगी बँकेस १५.७५ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ९८ हजार सभासद असून ५७ हजार सभासदांना कर्ज वाटप करण्यात आल्याचे देशकर यांनी सांगितले.\nकृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/last-order-at-930/", "date_download": "2021-01-26T13:07:07Z", "digest": "sha1:6OM3FU6UQ3YIZUEKBJHTTEVWOHNME4QG", "length": 8767, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "शेवटची ऑर्डर साडे नऊ वाजता…! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मुंबई शेवटची ऑर्डर साडे नऊ वाजता…\nशेवटची ऑर्डर साडे नऊ वाजता…\nमुंबई : घरातल्या पार्टीसाठी ऑनलाईन फूडची ऑर्डर देणार असाल तर ती रात्री ९:३० वाजेपर्यंतच द्यावी, रात्री ९:३० वाजेपर्यंतच्या अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय आहार ने घेतला असल्याचं आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगितलंय.कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारनं नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा ९:३० पर्यंतच शेवटची ऑर्डर स्विकारण्याचा निर्णय आहारने घेतला आहे. रात्री ११ नंतरच्या नाईट कर्फ्यूत फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना प्रशासनानं अद्याप कोणतीही सूट दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा उगाच ससेमिरा नको, म्हणून आहारनं हा निर्णय घेतला आहे. आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी बोलताना स्पष्ट केलं की, हॉटेल, बार, रेस्टॉरंट,पब्ज हे सारं काही रात्री ११ वाजता बंद होईल. मात्र लोकं जर घरी राहून थर्टी फर्स्ट साजरा करणार असतील तर त्यांना पार्सल पोहचवण्यासाठी डिलिव्हरी बॉईजना किमान रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी द्यायला हवी. थर्टी फर्स्टच्या रात्री त्रास नको म्हणून ११ ची डेडलाईन पाळणं आवश्यक आहे. त्यामुळे रात्री ९:३० पर्यंतच पार्सलची शेवटची ऑर्डर स्विकारण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे.\nPrevious articleमोदी सरकारचा मोठा निर्णय ‘३१ जानेवारी’ पर्यंत …\nNext articleसर्वांसाठी ‘लोकल’ सुरु करण्याबाबत निर्णय…\nट्रॅक्टर रॅलीचा मार्ग …\nसोनाक्षी सिन्हाचा ” तो ” व्हिडीओ झाला व्हायरल\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nऔरंगाबादच्या सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात\nनरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग झाला अधिक सतर्क\n१२ हजार ६३८ हिऱ्यांची अंगठी……\nआता कोठे आहेत आनंदीबाई \nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/69287", "date_download": "2021-01-26T13:11:45Z", "digest": "sha1:EYKPOD7S7QJP2SPHADBMINDFLFD7DVBC", "length": 27454, "nlines": 186, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चीन -२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चीन -२\nबीजिंग लू अर्थात सब ले लूँ\nत्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे भटकंतीपेक्षा खरेदी करण्याचा पर्याय निवडला. मुद्दामच गाडीने न जाता १९७ क्रमांकाच्या बसने गेलो. पुढून चढायचं असतं बसमध्ये. दारातच एक स्क्रीन व पेटी असते.कार्ड असल्यास स्क्रीनवर दाखवायचं नि नसेल तर २ आर एम बी पेटीत टाकायचे. चालक महाशय तिथेच असतात.त्यामुळे संभावितपणाचा विचारही करू नये. बसच्या मागच्या भागात आपल्या इथल्यासारख्या सीटस्, दाराजवळ कचरा टाकण्यासाठी सोय (पेटी) नि त्यापुढील भागात समोरासोर सीटस्. दर मिनिटाला बसेस् येत असतात. त्यामुळे गर्दी असली तरी दुथडी भरून वाहण्याइतकी नाही. कंडक्टर नसतो. पतिदेवांना जरा माहिती असल्याने मला गंतव्यस्थान कळले; नाहीतर “दादा,जरा स्टॉप आला की सांगा“ हा प्रकार इथे शक्य नव्हता.\nबीजिंग लू (हे सर्व उच्चार स्थानिक हिंदी मैत्रिणीकडून उचललेले) म्हणजे आपल्या फॅशन स्ट्रीटसारखा भाग- मात्र भव्य आवृत्ती इथे वाहनांना मज्जाव त्यामुळे चालण्याची मज्जा घेत खरेदी करायची. मिंग राजवटीतील शेकडो वर्षे जुने रस्ते इथे जतन करून ठेवलेले आहेत. त्यांना धक्का न लावता सभोवती दुकानांची उभारणी केलेली आहे. लहान-मोठी, खास नाममुद्रा असलेली व साधीदेखील ,सर्व प्रकारच्या वस्तूंनी भरलेली, अं हं ,लगडलेली दुकाने.. विक्रेत्या कन्यकांचा एक अद्भुत प्रकार बघायला मिळाला इथे वाहनांना मज्जाव त्यामुळे चालण्याची मज्जा घेत खरेदी करायची. मिंग राजवटीतील शेकडो वर्षे जुने रस्ते इथे जतन करून ठेवलेले आहेत. त्यांना धक्का न लावता सभोवती दुकानांची उभारणी केलेली आहे. लहान-मोठी, खास नाममुद्रा असलेली व साधीदेखील ,सर्व प्रकारच्या वस्तूंनी भरलेली, अं हं ,लगडलेली दुकाने.. विक्रेत्या कन्यकांचा एक अद्भुत प्रकार बघायला मिळाला काहीजणी दुकानापुढे उभ्या राहून टाळ्या वाजवून लक्ष वेधून घेत होत्या . खाद्यपदार्थाची दुकानेही आहेत. एक गंमत म्हणजे एका सोनाराच्या दुकानात शोकेसमध्ये सोन्याने मढलेल्या खर्‍याखुर्‍या सुंदरी उभ्या केल्या होत्या काहीजणी दुकानापुढे उभ्या राहून टाळ्या वाजवून लक्ष वेधून घेत होत्या . खाद्यपदार्थाची दुकानेही आहेत. एक गंमत म्हणजे एका सोनाराच्या दुकानात शोकेसमध्ये सोन्याने मढलेल्या खर्‍याखुर्‍या सुंदरी उभ्या केल्या होत्या शिवाय सोन्याच्या छोट्या पायर्‍यादेखील कलाकुसर करून ग्राहकांना खुणावत होत्या \nचकाकतं ते सोनं नसतं यावर दृढ विश्वास असल्यामुळे () आम्ही अगदी उदासीनपणे तिथून पुढे गेलो. घासाघीस वगैरे आवश्यक पायर्‍या ओलांडून काही खरेदीही केली. परंतु अधिक रमले ती मिनिसो, बलेनो या नाममुद्रांकित दुकानांमध्ये. मला जी बार्गेनिंग ची हौस आहे, त्याचा फील यावा, याची पतिदेवांनी जरूर तेवढी मुभा दिली. इथे आपण घासाघीस क���ल्यावर सेल्समन फार गंमतीशीर ऑ आऽऽ असा नाराजीचा अनुनासिक स्वर काढतात, याचा सार्वत्रिक अनुभव आला. जपानी नाममुद्रा मिनिसो येथील खरेदीचा अनुभव विशेष आवडला. मनसोक्त खरेदी, तीही वाजवी किंमतीत असा तो अनुभव. पतिदेवांनी माझी प्रथम चीनवारी असल्याने जरी मुक्तद्वार दिले होते, तरी मी एक सजग () आम्ही अगदी उदासीनपणे तिथून पुढे गेलो. घासाघीस वगैरे आवश्यक पायर्‍या ओलांडून काही खरेदीही केली. परंतु अधिक रमले ती मिनिसो, बलेनो या नाममुद्रांकित दुकानांमध्ये. मला जी बार्गेनिंग ची हौस आहे, त्याचा फील यावा, याची पतिदेवांनी जरूर तेवढी मुभा दिली. इथे आपण घासाघीस केल्यावर सेल्समन फार गंमतीशीर ऑ आऽऽ असा नाराजीचा अनुनासिक स्वर काढतात, याचा सार्वत्रिक अनुभव आला. जपानी नाममुद्रा मिनिसो येथील खरेदीचा अनुभव विशेष आवडला. मनसोक्त खरेदी, तीही वाजवी किंमतीत असा तो अनुभव. पतिदेवांनी माझी प्रथम चीनवारी असल्याने जरी मुक्तद्वार दिले होते, तरी मी एक सजग () व्यक्ती असल्याने मुक्तपणा एंजॉय केला पण त्यास बेबंदपणाच्या मार्गावर नेले नाही ) व्यक्ती असल्याने मुक्तपणा एंजॉय केला पण त्यास बेबंदपणाच्या मार्गावर नेले नाही \nसर्वाधिक खरेदी अर्थातच चॉकोलेटस् ची. अन्नपदार्थांची नावे व माहिती चिनी (मॅँडरिन)मध्ये.फक्त अंक तेवढे वाचता येत,त्यामुळे खरेदी करताना विचार करावा लागत होता. उदा: शेंगदाणे घ्यायला जावं,तर खाली बारीक इंग्रजी शब्द नजरेस पडले, बीफ फ्लेवर्ड, की झटकन पाकीट खाली ठेवणे फळे मात्र तर्‍हेतर्‍हेची नि गोड,रसाळ अशी. भाज्या अगडबंब आकाराच्या. दुधाचे,पावाचे अनंत प्रकार.एका विभागात अंडी होती. मी कुतूहलाने पाहिले तर काळी,भुरी असेही नमुने होते, जे मला पहिल्यांदाच दिसले\nचिनी नवे वर्ष येऊ घातल्याने सर्वत्र लाल रंगाचे स्टीकर्स, उभी तोरणे,कंदील,घंटा, शोभेच्या वस्तू इ. नी बाजार नुसता सजला होता. नववर्षानिमित्त केक्स वगैरे (तिळाची मिठाई हा खास पदार्थ) पाहून, निदान सणासुदीला गोड हवं ह्या माझ्या खास भारतीय मानिसकतेला दिलासा मिळाला. कसलीही चव घेण्याच्या मात्र फंदात पडलो नाही (प्रतिगामी असा शिक्का बसला तरी चालवून घेऊ म्हणावं) भाषेचा प्रश्न असल्याने मूकबधिर असल्याप्रमाणे हातवारे करून, मोबाईलवर ट्रान्स्लेटरच्या मदतीने संवाद साधावा लागे. मग तो खरेदी करताना असो की ट़ॅक्सी कर���ाना.\nकाँक्रिटमधील निसर्गधून – बैयून\nदुसर्‍या दिवशी पाऊस थांबून थोडी उघडीप आल्याने आम्ही बैयून पर्वतावर स्वारी करण्याचा बेत आखला. प्रचंड थंडीला तोंड देण्याची जय्यत तयारी करून निघालो. वरती जाण्यासाठी विस्तीर्ण, रेखीव बगीचा व त्यामधून जाणारी फरसबंद वाट. पण आम्ही एक वेगळा अनुभव घ्यावा, म्हणून ट्रॉलीचा पर्याय स्वीकारला. नुकतेच मी व माझा लेक रायगडावर ट्रॉलीने जाण्याचा थरारक (3 तास प्रतीक्षा) अनुभव घेतलेला होता. त्यामुळे जरा निरुत्साही होतो. पण इथे सतत ये–जा करणार्‍या अनेक ट्रॉलीज्.. स्वयंचलित दरवाजे, सिटा भरेपर्यंत थांबा हा प्रकार नाही आणि भाडेही तुलनेन कमी. जसजसे वर जाऊ तसतसे ग्वांग झौ (चौ) शहर आख्खे नजरेच्या टप्प्यात येऊ लागले. संपूर्ण बैयून पर्वत हा हिरवाईचे आवरण घेऊन होता, तरी मला त्या निसर्गामध्ये तजेलदारपणा आढळला नाही. फुलांच्या रचनांमध्ये सौंदर्यदृष्टी दिसत होती, हे मात्र खरे. पर्वताचा विस्तार इतका आहे, की तेथे फिरण्यासाठी मिनिकारची सोय केलेली आहे. सर्वत्र स्वच्छता, टापटीप,शांतता, प्राथमिक सोयीसुविधा यांची दखल घेत फिरू लागलो. येथील अभयारण्यात मोर,चिमणी,बदक,पोपट हे पक्षी दिसले. मोर फार म्हणजे फारच धीट होते.त्यांनी आमच्यावर चालच केली म्हणाना मात्र चिनी पक्षी हे सामान्यपणे पक्षी जसे दिसतात, तसेच दिसले (उगीचच वाटत होतं की चिन्यांसारखे दिसत असतील का ) थंड वातावरणाला चवदार कॉफीची ऊब दिली. चक्क चार कबूतरेही बागडताना दिसली. सौंदर्य जपण्याची चिनी हौस कोणत्या थराला जाऊ शकते, याचे प्रत्यंतर तेथील स्वच्छतागृहामध्ये आले. स्वच्छता तर अध्याह्रतच होती, परंतु आश्चर्य वाटले ते तेथील पुष्परचना व विविध आकारांतील बिलोरी आरसे पाहून\nप्राचीन वा ऐतिहासिक पुतळे असलेला एक भाग होता. नावे तर वाचता येणे शक्य नव्हते, पण त्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या, एवढे लक्षात आले. एक अजब दृश्यही बघायला मिळाले. धर्मगुरू असतील अशा दोन पुतळ्यांसमोर दोन चिनी मध्यमवयीन स्त्रिया हाती तलवार, पंखे घेऊन संथ लयीत तल्लीनतेने नृत्यसाधना करीत होत्या. फारच छान दृश्य होतं ते \nभरपूर पायपीट झाल्यावर पायथा गाठला. तर तिथले फेरीवाले व स्टॉल्स बघून मला अगदी घरच्यासारखं वाटलं कसलातरी रानमेवा वगैरे दिसेल या अपेक्षेने तिथे गेलो, आणि हाय रे ड्रॅगन (देवा कसलातरी रानमेवा वगैरे दिसेल या अपेक्षेने तिथे गेलो, आणि हाय रे ड्रॅगन (देवा \nमेवा जरूर होता, पण तो रान होता, खान करण्याइतपत नव्हता (बसमधून जाताना) भारतात टांगलेले बोकड (मांस) बघण्याचा मला सराव होता; पण इथे तर यच्चयावत् प्राणिसृष्टी – जी कधीकाळी सचेतन होती- तिला झोपाळ्यावाचून झुलायला ठेवलं होतं (बसमधून जाताना) भारतात टांगलेले बोकड (मांस) बघण्याचा मला सराव होता; पण इथे तर यच्चयावत् प्राणिसृष्टी – जी कधीकाळी सचेतन होती- तिला झोपाळ्यावाचून झुलायला ठेवलं होतं नाक दाबणे शक्य होते पण डोळे हे जुल्मी गडे कसे झाकणार नाक दाबणे शक्य होते पण डोळे हे जुल्मी गडे कसे झाकणार तरीही स्थानिक व्यापार्‍यांना उत्तेजन मिळावे या हेतूने एक कांद्याची माळ घेऊन तेथून सटकलो. डोळे निवले असले तरी पोट भरले नव्हते. त्यामुळे बॉम्बे ग्रिल या हॉटेलमध्ये पुढचा टप्पा. धुरी या कुडाळकडील माणसाचे हे हॉटेल. छान सजावट आणि उत्कृष्ट अन्न. कुल्फी व समोसा ह्या सिग्नेचर डिशेस्. गेली तेरा वर्षे येथेच वास्तव्य असल्यामुळे धुरी अस्खलितपणे चिनी भाषेत बोलतात. मराठी बोलायला मिळाल्याचा त्यांनाही आनंद झालेला दिसला.\nआणि आता एक चायनीज नमुना\nरीगल कोर्टच्या आवारात हिचं एक छोटंसं दुकान आहे. खरं तर चिमुकलंच. तिथे भारतीय किराणा, भाज्या ,हल्दीरामची मिठाई आणि हो, मला इतरत्र न मिळालेलं - मॅगीसुद्धा मिळतं. फक्त मेख अशी आहे, की किमान पाच ते दहापट किंमतीमध्ये त्यातही ज्यो-ज्यो,तिचा मुलगा व भाऊ तिघेही मूँहमाँगे दाममध्ये जिन्नस विकतात. फरक एवढाच की त्यांच्या मूँह ने मागितलेल्या भावाने त्यातही ज्यो-ज्यो,तिचा मुलगा व भाऊ तिघेही मूँहमाँगे दाममध्ये जिन्नस विकतात. फरक एवढाच की त्यांच्या मूँह ने मागितलेल्या भावाने म्हणजे तिघेही एकाच वस्तूचे वेगवेगळे भाव सांगतात. इथल्या भारतीयांसमोर अन्य पर्याय नसल्याने बहुतेक हा व्यवहार सुरळीतपणे चालतो. इथे ज्यो- ज्यो वांछील तो तो भाव\nइथे मोठ्या प्रमाणात सुधारणेचा वारू दौडताना दिसला, हे खरेच. अगदी घरापासून ते विमानतळापर्यंत.. घरातील मला जाणवलेला वेगळेपणा म्हणजे झाडू ब्रशसारखा नि सूप लांब दांड्याचं. कपडे हँगरवर वाळवणे अधिक प्रचलित. मायक्रोवरही चायनिज अक्षरे असल्याने अंदाजपंचे वापरता येऊ लागला. दुधाला वेगळी चव, टी.व्ही. हा इंटरनेटच्या कृपेवर, हवामान सारखे बदलते.इ.. एकदा मी ब्रेड घेऊन यायला निघाले, पिशवी शोधत होते. तेव्हा चिरंजिवांनी आश्वस्त केलं, इथे कुत्रे नाहीत,हातांत पाव बघून मागे लागायला खरंच की इथे भटकी जनावरे दिसली नाहीत; भलेमोठे रस्ते,मॉल्स,फ्लायओवर्स इ. अनेक पाऊलखुणांतून इथल्या आधुनिकतेची, विकासाची वाट दृगोच्चर होत जाते. सामाजिकशिस्त, गतिमान जीवन यांचे कौतुक वाटते. अर्थात हे काही चीनचे प्रातिनिधिक चित्र नव्हे. हे माझ्यापुरते\nआंतरराष्ट्रीय प्रवास माणसाला समृद्ध करतो, असे म्हणतात. माझ्या ह्या प्रवासाने व चीनमधील अल्पकालीन वास्तव्याने अनुभवांची श्रीमंती तर दिलीच, परंतु जाणिवादेखील विस्तारल्या हे तितकेच खरे\n1ला भाग कुठे वाचायला मिळेल .\n1ला भाग कुठे वाचायला मिळेल ...\nमस्त लिहीलय.. आवडले अनुभव\nमस्त लिहीलय.. आवडले अनुभव\nही घ्या पहिल्या भागाची लिन्कः\nदादा,जरा स्टॉप आला की सांगा\nदादा,जरा स्टॉप आला की सांगा\nमात्र चिनी पक्षी हे सामान्यपणे पक्षी जसे दिसतात, तसेच दिसले (उगीचच वाटत होतं की चिन्यांसारखे दिसत असतील का ) >>>\nकिल्ली मोठ्ठं काम केलंस गं..\nकिल्ली मोठ्ठं काम केलंस गं.. धन्स. सगळ्यांनाच प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nज्यो ज्यो जे वां छि ल तो ते\nज्यो ज्यो जे वां छि ल तो ते लाहो ....भारी \nखूप छान वाटतंय वाचताना ....ड्रॅगनच्या देशा\nही घ्या पहिल्या भागाची लिन्कः\nही घ्या पहिल्या भागाची लिन्कः > किल्ली धन्यवाद तुमचे..\nदादा,जरा स्टॉप आला की सांगा..\nदादा,जरा स्टॉप आला की सांगा..\nमस्त चालू आहे .. वाचत आहे ..\nसंपली नाही ना अजून \nअंजली कूल, सध्या तरी समाप्त\nअंजली कूल, सध्या तरी समाप्त आहे. काही आणखी प्र. चि. टाकायचा प्रयत्न केला पण अजून जमत नाहीये. धन्यवाद प्रतिसादाबद्दल.\nआपल्या कडे नरिमन पॉइंट ,मलबार हिल बघून मुंबई किती सुंदर आहे आस मत होते .\nपण सत्य काय ते मुंबईकर च जाणतात .\nतसाच चीन बाबत सुधा असेल\nRajesh 188 धन्यवाद. तुम्ही\nRajesh 188 धन्यवाद. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तसं असू शकतं. जे तिथे बराच काळ वास्तव्य करून आहेत त्यांना अधिक माहिती असेल.\n> म्हणजे तिघेही एकाच वस्तूचे वेगवेगळे भाव सांगतात.>\nधन्यवाद हर्षल व अमी.\nधन्यवाद हर्षल व अमी.\nहो अॅमी आणि वाद घालता येत नाही भाषेच्या अडचणीमुळे नि मोनोपोलीमुळे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Prime-Minister-Narendra-Modiji-you-should-repeal-agricultural-laws-Actor-Prakash-Raj.html", "date_download": "2021-01-26T11:29:55Z", "digest": "sha1:OFCTJHKZ7USZBOATBIWSOLEB3OLMTGA5", "length": 7451, "nlines": 70, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा” : अभिनेते प्रकाश राज", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा” : अभिनेते प्रकाश राज\n“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा” : अभिनेते प्रकाश राज\n“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा” : अभिनेते प्रकाश राज\nमुंबई : नव्या कृषी कायदांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज एक दिवसाचा उपवास करणार आहेत. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत असताना अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आवाहन केलं आहे.\n“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही स्वत: बसा. त्यांच्या नक्की काय समस्या आहेत ते जाणून घ्या. तळगाळातील लोकांचं तुमच्याबद्दल, सरकारबद्दल आणि एकंदर कायद्याबद्दल नक्की काय मत आहे हे समजून घ्या. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास जिंका”, असा सल्ला प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी सारे एकत्र येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, शेतकरी आंदोलन, शेतीविषयक विधेयके हे दोन हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क '��ानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/election-of-umrane-and-khondamali-gram-panchayats-canceled-due-to-auction-of-sarpanch-and-member-posts-state-election-commissioner-u-p-s-madan-76667/", "date_download": "2021-01-26T13:01:19Z", "digest": "sha1:JUAR5SUBO34YN2W3Q3AEOYCO3LOO3JN5", "length": 13899, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Election of Umrane and Khondamali Gram Panchayats canceled due to auction of Sarpanch and member posts: State Election Commissioner U. P. S. Madan | सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावाप्रकरणी उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द : राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nमुंबईसरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावाप्रकरणी उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द : राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान\nराज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान\nनाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द ��ेली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.\nमुंबई (Mumbai). नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.\nसंबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश\nमदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.\nखोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.\nमूलभूत तत्वांचा आणि आचारसंहितेचा भंग झाला\nकेवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असे मदान यांनी सांगित���े.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/62-varshachya-vradhane-25-km-che-anter-cyclene-adich-tasat-kele-par/", "date_download": "2021-01-26T10:51:52Z", "digest": "sha1:AS4G7G3P4MEXH2JSIFX3SOZWTKF2EXVY", "length": 7764, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "६२ वर्षाच्या वृध्दाने २५ किलोमीटरचे अंतर सायकलने अडिच तासांत केले पार", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\n६२ वर्षाच्या वृध्दाने २५ किलोमीटरचे अंतर सायकलने अडिच तासांत केले पार\nपीक कर्जाच्या कागदपत्रांसाठी वृध्दाचा सायकलने ५० कि. मी. प्रवास\nस्वप्नील कुमावत/अमरावती : नवीन पीक कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. परंतु गावात एस. टी. बस येत नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील खरबी (मांडवगड) येथील ६२ वर्षीय वृध्दाने २५ कि. मी. अंतर सायकलने कापत तहसिल कार्यालय गाठले व काम करून परत सायकलने २५ कि. मी. अंतर पार करत गावाला पोहचले. वृध्दाने असे एकुण ५० किलोमीटर अंतर एकाच दिवशी सायकलने पार केल्याने अनेकांना आश्चर्यच वाटत आहे.\nशेतीच्या कामाची लगबग सुरु असताना शेती कामाला लागणाऱ्या पैशासाठी कर्ज घेत असतात. शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सातबारा, शेतीचे कागदपत्र तहसिल कार्यालयातून 0काढाव�� लागतात. कोरोना मुळे गावातून तालुक्याला जाण्यासाठी बसची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रवास स्वतःच्या वाहनाने करावा लागत आहे. ज्यांच्या कडे गाडी नाही त्यांना मात्र सायकल किवां पायी प्रवास करवा लागतो आहे. अशातच एका आजोबांनी सायकल वरुन 50 किलो मिटरचे अंतर 5 तासात कापत गाव ते तालूका आणि तालूका ते गाव असा प्रवास केला.\nगावातुन २५ किलोमीटरचे अंतर त्यांनी २.३० तासांत पार केले. व चांदूर रेल्वे तहसिलमध्ये काम आटोपल्यानंतर पुन्हा २५ किलोमीटर अंतर कापत घरी पोहचले. वृध्द असतांनाही ५० किलोमीटरचे अंतर ते ही जुन्या साध्या सायकलने यशस्वी कापल्याने अनेकजन आश्चर्य व्यक्त करीत आहे. असे असले तरी एस. टी. बस बंदचा फटका हा अनेकांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे.\n… म्हणून मी बाहेर पडलो नाही- राज ठाकरे\nआंदोलन सुरू असताना मनसे नेत्यांला तडीपारची नोटीस\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण\nप्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात\nग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nएका वर्षातच नळयोजना बरगळली\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nMPSC अखेर उत्सुकता संपली...\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/Bal_Gangadhar_Tilak", "date_download": "2021-01-26T12:10:36Z", "digest": "sha1:AYWQBL7N77ZWU2LVXWI5SOYQZ2EYB66Q", "length": 2650, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"Bal Gangadhar Tilak\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"Bal Gangadhar Tilak\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जोडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दुरास्थ-समावेस | लिपयात दुवे | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां Bal Gangadhar Tilak: हाका जडतात\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक ‎ (← दुवे | बदल)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/stree-ani-purush-by-v-s-khandekar", "date_download": "2021-01-26T12:43:28Z", "digest": "sha1:LEXSV6FZYKZETBUXSXVCDB6S4FUKSLMY", "length": 3606, "nlines": 92, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Stree ani Purush by V. S. Khandekar Stree ani Purush by V. S. Khandekar – Half Price Books India", "raw_content": "\nआजच्या सामाजिक समस्या विविध कारणांनी निर्माण झालेल्या आहेत. एकीकडे जीवन यांत्रिक आणि म्हणूनच सर्वस्वी अर्थप्रधान होऊ पाहत आहे. दुसरीकडे समतेचे निशाण सर्व सामाजिक क्षेत्रांत जोरजोराने फडफडू लागले आहे. अशा वेळी जे जीवनविषयक कूटप्रश्न उत्पन्न होतात, त्यांची उत्तरे गोड, गुळगुळीत शेवट असणार्या गोष्टीनी, स्वप्नरंजनावर आधारलेल्या तत्त्वज्ञानाने किंवा आत्मवंचना करून घेणार्या सांस्कृतिक विचारांनी देता येणार नाहीत.....विषमतेवर आधारलेल्या सध्याच्या समाजरचनेतल्या अगदी ढोबळ अशा नीतिनियमांना सुद्धा पांयाखाली तुडवून जो पैसा संपादन केला जातो, त्याच्याकडे माणुसकीची चाड असणार्या समाजाने तिरस्कारानेच पाहिले पाहिजे......आपला झगडा यंत्राशी नसून विषमतेला अंधपणे साहाय्य करणार्या यांत्रिक संस्कृतीशी आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/rane-said-if-there-any-danger-life-arnab-goswami-it-responsibility", "date_download": "2021-01-26T12:13:14Z", "digest": "sha1:HCERH6EHJZNFOGXMSJTECVS6GQW4Z2LB", "length": 14786, "nlines": 179, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राणे म्हणाले, \"अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका झाल्‍यास, जबाबदारी सरकारची..\" - Rane said If there is any danger to the life of Arnab Goswami, it is the responsibility of the government | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराणे म्हणाले, \"अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका झाल्‍यास, जबाबदारी सरकारची..\"\nराणे म्हणाले, \"अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका झाल्‍यास, जबाबदारी सरकारची..\"\nराणे म्हणाले, \"अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका झाल्‍यास, जबाबदारी सरकारची..\"\nसोमवार, 9 नोव्हेंबर 2020\nराज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.\nमुंबई : राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल, असे भाजपचे नेते, माजी मु��्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. याबाबत नारायण राणे यांनी टि्वट केलं आहे.\nआपल्या टि्वटमध्ये नारायण राणे म्हणतात, \"अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार व पोलिस करीत आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.\n#ArnabGoswami यांचे प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूूूूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल. pic.twitter.com/BSH79hpNOh\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी यांचा कागदोपत्री तुरुंगात मुक्काम असला तरी त्यांचा प्रत्यक्षातील मुक्काम अलिबागमधील महापालिकेच्या शाळेतच होता. परंतु, गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची रवानगी थेट तळोजा तुरुंगात केली आहे. या वेळी गोस्वामी यांनी तुरुंग अधीक्षकांना मारहाण केल्याचा दावा केला.\nगोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले. प्रत्यक्षात कोरोनाच्या उपाययोजनांमुळे त्यांना तुरुंगात नेण्यात आले नाही. त्यांना अलिबाग महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले होते. अलिबाग तुरुंग प्रशासनाने कोरोनामुळे विलगीकरणाची व्यवस्था या शाळेत केली आहे.\nअलिबाग पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 मिनिटे अंतरावर ही शाळा आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होती. इतर कोणालाही शाळेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. कोणत्याही आरोपीला तुरुंगात पाठवण्याआधी आता या शाळेत विलगीकरणात ठेवले जाते. गोस्वामी यांच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनाही याच शाळेत ठेवण्यात आले होते.\nकाल सकाळ�� शाळेत गोस्वामी हे मोबाईल वापरत असताना सापडले. यामुळे त्यांची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली. या विषयी रायगड पोलिसांनी म्हटले आहे की, गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना कोणाचा तरी मोबाईल घेऊन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. वरळीतील निवासस्थानातून गोस्वामींना अटक करताना पोलिसांनी त्यांच्या मोबाईलही जप्त केला आहे. यामुळे अलिबाग तुरुंगाच्या अधीक्षकांना आम्ही पत्र दिले. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मोबाईल कसा वापरतो, असा प्रश्न आम्ही विचारला होता. यामुळे त्यांनी गोस्वामी यांना तातडीने तळोजा तुरुंगात हलवले.\nतळोजा तुरुंगात पोलीस व्हॅनमधून गोस्वामी यांना नेले जात होते. त्यावेळी ते बाहेरील व्यक्तींना ओरडून सांगत होते की, मला अलिबागच्या तुरुंग अधीक्षकांनी मारहाण केली. मला जबरदस्तीने तळोजा तुरुंगात नेले जात आहे. माझ्या जिवाला धोका आहे. कुणी तरी कृपया न्यायालयाला माझी मदत करण्यास सांगा. मी वकिलांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मला तुरुंग अधीक्षकांनी मारहाण केली.\nगोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात त्यावर काल (ता.7) सुनावणी झाली होती. गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, गोस्वामी यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत दिली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसरकार government मुंबई mumbai टीव्ही संप मुख्यमंत्री नारायण राणे narayan rane पोलिस twitter narayan rane अलिबाग मोबाईल जिल्हा न्यायालय कोरोना corona प्रशासन administrations पोलीस सकाळ रायगड सोशल मीडिया उच्च न्यायालय high court कनिष्ठ न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/burden-of-election-work-on-teachers-abn-97-2337115/", "date_download": "2021-01-26T11:32:58Z", "digest": "sha1:H3NID4CAFCYHMY5DMFSWPMAH6SRBMK2J", "length": 12155, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "burden of election work on teachers abn 97 | शिक्षकांवर पुन्हा निवडणुकीच्या कामाचा भार | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मा���णीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nशिक्षकांवर पुन्हा निवडणुकीच्या कामाचा भार\nशिक्षकांवर पुन्हा निवडणुकीच्या कामाचा भार\nदहावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेतील शिक्षकांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले आहे\nशाळेतील उपस्थिती आणि ऑनलाइन वर्ग सांभाळताना शिक्षकांची त्रेधा होत असतानाच आता त्यात निवडणुकीच्या कामाची भर पडली आहे. दहावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेतील शिक्षकांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले आहे.\nसध्या मुंबई, ठाण्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरअखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी शिक्षकांना शाळेत हजेरी लावावी लागत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग, परीक्षा, चाचण्या हेदेखील सांभाळावे लागत आहे. अनेक शिक्षक करोना रुग्णांचे सर्वेक्षण, नोंदी अशा कामातून नुकतेच मोकळे झाले आहेत. या सर्व गोंधळात आता निवडणूक कामाची भर पडली आहे. मुंबई, नवी मुंबईतील शिक्षकांची मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेतील परीक्षेचे काम आणि निवडणूक यादी दुरुस्ती, त्याचे प्रशिक्षण, बैठका हे सर्व कसे सांभाळायचे असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.\nशिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामे दिली जातात. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही घरोघरी फिरून मतदार यादी दुरुस्त करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. शिक्षण विभागाची परवानगी घेऊनच शिक्षकांना कामे देण्यात यावीत.\n– शिवनाथ दराडे, शिक्षक परिषदेचे मुंबईचे कार्यवाह\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशेतकरी ट्रॅक्टर मोर्चा: दोन शेतकऱ्यांचा मृत्यू\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमां��ा बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 राज्य सरकारच्या निर्बंधांचा पर्यटनाला फटका\n2 संकटकाळात राजकीय पक्षांची आंदोलने\n3 प्रवाशांच्या करोना चाचणीवरून संभ्रम\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/33595", "date_download": "2021-01-26T12:25:30Z", "digest": "sha1:YUUJGSBNC7GT5CNXAN2T6PZUP774XVTD", "length": 4860, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खबरदरि आणि काळ्जी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खबरदरि आणि काळ्जी\nखबरदारी आणि काळजी - एकाच नाण्याच्या दोन बाजू\nएक आधी तर दुसरी नन्तर. आधी कोणती अंड आधी का कोंबडी तस आहे हे\nआज मराठी माणुस जगभरात पसरलेला आहे पण पालक मात्र भारतात. त्यांची सेवा करावी असे वाटते पण जमत नाही . खास करून्अ म्हातारपणामुळे येणार्‍या दुर्बळतेचे काय काळ्जी वाट्ते पन विचारपूस करण्या शिवाय हातात काही नसत.\nपण मुलुंड पूर्व मध्ये रानडे काका या तरूणाने (वय ८०) व त्याच्याबरोबर् च्या सहकारी एक उपक्रम सुरू करत आहेत. काळ्जी पे़क्ष्या खबरदारी बरी.\nस्वातन्त्रवीर सावरकर स्मारक मुलुन्ड च्या वतीने येथील सिनीयर सिटिझन्स चि काळ्जी घेण्���ासाठि सन्स्थेचे सदस्य व्हा. एक प्रकारची विमा पॉलिसी.\nआपले अनुभव , सुचना व विचार पाठ्वा\nचांगला विचार आहे. पुण्यात\nचांगला विचार आहे. पुण्यात आपटे रस्ता कि प्रभात रस्ता इथं असा प्रयोग झाल्याचं ऐकून आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/four-arrested-for-smuggling-liquor/", "date_download": "2021-01-26T10:55:49Z", "digest": "sha1:DO3C2FUSAG4GSFZXU5CBIDNRWW7AUXSQ", "length": 8636, "nlines": 93, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "अवैध दारू तस्करी करणा-या चौघांना अटक – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nअवैध दारू तस्करी करणा-या चौघांना अटक\nअवैध दारू तस्करी करणा-या चौघांना अटक\n4 वेगवेगळया कार्यवाहीत सुमारे साडे 7 लाखांचा मुद्देमाल जप्त\nविवेक पिदूरकर, शिरपूर: शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी नाकाबंदीत चार जणांवर दारूची तस्करी केल्या प्रकरणी कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी एक चारचाकी व तीन दुचाकी जप्त असा एकूण सुमारे साडे सात लाखांचा मु्द्देमाल जप्त केला आहे. गेल्या दोन महिन्यात शिरपूर पोलिसांनी अवैध दारू तस्करीबाबत धडाकेबाज कामगिरी करत 40 पेक्षा अधिक कार्यवाही केल्या आहेत.\nसध्या 31 आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु तस्करीसंदर्भात ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात बेलोरा व चारगाव चौकी येथे नाकाबंदी केली आहे. शनिवारी शिरपूर पोलिसांनी नाकेबंदी करून चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांना अटक केली आहे. कार्यवाहीत एक टाटा झेनॉन व तीन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 65 (अ) व (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिरपूर पोलिसांची दारु तस्करीविरोधात टाच\nगेल्या दोन महिन्यात शिरपूर पोलिसांद्वारे अवैध दारू विक्री प्रकरणी 41 कार्यवाही करण्यात आल्या आहेत. सदर कार्यवाही या 1 नोव्हेंबर 2020 ते 27 डिसेंबर 2020 दरम्यान करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कार्यवाहीत सुमारे 14 लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 41 जणांना अटक करण्यात आली आहे.\nशनिवारी झालेली कार्यवाही ठाणेदार सचिन लुले या���च्या मार्गदर्शनात पोउनि धावळे, नापोकॉ सुगत दिवेकर, प्रमोद जुनुनकर, अमोल कोवे, गुणवंत पाटील, अनिल सुरपाम यांनी पार पाडली.\nकोरोनाचे तांडव सुरूच… शनिवारी 17 पॉजिटिव्ह\nधोबी व सुतार समाजाच्या संघटनांचे ओबीसी मोर्चाला समर्थन\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nअभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात\nलाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित\nजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार\nशिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा…\nटिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण\nझरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/salman-khan-shares-a-fierce-first-look-of-aayush-sharma-as-a-dreaded-gangster-in-antim-67595/", "date_download": "2021-01-26T11:50:34Z", "digest": "sha1:O3RIEG6IH3BZMFZP6KF57FO7DGLA6FQD", "length": 12000, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Salman Khan Shares A Fierce First Look Of Aayush Sharma As A Dreaded Gangster In Antim st | video : मुळशी पॅटर्नच्या रिमेकची पहिली झलक आली, सोशल मीडियावर रंगली आयुषच्या खतरनाक लूकची चर्चा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जानेवारी २६, २०२१\nएकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण\n‘या’ गावातील प्रत्येक घरातला मुलगा सीमेवर तैनात\nप्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन\n हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली\nदारासमोरचं तुळशीचं रोप सारखं मरत आहे ‘हे’ असू शकते कारण\nTeaser Outvideo : मुळशी पॅटर्नच्या रिमेकची पहिली झलक आली, सोशल मीडियावर रंगली आयुषच्या खतरनाक लूकची चर्चा\nसलमानने त्याचा दुसरा चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. हा चित्रपट मराठीमधील हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.\nमराठीत सुपर हिट ठरेलल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या रिमेकची सलमान खानने घोषणा केली आणि हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय असं चाहत्यांना झालं. सलमान खानने नुकताच ‘राधेः योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणार होता पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता सलमानने चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण केले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू आहे. सलमानने त्याचा दुसरा चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. हा चित्रपट मराठीमधील हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.\nआयुष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत\nसलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.\n२५ वर्षांनंतर दिसतो असाबेबीज डे आऊट मधला हा गोंडस मुलगा आठवतोय काबेबीज डे आऊट मधला हा गोंडस मुलगा आठवतोय का आता दिसतो आणखीनच हॅण्डसम\n‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण ; लाल किल्ला परिसरातील बोलकी छायाचित्रे\nफोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे\nSearch Engine InterfaceVIDEO : सर्च इंजिन इंटरफेस होणार रिडिझाइन, GOOGLE म्हणतंय- शोधणं होणार अधिक सुलभ\n Google Chrome ने ॲड केलेत नवीन फीचर्स, कमकुवत पासवर्ड असल्यास करणार अलर्ट\nWedding Albumवरूण- नताशाच्या लग्नाचा खास अल्बम, फोटो बघून तुम्हीही म्हणाल, 'किसी की नजर ना लगे'\nसंपादकीय“जय श्रीराम’ घोषणेचा ममतांना का होतो त्रास\nसंपादकीयसीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज\nसंपादकीयभंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींवर हत्येचा खटला दाखल करा\nसंपादकीयशरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा\nसंपादकीयभारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमंगळवार, जानेवारी २६, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/dudh-katta/", "date_download": "2021-01-26T10:53:35Z", "digest": "sha1:73I5JESDOAOVDG53UW376RWCUTTTEVJM", "length": 9270, "nlines": 86, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा !!!", "raw_content": "\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nम्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं\nBol Bhidu - विषय हार्ड\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nलाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.\nम्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं\nकोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा \nतुम्ही कोल्हापुरतं रातच्या नऊ साडेनऊ च्या दरम्यान कुठंतर निघालाय, आणि कानावर, “चला या इकडं….” असा खणखणीत आवाज कानावर पडला तर न बावचळता समजून जायचं, तुम्ही कुठल्या तर दूध कट्ट्याजवळण निघालाय\nतर हे दूध कट्टा म्हणजे काय\nकोल्हापूर मधी शेतीच उत्पन्नाचं मूळ साधन, त्याजोडीला २/४ जनावरं दारात दावणीला असत्यताच. घरात पुरलं एवढं दूध सोडलं तर मग राहिलेल्या दुधाचं करायचं काय हे डेअरी आणि सहकार आत्ता नंतर नंतर आलाय, मग अजून एक पर्याय म्हंजी रतीब- बरं रतीब (रोज गिर्हाईकाच्या दारात जाऊन दूध घालायचं) तर मग म्हशी व्याल्याव त्या रतिब���स्नी दूध कुठलं मग हाय ती रतीब तुटणार आणि मग परत पाहिलं पाढं पाच. म्हणून म्हशीवाल्यानी एक सुपीक कल्पना हुडकून काढली.शहरातल्या गजबजीच्या ठिकाणी संध्याकाळी म्हशी घ्यून जायचं आणि गिर्हाईकासमोर म्हशी पिळून ताज दूध इकायचं. दूध पिणार्याला बी खात्री आपल्या समोर म्हशी पिळून दूध देणार म्हंजी बनावट काय नाहीच.\nमुळात कोल्हापूर फेमस कुस्ती साठी, आणि कुस्ती म्हणलं कि खान-पिन त्या तब्येतीत. थंडाई म्हणू नका, भंग म्हणू नका, ली आगळं येगळं परकार. मग हे पैलवान गडी संध्याकाळी व्यायाम करून इथं दूध कट्ट्यावर येणार आणि मग पैज लावून लिटर लिटर दूध एक एक गडी गट्टम करणार. समोर पिळलेलं गरम गरम दूध म्हणजे नाद खुळाच. आणि ते पितान असं मिशी ला फिल्टर होऊन गेलं पाहिजे आणि मग डाव्या हातानं मिशी वर ताव मारत पेला रिक्काम करायचा. अगदी शाहू महाराज पण त्याकाळी जाताना कट्ट्यावर एक ग्लास दूध पिल्याशिवाय जात न्हवतत अशी जुनी माणसं सांगत्यात.\nनगर जिल्ह्यातल्या या गावात देशभरातल्या ख्रिश्चनांची जत्रा का…\nमहाराणा प्रताप यांच्या बहिणीला महाराष्ट्रात आश्रय देणारा…\nह्या कट्ट्याची ठिकाण ठरलेली हैत. गंगावेशीत अर्बन बँकेच्या दारात, मिरजकर तिकटी ला, महानगर पालिकेजवळ, पापाची तिकटी ला. संध्याकाळी ९-९.३० वाजलं कि म्हशी या ठिकाणाकडं येताना दिसणार आणि तेंच्या मागणं तेंच मालक डोक्यावर नैतर सायकल वर भुश्याच पोतं आणि ४ कीटल्या आणि तांब्याच-पितळच ग्लास घेयून. शिवाजी पेठेतलं तात्या शिपेकर, गवळ गल्लीतलं रामभाऊ नागराळे, झालाच तर\nगंगायीशीत माळकर हि बैत्याची माणसं कट्ट्यावरची. प्रत्येकाची गिर्ह्यायिक ठरलेली. अगदी हि माणसं येऊस्तोवर वाट बघत बसणार.\nअंबाबाईला आलेली माणसं असू देत नैतर रात्री जेऊन झल्यावर फिरायला बाहेर पडलेली माणसं असू देत, एकवेळ आईस्क्रीम ख्याल इसरतील पार दूध म्हणजे जीव कि प्राण.\nआजतारखेला डेअरी आणि बाकी सोयी असताना पण हा दूधकट्टा आपलं अस्तित्व टिकवून आहे.\nदिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..\nएका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…\nकोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १०…\nरोल्स रॉईस सारखी महागडी गाडी घेणारी नादिरा मृत्युसमयी एकटीच होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-crime-filed-against-three-shopkeepers-in-dindori", "date_download": "2021-01-26T11:55:27Z", "digest": "sha1:7BM45WKH77BNLXYNUP2RZ6XUPLGESPX4", "length": 4161, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिंडोरीत तीन दुकांनदारांविरुद्ध गुन्हा दाखल Latest News Nashik Crime Filed Against three Shopkeepers in Dindori", "raw_content": "\nदिंडोरीत तीन दुकांनदारांविरुद्ध गुन्हा दाखल\nदिंडोरी : संचार बंद असतांनाही दुकाने सुरू ठेवणाऱ्या तीन दुकानदार विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान देशभर लॉक डाऊन असतांना दिंडोरी शहरात संचार बंदी आहे. संचार बंदी मध्ये सर्व दुकांनाना बंद ठेवण्याचे आदेश आले आहे. तथापि शहरातील दुकाने, बाजार सुरू ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने वारंवार सर्वच दुकानदारांना सूचना केल्या होत्या तरीही नियमांचे उल्लंघन केले जात होते.\nया पार्श्वभूमीवर नगरपंचायतने कडक मोहीम राबविली. त्यात नियमांचे उल्लंघन करून ३ दुकानदारांविरुद्ध दुकान कारवाई करण्यात आली आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात मिलिंद हार्डवेअर, रामप्रभु क्लॉथ सेंटर व रामेवश्वर ट्रेडर्स या तीन दुकांनाविरुद्ध कलम १८८ अन्नवय गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे दिंडोरी शहरात खळबळ उडाली असून इतर दुकांदारांचेही धाबे दणाणले आहे.\nयापुढील काळातही लॉकडाउन चे उल्लंघन करणाऱ्या दुकांनदारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9967", "date_download": "2021-01-26T13:07:06Z", "digest": "sha1:26D3GKNYKJP57G24AMORT6ISLSCXHWRG", "length": 7657, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रदूषण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रदूषण\nऐन दिवाळीत फटाकेबंदी ..\nसध्या आपले धर्मनिरपेक्ष सुप्रीम कोर्ट फार सक्रिय झाले आहे. जागोजागी फटाकेविक्रीवर बंदी आणली आहे. हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशात भारतभरात दिवाळी हा सण फटाके फोडून साजरा केला जात असल्याने जनमाणसांत तर्हेतर्हेच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.\nविचारसरणी क्रमांक १ -\nRead more about ऐन दिवाळीत फटाकेबंदी ..\nपर्यावरण म्हणजे काय रे भाऊ\nमायबोलीवर गेल्या काही दिवसांत पर्यावरण ह्या विषयाशी संबंधीत दोन धागे निघाले आणि त्या दोन्ही धाग्यांवरील चर्चेतून बरेच चांगले आणि महत्वपूर्ण मुद्दे समोर आले. मात्र ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या धाग्यावर प्रामुख्याने पर्यावरणस्नेही उपाय आणि त्यांची अंमलबजावणी असा उद्देश होता. मात्र त्यावर काही पोस्ट्स ह्या पर्यावरणाच्या अनुषंगाने निर्माण होणारे/झालेले प्रश्न ह्यावर होत्या. त्या वाचून वाटलं की ह्या प्रश्नांना मांडण्यासाठी/त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा हवा.\nRead more about पर्यावरण म्हणजे काय रे भाऊ\nआज ५ जून.जागतिक पर्यावरण दिवस.दरवर्षी साजरा केला जातो.त्या-त्या दिवसाची दरवर्षी एक 'थीम' जाहीर होते.\"युनाटेड नेशन्स ऑफ एनव्हायरोंमेंट प्रोग्रॅम\"ने यावेळी घेतलेला विषय आहे 'छोट्या बेटाच्या स्वरूपातील विकशीनशील देश'(Small Island Developong States) तर थीम-टॅगलाईन आहे,'Raise Your Voice,Not The Sea Level'\nRead more about पर्यावरण वार्ता\n ... पाठीशी शक्ति असेल तोवरच \n ... पाठीशी शक्ति असेल तोवरच :[ब्लॉगचे नाव असते तसे]\n\"प्रयोग परिवार साधतोय द्राक्षशेतीतून प्रगती:\n ... पाठीशी शक्ति असेल तोवरच \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2021/01/09/congress-president-upset-over-revenue-ministers-decision/", "date_download": "2021-01-26T13:08:56Z", "digest": "sha1:XUZXLQTMVE7YNBSVPOJLSZLAX5TFWRTQ", "length": 10723, "nlines": 133, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महसूलमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा नाराज - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकंपनीने नोकरीवरुन काढलं, मग पतीला काही वर्षांपूर्वी पडलेले स्वप्न आठवले अन त्या स्वप्नाने महिला बनली 437 कोटींची मालक\nसेकंड हॅन्ड कार घ्यायचीय पण विश्वासार्हताही हवीये मग Maruti, Hyundai, Tata या कंपन्यांनीच सुरु केलेल्या ‘ह्या’ प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या\nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nगावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप\nत्या बाबांचा सोशल मीडि��ामुळे लागला तपास\nHome/Ahmednagar News/महसूलमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा नाराज\nमहसूलमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा नाराज\nअहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात कोणत्याही क्षणी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा मागच्या काही दिवसापासून राज्याचे राजकीय वर्तुळात होत आहे.\nदरम्यान सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार थोरातांच्या या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी या निर्णयाच्या बाजूने नाहीत.\nदोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते.\nआपल्या राजीनाम्याच्या चर्चेसाठीच थोरात दिल्लीला गेले होते अशी सुध्दा चर्चा राज्यात होत आहे. दरम्यान या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर सोनिया गांधींनीसुद्धा संबंधित नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केलीय.\nबाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली असा सवालच त्यांनी काँग्रेसच्या त्या नेत्यांना विचारला आहे. संकटाच्या काळात पक्षाला जास्त साथ देणाऱ्या नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात एक आहेत असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \nअखेर जामखेडमध्ये दाखल झाली ‘कोरोना लस’ \nअहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या \nविवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या \nनात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..\nअहमदनगर ब्रेकिंग : कारचा टायर फुटल्याने कार उलटली,एकाच कुटुंबातील तिघे जण ...\nकंपनीने नोकरीवरुन काढलं, मग पतीला काही वर्षांपूर्वी पड��ेले स्वप्न आठवले अन त्या स्वप्नाने महिला बनली 437 कोटींची मालक\nसेकंड हॅन्ड कार घ्यायचीय पण विश्वासार्हताही हवीये मग Maruti, Hyundai, Tata या कंपन्यांनीच सुरु केलेल्या ‘ह्या’ प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या\nभारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच\n‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण\nव्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…\nअखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/horoscope-updates-horoscope", "date_download": "2021-01-26T10:49:10Z", "digest": "sha1:SRPRS677C6SLGY3LLIZLXVTFLU67JCLG", "length": 2909, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat राशी-भविष्य News, Latest प्रभात राशी-भविष्य Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nआजचे भविष्य (मंगळवार, दि.२६ जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य ( सोमवार, २५ जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य (शनिवार २३,जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य (शनिवार २३,जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य (गुरुवार, दि.२१ जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य (बुधवार २० जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य (मंगळवार, दि.१९ जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य (सोमवार,१८ जानेवारी २०२१)\nआजचे भविष्य ( रविवार, १७ जानेवारी २०२१ )\nआजचे भविष्य ( शनिवार, १६ जानेवारी, २०२१ )\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि. १५ जानेवारी २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://infinix.dailyhunt.in/news/india/marathi/prabhat-epaper-dailypra/pune-updates-pune", "date_download": "2021-01-26T12:38:00Z", "digest": "sha1:WHSOR4BOXP7OQBJHVYKOZCPJNYUVC4X5", "length": 3212, "nlines": 83, "source_domain": "infinix.dailyhunt.in", "title": "Prabhat पुणे News, Latest प्रभात पुणे Epaper | Dailyhunt Lite", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nपुण्याची श्रावणी होणार 'फ्लाइंग ऑफिसर'\nचार वर्षे होऊनही पुणे मेट्रोचे निम्मे काम अपूर्णच\nआरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर\nथंडी पुन्हा वाढण्याचे संकेत\nइयत्ता आठवीतल्या सोनितला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर\nपुण्याचा पाणीवापर जैसे थे; पण काटकसरीने : पालकमंत्री पवार\nआजचे भविष्य (मंगळवार, दि.२६ जानेवारी २०२१)\nBREAKING NEWS : पुणे जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण येत्या शुक्रवारी\nप्रजासत्ताक दिन : ग्राहक पेठेत धान्य-कडधान्यापासून साकारला भारताचा...\nप्रजासत्ताक दिन : ग्राह��� पेठेत धान्य-कडधान्यापासून साकारला भारताचा...\nपुणे : शहर पोलीस दलातील तिघांना राष्ट्रपती पदक जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/500449", "date_download": "2021-01-26T13:10:21Z", "digest": "sha1:2ATRMBY3WULEMS5JRRP6RUU3WXK254UJ", "length": 2211, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१८, ४ मार्च २०१० ची आवृत्ती\n३५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०३:४१, २४ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: af:Anatolië)\n२१:१८, ४ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVsBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ml:ഏഷ്യാമൈനർ)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54630", "date_download": "2021-01-26T12:20:14Z", "digest": "sha1:NX2DC54EHZDQOVORBAB2LKZKHO763VAZ", "length": 18143, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- पाच. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- पाच.\nनिमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- पाच.\nआता दिंडीने स्वतः ची सुंदर लय पकडत मार्गक्रमण सुरु केले आहे . संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी यांची पुण्यनगरीत भेट झाली . दोन्ही पालख्यांच्या एकत्रित दर्शनाने पुण्यनगरीतील भाविकांचे डोळे निवले . आता वेध लागलेत पंढरी गाठण्याचे.\nप्रत्यक्ष आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून , तसेच शेजारील राज्यातून भाविकांचा लोंढा पंढरीस येईल . उद्दिष्ट एकच विठुरायाचे दर्शन .\nछत्तीस ते चोवीस तास रांगेत तहान ,भूक विसरून थांबून जेंव्हा विठ्ठल दर्शन होते तेंव्हा भक्तास स्वर्गीय आनंद मिळतो . पण प्रत्येक भाविक ते करू शकत नाही .लक्षावधी भाविक जरी आषाढी एकादशीचा मुहूर्त गाठून पंढरीस पोहचले तरी प्रत्यक्ष विठूरायास ते त्याच दिवशी डोळ्यात साठवू शकत नाहीत पण मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले तरी त्यानां वारी पूर्तीचा आनंद मिळतो .\nअर्थात वारी आणि एकादशी यात पांडुरंग दर्शन यास अनन्य साधारण महत्व असले तरी, या पांडुरंगाचे यथार्थ दर��शन आपल्याला अनेक संतांनी त्याच्या सुमधुर रचनांमधून कायम स्वरूपी घडवले आहे .\nसंत ज्ञानेश्वर यांच्या विठ्ठल रूप आणि त्याच्या दर्शनाने मिळणारे असीम समाधान याचे वर्णन करणाऱ्या रचना अनेक आहेत ,पण त्या सर्वात विठ्ठल दर्शन आणि त्यामुळे होणारी भक्ताची ' झपूर्झा ' अवस्था त्यांनी अचूक टिपली आहे त्यांच्या या रचनेत . या रचनेच्या सुरवातीस ते म्हणतात ,मला विठ्ठल दिसतोय पण कसा तर -\nपांडुरंगकांती दिव्य तेज झळकती \nन वर्णवे तेथींची शोभा ॥१॥\nयामध्ये विठ्ठलाच्या ' पांडुरंग ' या उपाधीचा दुहेरी वापर त्यांनी किती सहजतेने केला आहे . कारण पांडुरंग हे सर्वपरिचित विशेष नाम तर आहेच पण या शब्दास 'शुभ्र /धवल रंग असलेला' हा देखील एक अर्थ आहे . म्हणजे त्यांना दिसणारा विठूराया रत्नांच्या कांती मधून ज्या प्रमाणे झगमगाट प्रसरण पावतो त्याप्रमाणे तेजःपुंज दिसत आहे . आणि या सौंदर्याचे वर्णन करण्यास शब्द कमी पडतात .असे ते नम्रतेने नमूद करतात .\nकानडा हो विठ्ठलु कर्नाटकु \nतेणें मज लावियला वेधु \nखोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी \nआळविल्या नेदी सादु ॥२॥\nहा कानडा विठूराया मला असे तल्लीन करून टाकत आहे कि त्याने मला पुरता ध्यास लावला आहे पण तो असा काही गुरफटून बसला आहे कि माझ्या आर्त सादाला अद्याप प्रतिसाद देत नाही आहे पण हि अवस्था असली तरी, जो शब्दाशिवाय इतरांशी बोलतो,त्याला मी का समजावून घेवू शकत नाही . भाषेशिवायच बोलणे होत आहे ,पण ती भाषा मला का उमजत नाही असा स्वतः ला प्रश्न विचरून भक्ताची स्थिती ते या कडव्यात मांडतात -\nशब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु \nहें तंव कैसेंनि गमे \nपरेहि परतें बोलणें खुंटलें \nवैखरी कैसेंनि सांगें ॥३॥\nहि संभ्रम अवस्था ,त्या सगुण साकार तेजः पुंज विठुरायाचे दर्शन म्हणजे नतमस्तक व्हावे तर पाऊल सापडत नाही . साक्षात परमेश्वर समोर आहे पण कसा सरळ कि पाठमोरा हे उलगडत नाही . धावत जावून त्यास कडकडून आलिंगन द्यावे असे आतून वाटतेय पण त्यासाठी धावावे तर आपलेच एकटे पण जाणवते . आणि दर्शनातील आतुरता मात्र तशीच राहते . या परिपूर्ण रचनेची सांगता करताना हीच भक्ताची सैरभैर अवस्था किती अचूक टिपलीय ते पहा -\nपाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे \nसमोर कीं पाठिमोरा न कळे \nठकचि पडिलें कैसें ॥४॥\nक्षेमालागी जीव उतावीळ माझा \nक्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली \nआसावला जीव रा��ो ॥५॥\nजेंव्हा संत ज्ञानेश्वर इतक्या अर्थगर्भ पूर्ण रचनेतून, विठ्ठल दर्शन घडवतात तेंव्हा ,आपल्या दुसऱ्या एका सहज सुंदर रचनेतून विठूरायास पाहताना म्हणतात,डोळे भरून या विठ्ठलास पाहणे म्हणजे स्वर्गसुख आहे ,आणि या विठ्ठल दर्शनाची जी आवड मनात निर्माण झाली आहे ते घडण्या मागे केवळ पूर्वपुण्य आहे . इतक्या नम्रतेने केलेली त्यांची हि रचना -\n सुख जालें वो साजणी ॥१॥\nतो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ॥२॥\n म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥\nजसे सोप्या शब्दात अचूक वर्णन हि संत ज्ञानेश्वर यांची ख्याती होती तशीच काही देणगी संत तुकाराम महाराज यांना लाभली होती. त्यामुळे त्यांच्या नजरेतील विठोबा म्हणजे -\nसुंदर तें ध्यान उभे विटेवरी \nकर कटावरी ठेवोनियां ॥१॥\nतुळसी हार गळां कांसे पीतांबर \nआवडे निरंतर तें चि रूप ॥२॥\nकंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥\nइतक्या यथार्थ वर्णना नंतर सांगता करताना ,ते या नितांत सुंदर मुखकमला कडे पाहत सांगतात ,कि याचे दर्शन हेच माझे सर्वसुख आहे आणि त्याच्या दर्शनात मी रममाण होण्यात मला आनंद आहे .त्यासाठी ते लिहतात -\nतुका म्हणे माझें हें चि सर्व सुख \nपाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥\nअर्थात इतके वर्णन करून देखील त्यांचे समाधान होत नाही . त्यामुळे पुन्हा एकदा भरभरून लिहताना,माझा पांडुरंग म्हणजे सौंदर्याचे प्रतिक आहे आणि या सौंदर्याचे तेज कसे आहे कि त्यापुढे सूर्य चंद्राचे तेज लोप पावते . हे सांगून पुढे ते या मूर्तीचे नखशिखांत वर्णन करून त्याच्या दर्शनचा विलंब अधीर करून सोडत आहे ,इतकी कळकळ त्यांच्या या रचनेत उतरली आहे -\nराजस सुकुमार मदनाचा पुतळा \nरुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥\nमुगुट कुंडले श्रीमुख शोभलें \nसुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥\nकांसे सोनसळा पांघरे पांटोळा \nघननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥\nसकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा \nतुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥\nतर विठ्ठल दर्शनाने कृथार्थ वारकर्यांच्या सह पालखीस पंढरीकडे नेवू आणि त्याच्या दर्शनाने आपणही तृप्त होवु.\nगेले काही दिवस रोमातून ही\nगेले काही दिवस रोमातून ही लेखमाला वाचते आहे. फार म्हणजे फार सुरेख लिहित आहात तुम्ही प्रत्येक लेख वाचताना डोळे कधी पाणावतात ते कळत नाही प्रत्येक लेख वाचताना डोळे कधी पाणावतात ते कळत नाही तुमचे मनापासून आभार __/\\__\nसगुण-निर्गुण -सगुण-निर्गुण अशा विलक्षण वर्तुळातील परमात��म्याचे दर्शन सर्व संत (तुकोबा-ज्ञानोबादी) आधी स्वतः अनुभवतात आणि मग अतिशय रसाळ, प्रासादिक वाणीत ते प्रगट करतात - अशा शब्दांची भुरळ आपल्याला न पडली तरच नवल .....\nरविन्द्रजी - तुम्ही या सार्‍याचे इतके सुरेख संकलन करीत आहात याकरता मनापासून ____/\\_____\nजिज्ञासा, पुरंदरे शशांक -\nजिज्ञासा, पुरंदरे शशांक - आभार \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/blog-post_12.html", "date_download": "2021-01-26T13:01:21Z", "digest": "sha1:NUV2WXIRNGKU7QN6QKNVAH3BQYMQAZM4", "length": 9582, "nlines": 112, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "ओतूरला मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा रँली | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nओतूरला मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा रँली\nओतूर, ( टाईम न्युजलाईन नेटवर्क\nमहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून मतदान जनजागृती उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. विध्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्लोगन तयार करून मुलांनी घोषणा दिल्या.ओतूर गावठाणातुन प्रभात फेरी\nकाढली पाढरी मारूती मंदिराजवळ नागरिकांसमवेत मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.\nयेथील चैतन्य विद्यालय,गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदान करा,मतदान हा आपला हक्क आहे याची जाणीव करण्यासाठी बुधवार दि.२ रोजी सकाळी ओतूर गावठाणातुन जनजागृती फेरी, चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते.यामध्ये सुमारे१२५० विद्यार्थ्यांंनी सहभाग घेतला होता.\nविद्यार्थ्यांनी माझे मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो, मतदान करा मतदान करा लोकशाहीला बळकट करा, वोट हमारा है अनमोल कभी न लेंगे उसका मोल, आवो करे मिलकर मतदान जिससे बनेगा देश महान अशा घोषणा देत ओतूर गाव व ओतूर परीसरातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.\nया जनजागृती फेरीत विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे,मुख्याध्यापिका मंगल साबळे,कैलास महाजन,प्रदिप मिरगे,शोभा तांबे,रावसाहेब कडाळे,संजय ढमढेरे, बबन डुंबरे , संतोष कांबळे, राजाराम शिंदे, मिलिंद खेत्र���, गोपाळ डुंबरे, ज्ञानेश्वर वळे, लक्ष्मण दुडे, दयानंद सोनवणे, विशाल चौधरी, सत्यवान खंडाळे, रोहीणी घाटकर, सोनाली माळवे, सोनाली पतंगे, शुभांगी मुरादे, सुनिल शितोळे, ईश्वर ढमाले, तेजस ढमाले आदी शिक्षक सहभागी झाले होते.\nमतदार जनजागृती करण्यासाठी आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धेत नेहा राम, तेजस्वी जाधव, मनस्वी डोके,निलकमल डुंबरे, आर्या कुलकर्णी, ईश्वरी मोरे, प्रांजल तांबे, सई तांबे, प्रथा पिंपळे, सार्थक नलावडे, पियुष सुर्यवंशी , प्रणव सोनवणे, जान्हवी घोलप या विद्यार्थ्यांनी क्रमांक संपादन केले.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/document-category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-01-26T13:07:28Z", "digest": "sha1:BKWM7AVBEW3NQKKA6FSLBJJAIZNBLJJS", "length": 5099, "nlines": 118, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "अनुकंपा सूची | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्��� आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nसर्व धडक सिंचन विहीर लाभार्थी यादी अनुकंपा सूची जेष्ठता सूची इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याविषयी नागरिकांची सनद योजना अहवाल वार्षिक अहवाल सार्वजनिक / स्‍थानिक सुट्ट्या\nअनुकंपा उमेदवारांची (गट-ड) प्रतिक्षा सूची (महसूल) – जि.का. 09/07/2020 पहा (407 KB)\nअनुकंपा उमेदवारांची (गट-क) प्रतिक्षा सूची (महसूल) – जि.का. 09/07/2020 पहा (324 KB)\nअनुकंपा उमेदवारांची (गट-क) जेष्ठता सूची (सामाईक) – जि.का. 13/07/2020 पहा (4 MB)\nअनुकंपा उमेदवारांची (गट-ड) जेष्ठता सूची (सामाईक) – जि.का. 13/07/2020 पहा (1 MB)\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://yuvamaratha.com/profile.php?uid=01e9565cecc4e989123f9620c1d09c09", "date_download": "2021-01-26T11:11:50Z", "digest": "sha1:LX25PXGV5ED5XA46KH2RBE7CGAG6HKKS", "length": 1431, "nlines": 21, "source_domain": "yuvamaratha.com", "title": "Yuva Maratha Vadhu Var Suchak", "raw_content": "युवा मराठा वधू-वर सूचक\nमुख्य पान | वधू | वर | संपर्क | सूचना | लॉगइन |\tEnglish\nनोंदणी क्रमांक:- YMB1329 नाव:- \nजन्म तारीख:- 1991/5/2 जन्म वेळ:-पहाटे/सकाळी 8:0 वाजता\nनवरस नावं:-Na रास:-वृश्चिक नक्षत्र:-ज्येष्ठा चरण:-३ मराठा:-96 Kuli\nगावं व संपर्क क्रमांक पहा\nआम्ही हि सेवा पूर्ण मोफत देत आहे.\nसर्व हक्क सुरक्षित युवा मराठा २०१६-१७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/the-use-of-masks-is-mandatory-state-government-regulations-for-christmas-announced/", "date_download": "2021-01-26T12:14:19Z", "digest": "sha1:TPKDG7FUWM7GZKYEKLCT64HLQLNPCPWR", "length": 9165, "nlines": 192, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "मास्कचा वापर बंधनकारक;ख्रिसमससाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर…! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome इतर मास्कचा वापर बंधनकारक;ख्रिसमससाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर…\nमास्कचा वापर बंधनकारक;ख्रिसमससाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर…\nनवी दिल्ली : सर्वत्र कोरोनाचे सावट असतांनाच आता ख्रिसमसच्या पार्शवभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील नागरिकांसाठी एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. शिवाय त्यांनी हा सणही साधेपणानेच साजरा करण्याचे आवाहन केले आहे.\nख्रिसमस साजरा करण्यासाठीचे नियम व अटी\nस्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये ���० हून जास्त जणांचा समावेश नसावा.\nकोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.\nफिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच चर्च परिसराचे नियमितपणे सॅनिटायझेशन करणे अनिवार्य.\nचर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.\nचर्चमध्ये प्रभू येशुचे स्तुतीगीत गाण्यासाठी १० हून जास्त व्यक्तींचा सहभाग नसावा.\nवापरण्यात येणारे माइक स्वच्छ असण्याची काळजी घ्यावी.\n६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांनी चर्चमध्ये आणि घराबाहेर जाणे टाळावे.याऐवजी यंदा त्यांनी घरातच हा सण साजरा करावा.\nकोणत्याही प्रकारे आकर्षित देखावे,आतिषबाजीचे आयोजन करु नये.\n३१ डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करतेवेळी वेळेचे निर्बंध पाळत मध्यरात्रीऐवजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास याचे आयोजन करावे.\nPrevious articleबच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या…\nNext articleधनाने केले यूझीला ” क्लीन बोल्ड “\nस्टंट करतांना ७० लाखांची गाडी जळून खाक…\nलस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू…\nसंमेलनाध्यक्षपदी पहिल्यांदाच विज्ञान लेखक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nपाकिस्तानात सापडले १३०० वर्षे जुने विष्णूचे मंदिर\nशोभेची झाडे खरेदीसाठी गर्दी\nटीम इंडिया ‘लय भारी’…\nपत्रीपूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला….\nदै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुप आयोजित परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा\nदै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा\nचाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/actrec-mumbai-recruitment-2020-6/", "date_download": "2021-01-26T11:13:28Z", "digest": "sha1:G2HZENVRDDCXYCLVGH5C4W2MXBMMPNNV", "length": 6128, "nlines": 123, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "ACTREC मुंबई भरती.", "raw_content": "\nACTREC Mumbai Recruitment 2020: टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 & 5 जानेवारी 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nInterview Date (मुलाखतीची तारीख) :—\n(येथे PDF जाहिरात बघा) – 01\n(येथे PDF जाहिरात बघा) – 02\nPrevious articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती.\nNext articleIRCON इंटरनॅशनल लिमिटेड भरती.\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत भरती.\nFTII- चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत भरती.\nमहावितरण पांढरकवडा अंतर्गत (वीजतंत्री/तारतंत्री) या पदांसाठी (अप्रेंटिस)भरती.\nNFRA- राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण अंतर्गत भरती.\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग मुंबई येथे भरती.\nBARC –भाभा अणू संशोधन केंद्र अंतर्गत भरती.\nजिल्हा रुग्णालय रायगड अंतर्गत भरती.\nभारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-01-26T12:26:18Z", "digest": "sha1:GAP7DSNLNMK2NRZO36ZYPVVXFZBZU5IU", "length": 3647, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भक्तिमार्गला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख भक्तिमार्ग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविष्णु ‎ (← दुवे | संपादन)\nभागवत (नि:संदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभगवानबाबा ‎ (← दुवे | संपादन)\nकर्माचे प्रकार ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीलक्ष्मी नारायण ‎ (← दुवे | संपादन)\nएकवीरा आई ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_97.html", "date_download": "2021-01-26T12:36:11Z", "digest": "sha1:P3WXMHTN3T2VUUJWUR5YHTD3WKQX4ILR", "length": 17917, "nlines": 149, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "पत्रकार दिनानिमित्त ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लॅकेट वाटप | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nपत्रकार दिनानिमित्त ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लॅकेट वाटप\nपत्रकार दिनानिमित्त ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लॅकेट वाटप\nआज ६ जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमेश्वर कारखान्यावरील ७० ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लेंकेट चे वाटप करण्यात आले.\nबारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ, एक हात मदतीचा सोशल फाऊंडेशन आणि पुरुषोत्तमदादा जगताप विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, बारामती व इंदापूर युनियन चे अध्यक्ष दिग्विजय जगताप, डॉ सौरभ काकडे, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे, जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर, दत्ता माळशिकारे, adv, गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, चिंतामणी क्षिरसागर, महेश जगताप, युवराज खोमणे, संतोष भोसले, adv, नवनाथ भोसले, परवेज मुलाणी, चांद्रजित जगताप, राजेंद्र बालगुडे, हेमंत गायकवाड आणि आकाश सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nसोमेश्वर कारखान्याचे संचालक किशोर भोसले यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलां���ा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प काम करत आहे. याठिकाणी मुलांचे लेखन वाचन वर्गाच्या माध्यमातुन मुलांना साक्षर करण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून करत असल्याची माहिती आकाश सावळकर यांनी दिली. पत्रकार दिना निमित्त आज ऊस तोड कामगारांच्या मुलांना थंडी पासून बचाव होण्यासाठी ब्लेंकेट'चे वाटप करण्यात आले. यावेळी आशा प्रकल्पातील कार्यकर्ते शरद ननवरे, संभाजी खोमणे, ज्ञानेश्वर पवार, अनिता ओव्हाळ, मोनिका पवार, सुप्रिया जगदाळे, ऋषिकेश जगताप उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष होनमाने यांनी केले उपस्थितांचे आभार नवशाद बागवान यांनी मानले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघाता��� करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश��वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : पत्रकार दिनानिमित्त ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लॅकेट वाटप\nपत्रकार दिनानिमित्त ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लॅकेट वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/chhatrapati-sambhaji-raje-to-meet-chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2021-01-26T12:14:34Z", "digest": "sha1:IIA2THHO6EXW2Q72IBYMKLDLOEWFY24C", "length": 9083, "nlines": 102, "source_domain": "ainnews.tv", "title": "छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट, ठरली तारीख", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nछत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट, ठरली तारीख\nछत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट, ठरली तारीख\nखासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार\nमुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असणार आहेत.\nआरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी 2 डिसेंबरला खासदार संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट नेमकी कुठे होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली आहे. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणाचे मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित असतील. सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.\nमराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार नाहीत. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असेल, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सर्व प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ही ठाकरे सरकारनं स्पष्ट केले होते.\nआमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ. शीतल आमटे-कराजगींनी का उचलले टोकाचे पाऊल\nवाद मिटविण्याकरिता गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या तरुणास अटक\nया देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनाच पाहिजे : संभाजी भिडे\nराज्यातील राजकारणानंतर आता मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध…\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : भाजप आमदार अतुल भातखळकरांची शिवसेनेवर…\nगुरू गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE-65-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-01-26T11:03:46Z", "digest": "sha1:JE4KT2M5XLF25QJFD5NHTQIZ3KNMKCWV", "length": 7113, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "हॉटेल नवरंगवर छापा: 65 लाखाचा मद्यसाठा जप्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nहॉटेल नवरंगवर छापा: 65 लाखाचा मद्यसाठा जप्त\nin खान्देश, ठळक बातम्या, नंदुरबार\n राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने छडवेल कोर्डेच्या नवरंग हॉटेलवर छापा टाकून 65 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. एका खेडेगावात एवढ्यामोठ्या रक्कमेचा दारू साठा आढळून आल्याने गुजरात राज्यात दारू पुरवठा करणारी एक मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने व्यक्त केली आहे. ही कारवाई छडवेल येथे झाली मात्र यातील संशयित आरोपी म्हणून शहादा तालुक्यातील अनकवाडे येथील मुकेश अरुण चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभारतात शैक्षणिक क्रांती घडवणारा ‘ग्लोबल टीचर’\nअवसायक कंडारेचा हस्तक पोपटासारखा बोलू लागला\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nअवसायक कंडारेचा हस्तक पोपटासारखा बोलू लागला\nगिरीश महाजनांना वाचविण्यासाठी भाजपा मैदानात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/election-2020-sugar-factory-mppg-94-2341001/", "date_download": "2021-01-26T12:11:52Z", "digest": "sha1:YSLER7GN3AMROBZ6GFL73PFLDGSU6GAS", "length": 15075, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Election 2020 sugar factory mppg 94 | पदवीधर मतदारसंघात साखर कारखान्याचे कामगार, शिक्षक प्रचारात | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nपदवीधर मतदारसंघात साखर कारखान्याचे कामगार, शिक्षक प्रचारात\nपदवीधर मतदारसंघात साखर कारखान्याचे कामगार, शिक्षक प्रचारात\nउमेदवाराचे नाव पोहोचविणे यंदा सर्वच पक्ष, नेते, उमेदवारांना अवघड जात आहे.\n|| दिगंबर शिंदे, लोकसत्ता\nपाच जिल्ह्य़ांचा मतदारसंघ, विखुरलेला पदवीधर मतदार या साऱ्यात त्यांची शोधाशोध करणे आणि त्याच्यापर्यंत उमेदवाराचे नाव पोहोचविणे यंदा सर्वच पक्ष, नेते, उमेदवारांना अवघड जात आहे. कार्यकर्त्यांची अपुरी फौज आणि त्यातच करोनाचे भय यामुळे यंदा हे काम अवघड असल्याचे दिसू लागताच आता सर्वच पक्ष, पुढाऱ्यांनी त्यांच्या साखर कारखान्यातील कामगार, शाळेतील शिक्षकांना प्रचाराला जुंपल्याचे चित्र दिसत आहे.\nपुणे पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड यांच्यात अटीतटीची लढत आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nपुणे पदवीधर मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर हे पाच जिल्हे येतात. हा सर्व भाग सहकारक्षेत्रातील साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्थांच्या जाळ्याने विणलेला आहे.\nया बहुतांश संस्था या कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्यांच्या अखत्यारीत काम पाहात आहेत. या संस्थांमधील कर्मचारी हा त्यांच्या कुठल्याही निवडणुकीत हक्काचा कार्यकर्ता म्हणून वापरला जातो. यंदा तर या निवडणुकीचे कार्यक्षेत्र भलेमोठे आहे.\nमतदारांची शोधाशोध करणे आणि त्याच्यापर्यंत उमेदवाराचे नाव पोहोचविणे यंदा सर्वच उमेदवारांना अवघड जात आहे. या साऱ्यावर उतारा म्हणून या राजकीय नेत्यांनी त्यांच्या संस्थांमधील ही कर्मचाऱ्यांची फौज प्रचाराच्या कामी उतरवली आहे. प्रत्येक पुढाऱ्याने त्यांच्या संस्थांमधील कामगारांवर आपआपल्या पक्ष, भूमिकेप्रमाणे जबाबदारी वाटली आहे.\nरोज सकाळी या कर्मचाऱ्यांच्या हाती एकेका मतदान केंद्रातील मतदारांची यादी देऊन त्यांची भेट घेण्याचे फर्मान सोडले जाते. या एका मतदान केंद्रामध्ये नऊशे ते हजार मतदार येतात. मग हे कर्मचारी या याद्या घेत या मतदारांचे पत्ते शोधत प्रचार मोहिमेवर बाहेर पडतात.\nसाखर कारखाने, सहकारी बँका, बाजार समिती अशा सर्वच क्षेत्रांतील हे कर्मचारी, शिक्षण संस्थांमधील शिक्षक सध्या या नव्या कार्यात सर्वत्र दंग असलेले चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.\nशिक्षक आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीसाठी वेठबिगाराप्रमाणे वापर करण्याची पद्धत पूर्वीपासूनचीच. पण यंदा करोनाभयामुळे त्याचा सरसकट अवलंब झाल्याचे दिसत आहे. संस्थेत नोकरी करायची असेल तर ही असली प्रचाराची कामे करावीच लागतात. विरोध केला तर नोकरी धोक्यात येते. या विरोधात संघटनात्मक आवाजही उठवला जात नाही. – प्रा. तुषार पाटील, कवठेमहांकाळ.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार\nकियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल\n‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ\nईदच्या दिवशी धडकणार 'सत्यमेव जयते 2'चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो...\nवरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली 'ही' गोष्ट\nनामांतराचा वाद टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nउपराजधानीतील शरद मिश्रा यांना पोलीस पदक\nनागपुरात गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारणार\nकेवळ १८४ ‘एसएनसीयू’ खाटा; तरीही आठ हजार बालकांवर उपचार\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nसहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट\nगिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री\nबिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन\n2 शहीद जवान यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार\n3 आवास योजनेची कामे सुरू करा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n\"कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का\"; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापलेX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/09/blog-post_7.html", "date_download": "2021-01-26T11:20:08Z", "digest": "sha1:HAMZY547YMOR3HRO45Y2E7HMHDZSCUKH", "length": 12337, "nlines": 110, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "इंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन, भोसरीतील पुलाखाली अर्बन स्ट्रीटच्या कामाचे भूमिपूजन | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nइंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन, भोसरीतील पुलाखाली अर्बन स्ट्रीटच्या कामाचे भूमिपूजन\nपिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क):\n- पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारे इंद्रायणी नदीचे पात्र आता स्वच्छ आणि प्रदूषणविरहित राहणार आहे. सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात जाऊ नये यासाठी महापालिकेमार्फत नदीच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. इंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन करुन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले.\nयावेळी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा यशोदा बोईनवाड, 'ई' क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष सुवर्णा बुर्दे, 'फ' क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष योगिता नागरगोजे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब गव्हाणे, बबनराव बोराटे, मधुकर बोराटे, माजी उपमहापौर शरद बोराडे, अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश सस्ते, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गवळी, माजी नगरसेवक माउली जाधव, भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच अविरत श्रमदान संस्थेचे सर्व स्वयंसेवक, सायकल मित्र संस्थेचे स्वयंसेवक, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, इंद्रायणी जलपर्णी मुक्त अभियान, सीएचयू ग्रुप, गंधर्वनगरी वृक्षमित्र, चिखली मोशी हौंसिग सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदीचा प्रवाह आहे. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे नदीचे प्रदूषण होत होते. नदीचे प्रदूषण रोखण्या���ाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेऊन नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे निश्चय केला. त्याबाबत प्रशासनाला निर्देश देऊन प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करुन घेतला. नदीपात्राच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रसायनमिश्रित, सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे.\nआमदार महेश लांडगे म्हणाले, ''अत्यंत सूक्ष्म अभ्यास करुन नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल बनविला आहे. नदीपात्राच्या बाजूला ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रसायनमिश्रीत आणि सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही. त्यामुळे इंद्रायणीमाई मोकळा श्वास घेणार आहे. नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे. आषाढी एकादशी किंवा अन्य सण-उत्सवात इंद्रायणी पात्रात भाविकांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी राहणार आहे. \"भोसरी व्‍हीजन-२०२०\" मध्ये हाती घेतलेल्या सर्वांच महत्वाच्या इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पला सुरुवात झाली आहे''.\nमहापौर राहुल जाधव म्हणाले, ''साबरमतीच्या धर्तीवर इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल असा नदीचा जलपूजन सोहळा झाला आहे. या प्रकल्पामुळे इंद्रायणी माई मोकळा श्वास घेणार आहे''.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ ��ालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-01-26T11:27:47Z", "digest": "sha1:G3OWHYFVDFPNLL25NDKMYXK4CXSFL4SL", "length": 10000, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राष्ट्रवादीतर्फे शहरातील ‘खड्ड्यांचा’ वाढदिवस | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nजळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त\nविद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले\nराष्ट्रवादीतर्फे शहरातील ‘खड्ड्यांचा’ वाढदिवस\nin जळगाव, खान्देश, ठळक बातम्या\nजळगाव : जळगाव शहरातील शंभर टक्के रस्ते खोदून ठेवलेले तर खड्ड्यांनी व्यापलेले असल्याने गेल्या तीन वर्षापासून जळगावकर खराब रस्त्यांमुळे हैराण झाले आहे. तर महापालिका निवडणूकीत भाजपने शहर खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन देवून सत्ता मिळवली होती. परंतू भाजपची सत्ता येवून दोन वर्ष होवून देखील रस्ते खड्डे मुक्त झालेले नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादी वक्ता विभागातर्फे खड्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.\nजळगाव शहरातील साडेसहाशे किलीमीटरचे रस्ते अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. यासाठी सर्व रस्ते खोदले जात आहे. तसेच मलनिस्सारण योजनेचे काम सुरू झाल्याने रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते खराब झाले असून नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झालेले आहे. तर वाहनधारकांना जीवमुठीत घेवून दररोज यातना सहन करत जावे लागत आहे. त्यानुसार या विरोधात राष्ट्रवादीच्या वक्ता विभागातर्फे केक कापून वाढदिवस राष्ट्रवादीचा वक्ता विभागाचे जिल्हाध्यक्ष साहील पटेल यांच्या नेतृत्वाखाली साजरा केला. यावेळी अशोक लाडवंजारी, श्री काकर, ममता तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nशंभर दिवसात शहराचा विकास करू असे भाजपने आश्वासन देत महापालिकेत सत्ता मिळवली. तसेच आमदार राजूमामा भोळे यांनी देखील खड्डे दुरुस्त करू असे आश्वासन देत निवडून आले. परंतू शहरातील एक ही रस्ता आज चांगला नसून खड्यांमुळे अनेक नागरिकांना मणके, पाठीचे तसेच माणीचे आजार समोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून खड्डे दुरुस्तीसाठी कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवीत आहे तरी खड्डे जै से थे असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच त्वरित यावर उपाययोजना न केल्यास आमदार भोळेंना घराबाहेर पडू देणार नाही इशारा देखील यावेळी देण्यात आला.\nआनंदी पुणेकर अन् त्रस्त जळगावकर\nBREAKING: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे\nठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल\nसरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती\nBREAKING: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे\nनामांतराच्या विषयावर अजित पवारांचे भाष्य; मार्ग काढण्याचा विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/05/yvOMIL.html", "date_download": "2021-01-26T12:23:30Z", "digest": "sha1:3IIMHJ4MLRUAXSTZJZI4VAU5J7VG5PHG", "length": 7244, "nlines": 69, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "चिकमहूद येथील कलाशिक्षकाने कलेच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी..", "raw_content": "\nHomeसोलापूरचिकमहूद येथील कलाशिक्षकाने कलेच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी..\nचिकमहूद येथील कलाशिक्षकाने कलेच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी..\n��िकमहूद येथील कलाशिक्षकाने कलेच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी..\nमहूद/वैभव काटे : संपूर्ण जगात कोरोना या विषाणूना फैलाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे लोकांना घरी थांबा, सुरक्षित रहा, गो कोरोना गो, असा संदेश देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रकारचा प्रयत्न चिकमहुद ता. सांगोला येथील मा.सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमहूद या प्रशालेतील कलाशिक्षक शेषनाथ इंगोले यांनी केला आहे.\nगावातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गावातच त्यांचे निवासस्थान आहे. आणि त्यांनी स्वतःच्या घरावर तूच आहेस, तुझ्या जीवनास जबाबदार, घरातच थांबा. सुरक्षित रहा. असा संदेश पेंटिंग द्वारे दिला आहे. संचारबंदी च्या काळात आपल्या असणाऱ्या कलेचा सदुपयोग करून लोकांना जागृत करण्याचे कार्य केले आहे. रहदारीच्या ठिकाणी जाणारे येणारे नागरिक अशा प्रकारचा संदेश वाचून त्यांच्यावर प्रभाव पडत असून कोरोना चे गांभीर्य त्यांच्या लक्षात येण्यास मदत होत आहे. असे मत इंगोले यांनी व्यक्त केले. त्यांनी केलेल्या सामाजिक संदेशाचे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच अभिनेत्रीने केली आत्महत्या\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nबिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' ��ोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/members?page=1", "date_download": "2021-01-26T12:51:28Z", "digest": "sha1:NY64XKDDOIJHHNNVEGSARXSOJTFALCNU", "length": 3903, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - विनोदी लेखन members | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन members\nगुलमोहर - विनोदी लेखन members\nअ भि अ भि\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1672032", "date_download": "2021-01-26T13:08:10Z", "digest": "sha1:APFBYRFZEEVGG47KXITSZECJ6Y4WOJVS", "length": 3831, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सलमान रश्दी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:०२, ८ मार्च २०१९ ची आवृत्ती\n५२९ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१०:५४, ८ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\n११:०२, ८ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nजाधव प्रियांका (चर्चा | योगदान)\nरश्दीची सर्वप्रथम कादंबरी, ग्रिमस (१९७५), एक भाग-विज्ञान कथा, सार्वजनिक आणि साहित्यिक टीकाकारांनी दुर्लक्ष केली. त्याची पुढील कादंबरी, मिडनाइट्स चिल्ड्रन (१९८१), कॅटपल्टेड टू साहित्यिक नोटिबिलिटी. १९९१ आणि २००९ च्या बुकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते आणि २५ आणि ४० वर्षांच्या कालावधीत सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून बेस्ट ऑफ द बुकर्सना सन्मानित करण्यात आले. लेखकाने स्वतःचे चरित्र लिहून ठेवण्याचा विचार नाकारला आहे, \"लोक असे मानतात की काही विशिष्ट गोष्टी आपल्या स्वत:च्या अनुभवातून काढल्या गेल्या आहेत. त्या अर्थाने मला असे वाटले की मी एक आत्मकथा लिहिली आहे.
\n[[वर्ग:मॅन बुकर पुरस्कार विजेते]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अं���र्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-26T12:04:52Z", "digest": "sha1:YSQD4NQTX2VUNBDQRU34TMF2LZN3I2KS", "length": 8386, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा युवक फॉरवर्डची राज्य कार्यकारी समिती जाहीर | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोवा युवक फॉरवर्डची राज्य कार्यकारी समिती जाहीर\nगोवा युवक फॉरवर्डची राज्य कार्यकारी समिती जाहीर\nगोवा खबर:गोवा युवक फॉरवर्ड राज्य कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली असून पक्षाचे अध्यक्ष तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी संपूर्ण समितीची नियुक्ती केली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी त्यांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर केली.\nगोवा युवक फॉरवर्डचे अध्यक्ष राज मळीक यांच्या सहीने पूर्ण कार्यकारी समिती सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. उपाध्यक्ष कुणाल केरकर, पुजा नाईक, सरचिटणीस ललना नाईक गिमोणकर, प्रजल वायंगणकर, सचिव मैकाश शिरोडकर, संयुक्त सचिव साईश अवदी, अशीत वेरेकर, नवीना नाईक, खजिनदार शुभम नाईक, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष आकाश जाधव, उ. गो. जिल्हा उपाध्यक्ष अनुप नाईक, उ. गो. जि. सरचिटणीस दत्तराज दाभोलकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष साईकुंज देसाई, द. गो. जिल्हा सरचिटणीस वैष्णवी हेगडे, सोशल मिडीया प्रमुख वृषम नाईक, कार्यकारी समिती सदस्य रक्षा देसाई, सय्यद सतार, अमित नाईक, अनुप नाईक, स्नेहा परूळेकर, डेसमंड फर्नांडिस, अक्षय कवळेकर, रोनाल्ड बार्रेटो, प्रथमेश शिरोडकर, दिपेश फळदेसाई, महादेव सिमेपुरूषकर, धीरज कोरगावकर, गोडविन फर्नांडिस, साईनाथ देसाई, ख्रितोफर परेरा, नेहल गोवेकर, सायनेश गडेकर, गिल्स लोबो.\nPrevious articleसुभाष वेलिंगकर आता होणार राजकारणात सक्रीय\nNext articleकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\n“लाईफलाईन उडान” विमानांद्वारे देशभरात 161 टन मालवाहतूक\nआयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षि��� परिषद\nअडकलेल्या स्थलांतरीतांच्या नोंदणीसाठी 16 जून पर्यंत मुदतवाढ\nनिरोगी राहण्यासाठी सर्वांनी पारंपारिक उपचार पद्धतींचा आधार घ्यावा:नाईक\nस्वस्त आणि दर्जेदार औषधांच्या सोयीमुळे रुग्णांच्या 11,462 कोटी रुपयांची बचत\nलैंगिक अत्याचार वैश्विक सत्य: विभा बक्षी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nदेशभरात 7 मार्च 2019 ‘जनऔषधी दिवस’ म्हणून साजरा करणार\nभारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा टांझानियाच्या दारेस्लाम आणि झांझीबारच्या दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/01/featured/10677/", "date_download": "2021-01-26T12:30:24Z", "digest": "sha1:KA4QVED2OU53BE4R52FYJKJN6DC3ECLU", "length": 13186, "nlines": 240, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Beed : शिरूरकासार तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करा-मागणी – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Agriculture Beed : शिरूरकासार तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करा-मागणी\nBeed : शिरूरकासार तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करा-मागणी\nशिरूरकासार : संपूर्ण शिरूरकासार तालुक्यात गेली तिन वर्षांपासून एकही कापूस खरेदी केंद्र नसल्याने अत्यंत कमी भावाने आपला कापूस शेतकऱ्यांना खाजगी व्यापा-यांना घालावा लागत असल्याने मोठे नुकसान होत असून 50%शेतक-यांचा कापुस राहील्याने तालुक्यात कापुस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे अशी मागणी\nशेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे\nशिरूरकासार तालुका बीड, आष्टी या दोन मतदार संघात सामाविष्ट झाल्यापासून या तालुक्याला कोणी वालीच राहिला जोतो निवडनुकीपुरता मतदारांचा वापर करून घेतो. त्यामुळे शिरूरकासार तालुका विकासासाठी कोसो दुरच आहे. शेतक-यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाटोदा-शिरूरकासार अशी बाजार समिती असली तरी समिती असुन नसल्यासारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल भावात आपला माल खाजगी व्यापाऱ्यांना घालावा लागत असल्याने त्यांची मोठी लूट होत आहे.\nगेली तिन वर्षांपासून तर तालुक्यात एकही कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. काही शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात\nआपला कापूस विकला. आता 50 ते 55% शेत-यांचा कापूस घरात पडुन असुन तिन वर्षांपासून एकही कापूस खरेदी केंद्र नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड बाजार समितीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहोत.\nअनेक शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिले असुन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस राहिल्याने शेतकरी चितेंत आहे.\nत्यामुळे तालुक्यात एक तरी कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करणे गरजेचे असुन ते सुरु करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.\nPrevious articleBeed : बीड जिल्ह्यात दिव्यांगांसाठी ‘दिव्यांगसाथी’ हे नवीन संकेतस्थळ\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nस्वतः उपाशी राहून कामगार करताहेत शहराची आरोग्यसेवा\nमोठी बातमी : 1 जूनपासून 200 अतिरिक्त गाड्या धावणार; रेल मंत्रालयाचे...\nNewasa : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’तून वगळण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार\nAurangabad : बुलेट चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात\nकोरोनामुळे जाणवतोय “याचा” तुटवठा …\nBeed Corona Updates : जिल्ह्यात 19 पॉझिटिव्ह\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nBeed : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात शेतक-यांनी सतर्क रहावे – सुपेकर\nShrirampur : वॉर्ड नंबर दोनला बदनाम करू नका, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नगरसेवकांची नाराजी\nMaharashtra : घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी; स्वाभिमानीत अंतर पडत असेल तर...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nAgriculture: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या कांदा साठवणुकीच्या ‘महाओनियनच्या’ सहा प्रकल्पांचे लोकार्पण\nकृषी कायद्याच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/13/featured/14977/", "date_download": "2021-01-26T12:40:58Z", "digest": "sha1:SK6GXANLUUCYA4UVQXMHJB34T5YZ5KZI", "length": 22860, "nlines": 248, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "!!भास्करायण !! युवा पिढीचे सण-उत्सव – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nलोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन…\nपोलीस ठाण्याच्या आवारात लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nआळंदीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nप्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार…\n500 रिक्षाचालक रक्त देणार…\nकोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. …\nयेथे होणार जिल्ह्यातील पहिला जैविक इंधन प्रकल्प\nनेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nभा��्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )\nकाळानुसार उत्सवांचे संदर्भ आणि स्वरुप बदलतच असतात. दिवाळीचा सणही याला अपवाद नाही. पिढीगणिक बोलण्या चालण्यात, राहणीमानातही बदल होत जातात. सणांच्या आणि उत्सवांच्या बाबतही असच म्हणता येईल. युवक पिढीला आधीच्या पिढीने दोष देणे. ‘आमचा काळ वेगळा होता’ असे म्हणणे ही देखील एक अर्थाने पिढ्यान् पिढ्यांची परंपराच आहे.\nआजचा युवक हा अधिक उत्सवप्रिय बनलाय, हे अनेक उत्सवांमधून, सोहळ्यांमधून, सण साजरे करण्याच्या पद्धतीवरुन दिसून येते. युवा पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी याकडे एक स्वाभाविक प्रक्रिया म्हणूनच बघतो, आणि तसंच बघायला हवं. प्रत्यक्षात तसं मात्र घडत नाही.\nहा बदल नेमका कशामुळे घडतो किंवा घडला याचं यानिमित्ताने चिंतन होणं आवश्यक आहे. बदलण आणि बदलवणं हा तरुणाईचा नैसर्गिक स्वभाव असतो. कोणत्याही काळातील तरुणाई याला अपवाद नाही. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून उदाहरण घेतलं, तर त्या काळात ज्ञानेश्वरांनी वेगळेपण दाखवलं ते तरुण वयातच शिवाजी महाराज, म.फुले, डॉ.आंबेडकर, भगतसिंग, राजगुरु यांनीही बदलत्या तरुणाईचं आणि विचाराचं उदाहरण आमच्यापुढे ठेवलं. बदल घडवणं हेच तरुणाईचं काम असतं, हे एकदा मान्य केलं, की मग कोणताच वाद, अपवाद उरत नाही.\nया संदर्भाच्या पार्श्‍वभुमीवर आजच्या बदलत्या तरुणाईकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. पूर्वी प्रसार माध्यमांना मर्यादा होत्या आणि माध्यमेही मर्यादित होती. आज संपूर्ण जग प्रसार माध्यमांनी व्यापलं गेलंय. प्रसार माध्यमांच्या या व्याप्तीमुळं अभिसरणाची प्रक्रिया कमालीची वेगवान बनलीय. तरुण पिढीच्या जडणघडणीचा विचार करता, प्रसार माध्यमांच्या या व्याप्तीचा विचार होणे अगत्याचे ठरते. हा बदलच आजच्या सण उत्सवांच्या आणि विविध कार्यक्रमांच्या बदलत्या स्वरुपास काणीभूत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.\nपूर्वी घरात आई-वडिल, आजी-आजोबा असायचे. ते मुलांना गोष्टी सांगायचे. या गोष्टींमध्ये काही मूल्ये, संस्कार दडलेली असायची. त्यामुळेच जुन्या काळातल्या पिढ्यांवर आधीच्या पिढीचे संस्कार झाले. आज युवा पिढीला दोष देणारी आधीची पिढी ही जबाबदारी कां झटकते, याचं उत्तर तरुणाईला दोष देणार्‍या प्रौढ पिढीनं दिलं पाहिजे.\nआज किती मुलांना आई-वडिलांचा, आजोबा-आजीचा सहवास लाभतो. किती पालक आपल्या मुलाशी संवाद ठेवतात. हा संशोधनाचा विषय आहेच, त्यापेक्षाही आत्मपरिक्षणाचा विषय आहे. आजची पिढी टी.व्ही.संस्कृतीच्या पाशात अडकलीय हे वास्तव आहे; पण या पिढीला टी.व्ही.संस्कृतीच्या जाळ्यात कोणी ढकलंलं याचा काही विचार होणार की, नाही केवळ तरुण पिढीला दोषी ठरवणं, आरोपी ठरवणं हे कितपत न्यायाला धरुन आहे. तरुण पिढीला आज आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहावं लागत असेल, तर याबाबतचे खरे गुन्हेगार हे तरुण पिढीचे पालक आहेत. हे वास्तव स्विकारण्याची हिंमत आहे, पालक पिढीत केवळ तरुण पिढीला दोषी ठरवणं, आरोपी ठरवणं हे कितपत न्यायाला धरुन आहे. तरुण पिढीला आज आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहावं लागत असेल, तर याबाबतचे खरे गुन्हेगार हे तरुण पिढीचे पालक आहेत. हे वास्तव स्विकारण्याची हिंमत आहे, पालक पिढीत अशी हिंमत असेल तरच तरुणाईला दोष द्यावा.\nतरुण पिढीला पैशाचं वेड लागलंय असंही म्हणतात. पण या पिढीला वेडं बनवलं कुणी तरुणांच्या बालपणाच्या लिलाव करुन त्याला शिक्षणाच्या दडपणाखाली, करीअरच्या ओझ्याखाली आणि जगण्यासाठी अमुक बनलं पाहिजे, तमुक बनलं पाहिजे, या धाकाच्या डोंगराखाली कोणी गाडलं तरुणांच्या बालपणाच्या लिलाव करुन त्याला शिक्षणाच्या दडपणाखाली, करीअरच्या ओझ्याखाली आणि जगण्यासाठी अमुक बनलं पाहिजे, तमुक बनलं पाहिजे, या धाकाच्या डोंगराखाली कोणी गाडलं जे पेरलं तेच उगवणार ना जे पेरलं तेच उगवणार ना पालकांनी शिक्षणाची भिती, करियरची भिती घातली आणि उमलत्या मनांचा खून केला. आजचे पालक हे आपल्याच मुलांचे मारेकरी आहेत.\nपैशाशिवाय जगता येत नाही, हे कुणी शिकवलं पैसा, पैसा आणि पैसा. या पैशाला देव कुणी बनवलं पैसा, पैसा आणि पैसा. या पैशाला देव कुणी बनवलं या प्रश्नाचं उत्तर कोण देणार या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आज तरुणाईची घुसमट होत आहे. बेकारीच्या असह्य वेदनांच्या इंगळ्या त्याला डसत आहेत. ही घुसमट न बघता तरुणांना गुन्हेगार ठरवून त्याच्या मनाच्या ठिकर्‍या ठिकर्‍या केल्या जात आहेत.\nपाश्चिमात्य संस्कृतीच्या बाबतही नेहमी बोललं जातं. आजची पिढी पाश्चिमात्य संस्कृतीच्या मोहात अडकली असा कांगावा केला जातो. बुद्धीवंत, विचारवंत यावर रकानेचे रकाने लिहितात. तरुणाईला अपराधी ठरवतात. अरे, पण मुलाचा वाढदिवस साजरा करताना निरंजनाच्या ताटाच्या जागी मेणबत्या कोणी पेटवल्या आणि केक कोण�� कापले आजच्या तरुणांच्या आई-बापांनीच ना आजच्या तरुणांच्या आई-बापांनीच ना वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐवजी त्या कोवळ्या कानात ‘हॅपी बर्थ डे टू यू’ ही धून कोणी बिंबवली वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐवजी त्या कोवळ्या कानात ‘हॅपी बर्थ डे टू यू’ ही धून कोणी बिंबवली पाळण्यात निजलेल्या तान्हुल्यानं की, जन्मदात्यांनी पाळण्यात निजलेल्या तान्हुल्यानं की, जन्मदात्यांनी पाळण्यातच अंगाई ऐवजी ‘हॅपी बर्थ डे टू यू’ ऐकावं लागत असेल, तर त्याचा दोषी कोण पाळण्यातच अंगाई ऐवजी ‘हॅपी बर्थ डे टू यू’ ऐकावं लागत असेल, तर त्याचा दोषी कोण यावर काय उत्तर आहे.\nआज सण आणि उत्सवाचं स्वरुप बदललं. याचं प्रमुख कारण आजचे पालक बदलले. पालकत्व करणारा समाज बदलला. एकदा समाज बदलला की, संस्कृती आपोआपच बदलते. नव्या पिढीला वळवलं ते आधीच्या पिढीनं. त्यानुसार ही पिढी वळली आणि घडली. हे जर वास्तव असेल तर नव्या पिढीचा बदलही तितकाच स्वाभाविकपणे स्विकारला पाहिजे. एकमेकांचे उणे-दुणे काढण्यापेक्षा नव्या पिढीला गुण दोषांसह स्विकारणे हे अपरिहार्य असते. ही अपरिहार्यता जर समजली, तर तरुणांवरचे आरोप कमी होतील.\nप्रसार माध्यमांनी, चित्रपटांनी उत्सव म्हणजे दिमाख, भव्य-दिव्य काहीतरी, हे बिंबवलंय. प्रसार माध्यमांच्या या विळख्याने आजच्या उत्सवांच्या स्वरुप पालटून टाकलंय. स्वरुप पालटलं हे निश्चित. आज सण-उत्सवात भावनांपेक्षा बेगडीपणाला महत्व आलंय. सणाच्या आनंदापेक्षा दिखाऊपणाला उत आलाय. सण-उत्सव हे केवळनिमित्त बनलेत किंवा नाईलाज म्हणून उरलेत. कारण डे आणि फेस्टीवलचा इतका सुळसुळाट झालाय की, प्रत्येक दिवस हा उत्सवच बनलाय. त्यामुळे उत्सवाचं नव्या पिढीला अप्रुप किंवा आकर्षण राहिलेल नाही. दिवाळी सणही असाच बनलाय. येते आणि जाते अशा रोजच्या वीजेसारखी दिवाळीची गत झालीय. तरुणाईचं प्रतिनिधीत्व करताना, जे वाटलं किंवा वाटतं ते मांडलंय. आता यावर आत्मपरिक्षण करायचं की नाही, हे त्या त्या पिढीनेच ठरवलेलं बरं.\nPrevious articleEditorial : परीक्षांत केंद्र नापास\nNext articleShevgaon : ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे शिक्षणमहर्षी घाडगे पाटील\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nदारू द���काने उघडण्यास परवानगी मिळते मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का...\nNewasa : मुळाकाठ परिसरातील ओढे-नाल्यांनी ओलांडली धोक्याची पातळी\nKada : धग वाढली : आष्टी तालुक्यात 66 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा\nBeed : लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी लोकार्पण\nस्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सावित्रीबाई फुलेंना अभिवादन\nकर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nनवीन वर्षाच्या पार्टीत मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या\nWatch “धक्कादायक: दीड कोटीच्या मालमत्तेवर 22 कोटींचे कर्ज” on YouTube\nकुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन\nपालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nKarjat : …150 वर्षांची परंपरा असलेला गोदड महाराज रथोत्सव रद्द\nShrigonda : जुगार छाप्यातील रकमेविषयी चौकशी करण्याची मागणी\nShrigonda : टाकळी कडेवळीत परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nCivics : शेतीच्या बांधावरून होणारे वाद व संबंधित कायदे…\n ना खाऊंगा,ना खाने दूँगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1128424", "date_download": "2021-01-26T12:08:03Z", "digest": "sha1:CHPUH2UVDWC4VLYIJW7RYM7J5HYGHTUH", "length": 2255, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उत्तराखंड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उत्तराखंड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:३०, २२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: vec:Uttarakhand\n१९:३४, १३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mg:Uttarakhand)\n०५:३०, २२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: vec:Uttarakhand)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3113", "date_download": "2021-01-26T12:05:20Z", "digest": "sha1:2IFRDTXRV6YKZK5C463ZZCOPGCMU7IRX", "length": 13380, "nlines": 85, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "उपक्रमशील भक्ति���ंस्था - श्रीक्षेत्र देवगड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nउपक्रमशील भक्तिसंस्था - श्रीक्षेत्र देवगड\nअहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून प्राचीन काळापासून ओळखला जातो. नेवासा या पुण्यक्षेत्राचे सान्निध्य व ज्ञानदेवांच्या वारकरी पंथाचा अनुषंग लाभल्याने त्या स्थळास आगळे महात्म्य लाभले आहे. शिवाय, क्षेत्र प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीचा अनुबंध पुराणातील अमृतमंथनाच्या घटनेत आहे. नदी प्रवरा देवस्थानाला वळसा घालून पुढे प्रवरासंगम येथे गोदावरीला भेटते. गोदा-प्रवरेचा तो अपूर्व संगम डोळ्यांचे पारणे फेडणारा अद्भुत सोहळाच वाटतो\nत्या दोन नद्यांच्या संगमावर आणि तीरावर महाराष्ट्र संस्कृतीचा पाया रचला गेला. त्याच प्रदेशात श्री गुरुदत्त देवस्थान वसले आहे. भूमी वै. किसनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे. भास्करगिरी महाराज यांनी ते दत्तपीठ उभारले. देवगड हे क्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, कडकंजी, नरसोबाची वाडी वगैरे प्रमाणे अल्पावधीत नावारूपाला येत आहे. भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्या खडकाळ माळरानावर सुंदर असे नंदनवन फुलवले आहे. तेथे भावभक्तीची निसर्गरम्य बाग बहरली आहे.\nक्षेत्राची महती वैविध्यपूर्ण आहे. ते भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या त्रिविध अधिष्ठानावर मंडित आहे. तेथे फक्त भक्तीचा मळा फुललेला नाही तर त्या ओसाड माळरानावर मानवतेच्या कल्याणाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा अखंड नंदादीप तेवत आहे. भक्तीबरोबरच सामाजिक उन्नतीचे स्तोत्र गायले जात आहे. क्षेत्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील शांतता ‘अशा एखाद्या सुंदर तळ्याकाठी, बसून राहवे मला वाटते, जेथे शांतताच स्वत:च निवारा शोधत आलेली असते’ या काव्यपंक्तीतील अर्थाची प्रत्यक्ष अनुभूती त्या क्षेत्री प्रत्ययास येते. म्हणूनच ध्यानधारणा, पारायण, भक्तिसाहित्याचे मनन- चिंतन- भजन- कीर्तन इत्यादी उपक्रमांसाठी क्षेत्र महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि महाराजांनी भक्तनिवास व यात्रीनिवास बांधून ती सुविधा तेथे भक्तगणास उपलब्ध करून दिली आहे. एकूणच, भक्तगणांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे हे संस्थान धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असे भक्ती केंद्र बनले आहे. तेथे आज राज्यातून व परराज्यातून अनेक भाविक येत आहेत. तेथे अत्यंत शिस्तबद्ध व निस्पृहतेने सेवा केली जाते. कोणतेही बाह्य अवडंबर न माजवता तेथे केवळ भक्तीला प्राधान्य आहे आणि त्याचा आदर्श आहेत ते भास्करगिरी महाराज ‘अशा एखाद्या सुंदर तळ्याकाठी, बसून राहवे मला वाटते, जेथे शांतताच स्वत:च निवारा शोधत आलेली असते’ या काव्यपंक्तीतील अर्थाची प्रत्यक्ष अनुभूती त्या क्षेत्री प्रत्ययास येते. म्हणूनच ध्यानधारणा, पारायण, भक्तिसाहित्याचे मनन- चिंतन- भजन- कीर्तन इत्यादी उपक्रमांसाठी क्षेत्र महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि महाराजांनी भक्तनिवास व यात्रीनिवास बांधून ती सुविधा तेथे भक्तगणास उपलब्ध करून दिली आहे. एकूणच, भक्तगणांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे हे संस्थान धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असे भक्ती केंद्र बनले आहे. तेथे आज राज्यातून व परराज्यातून अनेक भाविक येत आहेत. तेथे अत्यंत शिस्तबद्ध व निस्पृहतेने सेवा केली जाते. कोणतेही बाह्य अवडंबर न माजवता तेथे केवळ भक्तीला प्राधान्य आहे आणि त्याचा आदर्श आहेत ते भास्करगिरी महाराज महाराजांची दूरदृष्टी, कल्पकता आणि त्यांचा व्यासंग यांचे भक्कम अधिष्ठान देवस्थानाला लाभले आहे.\nदेवगड देवस्थानने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काही वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तेथे निवासी शाळेची सुविधा निर्माण केली गेली. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण परिवारातील मुलांची शिक्षणाची समस्या सुटली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे गुरुपीठ म्हणून त्या संस्थानाने नावलौकिक प्राप्त केला आहे. भास्करगिरी महाराज यांना पंढरपूर येथील शासकीय समितीत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. शिस्तबद्ध पालखी सोहळा, दत्त जन्म सोहळा भक्तिभावाने व शिस्तबद्धपणे पार पडतो.\nदेवगड देवस्थान येथील भौतिक सुविधा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तेथील संगमरवर दगडातील भव्य इमारती देखण्या आहेत. निसर्गाने नटलेला परिसरही मनाला शांतता प्रदान करतो. दत्त मंदिर, किसनगिरी महाराज यांचे समाधी मंदिर, गोशाळा, पाकशाळा, भक्तनिवास या सर्व वास्तू रमणीय आहेत. वृक्ष लागवड करून तेथे साधलेला पर्यावरणाचा समतोल वाखाणण्याजोगा आहे. ज्ञानसागर या तेथील एका इ��ारतीच्या नावाने तर मला खूपच भुरळ घातली. त्या इमारतीत ज्ञान व भक्तीविषयक जागर, कीर्तन, प्रवचन, भजन, चिंतन, चर्चा, विचार अविरतपणे चालू असतात. तेथील सांस्कृतिक सभागृहाला ‘ज्ञानसागर’ असे नाव दिले गेले आहे.\nअशोक लिंबेकर हे १९९९ सालापासून संगमनेर महाविद्यालयामध्ये आहेत. ते मराठी विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेला 'दीप चैतन्याचा' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच, लिंबेकर यांनी 'मुक्तसवांद' या साहित्यासंबंधी संस्थेची स्थापना केली आहे. ते विविध नियतकालिकांत लेखन करतात. ते संगमनेर येथे राहतात.\nसंदर्भ: भाषा, मराठी राजभाषा दिन\nसंगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था\nसंदर्भ: संगमनेर तालुका, शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था\nपैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, संत ज्ञानेश्वर, शिलालेख\nउपक्रमशील भक्तिसंस्था - श्रीक्षेत्र देवगड\nसाहित्यसृष्टीतील महाभारत : वास्तव आणि अपेक्षा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/due-rohit-pawar-shape-vincharana-river-changing-382689", "date_download": "2021-01-26T13:09:01Z", "digest": "sha1:R4T7CCC725JCIP6FDTCLU5NGMXTZM6UC", "length": 23699, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "विंचरणा नदीचं रूप बदलतंय, रोहित पवारांनी घेतलंय मनावर - Due to Rohit Pawar, the shape of Vincharana river is changing | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nविंचरणा नदीचं रूप बदलतंय, रोहित पवारांनी घेतलंय मनावर\nनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गाळ व कचरा काढणे, दुसऱ्या टप्प्यात रस्ता व झाडांची लागवड, तिसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.\nजामखेड : जामखेड शहराला वरदान ठरलेली; अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने, घाणीच्या विळख्यात सापडलेल्या 'विंचरणा' नदीचे रुप आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने बदलत आहे.\nदरम्यान झालेल्या पाऊसामुळे पुन्हा साचलेला गाळ आणि उगवलेली खुरटे झुडप लक्षात घेऊन रुंदीकरणासह शुशोभिकरण नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम पुन्हा सुरु झाले आहे. या करिता 'सकाळ रिलीफ फंड' आणि इतर विविध संस्थांच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.\nविंचरणा नदीचे अरुंद झाले होते पात्र\nपरिसरात उगवलेली खुरटी झुडपे, साचलेल्या गाळामुळे विंचरणेचा श्वासच गुदमरला होता. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. हे आमदार रोहित पवारांनी हेरले आणि पुढाकार घेऊन विंचरणा नदी गाळमुक्त व शुशोभित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जामखेडकरांना सुखावणारा तर विंचरणा नदीचे रुप पालटणारा ठरणार आहे\nबीड जिल्हातील चिखली (नाथ) येथे उगमस्थान असलेली विंचरणा नदी अनेक गावांचा आधारवड ठरत डोंगर दर्याच्या कुशीतून मार्ग शोधत मोठ्या आवेषाने श्री क्षेत्र रामेश्वर (सौताडा) येथे उंच कड्यावरुन फेसाळत पांढरी शुभ्र धार घेऊन स्वत:ला दरीतून झोकून देते. त्या ठिकाणी श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थक्षेत्र अनाधिकालापासून उदयास आलेले आहे.\nप्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतेसह तेथे वास्तव्यास राहिल्याची तसेच सीतेने स्नानानंतर त्याठिकाणी केस विंचरले म्हणून या नदीचे नामकरण विंचरणा करण्यात आले, असा आख्यायिकेत उल्लेख आढळतो. त्या ठिकाणी सीतेची न्हाणी आजही अस्तित्वात आहे.\nती विंचरणा तेथून वाहती झाली आणि जामखेड गावाजवळून पुढे गेली. पुढे 1972 च्या दरम्यान जामखेडला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तत्कालिक पाटबंधारे मंत्री स्वर्गीय आबासाहेब निंबाळकर यांच्या पुढाकराने स्वर्गीय बन्सीभाऊ कोठारी यांच्या पुढाकाराने जामखेड शहरापासून वरच्या बाजूला भुतवडा गावाजवळ तलावाची उभारणी 'भुतवडा तलाव उभारला. त्या तलावाच्या माध्यमातून जामखेडकरांची तब्बल पन्नास वर्षांपासून जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागली. मात्र, जामखेड शहरापासून पुढे जाताना (वहाताना) विंचरणा स्वतःचे अस्तित्व हरवून बसली. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. नदीपात्राचा दुतर्फा खुरटी झुडप वाढली होती. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.\nविंचरणेचे रुपडे पालटण्यासाठी आमदार पवारांनी लक्ष घातले\nसकाळ' रिलीफ फंड, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारतीय जैन संघटना, 'नाम' फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवारांच्या पुढाकारातून विंचरणा नदी 'गाळमुक्त व सुशोभीकरणाचा' मोहीम हाती घेतली आहे.\nपहिल्या टप्प्यात नदी पात्राचे शुशोभिकरण व खोलीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्व�� शुभारंभ करून पहिल्या टप्यातील कामास सुरुवात केली होती. त्यावेळी आमदार पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवारांनी हजेरी लावून स्वच्छतेचे महत्त्व जामखेडकरांना सांगितले. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामाचा सुरुवात 8 डिसेंबर रोजी झाली.\nया वेळी स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. मोहन पवार, महेश निमोणकर, राजेंद्र गोरे, प्रमोद पोकळे, नासीर सय्यद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nतीन टप्प्यात होणार येथील कायापालट\nनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गाळ व कचरा काढणे,\nदुसऱ्या टप्प्यात रस्ता व झाडांची लागवड, तिसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.\n'सकाळ रिलीफ फंडा' ची मिळतेय मदत\nजामखेड तालुक्यात मागील वर्षी आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने 'सकाळ' रिलीफ फंड व बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते.\nयावर्षी पुन्हा 'सकाळ' रिलीफ फंड, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन,बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ झाला आहे. यापूर्वीही विंचरणा नदीच्या गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nमुंबईहून यात्रेसाठी गावी आलेल्या मित्रांची शिवसागरात जलसमाधी\nकास (जि. सातारा) : रुळे (ता. महाबळेश्वर) या गावातील दोन युवकांचा कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडाले. अनिकेत भीमराव कदम आणि सुशांत लक्ष्मण कदम अशी...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nयुझर्सचा डेटा धोक्यात; Telegram बनलं हॅकर्सचं नवं हत्यार\nनवी दिल्ली : इंटरनेट युझर्सच्या डेटा प्रायव्हसीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. व्हॉट्सएपच्या नव्या प्रायव्हसी धोरणामुळे ही चर्चा जोरात सुरु आहे. या...\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार\nसातारा : गेले 68 वर्ष महाराष्ट्रातील सुपुत्राचा सुरु असलेला अपमान कधी थांबणार, आमची मानसिकता ढासळली आहे परंतु आम्ही क्रीडाप्रेमींच्या पाठबळावर अखेर...\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या...\nसेवारस्त्यावर कचरा, दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य; शिवडेतील हॉटेल व्यावसायिकांकडून बेजबाबदार कृत्य\nउंब्रज (जि. सातारा) : शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून महामार्गालगतच्या सेवारस्त्यांवर उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या...\n\"घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय\", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र\nमुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या...\nनाशिक शहरात ४० टक्के हर्ड इम्युनिटी विकसित; सिरो सर्वेक्षण पाहणी अहवालातील माहिती\nनाशिक : शहरात किती लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली, हे तपासण्यासाठी केलेल्या सिरो सर्वेक्षणाचा अहवालाचा निष्कर्ष वैद्यकीय विभागाला प्राप्त...\nपालकमंत्री बच्चू कडू ॲक्शन मोडवर, १० वैद्यकीय अधिकारी; ४५ आरोग्य सेवकांवर केली निलंबनाची कारवाई\nअकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्तव्य बजावण्यायेवजी दांडी मारणाऱ्या १० वैद्यकीय अधिकारी (एमओ) व ४५ आरोग्य सेवकांना ८...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nकौतुकास्पद; दहा वर्षांची ज्ञानेश्वरी करते कीर्तनातून प्रबोधन,गावातच घेतला गोरक्षाचा वसा\nवरुर जवळका (जि.अकोला) : येथील ह.भ.प. गण���श महाराज शेटे यांची १० वर्षांची मुलगी ज्ञानेश्वरी शेटे ही बालकीर्तनकार म्हणून सध्या परिसरात गाजत आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-rs-53-crore-rural-development-cleared-funds-stagnant-months-383371", "date_download": "2021-01-26T13:17:08Z", "digest": "sha1:HZ3HKYYW25Q2G75TBIQLB64Z62BMZGTF", "length": 18078, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "ग्रामविकासाचे ५३ कोटी खर्चाचा मार्ग मोकळा, नेक महिन्यांपासून रखडला होता निधी - Akola News: Rs 53 crore for rural development cleared, funds stagnant for months | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nग्रामविकासाचे ५३ कोटी खर्चाचा मार्ग मोकळा, नेक महिन्यांपासून रखडला होता निधी\nपंधराव्या वित्त आयाेगांर्तगत ग्रामविकाससाठी प्राप्त ५३ काेटीचा निधी शासनाच्या मार्गदर्शनासाठी रखला होता. अखेर शासना निधी खर्चाबाबत मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्याने हा निधी खर्चाचा मार्ग माेकळा झाला आहे.\nअकोला : पंधराव्या वित्त आयाेगांर्तगत ग्रामविकाससाठी प्राप्त ५३ काेटीचा निधी शासनाच्या मार्गदर्शनासाठी रखला होता. अखेर शासना निधी खर्चाबाबत मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्याने हा निधी खर्चाचा मार्ग माेकळा झाला आहे.\nग्राम विकास विभागाकडून गाव विकास आराखड्यानुसार ग्रामपंचायतींना निधी वितरीत करण्यात येताे. एप्रिल २०२० मध्ये जिल्हा परिषदेला २६ कोटी ५२ लाखाचा निधी प्राप्त झाला हाेता.\n; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या\nया निधीपैकी ८० टक्के निधी ग्रामपंचायत स्तरावर आणि प्रत्येकी १० टक्के निधी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदस्तरावर वितरीत करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे सर्वच विकासाची कामे रखडली होती. याच काळात जूनमध्ये दुसऱ्या टप्प्यात पुन्हा २६ कोटी ५२ लाख प्राप्त झाले. हा निधी सुध्दा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर वितरीत करण्यात आला. मात्र निधी खर्च करण्याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नसल्या��े निधी पडून होता.\nSuccess Story: रेसिंग बाईक्सच्या समस्येवर शोधला उपाय; दोन शास्त्रज्ञांना शासनाकडून पेटन्ट\nअसा होईल निधी खर्च\nपंधराव्या वित्त आयाेगाकडून प्राप्त एकूण निधीपैकी ५० टक्के निधी मूलभूत सुविधांसाठी खर्च करणे आवश्यक असल्याचे शानसाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे ५३ कोटीतील ५० टक्के निधी पाणीसाठवण, व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, कुपाेषण राेखणे, ग्रामपंचायतींमध्ये जाेड रस्ते, अंतर्गत रस्ते, रस्‍त्यांची दुरुस्ती, स्मशानभूमी, पथदिवे, वाचनालय,, विज, पाणी, कचरा यांचे संकलन आदींवर खर्चा करावा लागणार आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासदार-आमदारात बाचाबाची; दोघेही म्हणाले ‘वाद घातला नाही, नंतर बोलू’\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर हा वाद विकोपाला जाऊन...\nभाजप-शिवसेनेत जोरदार राडा; खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आपसातच भिडले\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nहायव्होल्टेज ड्राम्याचा पडदा उद्या उघडणार बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार \"लय भारी'\nकेत्तूर (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी \"धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण उद्या बुधवारी (ता....\nपरदेशात उच्च शिक्षणासाठी जायचंय ही आहे सरकारकारची स्कॉलरशिप\nनाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे, याचाच भाग म्हणून अनुसूचित जमातीच्या गुणवंत...\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस���वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nसंजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस पण घडलं असं की...\nमुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98...\nनायब तहसीलदार, तलाठ्यावर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nउमरखेड (जि. यवतमाळ) : अवैध वाळूवाहतुकीला आळा घालण्यास गेलेल्या नायब तहसीलदारांसह तलाठ्यावर वाळूतस्करांनी केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणात सहा...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\n'शिल्पाबाई आज प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही; नेटक-यांनी झापलं'\nमुंबई - प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या एका व्टिटवरुन ट्रोल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तिनं जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/nestle-maggie-performance-very-well-compare-previous-years-302942", "date_download": "2021-01-26T13:13:11Z", "digest": "sha1:HQXUYYLB4PZKVGLNM6BGLXV5LLW2QWUI", "length": 21740, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "निर्बंधातून बाहेर पडत नेस्लेच्या मॅगीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या व���्षांत झाली 'इतकी' विक्री... - nestle maggie performance very well as compare to previous years | Marathi News - eSakal", "raw_content": "\nनिर्बंधातून बाहेर पडत नेस्लेच्या मॅगीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या वर्षांत झाली 'इतकी' विक्री...\nनेस्ले कंपनीची मॅगी सर्वांचीच लोकप्रिय आहे. त्यातच आता नेस्लेनं 2019 मॅगीची केलेल्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. 2014 साली नेस्लेच्या 2,54,000 मेट्रिक टन मॅगीची विक्री झाली. तर त्याच्या तुलनेत 2019 साली नेस्लेनं जास्त प्रमाणात मॅगीची विक्री केली.\nमुंबई : नेस्ले कंपनीची मॅगी सर्वांचीच लोकप्रिय आहे. त्यातच आता नेस्लेनं 2019 मॅगीची केलेल्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. 2014 साली नेस्लेच्या 2,54,000 मेट्रिक टन मॅगीची विक्री झाली. तर त्याच्या तुलनेत 2019 साली नेस्लेनं जास्त प्रमाणात मॅगीची विक्री केली. गेल्या वर्षी कंपनीनं 2,64,000 मेट्रिक टन मॅगी विक्री केली.\nवाचा ः नौदलातही पर्यावरण रक्षणाचे उपाय; नवनवीन साधनांचा करणार वापर\nदेशातील सर्वात मोठी खाद्य कंपनी नेस्लेनं अखेर चार वर्षांपूर्वी मॅगीच्या निर्बंधामुळे उद्भवलेला फटका भरून काढण्यात यश मिळवलं आहे. 2019 मध्ये मॅगी ब्रँडच्या उत्पादनाच्या विक्रीतील वाढीनं दर्जा आणि मूल्य या दोन्ही दृष्टीकोनातून 2014 साली झालेल्या पूर्व बंदीला मागं टाकलं आहे. वार्षिक अहवालात मिळालेल्या आकडेवारीनुसार 2014 साली 254,000 च्या तुलनेत 2019 च्या वर्षभरात सुमारे 264,000 टन मॅगी उत्पादनांची विक्री झाली. मूल्यांच्या दृष्टीनं, 2014 साली 2,961 कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीनं 2018 ला सालीचं प्री बॅन पातळी दरम्यान 3,105 कोटी रुपयांचं नुकसान भरुन काढलं. 2019 मध्ये त्याने 3,500 कोटी रुपयांची मॅगी उत्पादने विकली. कंपनी आर्थिक अहवालासाठी कॅलेंडर वर्षाचे स्वरुप फॉलो करते.\nवाचा ः कोरोना आणि विविध रक्तगट, कुणाला आहे सर्वाधिक धोका\nनेस्ले कंपनी मात्र आपल्या सर्व श्रेणी वाढविण्यात अपयशी ठरली. कंपनीनं नेसकॅफे आणि नेस्टटी यासारख्या पेये ब्रँडचं दर्जा आणि मुल्यानुसार अनुक्रमे 2.3 टक्के आणि 1.4 टक्क्यांनी प्रतिनिधित्व केले. 2019 ला नेस्लेच्या किटकॅट, मॅगी, एव्हरी डे, सेरेलॅक या ब्रँड अंतर्गत सुरू केलेल्या 71 नवीन उत्पादनांच्या विक्रीत 4.4 टक्के वाटा होता, असं नमूद करण्यात आलं आहे. नेस्ले सध्या अस्तित्त्वात असलेल्या आठ बाजार श्रेणींमध्ये अग्रगण्य आहे. सेरेलॅक (अर्भक तृणधान्ये), नॅन आणि लॅक्टोजेन (अर्भक फॉर्म्युला), एव्हरी डे (चहाची क्रीम), मॅगी नूडल्स (इन्स्टंट नूडल्स), मॅगी पास्ता (इन्स्टंट पास्ता), किटकॅट, मिल्कीबार आणि मंन्च (चॉकलेट) आणि नेसकॅफे (इन्स्टंट कॉफी) - या संबंधित श्रेणीत नेस्ले कंपनी अव्वल आहे. स्थानिक बाजारात मॅगी केचअप हिंदुस्तान युनिलिव्हरच्या किसान केचअप नंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.\nवाचा ः मुंबईत मे महिन्यात केल्या गेलेल्या टेस्टिंग्सवर प्रश्नचिन्ह, एकीकडे वाढणारी रुग्णसंख्या तर दुरीकडे कमी टेस्टिंग्स\nएडलवेस सिक्युरिटीजच्या विश्लेषणानुसार, 2019 मध्ये नेस्ले कंपनीनं स्थिर पोषण, आरोग्य आणि निरोगीपणा कायम ठेवला. अत्याधुनिक विज्ञान आणि नावीन्यपूर्ण गुंतवणूक करून नूतनीकरणाच्या दिशेनं निर्णायक पाऊलं उचलून या कंपनीनं आपल्या विकासाच्या मार्गावर वाटचाल केली. गेल्या दोन वर्षात अंमलात आणलेल्या अनेक उपाययोजनांचा मोबदला कंपनीला मिळाला असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. सर्व ब्रँडसाठी शहरी वितरण आणि सेवा मजबूत करण्याव्यतिरिक्त, कंपनीनं ग्रामीण बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले. नवीन ग्राहक जोडण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी सुधारण्यासाठी - नव्या आउटलेट्शी जोडणं आणि प्रोडक्ट छोट्या पॅकच्या आकारात बनवून त्या नमुन्यांचं वाटप करणे. तसंच विशिष्ट जाहिरात योजनांच्या माध्यमातून कंपनीचं उत्पादन पुढे आणण्यावर लक्ष केंद्रित केलं. या गोष्टींमुळेच कंपनीला फायदा झाला असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याआधी सायबर गुन्हेगार करतील चारदा विचार, मुंबई पोलिसांनी सुरु केलं 'सायबर कवच'\nमुंबई : लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झालीये. जसजसं आपण डिजिटली आपण अधिक सुज्ञ होतोय, तसतसं सायबर गुन्ह्यांचं...\nशरद पवार गरजले; 'सावरलेला पंजाब पुन्हा अस्वस्थतेकडे नेऊ नका'\nमुंबई : आज दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाची कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनी...\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दि��शी ( Republic...\nसंजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस पण घडलं असं की...\nमुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\n\"सरकार याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती का संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया\nमुंबई : आज देशाने जे पाहिलं ते या आधी कधीही पाहिलं नव्हतं. शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक झाल्यानंतर आता देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून आणि...\nमुंबई पालिका खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्रे म्हणून घोषित करण्याची शक्यता\nमुंबई: पालिकेने मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमधून तिथे काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची यादी मागितली आहे. खरंतर, खासगी रुग्णालयांनाही...\nमुंबई महामार्गावर आमदार खोसकर यांची गांधीगिरी; गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांचे स्वागत\nघोटी ( जि. नाशिक) : मुंबई - नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे सोमवारी (ता. २५) सकाळी साठेआठला वाहतूक सप्ताहानिमित्त आमदार हिरामण खोसकर...\nGood News : अशोक चव्हाणांनी नांदेडला आणले आणखी एक महत्त्वाचे कार्यालय\nनांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने महावितरणचे मंडळ कार्यालय नांदेडला होणार आहे....\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या...\n\"घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय\", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र\nमुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या...\nभेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा प्रवीण दरेकर यांची टीका\nमुंबई: कृषी कायद्याविरोधात मुंबईत काढलेल्या शेतकरी मोर्चात मारुन मुटकून आणलेले ��ोकं जास्त होते, त्यात शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते, 'भेंडी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-international-tea-day-types-tea-385632", "date_download": "2021-01-26T13:10:58Z", "digest": "sha1:6PEAI65LHRCYEA3447D5WSKMGMN6IXAN", "length": 23092, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "International Tea Day टपरीवरचा कटींग असो की अमृततुल्‍यचा कप: 'चहाप्रेमी असाल तर वाचाच..चहाचे किती हे प्रकार - marathi news jalgaon international tea day types of tea | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nInternational Tea Day टपरीवरचा कटींग असो की अमृततुल्‍यचा कप: 'चहाप्रेमी असाल तर वाचाच..चहाचे किती हे प्रकार\nगुलाबी थंडीत चहा प्यायची मजा काही वेगळीच असते. थंडी आणि चहा हा जणू काही दुग्धशर्करा योग म्‍हणावा लागेल. आज नुसता टपरीवर मिळणारा चहाच नाही तर अनेक प्रकारचे चहा मिळतात.\nजळगाव : चहाला वेळ नसतो तर वेळेला चहा असतो. याच गरमागरम आणि स्वादिष्ट पेयाने आपल्या दिवसाची सुरुवात होते. मग हिवाळा, पावसाळा असो की उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये गरम चहाचा कप ओठांना लावून सुरका मारणारे ‘चहा’त्‍यांना नक्‍कीच आवडते. पण या चहाचा प्रवास अगदी घरातील गुळाची चहा म्‍हणा की टपरीवरील कटींगपासून शॉपरूपी झालेल्‍या अमृततुल्‍य कपापर्यंतचा. हे जाणून घेवून आजच्या आंतरराष्‍ट्रीय चहा दिनानिमित्‍ताने.\nगुलाबी थंडीत चहा प्यायची मजा काही वेगळीच असते. थंडी आणि चहा हा जणू काही दुग्धशर्करा योग म्‍हणावा लागेल. आज नुसता टपरीवर मिळणारा चहाच नाही तर अनेक प्रकारचे चहा मिळतात. चहाचा पिण्याचा आनंद तसा रोज लूटतो. सकाळ आणि दुपारचा चहा न चुकता घेतलाच जातो. चाकरमानी तर टपरीवर चहा प्यायला येवून उभा राहतोच. अर्थात चहाचा एक प्याला घेतला की मूड फ्रेश होतो.\nरंगू लागल्‍या चाय पे चर्चा\nशरीराला हानिकारक असला तरी चहा तसा अनेकांच्या आवडीचे पेय. पाण्यानंतर भारतात सर्वाधिक पिले जाणारे पेय मानले जाते. चहा हा आळस घालवून मूड फ्रेश करतो, आणि तरतरी येते असे चहा पिणाऱ्या शौकिनांचे ��्‍हणणे आहे. त्यामुळे कंटाळा आला की, निघाले चहा प्यायला. मग काय कटिंग स्पेशल चहा मारता मारता चर्चा रंगू लागते.\nचहाचा शोध कोठे लागला\nचहाचा शोध नेमका कोठे लागला हे सांगणे जरा कठीण. तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळून येत असल्‍याचे सांगितले जाते.\nगाडीवर मिळणारा कटिंग ते सीसीडीमध्ये मिळणारा हाय टी अशी चहाची कितीतरी रूपं. पण चहाची टपरी चालविणारा म्‍हटले की जरा कमी आणि गरीबीतला मनुष्‍यासाठी उत्‍पन्नाचे साधन मानले जाते. पण आज ही संकल्‍पना बदलली आहे. पुण्यातून चहाची अमृततुल्य कल्पकता उदयास आली आणि ती महाराष्‍ट्रातील जवळपास सर्वच शहरामध्ये पसरली आहे. पुण्यातल्या या अमृततुल्य चहाची चव चाखायला अगदी मोठे प्रशस्‍त शॉप घेवून त्‍यात प्रमुख एसी, फ्रिजसाठीची गुंतवणूक करून विविध शहरांमध्ये शाखा सुरू केल्‍या. म्‍हणून पुणेरी अमृततुल्‍य असे नाव देवून कटींग नव्हे तर अगदी मोठा कप भरूनच तेथे चहा पिण्याचा आनंद घेतला जातो.\nसीटीसी चहा म्हणजे आपण दररोज घरात, हॉटेल, किंवा एखाद्या टपरी वर पितो असा चहा. हा चहा बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंडमध्ये उपलब्ध आहे, चहाची पान सुकवुन त्यांना दाणेदार स्वरुप दिल जात. त्यानंतर काही बदल होऊन चहाची चव आणि सुगंध वाढतो. मात्र हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही.\nया चहावर प्रक्रिया केली जात नाही. रोपाच्या वरच्च्या कच्चा पानांपासून हा चहा तयार केला जातो. पाने सरळ तोडुन गरम पाण्यात टाकुन आपण हा चहा बनवु शकतो. या चहात अंटी ऑक्साईटचे प्रमाण अधिक असल्याने हा चहा आरोग्यासाठी लाभदायी ठरतो. हा चहा दुध आणि साखर न घालता प्यावा. या चहा पासूनच हर्बल आणि ऑर्गानिक चहा बनतो.\nलिंबाचा रस घातलेला चहा आरोग्यासाठी प्रामुख्याने पोटासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे ऑंटिऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाही, ते लिंबाच्या रसा मुळे मिसळले जातात.\nअनेक ऑफिसेस, विमानतळ, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी या चहाच्या मशीन ठेवलेल्या असतात. य़ा मशिनमध्ये पैसे टाकल्यास चहा मिळतो मात्र या चहाची चव सगळ्यांनाच तितकिशी आवडच नाही. चहा पिल्याचे समाधान या चहातून मिळत नाही. त्याचे कारण म्हणजे या चहात कोणताही नैसर्गिक घटक नसतो.\nग्रीन टी मध्ये तुळस, अश्वगंधा, वेलदोडे, दालचिनी वगरे घालुन हर्बल चहा बनवला जातो. सर्दी चहासाठी हा चहा गुणकारी ठरतो, तसेच औषध म्हणूनही हा चहा पिला जातो. बाजारात तयार पाकिटात हर्बल टी मिळतो.\nकोणताही चहा दुध किंवा साखर न घालता प्यायल्यास त्याला ब्लॅक टी म्हणतात. ग्रीन आणि हर्बल चहा दुध न घालता पिला जातो. साधारण पणे कोणताही चहा ब्लॅकटी स्वरुपात पिणे चांगले असते.\nया प्रकारात टी बॅग्ज येतात. पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार करा, टी बॅग्जमध्ये टॅनिक असिड असते. हे नैसर्गिक अस्ट्रीटेट असून यात जिवाणू आणि विषाणू रोधक गुण असतात. या गुणांमुळेच या टि बॅग्स सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील वापरल्या जातात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसतत गैरहजर राहिल्याने रावेर समाजकल्याण विभागातील लिपीक निलंबीत\nरावेर ः येथील पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ लिपिक सलीम तडवी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी...\nभारताच्या माजी फुटबॉलपटूचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन\nकोलकाता - भारतीय फुटबॉल संघाचा माजी गोलकीपर प्रशांत डोरा याचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 44 व्या वर्षी प्रशांत यांचे अल्पशा आजारामुळे निधन झालं....\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nदारूच हवी होती, मग त्यांनी चक्क बारच फोडला\nबाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश ��रून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nTractor Parade: दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; आक्रमक शेतकरी सिंघू, गाझीपूर सीमेकडे रवाना\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय....\nSuccess Story: १० गुंठ्यात ३० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात\nअंबाजोगाई (बीड): आव्हानं पेलत आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीत प्रयोगशील राहिल्यास व्यावसायिक शेतीचे ध्येय साध्य होते. नेमके हेच उद्दिष्ट...\nशाळा बंद मात्र, कोचिंग क्लासेसचा धूमधडाका सुरू\nमालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/death-crane-kalyan-corona-bird-flu-397028", "date_download": "2021-01-26T11:48:10Z", "digest": "sha1:J53ADATCMTMTHOQRSL5NATV3I3VOJBXH", "length": 16386, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "कल्याणमध्ये दोन बगळ्यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - Death crane Kalyan corona bird flu | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकल्याणमध्ये दोन बगळ्यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण\nकल्याणमधील गौरीपाडा परिसरात दोन बगळे मृतावस्थेत आढळले आहेत. गौरीपाडा परिसरातील गुरु आत्मन या इमारती लगत एका झाडाखाली हे ��ोन पक्षी मृत आढळून आले.\nमुंबईः कल्याणामधील गौरीपाडा परिसरात दोन बगळे मृतावस्थेत आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून देशभरात बर्ड फ्लूने पक्षी मृत होत असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परिसरातील सर्वेक्षण सुरु केले आहे. पशुवैद्यक विभागाकडून या पक्षांचे मृतदेह पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा पान पाटील यांनी दिली.\nमुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nगौरीपाडा परिसरातील गुरु आत्मन या इमारती लगत एका झाडाखाली हे दोन पक्षी मृत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. काही दिवसांपूर्वी या परिसरात पाच ते सहा पक्षांचा मृत्यू झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यक विभागाकडून या पक्षांचे मृतदेह चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनं मार्गदर्शक सूचनांनुसार एक किलोमीटर परिघामध्ये सर्वेक्षण सुरु केले आहे.\nहेही वाचा- कोरोनामुळे आर्थिक कणा मोडलेले चिकन विक्रेते पुन्हा संकटात\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\nमहापौर यन्नम म्हणाल्या, माझ्या कारकिर्दीतच महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार \nसोलापूर : सातव्या वेतन आयोगासाठी पात्र असलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची यादी (आकृतिबंध) तयार करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत...\nRepublic Day 2021: डोंबिवलीत दिमाखात फडकला 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज\nमुंबई: लेझीम ताशाचा गजर, नागरिकांचा भारत माता की जय...वंदे मातरमचा नारा... अशा देशभक्तीपर वातावरणात डोंबिवली पूर्वेमध्ये 150 फूट उंचीचा...\nहिंगोली जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१.७० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nहिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन २०२१- २२ या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी २२४ कोटी सात...\nनांदेडच्या बावरीनगर येथील अशोक स्तंभाचे काम पूर्णत्वाकडे, अॅनलाईन धम्म परिषदेच्या तयारीला वेग\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड) : महाविहार बावरीनगर दाभड येथे उभारण्यात येणार्‍या अशोक स्तंभाचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेले आहे....\n शिर्डीला जाण्यासाठी 'सुपरफास्ट रेल्वेगाडी'\nनाशिक रोड : मुंबईकरांना शिर्डीला दर्शनाला सहज जाता यावे, यासाठी रेल्वेने साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक...\nजयसिंगपूरला कोवीड लसीकरण सुरू\nजयसिंगपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोवीड लसीकरण केंद्रात सोमवारपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. लोकप्रतिनिधी आणि डॉक्‍टरांना पहिल्या...\nसिंधुदुर्गात 46,964 कुटुंबांना नळ जोडणी\nसिंधुदुर्गनगरी - जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 11 कोटी 16 लाख प्राप्त निधीतून आतापर्यंत 4 कोटी 86 लाख निधी खर्चून जिल्ह्यातील 46 हजार 964...\nगार्डनमुळे सामाजिक न्यायभवन परिसरा आले नंदनवनाचे स्वरुप\nनांदेड - काही वर्षापूर्वी शहराबाहेर माळटेकडी परिसरात सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये विविध विकास महामंडळासहित न्यायविभागाच्या नव्या इमारतीमध्ये...\nयुती सरकार काळातील कामे बंद करायची का एकनाथ शिंदेंचा भाजपला प्रतिसवाल\nमुंबईः कल्याणच्या आई तिसाई देवी पूलाचे सोमवारी उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. या कार्यक्रमादरम्यान थेट व्यासपीठावर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्य��साठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/video-various-parties-and-organizations-protest-against-attack-rajgriha-nanded-nanded-news", "date_download": "2021-01-26T12:50:58Z", "digest": "sha1:XKBDAN3EMEZ7EHIHIHRA4C74VVT4IYM4", "length": 20244, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video - राजगृहावरील हल्ल्याचा नांदेडला विविध पक्ष, संघटनांकडून निषेध - Video - Various Parties And Organizations Protest Against The Attack On Rajgriha In Nanded Nanded News | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nVideo - राजगृहावरील हल्ल्याचा नांदेडला विविध पक्ष, संघटनांकडून निषेध\nमुंबईतील दादर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी, बहुजन संघर्ष सेना, रिपब्लिकन सेना व नांदेड अभिवक्ता संघाच्या वतीने निषेध करण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.\nनांदेड : विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानावर मंगळवारी (ता. सात) सायंकाळी अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. आठ) नांदेडात विविध पक्ष, सामाजिक संघटना यांच्या बुधवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध केला व संबंधीत हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.\nराजगृहावर दोन अज्ञातांनी खिडक्यांचे तावदान, सीसीटीव्ही कॅमेरे, झाडांच्या कुंड्या आणि परिसरातील शोभेच्या वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वाचनासाठी घेतलेली पुस्तके ठेवण्यासाठी राजगृह ही वास्तू बांधली असून, राजगृह म्हणजे आंबेडकरवाद्यांसाठी पवित्र स्थळ आहे. वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद, गोविंद दळवी, कमलेश चौदंते, आयुब खान, साहेबराव बेळे आदी उपस्थित होते.\nहेही वाचा - कोरोनाचा सामना : नांदेडात आता मिशन ब्रेक द चेन ​\nविविध संस्था, संघटनेतर्फे निषेध\nरिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, भगवान कंधारे, भाऊराम कुर्तडीकर, प्रेमिला वाघमारे, विकास पकाने, मोहन लांडगे, शोभा खिल्लारे, विनायक अन्नपूर्वे व माधव झगडे यांनी निवेदन दिले. नांदे��� अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद लाठकर, उपाध्यक्ष ॲड. जगजीवन भेदे व संजय मलदांडे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर, जिल्हाध्यक्ष भारत मगरे अशा विविध पक्ष व संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राजगृहावर हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nहेही वाचलेच पाहिजे - विहिरीत टाकले ब्लिचिंग पावडर; पुढे काय झाले वाचा\nआंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या\nराजगृह हे केवळ विटा, वाळू, दगड मातीने बांधलेली वास्तू नसून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा एक मोठा ठेवा आहे. राजगृह म्हणजे आंबेडकर समाजाची अस्मिता आहे. ज्या समाजकंटकाने राजगृहावर हल्ला करुन आंबेडकरी जनतेच्या अस्मितेला धक्का देण्याचे कार्य केले आहे. ते अतिशय निंदनीय आहे. कोरोनामुळे देश महामारीच्या संकटातुन जात आहे. अशा परिस्थितीमध्ये अज्ञात व्यक्तीने राजगृहावर हल्ला करुन आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभारताच्या माजी फुटबॉलपटूचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन\nकोलकाता - भारतीय फुटबॉल संघाचा माजी गोलकीपर प्रशांत डोरा याचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 44 व्या वर्षी प्रशांत यांचे अल्पशा आजारामुळे निधन झालं....\n दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार\nमुंबई - गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nराज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार \nजळगाव : राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nTractor Parade: दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; आक्रमक शेतकरी सिंघू, गाझीपूर सीमेकडे रवाना\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय....\n'PUBG च्या धर्तीवर ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम लॉंच'\nमुंबई - भलेही पब्जजीनं देशातल्या तरुण पिढिला वेड लावले असेल मात्र दुसरीकडे त्याच्या सारखा गेम आपण तयाक करावा यासाठी गेम्स डेव्हलपर्स तयारीला...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\nBig Breaking : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर जंगी स्वागत; गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे प्रयाण\nनागपूर : नागपूर शहरालगतच ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. या प्राणी उद्यानाचे उद्‍घाटन...\nVIDEO : सटाण्यात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांचा तीव्र निषेध\nसटाणा (जि.नाशिक) : केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात लादलेले तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी दिल्ली येथे...\nGood News : अशोक चव्हाणांनी नांदेडला आणले आणखी एक महत्त्वाचे कार्यालय\nनांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने महावितरणचे मंडळ कार्यालय नांदेडला होणार आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच��या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/malshiras-taluka-913-candidates-are-fray-gram-panchayat-election", "date_download": "2021-01-26T12:42:57Z", "digest": "sha1:J3U4HSASGELIZIDKABK7XFLPB6THJTMR", "length": 19371, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "माळशिरस तालुक्‍यात 913 उमेदवार रिंगणात ! बहिष्काराचे अस्त्र उपसणाऱ्या अकलूजचीही लागली निवडणूक - In Malshiras taluka 913 candidates are in the fray for Gram Panchayat election | Solapur Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nमाळशिरस तालुक्‍यात 913 उमेदवार रिंगणात बहिष्काराचे अस्त्र उपसणाऱ्या अकलूजचीही लागली निवडणूक\nमाळशिरस तालुक्‍यातील 48 ग्रामपंचायतींसाठी वैध ठरलेल्या 1851 पैकी 848 उमेदवारांनी काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्याने आता 913 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.\nमाळीनगर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील 48 ग्रामपंचायतींसाठी वैध ठरलेल्या 1851 पैकी 848 उमेदवारांनी काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्याने आता 913 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. तहसीलदार जगदीश निंबाळकर व नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान, तालुक्‍यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या मिळून 40 व अन्य 18 ग्रामपंचायतींच्या मिळून 50 अशा तालुक्‍यातील एकूण 90 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. आशिया खंडात सर्वांत मोठी समजली जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीची एक जागा बिनविरोध झाली असून, उर्वरित 16 जागांसाठी 47 उमेदवारांनी दंड थोपटल्याने नगरपरिषद होण्यासाठी घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर अखेर येथील निवडणूक लागली आहे.\nसोमवारी (ता. 4) अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत होती. महाळुंग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. अनेक ग्रामपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेण्यात आल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत.\nबिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती (कंसात सदस्य संख्या) :\nगोरडवाडी (11), मिरे (9), गिरझणी (11), बाभूळगाव (9).\nग��रामपंचायतनिहाय निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची संख्या (कंसात बिनविरोध झालेल्या जागा) :\nविजयवाडी 19, येळीव 16 (1), रेडे 22, मांडकी 19, चाकोरे / प्रतापनगर 22, विझोरी 24, बचेरी 12 (3), बांगर्डे 18, पिरळे 23, जळभावी 17, मांडवे 40, गारवाड / मगरवाडी 20 (1), तांदूळवाडी 38, तोंडले 16 (1), बिजवडी 14, माळखांबी 26, शिंगोर्णी 23, नातेपुते 21 (7), मळोली / साळमुखवाडी 31, संग्रामनगर 31, बोंडले 18, गिरवी 22, कुसमोड 12 (3), कोंडबावी 23, तांबवे 23, विठ्ठलवाडी 16, फडतरी / निटवेवाडी / शिवारवस्ती 16 (3), एकशिव 22 (1), अकलूज 47 (1), बोरगाव 34, दसूर 18, फोंडशिरस/मोटेवाडी 31 (3), शेंडेचिंच 12 (1), गणेशगाव 14, लोणंद 14 (2), कोथळे 12 (3), शिंदेवाडी 15 (4), कुरबावी 2 (8), भांब 8 (5), उंबरे वेळापूर 20, खळवे 16 (1), कळंबोली 14, मोरोची 26, पिंपरी 22 (2).\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nवाहनधारकांना ईशारा : वसमतमध्ये चक्क यमराज रस्त्यावर उतरले; रस्ता सुरक्षा अभियान\nवसमत ( जिल्हा परभणी ) : वसमतमध्ये मंगळवारी (ता. २६) जानेवारी चक्क यमराज रस्त्यावर उतरल्याने वसमतकर सुद्धा हैरान झाले. निमित्त होतं शहर पोलिस ठाण्याचे...\nवसमत शहरात धाडसी घरफोडी, सोन्याच्या दागिण्यांसह साडेचार लाखाचा ऐवज लंपास\nवसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथील श्रीनगर कॉलनी भागातील श्रीकांत नरहरी देसाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिण्यासह चार लाख...\nशेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकारच जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात\nसातारा : दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचा निर्धार व्यक्त करत ही परेड अतिशय शांततापूर्ण मार्गानं काढण्यात येणार...\nजळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\nजळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\n मंगळवेढ्यातील जंगलगीनंतर आता गणेशवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू; रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमंगळवेढा (सोलापूर) : बर्ड फ्लू आजाराचा विळखा तालुक्‍यामध्ये घट्ट होत असून, सध्या या रोगामुळे गणेशवाडी येथे दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे...\nसेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात\nवालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nSuccess Story: १० गुंठ्यात ३० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात\nअंबाजोगाई (बीड): आव्हानं पेलत आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीत प्रयोगशील राहिल्यास व्यावसायिक शेतीचे ध्येय साध्य होते. नेमके हेच उद्दिष्ट...\n\"सरकार याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती का संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया\nमुंबई : आज देशाने जे पाहिलं ते या आधी कधीही पाहिलं नव्हतं. शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक झाल्यानंतर आता देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून आणि...\nफसवणूक प्रकरणी डोंगरगावातील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल\nसोलापूर : कमी व्याजदरासह नाबार्डकडून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून जादा दराने कर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवेढा तालुक्‍यातील डोंगरगाव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-no-blood-donation-camp-and-not-available-blood-368423", "date_download": "2021-01-26T12:28:41Z", "digest": "sha1:TG6O3W4NU2GV2AW2LGUSREWAI2ZVHP7W", "length": 19248, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "डोनर आणा अन्‌ रक्ताची पिशवी न्या..जाणवतोय रक्‍ताचा तुटवडा - marathi news nandurbar no blood donation camp and not available blood | Marathi News - eSakal", "raw_content": "\nडोनर आणा अन्‌ रक्ताची पिशवी न्या..जाणवतोय रक्‍ताचा तुटवडा\nखासगी रक्तपेढ्यांमध्ये सुमारे एक हजार २०० ते दीड हजारांना रक्ताची पिशवी मिळते. गरीब रुग्णांना ते विकत घेणे न परवडणारे आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे.\nनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सद्यःस्थितीमध्ये एकही रक्ताची पिशवी नसल्याने गरजू रुग्णांच्या नातेवाइकांची होरपळ होत आहे. रक्त मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील अनेकांना खासगी रक्तपेढीतून रक्त आणावे लागत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nनंदुरबार जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीतून गरजूंना रक्तपुरवठा होतो. खासगी रक्तपेढ्यांमध्ये सुमारे एक हजार २०० ते दीड हजारांना रक्ताची पिशवी मिळते. गरीब रुग्णांना ते विकत घेणे न परवडणारे आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत बुधवारी (ता. ४) कोणत्याही रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नव्हती.\nडोनर आणा, रक्ताची पिशवी न्या\nअनेक गरजू रुग्णांचे नातेवाईक रक्त घेण्यासाठी रक्तपेढीत आले होते. या वेळी रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांकडून ‘डोनर घेऊन या व पिशवी घेऊन जा’ असे सांगण्यात आले. बाहेरगावाहून आलेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू असताना, दुसऱ्या बाजूला डोनर कसा मिळणार कसा, असा प्रश्न पडतो. यामुळे अनेक जण खासगी रक्तपेढीतून पैसे देऊन रक्त आणून रुग्णाचा जीव वाचविण्याची धडपड करीत आहेत.\nनंदुरबार व शहादा अशा दोन ठिकाणी खासगी रक्तपेढ्या आहेत. या ठिकाणी बऱ्याचदा रक्त उपलब्ध होते. येथील कर्मचारी स्वतः गावोगावी फिरून दात्यांना रक्तदानाचे आवाहन करतात. यामुळे साहजिकच खासगी रक्तपेढ्यांमध्ये बऱ्याचदा रक्त उपलब्ध होते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांकडून तसा प्रयत्न होत नाही किंवा झालाच तर त्यात सातत्य दिसून येत नाही. परिणामी, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत एकही रक्तपिशवी नसल्याची ��क्कादायक बाब समोर आली.\nनंदुरबार जिल्ह्यात काही युवकांनी रक्तदानाची चळवळच सुरू केली आहे. यासाठी सोशल मीडियावर विविध रक्तगटाच्या दात्यांचा ग्रुप बनविला आहे. यावर गरजू रुग्णांना रक्त पाहिजे असल्यास ग्रुपमधील एखाद्या सदस्याशी संपर्क साधल्यावर अनेक जण स्वयंस्फूर्तीने रक्तपेढीत रक्तदानासाठी जातात. जिल्हा रक्तपेढीतील कर्मचारी केवळ सोशल मीडियावरच आवाहन करतात. यामुळे बऱ्याचदा रक्तदाते उपलब्ध होतीलच असे नाही. यामुळे नुसतेच सोशल मीडियावर अवलंबून न राहता जिल्हा रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदानासाठी आवाहन करणे व शिबिर घेणे गरजेचे आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराहात्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डांगेंना राष्ट्रपती पदक\nराहाता ः राष्ट्रपती पारितोषक जाहीर झाल्याची माहिती समजताच खूप आनंद झाला. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पोलिस उपनिरीक्षक झालो. गायींचे...\nRepublic day 2021 | राज्यातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर; संपूर्ण यादी एका क्लिकवर\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 946 पोलिसांना सोमवारी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. त्यात राज्यातील 57 पोलिसांचा...\nसाडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली मंदाणे, काथर्दे दिगरची यात्रोत्सव रद्द \nमंदाणे : सारंगखेडा यात्रोत्सवानंतर नागरिकांना आतुरता असणाऱ्या मंदाणे व काथर्दे दिगर येथील यात्रोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरील नियम...\nकेंद्र सरकारविरोधात शेतकरी आक्रमक ते चीनची नरमाईची भूमिका; वाचा देशविदेशातील बातम्या एका क्लिकवर\nदिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. याठिकाणी राज्यातील नेत्यांनी एकत्र येत केंद्र...\nआश्रमशाळेतून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, उद्योजकतेचे शिक्षण\nनंदुरबार : आश्रमशाळेच्या माध्यमातून सक्षम आणि स्वयंपूर्ण विद्यार्थी घडावा यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकावर आधारीत शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळावे...\n\"पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही\" - शरद पवार\nमुंबई : दिल्लीच्या वेशीवर साठ दिवसांपासून थंडी किंवा वाऱ्या पावसाची पर्वा ना करता मोठ्या प्���माणात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी केंद्र सरकारविरोधात आणि...\nनंदुरबार जिल्ह्यातील 339 शाळांची घंटा वाजणार\nनंदूरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 23...\nशासकीय उदासीनता इतकी, की लाखोच्या प्रॉपर्टीला चढतोय गंज\nतळोदा (नंदुरबार) : येथील अनेक शासकीय कार्यालयांत गेल्या कित्येक वर्षांपासून वाहने लिलावाच्या प्रतीक्षेत ऊन, वारा व पावसाचा सामना करीत तशीच पडून आहेत...\nदोन महिलांसह सहा जण करीत होते लग्न जुळवण्याच्या नावाखाली फसवणूक\nअकोला : लग्नाकरिता मुलगी दाखवून बाहेर जिल्ह्यांतील लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करणारी टोळी डाबकी रोड पोलिसांनी शनिवारी गजाआड केली. डाबकी रोड पोलिस...\nग. स. बँकेवर लोकमान्यची एकहाती सत्ता; अपक्षांचा धुव्वा\nधुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी बँक अर्थात ग. स. बँकेच्या २१ पैकी १७ संचालक निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने...\nभाकरीचा छोटासा तुकडा; त्‍यातून एक घास बकरीचा; एक घास माझा..\nतळोदा (नंदुरबार) : ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असतो, हे तर सर्वांना माहीत आहे, मात्र ‘एक घास शेळ्यांचा..’ पण असतो, कदाचित हे कोणालाच माहीत नसेल....\nCorona Vaccination: सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस होणार लसीकरण\nमुंबई: राज्यात शनिवार 290 केंद्रांवर 24 हजार 282 (83 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात काल सर्वात जास्त गोंदीया...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/01/blog-post_16.html", "date_download": "2021-01-26T11:31:55Z", "digest": "sha1:CJ7DCE2OIMJBF4QCA2LDFIQDFOSLNOS3", "length": 14023, "nlines": 113, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nशेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम क���णार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nपुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)\n: शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.\nशरदानागर-माळेगाव ता. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित \"कृषिक 2020\" प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, इस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफ, सिने अभिनेते अमिर खान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, डॉ सुहास जोशी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, कृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेती प्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वजण पोटात अन्न जावे म्हणूनच काम करत असतात. या सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो.\nमानव कोणतीही गोष्ट तयार करु शकतो, मात्र पाणी निर्माण करू शकत नाही असे सांगत मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,भविष्याचा विचार करून आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता माती विना शेती आणि हवे वरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याच प्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्का�� होत असतात, शेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की दिशा दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी खा.शरद पवार म्हणाले, \"कृषिक\"च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणा, बदल आणि संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहीत करण्याची भूमीका राज्य शासन नक्की घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nकृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.\nॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी \"दुष्काळ निवारण कृती आराखडा\" या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आमीर खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.\nया कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\nपोलिसांच्या हात���वर तुरी देऊन आरोपी फरार:कुटूंबाच्या गोंधळचा घेतला फायदा\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले ह...\nसांगावडे गावात आढळली बिबट्या पिल्ले\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे\n- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन - शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी पिंपरी (टाईम न्युजलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/aurangabad-municipal-corporation-mahanagarpalika-aurangabad-samantar-jalvahini/", "date_download": "2021-01-26T11:16:23Z", "digest": "sha1:ZR7F5TUEMSIQQICYB3RINNAF636WIZKM", "length": 5459, "nlines": 112, "source_domain": "ainnews.tv", "title": "महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीचा मुद्दा गाजला", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीचा मुद्दा गाजला\nमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीचा मुद्दा गाजला\nवाळूज येथील पुणे पॉलिमर कंपनीत छावा संघटनेच्या नामफकाचे अनावरण…\nजय भगवान महासंघा चे जिल्हाअध्यक्ष सचिन डोईफोडे यांच्यावर प्राणघातक हल्ला\nऔरंगाबाद महापालिका आणि क्रेडाईच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय\nकचऱ्याच्या पैशातुन नंदूशेटला लढवाचय इलेक्शन, हा असला आहे का ‘निपुण’पणा \nकमळांची रोपे लावून मनपाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिन\nबायजीपुरा येथील धोकादायक इमारतीचे बांधकाम मनपा अतिक्रमण विभागाने केले निकषित\nमहानगरपालिकेचा मार्च एंड सुरु, ३१ मार्चपर्यंत रोज ९ तास राबविणार मोहीम\nमनपा बालवाडी शिक्षिका, सेविकांच्या मानधनात वाढ\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ,…\nभाजपला आणखी एक झटका पुण्यातील माजी आमदार जाणार राष्ट्रवादीत;…\nकरमाड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अभिवादन करून…\nकाँग्रेसच्या बैठकीत गोंधळ : नेत्यांच्या एका गटाला वाटते, तात्काळ…\nमोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी…\nशेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यपालांना…\nशेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा…\nउदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2021-01-26T12:55:25Z", "digest": "sha1:7EOBQYJGZQPK72CRKI5QPMIS42FMAWGF", "length": 19114, "nlines": 309, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कृषी | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nगडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा- आमदार डॉ. देवरावजी होळी\nजिल्हा संपादक प्रशांत शाहा गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करताना खरेदीची मर्यादा केवळ ९.६ क्विंटल करणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असून खरेदी मर्यादा एकरी 20 क्विंटल करण्यासह, अतिक्रमित व वनहक्क धारक शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून...\nशेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला…\nशेखर बोनगीरवार चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : चंद्रपूर जिल्हयात दिनांक ३० डिसेंबर २०२० ते ०३ जानेवारी २०२१ या पाच दिवसात आंशिक ढगाळ ते निरभ्र हवामान राहून कमाल तापमान २८.५ ते २८.९ अंश सेल्सिअस तर किमान...\nशेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…\nशेखर बोनगीरवार चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्य���साठी जिल्ह्यातील एकूण 20 प्रकरणांपैकी 10 प्रकरणे पात्र ठरविण्यात आले असून नऊ प्रकरणे अपात्र तर...\n२४ तास वीज पुरवठा द्या– अभिजित कुडे\nवरोरा:– कोरोना च्या पुष्ठभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कुणीही उपाशी राहू नये , सगळ्यांना भाजीपाला मिळावा या साठी शेतकरी बांधव गाव सोडून शेतात राहायला गेला. उन्हातान्हात काबाडकष्ट करून भाजीपाला पिकवत आहे, वीज वितरण कंपनी शेतकरयांना...\nजिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी; ब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट…\n-शेखर बोंनगिरवार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला नुकतेच आकस्मिक भेट देवून धान खरेदी नियमानुसार सुरू आहे का, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी धानाची ग्रेडीग व्यवस्थतीत करून शेतकऱ्यांवर...\nशेतकऱ्यांना थेटमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करा…\nविजय पुसाटे (चंद्रपूर तालुका प्रतिनिधी) चंद्रपूर: शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार जाणीवपुर्वक उत्पादन घेणे आवश्यक आहे, मात्र त्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेनेदेखील शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्रीसाठी विविध ठिकाणी आठवड्यातील दिवस ठरवून जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे...\nशेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा-आमदार डॉ देवराव होळी\nनितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यात आलेला महापुर, दुष्काळ, अवकाळी पाऊस व पिकांवर आलेल्या किडींच्या दुष्परिणाम मुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर फार मोठे संकट कोसळले असून शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक व मानसिक संकटाला सामोरे जावे लागत...\nशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहूजन आघाडीचे भव्य धरणे आंदोलन\nवंचित बहुजन आघाडी* चे *राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर* यांनी शेतकरी आंदोलनाला *सक्रिय पाठींबा* दिलेला आहे. व बाळासाहेबांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी च्या वतीने *गुरूवार दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी...\nशेतकरी बांधवाच्या जिवावर उठणारे काळे कायदे रदद करा राष्ट्रवादीच्या किसान सभेचे मागणी\nशेखर बोंनगीरवार तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी: देशातल्या धनाढयांना फायदा पोहचविण्यासाठी केंद्र शासनाने कृषी विधेयक आणले. शेतकरी बांधवाच्या जिवावर उठणारे हे काळे कायदे आहेत. या कायद्याविरूध्द देशभरातून बळीराजा एल्गार पूकारत आहे. यामुळे हे काळे कायदे तातडीने खारीज...\nशेतकर्‍यांच्या भारत बंदला राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…\nराजुरा (ता.प्र) :-- केंद्र सरकारने मंजूर केलेले वादग्रस्त तीन कृषी कायदे वापस घेण्यात यावे यासाठी दिल्ली येथे संपुर्ण भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलना अंतर्गत आज संपूर्ण भारतात एक दिवसीय बंद पुकारला आहे. या बंदला राजुऱ्यात उत्स्फूर्त...\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…\nशहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…\n जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/maharashtra-government-will-soon-give-diesel-return-for-fisherman-says-aslam-sheikh-58686", "date_download": "2021-01-26T12:00:51Z", "digest": "sha1:GU3PFJPTHBFIBGLHUZDKN6OMHIJN6ZY2", "length": 9439, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मच्छिमारांना मिळणार डिझेलवरील परतावा | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमच्छिमारांना मिळणार डिझेलवरील परतावा\nमच्छिमारांना मिळणार डिझेलवरील परतावा\nमहाराष्ट्रात डिझेल कोटा मंजूर करण्यात आलेल्या मच्छिमारांना लवकरच राज्य सरकारकडून डिझेलवरील परतावा मिळेल, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमहाराष्ट्रात डिझेल कोटा मंजूर करण्यात आलेल्या मच्छिमारांना लवकरच राज्य सरकारकडून डिझेलवरील परतावा मिळेल, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.\nमच्छिमारांना डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात आलेल्या तरतुदीपैकी उर्वरित ४०.६५ कोटी रुपयाची रक्कम लवकरात लवकर मत्स्य व्य��साय विभागास देण्याची मागणी मत्स्यव्यवसाय अस्लम शेख यांनी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विभागास वितरित करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले आहेत. महाराष्ट्रात सध्या १६० मच्छीमार सहकारी संस्थांच्या ९६४६ यांत्रिकी नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्यात आलेला आहे.\nसन २०२० व २०२१ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल परताव्यासाठी रु. ६० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यातील फक्त १९.३५ कोटी रुपये रक्कमच मत्स्यव्यवसाय विभागाला वितरित करण्यात आली. उर्वरित ४०.६५ कोटी रुपये लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास वितरित करण्याची मागणी अस्लम शेख यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून मत्स्यव्यवसाय विभागास तात्काळ वितरित करण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी वित्त सचिवांना दिले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय अस्लम शेख यांनी दिली आहे.\nअस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून डिझेल परताव्याचा अनुशेष वाढत गेला. हा अनुशेष भरुन काढत आतापर्यंत ११० कोटी रुपयापर्यंत डिझेल परतावा मच्छिमारांना देण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे डिझेल परताव्यासाठीची १८९ कोटींची पूरक मागणी करण्यात आलेली असून या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद अर्थमंत्र्यांनी दिला आहे.\nकोरोनामुळे पहिल्यांदाच प्रभादेवीची जत्रा रद्द\nप्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चाललीय, काँग्रेसचा टोला\nमहाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड\nमुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच- भाई जगताप\nपर्यटनाला चालना देण्यासाठी २ हजार ९०५ कोटींचे करार\nम्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा\nखडसेंना फक्त चौकशीसाठी समन्स केला –ईडी\nमुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्रं\nभारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन\nपत्री पुल वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण\nराज्यातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर\n‘महामूव्ही चॅनेल’ला पोलिसांनी लावले टाळे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/theaters-are-likely-to-start-from-dussehra/", "date_download": "2021-01-26T11:06:15Z", "digest": "sha1:ZEBO3WBPYP6LLXD2BJ2DWGVYL5XN6MLC", "length": 4599, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "दसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता - News Live Marathi", "raw_content": "\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nकोरोना मुळे मार्च पासून बंद असलेल्या मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थियेटर्सना ९ हजार कोटीचा नुकसान झाला आहे. थियेटर्स पुन्हा सुरु व्हावीत यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन आणि केंद्र सरकार यांच्यात या संदर्भात अनेक चर्चा झाले असून ऑक्टोबर मध्ये येत असलेल्या दसऱ्यापासून थियेटर्स सुरु होऊ शकतील असे संकेत दिले जात आहे.\nचित्रपट वितरकांच्या मते लॉकडाऊन मध्ये झालेले नुकसान पुढील वर्षात रिलीज होत असलेल्या चित्रपटातून भरून निघू शकेल. चित्रपट निर्माते गिरीश जोहर यांच्या मते २०२१ मध्ये मेगाबजेट आणि बडे स्टार्स असलेले अनेक चित्रपट येत असून ही संख्या साधारण १६ आहे. त्यातूनच ४ हजार कोटी मिळू शकणार आहेत.\nदेशातील मुख्य मल्टीप्लेक्स चेन कार्निवलचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल सहानी म्हणाले, दिवाळी, दसरा, ईद, २ ऑक्टोबर, होळी या काळात नेहमीच चित्रपट प्रदर्शनाची एकच गर्दी होते. आता थियेटर्स उघडण्याची शक्यता नजरेत आल्याने अपूर्ण चित्रपटांचे काम पूर्ण करण्यास वेग आला आहे. त्यामुळे नुकसान भरून येण्यास मदत होईल.\nRelated tags : केंद्र सरकार central goverment कोरोना चित्रपट थियेटर्स लॉकडाऊन\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704799741.85/wet/CC-MAIN-20210126104721-20210126134721-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}