diff --git "a/data_multi/mr/2020-16_mr_all_0008.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0008.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0008.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,666 @@ +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_574.html", "date_download": "2020-03-28T14:03:52Z", "digest": "sha1:3H2JJEOGMU77C7DDYTQ2Y2SGZ5YDUD6O", "length": 4252, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "कास तलावाचे ओटीभरण", "raw_content": "\nसातारा : कास पठरावरावरील दाट धुके, मंद वारा आणि सतत कोसळणार्‍या पावसाच्या धारा अशा अल्हाददायक वातावरणात श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) कास तलावाचा ओटीभरण कार्यक्रम सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पाडला. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी तलावाची खणानारळाने ओटी भरली.सातारकरांची वर्षभर तहान भागवणारा कास तलाव या महिन्याच्या सुरुवातीलाच भरला. वर्षाअखेरीस पाणीसाठा तळ गाठतो.\nत्यामुळे या तलावाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कास तलाव सध्या ओसंडून वाहत आहे. सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने घेण्यात आलेला कास तलावाच्या ओटीभरणाचा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी तलावाची ओटी भरली. सभागृह नेत्या सौ.स्मिता घोडके, नियोजन सभापती स्नेहा नलवडे यांनी पाण्याचे पूजन केले. पठारावरील थंडगार वारा आणि पावसाच्या कोसळणार्‍या धारा झेलत मन प्रफुल्‍लित करणार्‍या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.\nयावेळी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, समाजकल्याण सभापती संगीता आवळे, नगरसेवक राजू भोसले आदि उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात साविआतील दिग्गजांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर यांच्यासह बरेचजण या कार्यक्रमास गैरहजर राहिले, प्रमुख अधिकारीही यावेळी उपस्थित नसल्याने उपस्थितांमध्ये चर्चा सुरु होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/dhavalikar/", "date_download": "2020-03-28T15:03:21Z", "digest": "sha1:Q2PRSCKGVJWL3K74JO2DWNVBCHSGL7VG", "length": 5457, "nlines": 90, "source_domain": "daryafirasti.com", "title": "dhavalikar | Darya Firasti", "raw_content": "\nमुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट होते … व्यापाराची समृद्ध बाजारपेठ म्हणून या शहराची कीर्ती युरोप पर्यंत पोहोचली होती … इथल्या गजांत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कदाचित बांधलेला एक प्रचंड दगडी हत्ती अनेक शतके या बेटाची ओळख होता. आजही आपण त्या बेटावर सफर […]\nपावसाळा यावेळी खूपच उशीरा संपलाय आणि गुलाबी थंडीचे (मुंबईत जितपत थंड असू शकते) दिवस अजूनही दूर आहेत. त्यामुळे कोकणात लांबच्या प्रवासाला निघायला अजून दीड महिना तरी वेळ आहे … पण आपली मुंबई कोकणातच आहे की आणि मुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट […]\nसागर सखा किल्ले निवती\nसागर सखा किल्ले निवती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/01/raj-thackeray-saffron-poster-at-shivsena-bhawan/", "date_download": "2020-03-28T14:41:12Z", "digest": "sha1:VWDUOSLM7TL6AT2AFM4EQI73IRPMAS5V", "length": 6390, "nlines": 83, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मनसेची पोस्टरबाजी शिवसेना भवनासमोर – Kalamnaama", "raw_content": "\nमनसेची पोस्टरबाजी शिवसेना भवनासमोर\nसत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट' अशा आशयाचे पोस्टर मनसेने शिवसेना भवनासमोर लावला आहे. येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईत मनसेचं अधिवेशन होणार आहे. त्याआधीच मनसेनं मुंबईत पोस्टरबाजी सुरू केली आहे.\nसत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ अशा आशयाचे पोस्टर मनसेने शिवसेना भवनासमोर लावला आहे. येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईत मनसेचं अधिवेशन होणार आहे. त्याआधीच मनसेनं मुंबईत पोस्टरबाजी सुरू केली आहे. राज ठाकरे यांना महाराष्ट्र धर्मसम्राट, असं संबोधण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर भगव्या रंगात असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना उधान आलं आहे.\nसेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोशल मीडीयाच्या माध्यामातून हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरच्या माध्यमातून कोणालाही डिवचण्या��ा आमचा हेतू नाही, असंही देशपांडे यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.\nPrevious article कोकणात खवले मांजर तस्कर जेरबंद\nNext article जे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/celebritys-birthday/birthday-horoscope-18-february-2020-yearly-prediction-for-the-year-2020-to-2021/articleshow/74185022.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T16:01:46Z", "digest": "sha1:4TZL67NH4AHDOUWJP5FPUJ7DUUPRVQK3", "length": 12547, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Birthday horoscope : १८ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य - birthday horoscope 18 february 2020 yearly prediction for the year 2020 to 2021 | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n१८ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nबॉलिवूडमधील निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा आज जन्मदिन आहे. साजिद नाडियाडवाला यांच्यासह आज जन्मदिवस असणाऱ्यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा... आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, पाहूया...\n१८ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआचार्य कृष्ण दत्त शर्मा\nबॉलिवूडमधील निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा आज जन्मदिन आहे. साजिद नाडियाडवाला यांच्यासह आज जन्मदिवस असणाऱ्यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा...\nवृषभ: आर्थिक संपन्नता लाभेल; वाचा राशीभविष्य\nआज वाढदिवस असणा��्यांना आगामी वर्ष कसे जाईल, पाहूया...\nआगामी वर्षांत आपल्यावर चंद्र आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव राहील. उर्वरित फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रेरणा देणाऱ्या घटना घडतील. एप्रिल महिन्यात प्रचंड यश मिळण्याचे संकेत आहेत.\nशिवजयंतीः महाराजांच्या 'या' गडकिल्ल्यांची माहिती आहे का\nमे-जून या कालावधीत शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकांना धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना बुद्धीच्या जोरावर प्रसिद्धी मिळेल. जुलै महिन्यात साहित्य निर्मिती केली जाईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.\nप्रपंच, परमार्थाचा नेटका मंत्र देणारे रामदास स्वामी\nसप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात सर्जनशील व सृजनात्मक कामे कराल. नोव्हेंबर महिना आर्थिक दृष्ट्या अनुकूल राहील. डिसेंबर महिन्यात महिलांना अडचणींचा सामना करावा लागेल.\n; 'हे' आहेत सोपे उपाय\nसमाजात बदल घडवण्यासाठी 'या' गोष्टी कराच\nजानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये नशीब साथ देईल. विद्यार्थ्यांना परीश्रम केल्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही. आगामी वर्षात सूर्याची उपासना करणे फायदेशीर ठरेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसेलिब्रिटींचे वाढदिवस:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\n२४ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२३ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२६ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२७ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२५ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n'अशा' प्रकारे सुरू झाली भागवत सप्ताहाची परंपरा\n२८ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २८ मार्च २०२०\nचैतन्य महाप्रभूंनी आपला ग्रंथ गंगेत टाकला आणि...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n१८ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n१७ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n१६ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n१४ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n१३ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2020/03/blog-post_94.html", "date_download": "2020-03-28T15:33:47Z", "digest": "sha1:74FGOOVMNXEJNXYCEYA3UVC7DGQPPFZV", "length": 21645, "nlines": 62, "source_domain": "www.berkya.com", "title": "अनंत दीक्षित अनंतात विलीन ...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याअनंत दीक्षित अनंतात विलीन ...\nअनंत दीक्षित अनंतात विलीन ...\nबेरक्या उर्फ नारद - ७:२८ म.पू.\nपुणे - ज्येष्ठ पत्रकार आणि 'सकाळ' चे माजी समूह संपादक अनंत दीक्षित ( वय ६७ ) यांचे सोमवारीसायंकाळी एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रगट केला आहे.\nअनंत दीक्षित हे मूळचे सोलपूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी . त्यांचे शिक्षण बार्शीतच झाले. पुण्यात त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूर आणि पुन्हा पुणे असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास राहिला.\nते बरेच वर्षे कोल्हापूर सकाळचे संपादक होते. त्यानंतर ते पुण्यात सकाळ मध्ये रुजू झाले होते. सकाळचे ते काही वर्षे मुख्य संपादक होते. जवळपास २० वर्षे सकाळ मध्ये काम केल्यानंतर ते पुणे लोकमतमध्ये गेले होते. एक अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. दीक्षित हे रविवार सकाळ मध्ये गीतकार गुलजार यांच्याशी बोलून एक कॉलम लिहीत असत.त्यांचा हा कॉलम वाचकप्रिय झाला होता.त्यांचे आणि गुलजार यांचे निकटचे संबंध होते.\nमराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या जाणकार संपादकांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जायचं. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. तटस्थ राजकीय विश्लेषक म्हणूनही, त्यांची ओळख होती. तसेच साहित्य विषयक त्यांचा व्यासंग होता. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण तसेच, शैलीदार वक्तृत्व हे त्यांच्या व्यक्तीमत्वातील विशेष गुण होते. निवृत्तीनंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी न्यूज चॅनेलवर राजकीय विश्लेषक म्हणूनही आपली स्वतंत्र छाप पाडली होती.\nकोल्हापूर शहराशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. कोल्हापूरशी आणि तिथल्या माणसांशी असणारी त्यांची नाळ शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्या माग पत्नी अंजली, कन्या अमृता, नात चार्वी आणि जावई, असा परिवार आहे. त्यांची कन्या स्कॉटलंडमध्ये असते. ती मंगळवारी संध्याकाळपर्यंत पुण्यात परतेल. त्यानंतर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.\nमहाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, कोल्हापूरच्या विकासाला आपल्या लेखणी आणि वाणीने आकार देण्यात दीक्षित यांचा मोठा वाटा होता. साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान करवीरवासिय कायमच स्मरणात ठेवतील. राज्यातील अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली. त्यांचे विवेचन वस्तुनिष्ठ आणि तर्कावर असायचे. प्रश्न धसास लागेपर्यंत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून प्रयत्न केले. नवे लेखक आणि कवी यांना सकाळच्या माध्यमातून त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक लेखक कवी घडले.\nज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अनंत दिक्षीत यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यासंगी, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी अनंत दिक्षीत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अनंत दिक्षीत हे विचारांनी परखड व अनेक पत्रकारांचे आदर्श होते. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. कोल्हापूर आणि पुण्याशी त्याचं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या संस्कारातून घडलेले पत्रकार यापुढच्या काळात त्यांचे विचार पुढे नेतील, असा मला विश्वास आहे.\nदीक्षित सरांचे शेवटचे पत्र, कोल्हापूरसाठी...\nआपल्याशी संवाद साधण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे. सतत कोल्हापूरची आठवण येते. लोकही मनापासून प्रकृतीची चौकशी करतात. अलीकडे माझ्या मनाने हळवेपणाचा सूर पकडलेला दिसतो. प्रकृती आणि त्याम��ळे येणारे क्षण फार विचित्र असतात. एक दिवसाआड डायलिसिस सुरू आहे. अलोपॅथी आणि होमिओपॅथी असा कार्यक्रम सुरू आहे. ज्यादिवशी डायलिसिस सुरू असते त्यादिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बराच त्रास होतो. त्रासाचा अटळ भाग म्हणून अंथरुणावर पडून रहावे लागते. प्रकृतीची क्षीणता एवढ्या टोकाला गेली आहे की, नव्याने किंवा पूर्वीप्रमाणे वाचन अशक्य झाले आहे. मेंदूला कोणतेही ओझे अजिबात चालत नाही. त्यामुळे जो जीवनक्रम आहे, त्यात दुःखसंपन्नता आहे. म्हणजे मी हतबल झालो आहे असे नव्हे. कुटुंबाची म्हणजे माझी पत्नी सौ. अंजलीची साथ देण्याची धमक अपूर्व आहे. जीवनाच्या गाभ्याविषयी तिला असलेली समज माझ्यापेक्षा कितीतरी पुढची आहे. सतत कोणता ना कोणता तरी विचार करण्याची सवय मला अडचणीची ठरली आहे. विचार करण्याने मनाच्या गरजा हा पैलू माझ्या कधी लक्षातच आला नाही. मन मारणे चांगले नाही, मनाला विवेकाची साथ आवश्यक आहे हे खरे असले तरी आत्मनियंत्रण सैल झाल्यास कठीण स्थिती येते. कळते पण वळत नाही ही ती स्थिती होय. माझ्या मुलीच्या म्हणजे अस्मिताच्या मृत्यूनंतर प्रत्येक क्षणी अंतःकरणात प्रचंड अस्वस्थतता असते. कित्येकांना मी आधार दिला पण माझे दुःख मला झेपत नाही. अशावेळी जुन्या आठवणी, मैत्री नजरेसमोर उभी राहिली की मी अनावर होतो. शारिरिक त्रास असा असतो की, जेव्हा शरीर कासावीस असते तेव्हा तो त्रास सांगायला आवश्यक असलेली पूर्णता हरवून जातो. मानसिक त्रासाचे स्वरूप असे असते की,पोटात कालवाकालव होते. तरीही माझ्या पत्नीच्या जिद्दीवर वाटचाल सुरू आहे. तिलाही गुडघेदुखीचा त्रास आहे. माझी थोरली मुलगी अमृता आणि नात चार्वी स्कॉटलंडला असते. ती दररोज मला फोन करत असते. तिची घनव्याकुळता आपण सर्वजण समजू शकता. या सगळया वातावरणात वाचनात पडलेला खंड आणि लोकांमधली उठबस संपल्याचे शल्य टोकदार आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘��ेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आ��ची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/international", "date_download": "2020-03-28T15:08:30Z", "digest": "sha1:352ANVNWDRVNOPLUZRH7ZFOKKXCXUBYT", "length": 21007, "nlines": 238, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "अंतरराष्ट्रीय - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > अंतरराष्ट्रीय\nकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकत असतांनाही युरोप आणि अमेरिका येथील जनता करत होती मौजमजा \nजगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याची तीव्रता लक्षात येत आहे. चीनमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतांना अनेक देश त्याकडे गांभीर्याने पहात नव्हते. युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, तसेच अमेरिका येथे जनता त्याकडे गांभीर्याने न पहाता मौजमजा करत होती; मात्र आता तेथील स्थिती अत्यंत वाईट… Read more »\nकाबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार\n‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत \nकोरोनामुळे ५० हून अधिक देशांत ‘दळणवळण बंदी’ \nकोरोनामुळे ५० हून अधिक देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) घोषित करण्यात आली असून अनुमाने १ अब्ज नागरिक घरातच आहेत. Read more »\nचीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू\nचीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. Read more »\nजगामध्ये काहीही झाले, तरी चीन आणि पाक यांची मैत्री कायम राहील \nआंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये कोणताही पालट होत असला, तरी आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री नेहमीच कायम राहील. मानवता आणि लोकांचे भले होण्यासाठी आम्ही जगासमोर एक आदर्श सादर करू Read more »\nदेहलीतील दंगलीच्या काळात धर्मांधांना पाकमधील २०० हून अधिक ट्विटर खात्यांवरून भडकावण्याचा प्रयत्न \nइस्लामी देश आणि त्यांच्या संघटना आता या दंगलीसाठी पाकला जाब विचारणार आहेत का देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का \nडोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला ‘चिनी व्हायरस’ संबोधल्याने चीनकडून अमेरिकेच्या वृत्तपत्रांवर बंदी\nकोरोनाला ‘चिनी’ संबोधल्याने चीन अशा प्रकारची भूमिका घेते; मात्र विदेशी आणि त्यातही अमेरिकी प्रसारमाध्यमे सतत भारताच्या विरोधात लिखाण प्रसारित करत असतांना भारत असे पाऊल उचलत नाही, हे संतापजनक \nकोरोनाशी लढण्याची आमच्याकडे क्षमताच नाही – पाकच्या पंतप्रधानांची स्वीकृती\nपाकने गेली ७२ वर्षे केवळ जिहाद करण्यात आणि आतंकवादी निर्माण करण्यात स्वतःचा वेळ अन् पैसा खर्च केला. आतंकवाद पोसून लोकांना मारण्याचाच प्रयत्न करणार्‍या पाककडे माणसांना जगवण्याची क्षमता कशी निर्माण होणार \nदक्षिण कोरियामध्ये चर्चमधील ‘पवित्र पाणी’ प्यायल्यान��� ४६ जणांना कोरोनाची बाधा, चर्च बंद \nअसा प्रकार एखाद्या मंदिरात घडला असता, तर एकजात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंदिरातील पुजार्‍यांवर तुटून पडले असते आणि हिंदूंच्या धार्मिक परंपरांना ‘अंधश्रद्धा’ ठरवत यावर कारवाई करण्याची मागणी केली असती \n‘कोरोना ही अल्लाने केलेली शिक्षा’ म्हणणार्‍या इराकमधील धर्मगुरूंनाच कोरोनाचा संसर्ग \n‘आता स्वतःला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, हे इस्लामी धर्मगुरूंनी सांगावे ‘जगभर थैमान घालणार्‍या जिहादी आतंकवादाला इस्लामी धर्मगुरु खतपाणी घालतात. त्याचीच शिक्षा त्यांना मिळाली आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ‘जगभर थैमान घालणार्‍या जिहादी आतंकवादाला इस्लामी धर्मगुरु खतपाणी घालतात. त्याचीच शिक्षा त्यांना मिळाली आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी र���पयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/news/6", "date_download": "2020-03-28T15:54:53Z", "digest": "sha1:BBOR2NHKQHWBPG73YMEY4FLNKS2T4O2T", "length": 25991, "nlines": 352, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "बुलडाणा News: Latest बुलडाणा News & Updates on बुलडाणा | Maharashtra Times - Page 6", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nटीम मटा फडणवीस सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना सुलभ व्हावी यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली...\nमहिला शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या निमित्ताने...\n२० दिवसांत २०० परीक्षांचे निकाल\nमुख्यमंत्री सर, बाबा मला वेळ देऊ शकत नाहीत; एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीचे पत्र झाले व्हायरल\n‘मुख्यमंत्री सर, माझ्या बाबांचा पगार खुपच कमी आहे. त्यामुळे त्यांना सतत ओव्हरटाइम करावा लागतो. त्यामुळे ते मला वेळ देऊ शकत नाहीत. तुम्ही काहीही करा पण माझ्या बाबांचा पगार वाढवा. त्यांचा पगार वाढला, तर मला चांगले शिक्षण मिळेल’, अशी आर्त हाक पहिल्या वर्गात शिकणाऱ्या श्रेया सचिन हराळे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे.\nमुख्यालयी नसलेल्या शिक्षकांवर कारवाई\nमुख्य अधिकाऱ्यांची हायकोर्टात माहिती; वकिलांच्या चमूकडून झाली पाहणीम टा...\n-जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारीमटा...\n@ramvaybhatMTराज्यात परिवहन क्रांती घडवून आणणाऱ्या, संपूर्ण मराठवाड्याच्या विकासातील महत्त्वाचा घटक ठरणार असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ...\nम टा वृत्तसेवा, बुलडाणाखामगावातील एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी समोर आली...\nहमी भावात ‘व्यापारी’ घोळ\nम टा वृत्तसेवा, यवतमाळ दिवाळीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने कापूस भिजला ओलाव्याचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी भाव पाडले...\nपोलिस अधिकाऱ्यांना २०२० लाभदायी\nपोलिस विभागात अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नतीच्या आशा नवीन सरकारमुळे पल्लवीत झाल्या आहेत...\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, या घटनेची राष्ट्रीय पातळीवर जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटसंदर्भात झाली. महाआघाडीच्या सरकारची जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आली असताना अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यानंतर काही तासांतच अजित पवार यांच्यावर आरोप असलेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी गुंडाळण्याची तयारी सुरू झाली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात सुरू असलेल्या बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वाशीम येथील आठ प्रकरणांच्या फायली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nपोलिस अधिकाऱ्यांना २०२० लाभदायी\nपोलिस विभागात अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नतीच्या आशा नवीन सरकारमुळे पल्लवीत झाल्या आहेत...\nनवीन पदनिर्मितीस आरोग्य विभागाने मंजुरी देऊनही कामकाज ठप्पम टा...\nदिव्यांग महिलेची बलात्कार करून हत्या\n-आरोपी ताब्यात; जळगाव जामोद तालुक्यातील घटनेने खळबळमटा...\nदिव्यांग महिलेची धारदार शस्त्राने हत्या; मृतदेह विवस्त्र असल्याने बलात्काराचा संशय\nहैदराबाद येथील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची घटना ताजी असतानाच बुलडाणा जिल्ह्यात देखील अशीच घटना समोर आली आहे. दिव्यांग महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून मृतदेह विवस्त्र असल्याने बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे.\nलोणार सरोवर विकासाचा निधी द्या\nमटा विशेष प्रतिनिधी, नागपूरउल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार येथील विवर व सरोवराच्या संवर्धनासाठी ९१...\nमुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलाचाही विहिरीत बुडून मृत्यू\n-बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील हृदद्रावक घटनामटा प्रतिनिधी, बुलडाणाविहिरीजवळ काम करीत असताना दहा वर्षीय मुलगा तोल जावून विहिरीत पडला...\n‘मिशन इंद्रधनुष’चा दुसरा टप्पा सुरू\n-२५ जिल्हे, २० महापालिका हद्दीत होणार लसीकरण-मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश-म टा...\nबुलडाणा: येळगावात आढळला पाण्यावर तरंगणारा दगड\nबुलडाणा शहराजवळील येळगाव येथे चक्क पाण्यावर तरंगणारा दगड सापडला आहे. ब्रह्मानंद श्रीराम गडाख यांच्या धरण परिसरातील बुडीत क्षेत्रालगतच्या शेताजवळ हा दगड आढळून आला आहे.\nटीम मटाशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत साधलेली जवळीक राज्याला महाविकास आघाडीचे सरकार देऊन गेली आहे...\nवाहतूक विभागाकडून कार्यवाही नाहीम टा...\nमुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय\nनांदूरमध्यमेश्वरला लवकरच ‘रामसर’चा दर्जा\nशिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा पवार\nफादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाचे उद्घाटक म टा...\nसिंचन घोटाळ्यातील नऊ फाइल बंद; सिंचन घोटाळ्याची चौकशी गुंडाळणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली असतानाच, देशभरात गाजलेल्या आणि राज्यातील सर्वात मोठ्या ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांच्या चौकशीची फाइल सोमवारी बंद करण्यात आली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांच्या उघड चौकशीची ही फाइल आहे.\nसिंचन घोटाळा चौकशी गुंडाळणार\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/news", "date_download": "2020-03-28T15:51:41Z", "digest": "sha1:WMT67T3Y3HBLYYO7NTTXZWPSOJEDRAK5", "length": 28872, "nlines": 353, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "मेक इन इंडिया News: Latest मेक इन इंडिया News & Updates on मेक इन इंडिया | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ त���सात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nमेक इन इंडिया »\nलष्करी दुरुस्ती डेपोंचे खासगीकरण\nनागपूरः इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सिस्टीम\nइलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसविण्याकरिता परवानगी दिली. चार्जिंग पॉइंट स्थापन करण्यासंबंधीचा करार महामेट्रो आणि ऊर्जादक्षता सेवा लिमिटेडदरम्यान लवकरच करण्यात येणार आहे.\nपोलिस म्हणतात ‘करोना व्हायरस मॅप’ उघडू नका\nकरोना व्हायरसचा १०० हून अधिक देशांनी धसका घेतला असताना आता चोरट्यांनी करोना व्हायरसच्या नावाने गंडा घालायला सुरुवात केली आहे. 'करोना विषाणूची माहिती ऑनलाइन शोधताना करोना व्हायरस मॅप उघडणाऱ्या काही जणांच्या संगणकातील माहिती व विविध पासवर्ड चोरीला जात असल्याची माहिती समोर आली आहे.\nव्यापारयुद्ध, करोना यांमुळे भारताला संधी\nम टा प्रतिनिधी, पुणे'चीनमधील उत्पादन क्षेत्राला करोना व्हायरसचा फटका बसला आहे...\nव्यापारयुद्ध, करोना यांमुळे भारताला संधी\nम टा प्रतिनिधी, पुणे'चीनमधील उत्पादन क्षेत्राला करोना व्हायरसचा फटका बसला आहे...\nहवेतून मिळणार पिण्याचे पाणी\nहवेत व वातावरणात उपलब्ध असलेल्या आर्द्रतेतून आता पिण्याचे पाणी मिळवता येणार आहे. यासाठी 'द एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट' (टेरी) या ऊर्जा क्षेत्रातील संस्थेने संशोधन सुरू केले असून, 'मैत्री' संस्थेने तयार केलेल्या 'मेघदूत' या उपकरणाद्वारे हे साध्य होईल.\nनवीन उद्योजकांच्या मदतीसाठी ‘सीएं’नी पुढाकार घ्यावा\nम टा प्रतिनिधी, पुणे 'कृषीनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले औद्योगिक (एमएसएमई) क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे...\n'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींचे आवाहनवृत्तसंस्था, नवी दिल्ली'भारतातील जैवविविधता हा संपूर्ण मानवजातीसाठी आगळा खजिना आहे,' असे सांगून, ...\nपहिली राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द संपण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणे, ही बाब मोदीसरकारसाठी प्रतिष्ठेची झाली होती. या भारतभेटीत मोदी आणि ट्रम्प यांच्यात मुत्सुद्देगिरीची चढाओढ रंगणार आहे. कारण भारत-अमेरिका दोन्ही देशांना व्यापार करार करायचे आहेत, पण ते कुणाच्या हिताचे ठरतात ते या भेटीनंतरच कळेल\nपहिली राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द संपण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणे, ही बाब मोदीसरकारसाठी प्रतिष्ठेची झाली होती. या भारतभेटीत मोदी आणि ट्रम्प यांच्यात मुत्सुद्देगिरीची चढाओढ रंगणार आहे. कारण भारत-अमेरिका दोन्ही देशांना व्यापार करार करायचे आहेत, पण ते कुणाच्या हिताचे ठरतात ते या भेटीनंतरच कळेल\nकरोना ठरला भारतीय उत्पादकांसाठी ‘लाभदायी’\nहोळीच्या बाजारपेठेत यंदा चायनाबंदीमटा प्रतिनिधी, नागपूर करोना हा अख्ख्या जगासाठीच चिंतेचा विषय आहे...\n‘वागळे’तील उद्योजकांचे प्रश��न जैसे थे\nमूलभूत सुविधाही मिळत नसल्याची खंतम टा...\nकरोना;सरकार देणार उद्योगांना दिलासा\nकरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी गंभीर दखल सरकारने घेतली असून, लवकरच सरकार उद्योगांना दिलासा देईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली.\n'करोना'चा परिणाम; अर्थमंत्री सीतारामन घेणार आढावा\nचीनमध्ये करोना विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे देशाच्या व्यापारावर तसेच मेक इन इंडिया मोहिमेवर परिणाम असून त्याचा आढावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी घेणार आहेत.\n‘भाभा कवच’ करणार सीआयएसएफ जवानांची सुरक्षा\nनव्या मेट्रोंनाही चारकोपचा आसरा\nकारडेपोअभावी मेट्रो ७ प्रकल्पाला उशीर होणे टळणारदहिसर कारडेपोचा प्रश्न निकाली निघेपर्यंत व्यवस्थातोपर्यंत मेट्रो ७च्या गाड्यांचा भार चारकोप ...\nशस्त्रास्त्र निर्मितीसाठी हजार कोटींचे साह्य\nतोट्यातील ‘ई-कॉमर्स’ची व्हावी चौकशी\nम टा प्रतिनिधी, नागपूर देशभरातील ई-कॉमर्स कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत...\nजीन्स उद्योगाला संजीवनीची प्रतीक्षा\nउल्हासनगर शहरातील विविध बाजारपेठांपैकी सर्वात मोठी आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या जीन्स उद्योगाला गेल्या तीन वर्षांपासून संजीवनीची प्रतीक्षा आहे.\nरेल्वे कारखान्यासाठी५५ कोटींची तरतूद\nलातूर रेल्वे कारखान्याला गती\nअर्थसंकल्पात ५५ कोटी रुपयांची तरतूदम टा...\nभाजपकडून मोदींची विवेकानंदांशी तुलना; काँग्रेस नेत्याचीही जीभ घसरली\nभाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना स्वामी विवेकानंदांशी केल्याने काँग्रेसने त्यावर टीका केली आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही भाजपवर टीका करताना मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने लोकसभेत एकच गोंधळ झाला. त्यामुळे अखेर लोकसभा अध्यक्षांना हा आक्षेपार्ह शब्द कामकाजातून हटवावा लागला.\nविदेशी इलेक्ट्रिक वाहने महागणार\nआयात शुल्कात वाढ; 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहनासाठी निर्णयवृत्तसंस्था, नवी दिल्लीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर ...\nमेडिकल-मेयोसारखा एम्सचा डब्बा करू नका\nद्वितीय वर्धापनदिन सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रावर झाले मंथनम टा...\n१० पैकी ६----------- 'मेक इन इंडिया' धोरणाला चालनाअर्थमंत्री निर्म��ा सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना देशभरात एक एप्रिलपासून ...\n१० पैकी ६----------- 'मेक इन इंडिया' धोरणाला चालनाअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना देशभरात एक एप्रिलपासून ...\nआर्थिक सर्वेक्षण : लाखो बेरोजगारांसाठी खुशखबर\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीयेत्या पाच वर्षांत (२०२५पर्यंत) देशात चांगल्या वेतनाच्या चार कोटी नोकऱ्यांची भर पडणार असून, २०३० पर्यंत त्यांची संख्या आठ ...\nBudget 2020: 'या' अपेक्षा पूर्ण होणार का\nनवी दिल्ली : उद्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन सलग दुसऱ्या वर्षी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात कोणकोणत्या क्षेत्राबाबत काय घोषणा असतील त्याचा एक अंदाज पुढीलप्रमाणे...\n तुमचा खिसा भरणार की रिकामा होणार\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शनिवारी पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर असलेले सध्याचे मंदीचे मळभ दूर करण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असणार आहे. त्यामुळंच वैयक्तिक प्राप्तीकरात कपात, ग्रामीण व कृषी क्षेत्रासाठी सवलती आदी बाबींचा समावेश या 'फील गूड' अर्थसंकल्पात असण्याची शक्यता आहे.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-sanvidhan-din-constitution-day-celebrate-in-district/", "date_download": "2020-03-28T15:24:14Z", "digest": "sha1:EA5LLQ2BD4KTTMPMAK5RKAXM6HLMRBNN", "length": 24102, "nlines": 250, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात ठिकठिकाणी संविधानाचा जागर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nजिल्ह्यात ठिकठिकाणी संविधानाचा जागर\nनाशिक : जिल्ह्यातील विविध ठिकाणी संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरासह तालुक्यातील अनेक शाळा,संस्था, संघटना यांच्या माध्यमातून संविधान दिनाचे औचित्य साधत संविधानाचे महत्व पटवून देण्यात आले.\nदरम्यान संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. शहरातील मनपा मुख्यालयात नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास मा.उपमहापौर भिकुबाई बागुल,सभागृहनेते सतीश सोनवणे,नगरसेवक चंद्रकांत खोडे,नगरसेविका स्वाती भामरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\n संविधानाचा सन्मान करून, त्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळेच आपले अस्तित्�� आहे. एकता व अखंडता ही भारतीय संविधानामुळे देशात एकत्र नांदत असल्याचे मत दिवाणी न्यायाधीश आर. एन. खान यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nइगतपुरी न्यायालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर वकील संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम, प्रा. नितीन सोनवणे, अँड. जितेंद्र केदारे, अरुण दोंदे आदी उपस्थित होते.\nनांदुर-शिंगोटे : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संविधान प्रश्न जागृती व्हावी यासाठी संविधानाच्या सामूहिक वाचन करण्यात आलेले संविधान अनेक वक्त्यांनी आपले मत मांडले.\nयाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत येलेकर सर यांनी भारतीय संविधानाने समता बंधुता व न्याय यावर अवलंबून असणारे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. त्यामुळे अनेक जाती धर्म असलेला विविधतेने नटलेला देश आज एक संघ दिसून येतो त्याची एकमेव कारण भारताचे संविधान होईल विशेष म्हणजे संविधानामुळे महिलांना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत, असे मत येरेकर यांनी याप्रसंगी मांडली अध्यक्षस्थानी सरपंच गोपाळ शेळके होते. याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच विद्याताई बाबर तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजि.प.प्रा.शाळा.ठाणगाव येथे संविधान दिन साजरा\nहतगड : सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळा ठाणगाव येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शुर विरांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मापारी यांनी संविधान प्रास्तविक करुन, संविधानाची शपथ देऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.\nयावेळी चौधरी यांनी संविधांबाबत मुलांना मार्गदर्शन केले. शाळेतील मुलांनीसुद्धा संविधानाचे वाचन करण्यात आले.नंतर निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,चर्चा सञ घेण्यात आले.\nसमाज कल्याण विभागात ‘संविधान दिन’ साजरा\nनाशिक : २६ नोव्हेंबर २०१९ देशभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘संविधान दिन’ कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे.\nनाशिक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्���ाय भवन परिसरात संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रादेशिक उपायुक्त मा.श्री.भगवान वीर यांच्या मागोमाग अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात केले.\nयावेळी संविधान प्रास्ताविका वाचन कार्यक्रमांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील प्रादेशिक उपायुक्त, विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहाय्यक आयुक्त, शासकीय वसतिगृह, शासकीय अंधशाळा, शासकीय आयटीआय, माहिला व बालकल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालय, व विविध मागासवर्गीय महामंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्यने संविधान प्रास्ताविका वाचन कार्यक्रमात सहभागी झाले होते.\nनगर टाइम्स ई-पेपर : मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\n‘मी पुन्हा आलो…मी पुन्हा गेलो’…; राजीनाम्यानंतर मिम्सचा पाऊस\nकळवण येथील देसाई कुटुंबीयांनी अमेरिकेत साजरा केला गुढीपाडवा\nसिन्नर : वडांगळीत डसन डुकरीचे सोंगं नाचवण्याची परंपरा; काय आहे ‘डसन डुकरी’\nपोलीस बंदोबस्तात मढीत गोपाळ समाजाच्या दोन होळ्या पेटल्या\nहोळी : रंगपंचमीला महागाईचा रंग\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहतनूर (वरणगाव ता.भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nविशेष मुलाखत : ‘खुलता कळी खुलेना’फेम विक्रांत अर्थात ओमप्रकाश शिंदेसोबत गप्पा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nएसटी सवलतींचा दोन कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ\nजळगाव : पो.नि.बापू रोहोम यांची बदली \nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nकळवण येथील देसाई कुटुंबीयांनी अमेरिकेत साजरा केला गुढीपाडवा\nसिन्नर : वडांगळीत डसन डुकरीचे सोंगं नाचवण्याची परंपरा; काय आहे ‘डसन डुकरी’\nपोलीस बंदोबस्तात मढीत गोपाळ समाजाच्या दोन होळ्या पेटल्या\nहोळी : रंगपंचमीला महागाईचा रंग\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/pv-sindhu-win-historic-world-championships-3223", "date_download": "2020-03-28T15:56:17Z", "digest": "sha1:VFIFXM62LT7DGZJGMHQ4TDDO2L4DUMWZ", "length": 8350, "nlines": 47, "source_domain": "www.bobhata.com", "title": "पी व्ही सिंधूने भारताला मिळवून दिले पहिले जागतिक अजिंक्यपद...वाचा तिच्या खडतर प्रवासाची कहाणी !!", "raw_content": "\nपी व्ही सिंधूने भारताला मिळवून दिले पहिले जागतिक अजिंक्यपद...वाचा तिच्या खडतर प्रवासाची कहाणी \nअसे म्हटले जाते की भारतात क्रिकेट शिवाय कुठल्याच खेळाला भारतीय प्रेक्षक दाद देत नाहीत. पण, जर कालच्या सोशल मीडियावर आलेल्या पोस्टचा महापूर बघितला तर आपल्या लक्षात येईल भारतीय प्रेक्षकही आता प्रत्येक खेळामध्ये रुची घेऊ लागलेला आहे. पी. व्ही. सिंधूने भारताला बँडमिंटनमध्ये पहिले जागतिक अजिंक्यपद मिळवून दिल्यानंतर प्रत्येक भारतीयाने तिचे अभिनंदन केले आहे. भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे.\nआजच्या लेखामध्ये आपण पी व्ही सिंधूच्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.\nकाल पी. व्ही. सिंधूने भारताला बॅडमिंटन स्पर्धेतील पहिलं विश्वविजेतेपद मिळवून दिले. सिंधू एका सामान्य कुटुंबामधून पुढे आलेली मुलगी आहे. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली ती गेली अनेक वर्ष बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तिला यश हुलकावणी देत आहे. अनेक अडचणींवर मात करत आणि कठोर परिश्रम करत सिंधू आज विश्वविजेती ठरलेली आहे.\nनोझोमी ओकुहारा सोबत झालेल्या या निर्णायक लढतीमध्ये सिंधू कायमच पुढे होती. तिने सुरुवातीपासूनच खेळावरती नियंत्रण मिळवले होते असे म्हणायला हरकत नाही. सिंधूने नोझोमिला 21-7, 21-7 अशा फरकाने धूळ चारली. या आधी सिंधूला नोझोमीकडून तीन वेळेस उपांत्य फेरीमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. सिंगापूर ऑस्ट्रेलियन ओपनच्या तीन उपांत्य सामन्यांमध्ये झालेला तिचा पराभव तिच्या चांगलाच जिव्हारी लागला होता आणि म्हणूनच काल सुरुवातीपासूनच तिने संपूर्ण सामन्यावरती आपले प्रभुत्व मिळवले होते.\nतिच्या या मेहनतीमध्ये आणि यशामध्ये गोपीचंदचाही फार मोठा वाटा आहे. एकेकाळी \"ऑल इंग्लंड \" की स्पर्धा जिंकूनही दुर्लक्षित राहिलेल्या या खेळाडूने भारतात येऊन पराभव न पत्करता स्वतःची एक कोचिंग अकँडमी चालू केली. गोपीचंदने भारताला सायना नेहवालसारखे दिग्गज खेळाडू दिले. आपण जरी दुर्लक्षित राहिलो असलो तरी दुसरा कुठलाही बॅडमिंटन खेळाडू भारतामध्ये दुर्लक्षित राहू नये यासाठीच गोपीचंदने त्याची स्वतःची अकॅडमी चालू केली होती आणि आज त्याने केलेला संकल्प पूर्ण केलेला आहे.\n(पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि गोपीचंद)\nसिंधूचे घर गोपीचंदच्या बॅडमिंटन अकॅडमीपासून दूर होते. त्यानंतर तिला कॉलेजही करावे लागत असे. अशा वेळेस तिची दगदग होऊ नये म्हणून गोपीचंदने तिच्या पालकांना घरच अकॅडमीजवळ घेण्याचा सल्ला दिला आणि मुलीच्या भविष्यासाठी तिच्या पालकांनीही तो सल्ला तेवढ्याच नम्रपणे स्वीकारला. सिंधूच्या एवढ्या वर्षांच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. संपूर्ण भारत आज तिचा गौरव करत आहे.\nबोभाटा तर्फे पी व्ही सिंधूचे अभिनंदन. भविष्यातही तिने यशाची अनेक शिखरे चढावीत आणी भारताचे नाव उंचवावे हिच अपेक्षा.\nलेखक : रोहित लांडगे\nऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट पण कसे आणि कुठे\nलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी पार्ले-जी पाहा काय करतेय\nपुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती\n१.७० लाख कोटींचा मदतनिधी पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे जाणून घ्या एका क्लिकवर \nक्वारनटाईनने आपल्याला काय शिकवलं पाहा या १० मजेदार मीम्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259561:2012-11-03-21-18-18&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:11:21Z", "digest": "sha1:YG4YVRVFINXV4YZ4WTG746F4N64DCREZ", "length": 14985, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आम्हीही मराठी, दुसरीकडून टपकलो नाही", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आम्हीही मराठी, दुसरीकडून टपकलो नाही\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआम्हीही मराठी, दुसरीकडून टपकलो नाही\nशिवसेना- मनसेवर अजित पवारांचे टीकास्त्र\nउपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच िपपरी बालेकिल्ल्यात आलेल्या अजित पवार यांनी शनिवारी चौफेर फटकेबाजी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना जमीन दिल्याचे जोरदार समर्थन करतानाच अजितदादांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मात्र चांगलेच चिमटे काढले. शिवसेना व मनसेच्या मराठीच्या मुद्दय़ावर कडाडून हल्ला चढवत, ‘आम्हीही मराठी आहोत, दुसरीकडून टपकलो नाही’, असे खोचक विधानही केले. पिंपरी-चिंचवडने नेहमीच घरच्यासारखे प्रेम दिले. मात्र, राजीनामा देताना येथील तीनही आमदारांना विश्वासात घेतले नाही, ही चूकच झाली, अशी कबुलीही त्यांनी दिली. सांगवीत उभारलेल्या शिवसृष्टीचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महापौर मोहिनी लांडे आदींसह मोठय़ा संख्येने पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पवार म्हणाले, तो केजरीवाल चार वाजले की पत्रकार परिषद घेतो. कोणी राजकारणात यावे किंवा नाही, यावर बंधन असायचे कारण नाही. मात्र खोटे-नाटे आरोप करून प्रसिध्दी मिळवण्याचे काम त्यातून केले जाते. नितीन गडकरी यांना चार दिवसात जमीन दिली, त्यात तुमच्या बापाचे काय जाते, चांगल्या कामासाठी मदत केली तर बिघडले कुठे, असे ते म्हणाले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/362", "date_download": "2020-03-28T14:12:28Z", "digest": "sha1:TYMYZDHZANFFB65A6SKABYEFQGUR5AGP", "length": 29150, "nlines": 320, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मानवजातीची कथा | खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nखर्‍या संस्कृतीचा प्��ारंभ 2\nतो घरींच शिकला. त्याचा बाप ग्रीक व लॅटिन या भाषांचा पंडित व शिस्तीचा मोठा भोक्ता होता. पित्यानें एक अभ्यासक्रम आंखला व तो मुलाकडून पुरा करून घेतला; पण या अभ्यासानें त्याची बुध्दि प्रगल्भ झाली तरी कल्पना-शक्ति मात्र वाढली नाहीं. गटेची आई साधी, सरळ, सुंदर, आनंदी, बहुश्रुत व मनमोकळी होती. तिनें बरेंच वाचलें होतें. गटे जन्मला तेव्हां ती फक्त अठरा वर्षांची होती. ती स्वत:च रचलेल्या गोष्टी मुलास सांगे व त्यांतील पात्रें निर्माण करण्यांत तद्वतच त्यांचीं संविधानकें तयार करण्यांत त्याची मदत घेई. उत्तेजन देऊन तिनें गटेच्या ठायीं काव्यात्मक शक्ति जागृत केली. गटे म्हणतो, ''जीवनाची गंभीर दृष्टि मी पित्याजवळून घेतली व गोष्टी सांगण्याचें प्रेम मातेजवळून घेतलें.''\nगटेनें कायद्याचा अभ्यास करावा अगर प्राध्यापक व्हावें असें त्याच्या पित्यास वाटे; पण गटेला कायद्याची वा अध्यापनाची आवड नव्हती. वडील नाखुष होऊं नयेत म्हणून तो १७६५ सालीं लीपझिंग-विद्यापीठांत दाखल झाला; पण स्वत:ला राजी राखण्यासाठीं, पुस्तकांचा विद्यार्थी होण्याऐवजीं तो जीवनाचा विद्यार्थी झाला. त्याचा बाप सुखवस्तु होता; तो त्याला भरपूर पैसे पाठवून देई. त्यामुळें त्याला विवंचना माहीत नव्हती. गटे घरच्या रुढिमय जीवनाचीं बंधनें तोडून उड्डाण करूं इच्छीत होता. जगांतील जीवनाच्या बेछूट वाटांनीं तो जाऊं लागला व प्रयोग करूं लागला. त्याला गुरुजनांविषयीं यत्तिंच्चित् सुध्दां आदर वाटत नसे. आपल्या प्राध्यापकांच्या इतकेंच आपणालाहि देवाविषयीं व जगाविषयीं ज्ञान आहे असें गटेला वाटे. वर्गाची खोली सोडून लोकांच्या घरीं गेल्यास अधिक ज्ञान व अनुभव मिळवितां येतील अशी त्याची समजूत होती. ''लोकांच्या संगतींत, बैठकींत, नाचगानांत, नाटकें पाहण्यांत, मेजवान्यांत व रस्त्यांतून ऐटीनें हिंडण्यांत वेळ कसा छान जातो वेळ किती पटकन् निघून जातो हें समजतहि नाहीं वेळ किती पटकन् निघून जातो हें समजतहि नाहीं खरेंच, किती सुंदर काळ जातो हा खरेंच, किती सुंदर काळ जातो हा पण खर्चहि फार होतो. माझ्या पिशवीवर किती ताण पडतो हें सैतानालाच माहीत पण खर्चहि फार होतो. माझ्या पिशवीवर किती ताण पडतो हें सैतानालाच माहीत '' असें गटे म्हणे.\nया वेळच्या गटेच्या असंयमी व उच्छृंखल जीवनाविषयीं त्याचा एक विद्यार्थी बंधु लिहि��ो, ''झाडांवर अगर दगडांधोंड्यांवरहि एक वेळ परिणाम करतां येईल; पण गटेला शुध्दीवर आणणें कठिण आहे.'' पण तो आपण होऊन शुध्दीवर आला. तो जन्मभर मदिरा व मदिराक्षी यांच्या बाबतींत प्रयोग करीत होता. जे अनुभव येत त्यांचें तो काव्यांत रूपांतर करी व ते अमर करी. लीपझिग येथील समाजाविषयीं जें कांहीं शिकण्याची जरुरी होती तें सारें शिकून त्यानें लीपझिग सोडलें व तो एकान्तासाठीं खेड्यांत गेला. तेथें तो दूरवर फिरावयास जाई, शेक्सपिअर व होमर वाची आणि स्वत:ची काव्यमय स्वप्नें मनांत खेळवी.\nगटेचें जीवन-ध्येय एकच होतें. काव्य हा त्याचा आत्मा होता; त्यासाठींच त्याचें जीवन होतें. त्यानें अगदीं बालपणांतच वाङ्मयीन कार्याला सुरुवात केली होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्याचें पहिलें नाटक प्रसिध्द झालें. या सतरा वर्षांच्या मुलानें कोणत्या विषयावर नाटक लिहिलें असेल 'विवाहितांचे व्यभिचार व दुष्ट प्रकार' यावर 'विवाहितांचे व्यभिचार व दुष्ट प्रकार' यावर नाटकाचें नांव 'पाप-बंधुं.' या नाटकांतील चर्चा, प्रश्नोत्तरे, वादविवाद, वगैरे सतरा वर्षांच्या तरुणानें लिहिणें आश्चर्यकारक वाटतें. तारुण्यांत लिहिलेल्या कोणत्याहि पुस्तकांत शिकवण असते, तशी यांतहि आहे. जन्मभर पापें केलेल्या व तदर्थ फळें भोगणार्‍या वृध्द, दु:खीकष्टी, उदासीन लोकांचें शहाणपण हें या नाटकाचें थोडक्यांत सार अगर तात्पर्य आहे. लीपझिगचा हा तरुण तत्त्वज्ञानी मोठ्या दुढ्ढाचार्याचा आव आणून म्हणतो, ''बहुधा आपण सारेच अपराधी आहों. आपण सारेच चुकतों, पापें करतों. म्हणून सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे सर्वांनीं एकमेकांस क्षमा करणें व सर्वांनीं एकमेकांचें विसरणें.''\nलीपझिग येथें गटे अगदीं स्वच्छंदपणें वागत होता. तेथें रात्रंदिवस चाललेल्या विषयोपभोगांमुळें गटे जवळजवळ मरणार असें वाटलें. १७६८ सालच्या उन्हाळ्यांत तो रक्तस्त्रावानें बराच आजारी पडला. तो बरा होणार कीं नाहीं याची शंका वाटत होती; पण तो बरा झाला व अंथरूण सोडून हिंडूंफिरू लागला. आपल्या बाबतींत निराश झालेल्या पित्याला व आपणावर खूप प्रेम करणार्‍या मातेला भेटावयासाठीं तो घरी गेला. पुत्र वकील व्हावा अशी पित्याची इच्छा होतीं; पण तो झाला कवि \nतरवारीचें व फांसाचें थैमान 1\nतरवारीचें व फांसाचें थैमान 2\nतरवारीचें व फांसाचें थैमान 3\nतरवारीचें व फांसाचें थैमान 4\nतरवारीचें व फांसाचें थैमान 5\nतरवारीचें व फांसाचें थैमान 6\nतरवारीचें व फांसाचें थैमान 7\nतरवारीचें व फांसाचें थैमान 8\nतरवारीचें व फांसाचें थैमान 9\nतरवारीचें व फांसाचें थैमान 10\nतरवारीचें व फांसाचें थैमान 11\nतरवारीचें व फांसाचें थैमान 12\nतरवारीचें व फांसाचें थैमान 13\nतरवारीचें व फांसाचें थैमान 14\nतरवारीचें व फांसाचें थैमान 15\nतरवारीचें व फांसाचें थैमान 16\nतरवारीचें व फांसाचें थैमान 17\nतरवारीचें व फांसाचें थैमान 18\nतरवारीचें व फांसाचें थैमान 19\nतरवारीचें व फांसाचें थैमान 20\nतरवारीचें व फांसाचें थैमान 21\nतरवारीचें व फांसाचें थैमान 22\nतरवारीचें व फांसाचें थैमान 23\nतरवारीचें व फांसाचें थैमान 24\nतरवारीचें व फांसाचें थैमान 25\nतरवारीचें व फांसाचें थैमान 26\nतरवारीचें व फांसाचें थैमान 27\nतरवारीचें व फांसाचें थैमान 28\nतरवारीचें व फांसाचें थैमान 29\nतरवारीचें व फांसाचें थैमान 30\nतरवारीचें व फांसाचें थैमान 31\nतरवारीचें व फांसाचें थैमान 32\nतरवारीचें व फांसाचें थैमान 33\nतरवारीचें व फांसाचें थैमान 34\nतरवारीचें व फांसाचें थैमान 35\nतरवारीचें व फांसाचें थैमान 36\nतरवारीचें व फांसाचें थैमान 37\nतरवारीचें व फांसाचें थैमान 38\nतरवारीचें व फांसाचें थैमान 39\nतरवारीचें व फांसाचें थैमान 40\nतरवारीचें व फांसाचें थैमान 41\nतरवारीचें व फांसाचें थैमान 42\nतरवारीचें व फांसाचें थैमान 43\nतरवारीचें व फांसाचें थैमान 44\nतरवारीचें व फांसाचें थैमान 45\nतरवारीचें व फांसाचें थैमान 46\nतरवारीचें व फांसाचें थैमान 47\nतरवारीचें व फांसाचें थैमान 48\nतरवारीचें व फांसाचें थैमान 49\nतरवारीचें व फांसाचें थैमान 50\nतरवारीचें व फांसाचें थैमान 51\nतरवारीचें व फांसाचें थैमान 52\nतरवारीचें व फांसाचें थैमान 53\nतरवारीचें व फांसाचें थैमान 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 1\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 2\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 3\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 4\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 5\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 6\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 7\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 8\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 9\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 10\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 11\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 12\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 13\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 14\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 16\nखर्‍या संस्कृतीचा प्��ारंभ 17\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 18\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 19\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 20\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 21\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 23\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 24\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 25\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 27\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 28\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 29\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 30\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 33\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 35\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 37\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 39\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 40\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 42\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 43\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 44\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 45\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 46\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 48\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 50\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 52\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 53\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 55\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 57\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 58\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 60\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 61\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 63\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 65\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 66\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 67\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 68\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 69\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 70\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mahmood-farooqui", "date_download": "2020-03-28T16:30:08Z", "digest": "sha1:BPYHBMQQW5K2IDHFETOKDBMM3C457E4M", "length": 17240, "nlines": 273, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mahmood farooqui: Latest mahmood farooqui News & Updates,mahmood farooqui Photos & Images, mahmood farooqui Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची...\n 'या' बँक खात्यात पैसे ...\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; पररा���्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nबलात्कारानंतर कुणी I love you म्हणेल का\n'पीपली लाइव्ह' चित्रपटाचे सह दिग्दर्शक महमूद फारुकी यांच्या विरोधातील बलात्काराची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. फारुकी यांना निर्दोष मुक्त करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळाही न्यायालयानं दिला. 'बलात्कारानंतर कोणती पीडित महिला बलात्काऱ्याला 'आय लव्ह यू' म्हणेल, असा रोकडा सवाल खंडपीठानं यावेळी एका ई-मेलचा संदर्भ देत फिर्यादी पक्षाच्या वकिलांना केला.\nसुप्रीम कोर्टाकडून चित्रपट निर्माता महमद फारुकी यांना दिलासा\n'पीपली लाइव'चे सहदिग्दर्शक आरोपातून मुक्त\nबॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट 'पीपली लाइव'चे सह दिग्दर्शक महमूद फारुकी यांची बलात्काराच्या आरोपातून दिल्ली हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. फारुकी यांच्यावर कोलंबिया विद्यापीठातील अमेरिकन संशोधक महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. दिल्लीतील साकेत कोर्टाने या प्रकरणी फारुकी यांना दोषी ठरवलं होतं.\nमोहमद फारुकीला ७ वर्षाची शिक्षा\n'पिपली लाइव्ह'चा सहदिग्दर्शक बलात्कारप्रकरणी दोषी\nबॉलिवूडचा सिनेदिग्दर्शक बलात्कारप्रकरणी दोषी\nभारतीय सिनेमांवरील संशोधनाच्या निमित्तानं दिल्लीत आलेल्या अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ‘पिपली लाइव्ह’चा सहदिग्दर्शक महमूद फारुकी याला आज साकेत कोर्टानं दोषी ठरवलं. फारुकीच्या शिक्षेची सुनावणी २ ऑगस्ट रोजी करण्यात येईल, असं कोर्टाकडून सुनावणी वेळी सांगण्यात आलं.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nस्थलांतर करू नका, सरकार व्यवस्था करेन: CM\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-03-28T14:35:18Z", "digest": "sha1:ITEXORZZXOKMDRRQRUHAS6622OATJWKW", "length": 3212, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरब राष्ट्रेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअरब राष्ट्रेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अरब राष्ट्रे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमराठी लोक ‎ (← दुवे | संपादन)\nकऱ्हाडे ब्राह्मण ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sant-gajanan-maharaaj-prakat-din-sohla-maharashtra-27848", "date_download": "2020-03-28T14:07:20Z", "digest": "sha1:T3ZMV7E2WP2KALNNEQOT73WEEYO6NRM2", "length": 15200, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi sant gajanan maharaaj prakat din sohla Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा\nसंत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा\nशनिवार, 15 फेब्रुवारी 2020\nशेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (ता.१५) संत गजानन महाराज यांच्या १४२ व्या प्रगट दिनी लाखो भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या अलोट उपस्‍थित गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा झाला. शहरात सर्वत्र ‘गण गण गणात बोते’चा गजर सुरू होता.\nशेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (ता.१५) संत गजानन महाराज यांच्या १४२ व्या प्रगट दिनी लाखो भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या अलोट उपस्‍थित गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा झाला. शहरात सर्वत्र ‘गण गण गणात बोते’चा गजर सुरू होता.\nप्रगट दिनानिमित्त गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील दिंड्याचे शेगावमध्ये आगमन सुरू झाले होते. प्रगटदिन सोहळ��याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व ब्रह्मवृंदाच्या उपस्थित अवभृतस्नान सकाळी १० वाजता झाले. यानंतर दुपारी २ वाजता श्रींच्या रजत मुखवट्यासह पालखी सोहळा निघाला. यात घोडे, हत्ती, सजवलेला रथ, मेणा, शेकडोच्या संख्येत भगवे पताकाधारी, राज्यभरातून आलेले वारकरी सहभागी झाले.\nपालखी सोहळा मंदिर परिसर, जुने महादेव मंदिर परिसर, संत सावता चौक, तीन पुतळे, फुले नगर, तेलीपुरा, बंकट सदन, फरशीवेस, स्वामी विवेकानंद चौक, भैरव चौक, आठवडी बाजार, बसस्थानक मार्गे, महाराजा अग्रसेन चौक, शिवाजी महाराज चौक, लोकमान्य टिळक चौक, गांधी चौक, जुने मंदिर रोड मार्गे नगर परिक्रमाकरिता श्रींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला होता. सायंकाळी उशिरा पालखी मंदिरात परतली.\nरविवारी (ता. १६) सकाळी ७ ते ८ यावेळेत हरीभक्त परायण प्रमोदबुवा राहणे (पळशी) यांचे काल्याचे कीर्तन होईल. यानंतर प्रगट दिन उत्सवाची सांगता होणार आहे. शनिवारी पालखीमार्गावर चौकाचौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण केली. ठिकठिकाणी भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांची दालने उघडण्यात आली होती. विविध जाती-धर्माच्या लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.\nविदर्भ पालखी नगर शिवाजी महाराज\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/The-budget-of-municipal-corporation-Administration-is-675-crores/", "date_download": "2020-03-28T15:07:59Z", "digest": "sha1:45QSERCU5FJDV4FM6PM4RVOLL7UHRAPQ", "length": 6562, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रशासनाचे बजेट ६७५ कोटींचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › प्रशासनाचे बजेट ६७५ कोटींचे\nप्रशासनाचे बजेट ६७५ कोटींचे\nसांगली : पुढारी वृत्तसेवा\nमहापालिकेचे 2020-21 चे प्रशास���ीय अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडनीस यांनी अंतिम केले आहे. 675 कोटींवर ते पोहोचले आहे. पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या सभेत ते सादर करणार आहेत. या अंदाजपत्रकामध्ये भरघोस उत्पन्नवाढ आणि त्याचबरोबर विकासाच्या अनेक योजनांचा समावेश आहे.\nमहापुरामुळे शहराचे मोठे नुकसान झाले. त्यात नागरी वस्त्यांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली आहे. त्याचबरोबर करवसुलीवरही परिणाम झाला आहे. तरीही उत्पन्नवाढीसाठी गेल्या वर्षभरापासून अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकूणच मागील वर्षीची करवसुली आणि पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना वस्तुनिष्ठतेवर भर दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे.\nयामध्ये सॅटेलाईट सर्वेद्वारे तसेच प्रत्यक्ष सर्वेनुसार घरपट्टी वसूल होऊ शकणार्‍या मालमत्ता सुमारे दीड लाखांवर नेल्या आहेत. थकबाकी आणि करवसुलीबरोबरच मोबाईल टॉवर्सना घरपट्टी लागू केली आहे. टॉवरचा कर, अग्निशमन विभागाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, क्लासनाही कर लागू केला आहे. यातूनही दोन-अडीच कोटी रुपये उत्पन्न वाढेल. नळ पाणी कनेक्शनही वाढविण्यात आली आहेत. त्यामध्ये अपार्टमेंटमध्ये प्रत्येक फ्लॅटनाही पाणीबिलाची सक्ती केली आहे. मीटर दुरुस्ती, खुल्या भूखंडांना घरपट्टी तसेच दाखल्यांसह विविध करांचा समावेश करून सुमारे 30 कोटी रुपये उत्पन्नवाढीचे टार्गेट ठेवले आहे. शासन अनुदान, स्थानिक उत्पन्न असे सुमारे 675 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक झाले आहे.\nड्रेनेज, पाणी योजनांसह अनेक अपुर्‍या योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेच. सोबत शहराला सुसज्ज करण्यासाठी स्थानिक पातळीवरही अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. यामध्ये मिरज पंपिंग स्टेशन विकसित करणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दहा लाख रुपयांची तरतूद, महापालिका दवाखान्यांत अत्याधुनिक उपकरणांद्वारे सुसज्ज करण्यात येणार आहे. महापालिकेच्या इमारतीवर सोलर पॅनेल बसवून विजेची बचत करण्यात येईल. महापूर रेषा निश्चिती करून उपाययोजना करण्याचाही निर्णय घेतला आहे.\nनवीन नाट्यगृह बांधणे, वायू प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कृती आराखड्याचीही अंमलबजावणी करण्याचा मानस आहे. पुढील आठवड्यात हे अंदाजपत्रक महासभेत सादर करण्यात येणार आहे.\n'कोरोनाबाधीतांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार'\nदिल्लीच्या सीमेवर हजारो नागरिकांची लोकांची गर्दी\nकोरोनामुळे खासगी दवाखाने बंद नाहीत, जे बंद आहेत ते पोलिसांच्या त्रासामुळे : आयएमए\nक्वॉरंटाईन सोडून पेशंटला तपासू लागले, मिरजेत दोन हॉस्पिटल सील\nसांगली : विदेशातून आलेले ६८५ प्रवासी ‘होम क्वारंटाईन’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kdmc-commissioner-dr-vijay-suryavanshi-overview-kalyan-dombivali-skywalk-by-giving-surprise-visit/", "date_download": "2020-03-28T14:20:26Z", "digest": "sha1:43YPHZG4QQP22HIVD4W74IFRMXVKMQ7E", "length": 12211, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "जेव्हा आयुक्तांनाच 'स्कायवॉक'वर खावे लागतात धक्के | kdmc commissioner dr vijay suryavanshi overview kalyan dombivali skywalk by giving surprise visit | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nपुण्यातील फुरसुंगीमध्ये मांज्यामध्ये अडकलेल्या होला पक्ष्याची सुखरूप सुटका\nजेव्हा आयुक्तांनाच ‘स्कायवॉक’वर खावे लागतात धक्के\nजेव्हा आयुक्तांनाच ‘स्कायवॉक’वर खावे लागतात धक्के\nकल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आणि परिसरात फेरीवाले हा एक महत्वाचा मुद्दा कायमच बनून राहिला आहे. कारवाई केली तरी वाद आणि नाही केली तरी वाद असा कचाट्यात सापडलेला हा विषय आहे. कल्याण, डोंबिवलीमध्येही फेरीवाल्यांचा हा प्रश्न जिकिरीचा झाला आहे. हा प्रश्न समजावून घेण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: स्कायवॉकवर फिरून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना धक्के खातच स्कायवॉक ओलांडावा लागला.\nकल्याण, डोंबिवली येथील स्कायवॉकची आयुक्त सूर्यवंशी यांनी अचानक पहाणी केली. बरोबर केवळ एक शिपाई घेऊन ते डोंबिवलीच्या स्कायवॉकवर आले. तेव्हा त्यांना दोन्ही बाजू फेरीवाल्यांनी व्यापलेल्या दिसून आल्या. फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूला बस्तान मांडले असल्याने पादचाऱ्यांना जाण्यासाठी थोडीच जागा उरत होती. त्यातून पादचारी एकमेकांना धक्के देत धावत होते. त्यात डोक्यावर सामान घेऊन जाणारे प्रवासी तसेच विक्रेते आयुक्तांना ओलांडून जात होते.\nत्यांनी संपूर्ण पायी फिरुन स्कायवॉक पाहिला. त्यानंतर तातडीने या स्कायवॉकवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांग��तले आहे.\nT-Series चे मालक गुलशन कुमारच्या हत्येबाबत माहिती होती पण वाचवू शकलो नाही, राकेश मारियांचा दावा\n मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना ‘गिफ्ट’, आता ‘किसान क्रेडिट कार्ड’वर आरामात मिळणार 3 लाख रूपये, जाणून घ्या\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये दाखल केल्यानंतर तासाभरात…\nCoronavirus : भारताची ‘कोरोना’पासून लवकरच ‘मुक्तता’ \nCoronavirus Lockdown : देशातील ‘लॉकडाऊन’साठी आपण किती तयार आहोत \nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nCoronavirus : ‘कोरोना’विरूध्दच्या लढाईसाठी TATA समूहाकडून तब्बल 500…\n‘कोरोना’ संक्रमणाच्या संकटादरम्यान ‘कोरडा’ अन्…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nCoronavirus : लोकांना ‘कोरोना’ व्हायरस…\nCoronavirus : नागपूरात एकाच कुटुंबातील 4 जणांना…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\nCoronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला,…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम…\n29 मार्चपासून पुन्हा सुरू होणार IPL चा ‘रोमांच’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान…\n‘तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’, मीडियावर संतापली MS धोनीची पत्नी\nCoronavirus : एकमेकांच्याजवळ बसल्यास 6 महिने तुरुंगवास, आकारला जाऊ…\nCoronavirus : फक्त 5 मिनीटांमध्ये करेल ‘कोरोना’ व्हायरसची…\nLockdown मध्ये मिळणार नाही दारू-सिगरेट, असा करा ‘विदड्रॉल…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्त असतानाही पत्रकार परिषदेत हजेरी, ‘त्या’ पत्रकाराविरूध्द FIR दाखल\nCoronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’चे 6 नवे रुग्ण, संख्या 159 वर\nCoronavirus Lockdown : भारत ‘लॉकडाउन’ होणार हे तेव्हाच कळालं होतं : रवी शास्त्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-production-nanded-region-25-lakh-quintals-28188", "date_download": "2020-03-28T14:47:23Z", "digest": "sha1:3AKUHGQ46CF6ISQDUHTEOZDSDZY2FMNU", "length": 15335, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Sugar production in Nanded region is 25 lakh quintals | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर उत्पादन\nनांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर उत्पादन\nगुरुवार, 27 फेब्रुवारी 2020\nनांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामामध्ये सोमवार (ता. २४) पर्यंत २३ लाख ७० हजार ८१० टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.५७ टक्के उता-याने २५ लाख ४ हजार ८९० टन साखर उत्पादन घेतले आहे.\nनांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामामध्ये सोमवार (ता. २४) पर्यंत २३ लाख ७० हजार ८१० टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.५७ टक्के उता-याने २५ लाख ४ हजार ८९० टन साखर उत्पादन घेतले आहे.\nनांदेड विभागातील चार जिल्ह्यांत यंदाच्या हंगामात १७ पैकी १३ साखर कारखान्यांना ऊस गाळपाचे परवाने मिळाले. सोमवार (ता.२४) पर्यंत त्यांनी केलेल्या उस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार, परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी कारखान्यांनी ५ लाख २८ हजार ८१० टन उसाचे गाळप केले. तर, सरासरी १०.५४ टक्के उताऱ्याने ५ लाख ५७ हजार ४९० क्विंटल साखर उत्पादन घेतले. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.१८ टक्के आला.\nहिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी आणि एका खासगी कारखान्याने ६ लाख ९५ हजार २९० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.७९ टक्के उताऱ्याने ७ लाख ५० हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. भाऊराव चव्हाण युनिट २ कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११ टक्के आला. नांदेड जिल्ह्यातील ४ पैकी २ सहकारी आणि २ खासगी कारखान्यांनी एकूण ६ लाख ८४ हजार ४५० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.५० टक्के साखर उताऱ्याने ७ लाख १८ हजार १५० क्विंटल उत्पादन घेतले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा (युनिट ४) साखर उतारा सर्वाधिक १०.९० टक्के आला.\nलातूर जि��्ह्यातील २ खासगी कारखान्यांनी ४ लाख ६२ हजार ३०० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.३५ टक्के उताऱ्याने ४ लाख ७८ हजार ४५० क्विंटल उत्पादन घेतले. जागृती शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.४४ टक्के आला.\nनांदेड nanded विभाग sections लातूर latur तूर साखर गाळप हंगाम ऊस परभणी parbhabi\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...\nहिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...\nनगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...\nसोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...\nअकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...\nविदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...\nपरभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nजळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...\nकऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील...\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...\nसोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...\nसोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...\nखुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...\nनिफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...\nऔरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...\nअकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...\nतयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/?vpage=4", "date_download": "2020-03-28T15:22:20Z", "digest": "sha1:N6476BVNS2DN63M6WJ23GKX6TBKDDGQP", "length": 11048, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रकार तशी प्रतिमा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nJune 24, 2011 डॉ. बाळ फोंडके कुतुहल\nआपला नेहमीचा ओळखीचा म्हणजे ज्यात पाहून आपण भांग पाडतो किंवा वेणी घालतो तो आरसा म्हणजे साधा सपाट आरसा. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतो. त्याच्यावर कोणताही खडबडीतपणा म्हणजेच उंचसखल भाग नसतात. असलेच तरी ते इतक्या छोट्या आकारमानाचे असतात की त्यांची लांबी ही प्रकाशकिरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्ती नसते. तशी ती असली तर मग त्या आरशातल्या उंचसखल भागामुळं त्याच्यात उमटणारी प्रतिमाही विकृत होते. नेहमीसारखी वस्तूएवढ्याच आकाराची, त्याचे घाट व्यवस्थित दाखवणारी नसते. तिला वेडेवाकडे कंगोरे फुटतात. याचं कारण म्हणजे त्यातला प्रत्येक उंचसखल भाग वेगवेगळी प्रतिमा तयार करतो. मग ती प्रतिमा एकसंध तर राहत नाहीच. शिवाय त्यातल्या प्रत्येक प्रतिमेची प्रतिमा इतर भागामध्ये उभी राहते.\nया सार्‍याची सरमिसळ होऊन जी प्रतिमा उभी राहते ती विकृत असते. जत्रेमध्ये अशाच प्रकारचे आरसे ठेवलेले असतात. म्हणून तर त्यांच्यात अशा चित्रविचित्र प्रतिमा उमटतात आणि त्या प्रतिमांची ती विकृत रुपं हसवून सोडतात. पण गुळगुळीत असलेला प्रत्येक आरसा सपाट असेलच असं नाही. आरशांचा पृष्ठभाग वक्राकार असू शकतो. तो आतल्या बाजूला वाकलेला म्हणजेच अंतर्वक्र असू शकतो किंवा बाहेरच्या बाजूला वाकलेला म्हणजेच बहिर्वक्र असू शकतो. अशा आरशांमध्ये उमटलेल्या प्रतिमा आकारानं कधी मोठ्या तर कधी छोट्या झालेल्या असतात. या शिवाय काही लंबगोलाकार असतात तर काही पॅरॅबोलाचा आकार धारण करणारे असतात.\nलंबगोलाकार आरशांवर पडलेल्या समांतर किरणांची प्रतिमा एका रेषेवर उमटते. पॅरॅबोलाच्या आकाराच्या आरशांच्या केंद्रबिंदूवर प्रतिमा उमटते. त्यामुळे तिची झळाळी वाढते. फ्लडलाईटमध्ये किंवा मोटारींच्या समोरच्या दिव्यांमध्ये अशा प्रकारच्या आरशांचा वापर करून त्यातल्या प्रकाशाची प्रखरता वाढवली जाते. दुर्बिणींमध्येही आरशांचा वापर मुख्यत्वे दूरदूरच्या तार्‍यांवरून येणारा अंधुक प्रकाश व्यवस्थित गोळा करून तो एका जागी केंद्रित करण्यासाठी होतो. तसं केल्यानं त्या तार्‍यांचीही स्पष्ट प्रतिमा मिळवता येते.\n— डॉ. बाळ फोंडके\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/12/03/types-of-godachi-bhakari/", "date_download": "2020-03-28T14:31:33Z", "digest": "sha1:VI742UJTDK4O7AAZQBHDS7RBFJJAEI6Z", "length": 12187, "nlines": 175, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Types of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार) – Types of Jaggery Chilla (Jaggery Pan Cake) | My Family Recipes", "raw_content": "\nTypes of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)\nगोडाची भाकरी(गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार मराठी\nGodachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे))\nTypes of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)\nगोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार\nही गोव्याची पारंपारीक पाककृती आहे. गोव्यात धिरड्याला भाकरी म्हणतात. आणि कोकणी भाषेत ‘गोड‘ म्हणजे गूळ. म्हणून हे गोड धिरडे. खूप सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ह्या भाकरीचे तीन प्रकार ही सोपे आणि झटपट होणारे आहेत. हे नाश्त्याला बनवण्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. नक्की करून बघा.\nसाहित्य (७–८ भाकऱ्यांसाठी )\nगव्हाचं पीठ १ कप\nबारीक रवा २ टेबलस्पून\nबारीक चिरलेला गूळ १–२ टेबलस्पून\nठेचलेली हिरवी मिरची १ चमचा\nचिंचेचा कोळ अर्धा चमचा किंवा ताक २ टेबलस्पून\nताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून\nचिरलेली कोथिंबीर अर्धा टेबलस्पून\nतीळ १ मोठा चमचा किंवा जिरे अर्धा चमचा\nतेल / तूप १ टेबलस्पून\n१. तेल / तूप वगळून सगळे पदार्थ एका बाऊल मध्ये एकत्र करा.\n२. थोडे थोडे पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवा .\n३. एक नॉन स्टिक तवा गरम करा.\n४. तव्यावर थोडे पाणी शिंपडून २ डाव भरून पीठ घाला. हातात थोडे पाणी घेऊन पीठ तव्यावर नीट पसरा.\n५. झाकण ठेऊन २–३ मिनिटे मध्यम आंचेवर भाजा.\n६. तेल/ तुपाचे २–३ थेम्ब भाकरी वर पसरा आणि भाकरी परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.\n७. गरमागरम स्वादिष्ट भाकरी साजूक तूप किंवा लोण्याबरोबर खायला द्या.\nह्या पिठात तुम्ही शिळी पोळी ही घालू शकता. पोळीचे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि पिठात घाला. गव्हाचे पीठ तेव्हढ्या प्रमाणात कमी करा. मात्र फक्त पोळीचा चुरा घालू नका . पाव पट गव्हाचं पीठ आवश्यक आहे नाहीतर पिठाला चिकटपणा येणार नाही.\nGodachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे))\nप्रकार २: काकडीची / तवशाची भाकरी\nगावठी काकडी किंवा नेहमी ची काकडी घालून ही भाकरी बनवतात. वरील मिश्रणात दीड कप काकडीचा कीस घाला. आणि भाकरी बनवा. काकडीनी छान चव येते भाकरीला.\nप्रकार ३: मेथीची भाकरी\nमेथीची पानं घालून ही भाकरी बनवतात. वरील मिश्रणात पाऊण कप धुवून चिरलेली मेथीची पानं घाला. यात नारळ घातला नाही तरी चालतो. मेथीमुळे छान खमंग होते भाकरी.\nप्रकार ४: कसुरी मेथीची भाकरी\nहे माझं इनोव्हेशन आहे. गोव्यात कसुरी मेथी वापरत नाहीत. पण ह्या भाकरीत कसुरी मेथी ही छान लागते. वरील मिश्रणात २ टेबलस्पून कसुरी मेथी जरा भाजून चुरडून घाला. नारळ घातला नाही तरी चालेल.\nTypes of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/its-worth-having-her/articleshow/71007429.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T16:31:20Z", "digest": "sha1:HLSWCDVI45TDGMXKRSADJOJ7F5BG2P4Z", "length": 23533, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "relationships News: तिच्या असण्यातील मांगल्य - its worth having her | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nस्त्रिया जेथे असतात तेथील वातावरण पवित्र, मंगल असते तो परिसर आपसूकच स्वच्छ आणि टापटीप असतो...\nस्त्रिया जेथे असतात तेथील वातावरण पवित्र, मंगल असते. तो परिसर आपसूकच स्वच्छ आणि टापटीप असतो. तिच्या अस्तित्वात असणाऱ्या मांगल्याने समृद्ध होत राहणे, हीच आपल्यासाठी आयुष्यभराची भेट आहे.\nनिसर्गाने उपजतच पालनपोषण, सर्जनशीलता, उत्साह, ऊर्जा याची देणगी स्त्रीला बहाल केली आहे. याचे अगदी साधे उदाहरण म्हणजे, पुरुष राहत असलेली खोली वा घर असो आणि त्याचा ताबा स्त्रीने घेतला, की जो जमीन-आस्मानाचा फरक दिसतो, त्यातच याचे उत्तर दडललेले आहे. ती जिथे आहे, तिथले वातावरण पवित्र, मंगल असते. तो परिसर स्वच्छ असतो, तेथे सकारात्मक ऊर्जेची जाणीव होत राहते. सणवार असोत किंवा नसोत, शारीरिक कष्ट ती नेहमीच आनंदाने उपसत असते. इतर कुठल्याही अपेक्षेपलीकडे त्याची जाणीव आपल्या ठायी असण्यातच, तिचे समाधान सामावले आहे.\nएरवी आपल्याला याची जाणीव असतेच असे नाही; पण मायेने सजविलेल्या घरट्यात २४ तासांचे रुटीन सुरू ठेवण्याचे कष्ट ती अथक-अविरत करत असते. आई, आजी, बायको यांना पाहात आलो आहे. सणाचे दिवस आले, की फराळ, पूजासाहित्य, घराची स्वच्छता याचे एक वेळापत्रक आपोआपच ठरवून त्या कार्यरत होतात. रोजची गणिते सांभाळून जागरणे करतात, उशीरा जागून फराळ करतानाही तिच्या चेहऱ्यावरचा तो शांत, समाधानी भाव पाहण्यात वेगळा आनंद आहे. ती तिच्या पद्धतीने सगळ्या कामांची जबाबदारी स्वतः घेते. गमतीचा भाग म्हणजे, अनेकदा आपण काही मदत करायला जावे, तर तुम्ही शांतपणे बाहेर बसा तीच मोठी मदत ठरेल, हा शब्दसंवाद आपल्यापैकी अने���ांनी निश्चितच अनेकदा अनुभवला असेल. तिची शक्ती आणि आनंदाने सर्व काही करण्यातील स्रोत नेमका काय आहे, हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही. कोणती गोष्ट केव्हा आणि कशी करायची, याचा आराखडा ती मनाशी ठेवत, तो यशस्वी करते.\nघरासाठी करताना कधीही ती थकत आणि थांबत नाही. ते कष्ट जणू तिला हवेहवेसे वाटतात. आरास असो, रांगोळी असो, फराळ असो या सगळ्यांत ती परिपूर्ण असते. हे सगळे करताना जणू अष्टभुजा धारण करून, घरातील प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याची तिची हातोटी, हीच तिला निसर्गाने दिलेली देण आहे. तिच्या अपेक्षाही फार नसतात. अतिशय साध्या-सोप्या शब्दांमध्ये, 'तू हे करते आहेस किंवा जे केले आहेस ते छान आहे' एवढे जरी सांगितले, तरी तिच्या कष्टांचे सार्थक होते. म्हणूनच तिला गृहीत धरू नये. शब्ददारिद्र्य न दाखविता तिचे कौतुक करावे. आपल्या मुळे घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान, हेच तिच्या कष्टांचे सार्थक असते. त्यावेगळी अपेक्षा ती कधीही ठेवत नाही. अनेकदा आपल्याला त्याचा विसर पडतो, तो पडू देऊ नये. आपण पाहतो त्यापलीकडेही त्या अनेक गोष्टी करत असतात. त्याचे कधीही अवडंबर करत नाहीत. त्यामुळे त्यांनी जे काही केले आहे, त्यासाठी चार कौतुकाचे शब्द आवर्जून बोलायला हवेत. त्यातून जो आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटते, त्याला मोल नाही. यातून कष्टांचा भार त्यांना कधीच होत नाही.\nअनेकदा काही गोष्टी उरकण्यावर पुरुषांचा भर असतो. स्त्रीचे तसे कधीही नसते. कुठल्याही गोष्टीत प्रथा, परंपरा जपण्यापासून त्या व्यवस्थित होण्यापर्यंत, तिच्यावर आपल्या संस्कारांची छाप उमटवण्यासाठी त्या आग्रही असतात. त्या नेहमीच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही पुरुषांपेक्षा सक्षम आणि कणखर आहेत. 'मसल पॉवर'ची तुलना करून तिला कमी लेखण्याची चूक कधीही करू नये. पालणपोषण, आस्था, माया, ममता आणि करुणा ही पारडी नेहमीच जड आहेत. हा तिचा स्थायीभाव आहे. तो आपल्याला उमगायला हवा. पुरुषी अहंकार न जपता आपण छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये सहकार्याचा हात नेहमीच पुढे करायला हवा. कौतुकात कधीच मखलाशी नसावी आणि आपण खुल्या मनाने तिच्या मेहनतीला दाद द्यायला हवी.\nकार्यक्रमानिमित्त अनेकदा माझे बाहेरगावी जाणे होते. जेव्हा मी घरी असतो तेव्हा बाजारहाट आनंदाने करतो. मोदकही वळले आहेत. शक्य असेल तेव��हा मी या घरातील कामांमध्ये योगदान देत असतो. हे केवळ आपणही करतो यासाठी नव्हे, तर त्यात दडलेला आनंद अनुभवण्यासाठी, ज्या सदासर्वकाळ आपल्यासाठी राबत असतात त्यांच्याकडून त्यातील अचूकता शिकण्यासाठी, तेव्हा घडणाऱ्या आनंदाच्या संवादासाठी आणि आपली माणसे आपल्याबरोबर आहेत, याने तिच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान अनुभवण्यासाठी हे व्हायला हवे. या कामांमध्ये सुरुवात करण्यापासून शेवटपर्यंत टिकणे महत्त्वाचे असते. आरंभशूर न होता, ते आपल्यालाही जमायला हवे. भाजी निवडण्या-चिरण्यापासून ती फोडणीला टाकेपर्यंत आणि मोदकांचे सारण तयार करण्यापासून ते पाकळीदार मोदक साकारण्यापर्यंत हे शिक्षण सुरूच आहे. यात दडलेला आनंद आपण गमावता कामा नये.\nआई-मूल या नात्यासारखे सुंदर नाते जगात नाही. अगदी लग्नानंतर पती-पत्नी असलो, तरी नवरा हा तिच्यासाठी मूलच होऊन जातो. जसे आनंदाने सगळ्यांसाठी करण्यात तिचे समाधान दडलेले असते, तसेच अखंड शिकवणे हेही तिच्या रक्तातच असते. तुम्ही जितक्या वेळा चुकाल, तितके ती प्रेमाने आणि आनंदाने सांगत राहते. त्याच्याच कधी चिडचिड नसते. तुम्ही काहीतरी करण्यासाठी धडपडत आहात, याचाही वेगळा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो. कुठलाही पदार्थ करण्याची हातोटी पाहा, त्यात परिपूर्णतेचा आग्रह असतो. त्यांच्या मापदंडानुसार पदार्थ करण्याचा आग्रह तुम्हाला आपसूकच अचूकतेचे धडे देणारा ठरतो. आपण सगळेच आता रुटीनच्या मागे धावतो आहेत. वर्तमानात ज्या गोष्टी करायला लागतात; त्यामुळे आयुष्यात निवांतपणा उरलेला नाही. घरासाठी वेळ देता येत नसण्याची अनेकांची खंत असते. त्यातूनही आपण नात्यांमधली वीण घट्ट करण्यासाठी, सौहार्द आणि संवाद जपण्यासाठी वेळ काढायलाच हवा. योग्य नियोजन करून हे साधणे अशक्य नाही. महत्त्वाचे दिवस, सणवार आपण कुटुंबाला वेळ देत साजरे करायला हवे. आपल्या कुटुंब संस्कृतीचे जगाच्या पाठीवर असलेले वेगळेपण येथेच स्पष्टपणे अधोरेखित होते. घरगुती वातावरणात असल्याने आपल्या अडचणी सुसह्य होतात, सुख-दुःखे वाटून घेता येतात आणि आधारामुळे कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचा धीर मिळतो. या सगळ्यांत आपल्या कुटुंबाचा कणा असलेली 'ती' खंबीरपणे सोबत करते, हे वेगळे सांगायची गरज नाही.\nआई, आजी, मावशी, आत्या, पत्नी आणि पोटी आलेली लेक, अशा किती किती प्रेमळ रूपात ती आपले आयुष्य समृद्ध करत राहते. मला वाटते भविष्यात पुरुषप्रधान संस्कृती वगैरे अशी काही संकल्पनाच अस्तित्त्वात नसेल. खरे तर स्त्रीप्रधान किंवा पुरुषप्रधान ही चर्चाच घडू नये; कारण आपण परस्परपूरक आहोत. निसर्गाने स्त्रीला शारीरिक आणि मानसिक कणखरता दिली आहे, हे वास्तव नेहमीच मान्य करायला हवे. दोघांच्या पूरक असण्यातून सुसंवाद घडत राहावा आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा. दोघांचे सामर्थ्य आणि कच्चे दुवे ओळखून, तेथे एकमेकांना परिपूर्ण करण्यासाठी दोघांनी असायला हवे. संसाराच्या या दोन्ही चाकांनी हा भार खांद्यावर घेणे आणि वाटचाल करणे साधले, तर आयुष्याचा आनंदोत्सव तुम्हाला समृद्ध करत राहील. म्हणूनच, तिचे सोबत असण्यातील मांगल्य पावलोपावली आपल्याला घडवत राहणार आहे. फक्त रित्या ओंजळीने ते दान पदरात घेण्याची तयारी हवी. गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.\n(लेखक प्रसिद्ध कवी आणि अभिनेते आहेत)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमित्र / मैत्रीण:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपार्टनर ‘त्या’ इच्छा पूर्ण करत नसेल तर काय करावं वाचा या रिलेशनशिप टिप्स\n लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असं वाढवा ‘कनेक्शन’\nनाइट ड्रेस नव्हे, पार्टी वेअर\nनाइट ड्रेस नव्हे, पार्टी वेअर\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nकोरोना साथीत मास्कची संगत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअस्से सण सुरेख बाई......\nधीर धरा रे धीरा पोटी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/kagiso-rabada-becomes-no-1-test-bowler-virat-kohli-slips-to-third/articleshow/62432810.cms", "date_download": "2020-03-28T16:20:38Z", "digest": "sha1:FCTH5XM467C76IK7QG726UWJUQE3GOEP", "length": 13252, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ICC Test rankings : विराटची घसरण; रबाडा नंबर वन गोलंदाज - kagiso rabada becomes no 1 test bowler, virat kohli slips to third | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nविराटची घसरण; रबाडा नंबर वन गोलंदाज\nकेपटाउन कसोटीतील सुमार कामगिरीमुळे विराट केहलीला १३ पॉइंट्सचा फटका बसला असून जागतिक कसोटी क्रमवारीत त्याची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. दुसरीकडे केपटाउन कसोटीत भेदक मारा करून ५ बळी टिपणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा गोलदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.\nकेपटाउन कसोटीतील सुमार कामगिरीमुळे विराट केहलीला १३ पॉइंट्सचा फटका बसला असून जागतिक कसोटी क्रमवारीत त्याची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. दुसरीकडे केपटाउन कसोटीत भेदक मारा करून ५ बळी टिपणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा गोलदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.\nकेपटाउन कसोटीआधी विराट कोहलीच्या खात्यात ८९३ पॉइंट्स जमा होते. मात्र, केपटाउन कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ५ आणि दुसऱ्या डावात २६ धावा करणाऱ्या विराटला १३ पॉइंट्स गमवावे लागले आणि त्याचे ९०० पॉइंट्सचा जादुई आकडा गाठण्याचे स्वप्न अधुरे राहिले. विराटच्या खात्यात आता ८८० पॉइंट्स असून त्याच्यावर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत १४१ धावा करणारा रूट २८ पॉइंट्सची कमाई करून क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९४७ पॉइंट्ससह या क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. ताज्या क्रमवारीत चेतेश्वर पुजारालाही फटका बसला आहे. २५ पॉइंट्सची घसरण झाल्याने पुजारा तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानापर्यंत खाली आला आहे.\nगोलंदाजीत कागिसो रबाडाने इंग्लंडच्या जेम्स अॅंडरसनला पछाडले आहे. केपटाउन कसोटीत ५ बळी टिपून मोलाची कामगिरी बजावणारा रबाडा ८८८ पॉइंट्ससह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. सिडनी कसोटीतील खराब कामगिरीमुळे अँडरसनला ५ पॉइंट्सचा फटका बसला आणि ही बाब रबाडाच्या पथ्यावर पडली. जागतिक क्रमवारीत रवींद्र जाडेजा तिसऱ्या तर रवीचंद्रन अश्विन चौथ्या स्थानी कायम आहेत. केपटाउन कसोटीत ६ बळी टिपणाला भुवनेश्वर कुमार ८ स्थानांची झेप घेत २२व्या स्थानी पोहोचला असून कारकीर्दीतील त्याचे हे सर्वोच्च रँकिंग आहे. मोहम्मद शमीने पहिल्या २० गोलंदाजांत स्थान मिळवले असून तो १९ व्या स्थानी पोहोचला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nIPL रद्द झाली तर हे पाच खेळाडू वर्ल्ड कप खेळू शकणार नाहीत\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nअमित शहांच्या मुलाच्या अडचणीत वाढ\nआधी टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आता करोनाविरुद्ध लढतोय\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं गाणं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nविराटची घसरण; रबाडा नंबर वन गोलंदाज...\nयुसूफ पठाण डोपिंग चाचणीत दोषी...\nसौराष्ट्राची महाराष्ट्रावर चार धावांनी मात...\nऑस्ट्रेलियाचा ४-० ने ‘अॅशेस’ विजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/international/9", "date_download": "2020-03-28T14:07:57Z", "digest": "sha1:N4CG7LMF64N4LT563Y7S4HOUQE37B3IM", "length": 26608, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "international: Latest international News & Updates,international Photos & Images, international Videos | Maharashtra Times - Page 9", "raw_content": "\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिने मुदतवा...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nराज्यात करोनाचे सात नवे रुग्ण; मुंबईत ५ तर...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा ...\nआता तरी जागे व्हा\nमदतीचा प्रचार करत फिरत नाही: सोनम कपूर\nमायकल जॅक्सनला आधीपासून होती करोनाची भीती\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्ण...\nकरोना व्हायरस- मंदिरा बेदीला आला पॅनिक अटॅ...\n'शक्तिमान' मालिका पुन्हा दाखवा; नेटकऱ्यांच...\nकरोना-'त्यांनी वटवाघूळ खाण्याची शिक्षा जगा...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nम्हणून आज साजरा करतात 'जागतिक योग दिन'\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ४० हजार लोकांसोबत योगासनं\nआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथे ४० हजार लोकांसोबत योगा करणार आहेत. रांचीच्या प्रभात तारा मैदानावर या योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर योग दिनानिमित्त देशभरातील विविध कानाकोपऱ्यात सुमारे १३ कोटी लोक योगासनं करणार आहेत.\nIOC ने बंदी उठवली; भारताला मोठा दिलासा\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर बंदी घालण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा (आयओसी) निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि आयओसी यांना पत्र लिहून पात्र खेळाडूंना भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आयओसीने आपल्या निर्णयात बदल केला.\nयोग दिनाच्या पूर्वसंध्येला अॅक्वा योगाचं आयोजन\nजगातील सर्वात छोट्या महिलेनं केली योगासनं\nअफगाण संघातील बेबनाव चव्हाट्यावर\nवर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाचही सामन्यामध्ये पराभव स्वीकारत, गुणतक्त्यामध्ये तळाच्या स्थानावर घसरलेल्या अफगाणिस्तान संघातील बेबनाव आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. वर्ल्ड पच्या काही दिवस आधी असघर अफगाणला कर्णधार पदावरून काढण्यात निवड समितीचे प्रमुख दवलत अहमदझाई यांचा हात असल्याचा आरोप संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी केला आहे. तर, मँचेरस्टरमधील एका रेस्तराँमध्ये संघातील खेळाडूचे एका नागरिकाबरोबर वाद झाला, त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले.\n...तरच न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राहील: न्या. रंजन गोगोई\nन्यायाधिशांच्या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर आणि तरच न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राहील अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी एससीओ परिषदेत मांडली आहे. लोकप्रिय सरकारांमुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला धक्का बसतो आहे अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nताण-तणाव दूर करणार शशांकासान\nसॅनेटरी पॅडमध्ये लपवले अंमली पदार्थ; महिलेसह दोघांना अटक\nकर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळुर येथील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेसोबत असणाऱ्या दोन लोकांनाही या प्रकरणाबाबत पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.\nनिरोगी केसांसाठी करा योग\nयोगमुळं 'या' अभिनेत्री फिट अँन्ड फाइन\nकोलकाता येथून आठवड्यापूर्वी सुरू झालेले कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन हळुहळू विस्तारत देशभर पोहोचले असून त्यामुळे रुग्णसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. वैद्यकीय सेवेतील कोणत्याही एका घटकाने आंदोलन सुरू केले तरी रुग्णसेवेचा बोजवारा उडतो, त्यासाठी सगळ्यांनीच संप करण्याची आवश्यकता नसते. परिचारिकांचा संपही रुग्णसेवा कोलमडण्यास पुरेसा ठरत असतो. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील लोकांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांनी अधिक काळजीपूर्वक पाहणे आवश्यक असते.\nयोग म्हणजे निरोगी आयुष्याचा पासपोर्ट: मोदी\nआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लिंक्डइनवरील फॉलोअर्सना केलं आहे. यासाठी त्यानी योगाच्या फायद्यांची एक मोठी यादीच शेअर केली आहे. गेली चार वर्षे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन साजरा होत आहे. यंदाचं या दिनाचं हे पाचवं वर्ष आहे.\nबीएसएनएलचा नवीन रोमिंग प्लॅन फक्त १६८ रूपयांत\nनवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणि ऑफर्सच्या माध्यमातून भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनी टेलिकॉम स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. बीएसएनएलने परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी १६८ रुपयांचाआतंरराष्ट्रीय रोमिंग प्लान सुरू केला आहे.\nरक्तदान श्रेष्ठ दान आहे हे तुम्हीही वाचलं, ऐकलं असेल. अनेक कॉलेजांमधले तुमचे काही दोस्त या अतुलनीय, श्रेष्ठ दानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. आजच्या 'जागतिक रक्तदाता दिना'निमित्त, नियमितपणे रक्तदान करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्याविषयी व्यक्त केलेल्या भावना. हे वाचून तुम्हालाही रक्तदान करण्याची प्रेरणा मिळेल हे नक्की\nजम्मू आणि काश्मीर कायम अस्वस्थ ठेवायचे, हे पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांचे धोरण बालाकोटच्या दणक्यानंतरही थांबलेले नाही. परवा दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भरचौकात गोळीबार केला.\nएसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी करा: आदित्य\n'एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डांतील विद्���ार्थ्यांच्या स्पर्धेत आणण्यासाठी अंतिम निकालात त्यांचे अंतर्गत गुणही ग्राह्य धरण्यात यावेत. तसंच, अकरावी प्रवेशात त्यांच्यासाठी स्वतंत्र तुकडी करण्यात यावी,' अशी मागणी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे.\nआंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले\nआंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पर्यटनासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय 'नासा'कडून घेण्यात आला आहे. २०२० पासून असे पर्यटन केंद्र सुरू करण्यात येणार असून, या अवकाश स्थानकांवर एक रात्र घालवण्यासाठी तब्बल ३५ हजार डॉलर इतका खर्च येईल, अशी माहिती नासाचे प्रमुख वित्त अधिकारी जेफ ड्विट यांनी शुक्रवारी दिली.\nअजित डोवल: मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीचा शिल्पकार\nअजित डोवल यांनी 'अग्रेसिव्ह डिफेन्स' म्हणजे नुसते स्वसंरक्षण न करता 'प्रतिकारात्मक स्वसंरक्षण'ही नवी संकल्पना मांडली आणि तिचा लगेच स्वीकारही झाल्याचे दिसले.\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएल\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे दान\nकरोनाचे संकट; सोनं गमावणार 'ही' ओळख\nजावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nमुंबईत आणखी सात, नागपुरात एकाला करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/zp-kolhapur-recruitment-04022020.html", "date_download": "2020-03-28T15:33:19Z", "digest": "sha1:3W5KHOSVO2BORUIP5OEVLGUWHIXIKOMB", "length": 12535, "nlines": 187, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "जिल्हा परिषद [Zila Parshad] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०९ जागा", "raw_content": "\nजिल्हा परिषद [Zila Parshad] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०९ जागा\nजिल्हा परिषद [Zila Parshad] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०९ जागा\nजिल्हा परिषद [Zilha Parishad, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nखो-खो सहायक प्रशिक्षक - महिला (Kho-Kho Assistant Instructor) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीक���ट कोर्स/एम.पी.एङ व खो-खो खेळातील राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.\nकुस्ती सहायक प्रशिक्षक - महिला (Kusti Assistant Instructor) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीकेट | कोर्स/एम.पी.एड व कुस्ती खेळातील | राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य\nकब्बडी सहायक प्रशिक्षक - महिला (Kabbadi Assistant Instructor) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीकेट कोर्स/एम.पी.एङ व कबड्डी खेळातील राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.\nमैदानी सहायक प्रशिक्षक - महिला व पुरुष (Field assistant instructor) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीकेट कोर्स/एम.पी.एङ व मैदानी खेळातील राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.\nडेटा एंट्री ऑपरेटर - पुरुष (Data Entry Operator) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मराठी ३०, इंग्लीश ४०, टायपींग ०३) एम. एस. सी.आय.टी. प्राधान्य.\nफिसिओथेरेपीस्ट (Physiotherapist) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ फिजिओथेरपी / स्पोर्ट / एमपीटी-स्पोर्ट, ओटी-पीटी कौन्सिल / एमसीआय नोंदणी.\nवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस.\nरेक्टर (वसतिगृह प्रमुख) - पुरुष (Rector) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस. डब्ल्यू आवश्यक. ०२) माजी सैनिक /बी.पी.एड.असल्यास प्राधान्य.\nवयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षे\nशुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]\nवेतनमान (Pay Scale) : ४,०००/- रुपये ते २४,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद कोल्हापूर.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 February, 2020\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ५५ जागा\nअंतिम दिनांक : ३१ मार्च २०२���\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसीएसआयआर-जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूट दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात [IGCAR] कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पदांच्या ३० जागा\nअंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [IHBAS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा\nअंतिम दिनांक : ०८ एप्रिल २०२०\nकोहिनूर हॉस्पिटल [Kohinoor Hospital] मुंबई येथे विविध पदांच्या २२ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nजसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर [Jaslok Hospital Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/---------7.html", "date_download": "2020-03-28T14:34:06Z", "digest": "sha1:2UD6FJQP7BMRQ4WUNTKNCIVG5CP3AUOK", "length": 51697, "nlines": 842, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "पन्हाळगड", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या किल्ल्यावर पाहाण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे राहाण्याची व खाण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे विशेष कष्ट न घेता पाहाता येण्यासारखा असलेला पन्हाळा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी होता. बाजीप्रभुंच्या स्वामीनिष्ठेची आणि शिवछत्रपतीच्या पराक्रमाची गाथा सांगणारा आणि सरक्षणच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना जाग्या होतात. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर हा किल्ला वसला आहे. पन्हाळ्याला साधारण १२०० वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला अशा अर्थाचा शीलालेख सापडला आहे. ह्या राजाचा कार्यकाल सन ११७८ ते १२०९ असा होता. त्याने गडावरील तटबुरूज व इतर बरीचशी बांधणी केली होती. या किल्ल्याची माहिती इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात मिळते. त्याची साक्ष पांडवदरा, पोहाळे येथील लेणी आजही देतात. त्यानंतर हा किल्ला नाग जमातीतील लोकांकडे होता. पराशर ऋषींच्या कर्तृत्वामुळे आणि नागांच्या कीर्तीमुळे यास पन्नगालय (पन्नग=सर्प आलय= घर) असे नाव प्राप्त झाले. पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला \"पराशराश्रम\" या नावानेही ओळखला जात असे. या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणाऱ्या कमळांमुळे याला \"पद्मालय, पर्णालदुर्ग असे ही म्हटले जाई. ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख \"ब्रम्हशैल’ या नावाने आहे.सातवाहन काळाचे अवशेष येथे मिळतात. राष्ट्रकुट , चालुक्य, शिलाहार, भोज, यादव ही राजवटीनी येथे राज्य केले. प्रथम शिलाहारवंशी चालुक्य विक्रमादित्य पाचवा याच्या कालावधीत याची बहीण आक्कादेवी किशूकदू , तुरूगिरी (तोरगल) व म्हसवड या भागाचा कारभार चालवीत होती. या भागाची राजधानी त्यावेळी पन्हाळा ही होती. याचे पूर्वीचे नाव ब्रह्मगिरी व नंतर मुसलमानी राजवटीत शहानबी दुर्ग. पुढे शिवरायांच्या काळात पन्हाळा हे नाव पुन्हा रूढ झाले. शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. शिलाहारांचा देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवाच्या ताब्यात गेला. बिदरचा बहामणी सेनापती महमुद गवान यांनी पावसाळ्याच्या कालावधीत १४६९ मध्ये ह्या गडावर हल्ला केल्याची एक नोंद आढळते. मुसलमानी आक्रमणानंतर सन १४८९ मधे हा गड विजापूरकर आदिलशीही अधिपत्याखाली गेला. अली अदिलशहा यांने ह्या गडाचे काही दरवाजे व तटाची दुरुस्ती करून गड आणखी बळकट केला. विजापूरकरांची ही पश्चिमेकडील राजधानी होती. इ.स.२८ न��व्हेंबर १६५९मध्ये अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला. यावेळी राजांकडे १५ हजार घोडदळ व २० हजार पायदळ सैनिक होते. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला त्यावेळेस महाराज पन्हाळगडावर जवळजवळ तीन ते साडेतीन महिने अडकून पडले होते. शिवाजी महाराजांनी पन्हाळा गडावरून निसटून गुप्तहेरानी शोधून ठेवलेल्या मार्गे ज्याला ‘राजदिंडी’ म्हणतात त्या मार्गाने विशालगडावर जाण्याचा बेत आखला. शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावंत ६०० मावळ्यांसह गड उतरण्यास सुरवात केली व एका दिशेने शिवा काशीद (प्रति शिवाजी महाराज) जो जवळजवळ महाराजासारखा दिसायचा शत्रूला धोका देण्यासाठी तोही काही मावळ्यांसह गड उतरू लागला. सिद्दी जौहरने शिवा काशीदला पकडले तेव्हा त्याला आपली फसगत झाल्याचे समजले. त्याने शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यास सुरवात केली तेंव्हा बाजीप्रभू यांनी शिवाजी महाराजांना विशाळगडावर जाण्यास सांगून घोडखिंडित आपला भाउ फुलाजी व ३०० मावळ्यांस मागून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या शत्रूस थोपवून ठेवले. शिवाजी महाराज विशालगडावर सुखरूप पोचल्याची तोफाद्वारे देण्यात येणाऱ्या इशाऱ्यापर्यत बाजीप्रभूं यांनी हि खिंड जवळपास ५ ते ६ तास लढवली. तोफांचा आवाज ऐकूनच जखमी झालेल्या बाजिप्रभुनी प्राण सोडले व त्यांच्या स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्तांच्या थेबांनी ती खिंड पावन झाली. . तेंव्हापासून त्या घोडंखिंडचे नाव पावनखिंड असे नाव झाले. सिद्दी जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांनी हा किल्ला विजापुरकरांच्या ताब्यात दिला. पण १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून महाराजांनी तो पुन्हा किल्ला ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनंतर किल्ल्याचा ताबा मुघलांकडे गेला. इ.स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला. त्याच वर्षी रामचंद्र्पंत अमात्यांनी तो परत जिंकून घेतला. पुढे १७०५ मध्ये ताराराणींनी \"पन्हाळा\" ही कोल्हापूरची राजधानी बनविली. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणीं कडून जिंकून घेतला. इ.स.१७०९ मध्ये ताराराणींने हा किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर १७८२ पर्यंत \"पन्हाळा\" ही कोल्हापूरची राजधानी होती. इ.स. १८२७ मध्य�� पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. राजवाडा :- ताराराणींने इ.स. १७०८ मध्ये हा राजवाडा बांधला. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय ,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी होस्टेल आहे. जवळच खोकड तलाव आहे. ताराराणी राजवाड्याच्या समोर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. यातील शिवछत्रपतींची अश्वारूढ प्रतिमा कागलचे श्री.सुतार यांनी १९९३ मध्ये वसविली आहे याच्या शेजारी ताराराणींच्या पादूका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील गुहा आहेत. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय. मंदिरा जवळच सोमेश्वर तलाव आहे. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही सज्जाकोठी ही सदरेची इमारत दिसते. ही दुमजली इमारत इ.स. १००८ मध्ये बांधण्यात आली. सिद्धी जौहरचा वेढा असताना ह्याच कोठीत शिवाजी महाराजाचे वास्तव्य होते आणि येथेच महाराजांची गुप्त खलबते चालत. या प्रांताचा कारभार पाहताना संभाजीमहाराज देखील ह्या कोठीत वास्तव्यास होते. हि गडावरील महत्त्वाची वास्तू आहे. याच्यावरून आपणास जोतिबाचा डोंगर व पन्हाळा परिसर पहावयास मिळतो. गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे म्हणून याला. सोमेश्वर (सोमाळे) तलाव म्हणतात. ह्या मंदिरातील सोमेश्वरास महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्र्यांनी लक्ष्य सोनचाफ्र्यांवची फुले वाहिली होती. याची नोंद जयरापिण्डे या कवीच्या पर्णालपर्वत ग्रहण अख्यान या काव्यात आहे. सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे. अंबरखाना :-अंबरखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. ज्यावेळी हा बालेकिल्ला बांधायला सुरूवात केली त्यावेळी ते बांधकाम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी तटाच्या पायाशी मनुष्यबळी द्यावा असे राजाला सुचवण्यात आले होते. मग राजाने आजुबाजूच्या गावात दवंडी पिटली की जो कोणी स्वखुशीने बळी जाईल त्याच्या वारसांना जमिन, जायदाद आणि ध��दौलत देण्यात येईल. ही दवंडी तेलीवाड्यावरील गंगु तेलीणीच्या कानावर पडली. घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या गंगु तेलीणीने स्वखुशीने बळी जाण्याचा निर्णय घेतला व तसा तो राजाला सांगितला आणि ती त्याप्रमाणे बळी गेली. बांधकाम पूर्ण केल्यावर भोजराजाने अंबरखान्याच्या बाजूलाच गंगु तेलीणीचे स्मारक बांधले. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. गंगा साधारण नव्वद मीटर लांब,पंधरा मीटर व अकरा मीटर उंच आहे. सिंधू पन्नास मीटर लांब, बारा मीटर रुंद व सहा मीटर उंच आहे तर सरस्वती तीस मीटर लांब, अकरा मीटर रुंद व दहा मीटर उंच आहे. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा व प्रकाश खेळ्ण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. याशिवाय येथे सरकारी कचेऱ्या , दारुकोठार आणि टाकंसाळ इत्यादी होती. या जवळ शिवाजी महाराजांचा राजमहल होता जो इग्रंजानी १९४४ साली उध्वस्त केला. धान्यकोठाराजवळ एक महादेवाचे मंदिर आहे. यात पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम तापमाना प्रमाणे रंग बदलतो म्हणून यास रंग बदलणारी पिंड म्हणतात. चार दरवाजा हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा दरवाजा वाहतुकीच्या दळणवळणसाठी इंग्रजांनी पाडून टाकला. त्याचे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच ‘शिवा काशीद” यांचा पुतळा आहे. त्याच्याजवळ एक तळे आहे. एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे यांचा दोन्ही हातात तलवारी घेतलेला आवेशपूर्ण पूर्णाकृती भव्य पुतळा दृष्टीस पडतो. पुतळ्याच्या भव्यतेकडे पाहून बाजीप्रभुंच्या शारीरिक क्षमतेची कल्पना येते. हे शिल्प जरी प्रेरणा देणारे असले तरी ह्या वीराची व फुलाजी प्रभू ह्या त्याच्या भावाची विशाळगडावरील समाधी मात्र अतीशय दुर्लक्षित स्थितीत आहे. पन्हाळा ओळखला जातो तो लढवय्या व पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे याच्या गाथेने. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यची स्थापना आपल्या ज्या शिलेदारांच्या मदतीने प्रस्थापित केली त्यातील एक बांदल देशमुख आणि बाजीप्रभू देशपांडे हे बांदलांचे एक निष्ठावान सेनापती होते ज्यांनी या स्वराजासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. रेडे महाल :- पन्हाळ गडावर एक भव्य आणि आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुत: ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. पण या महालाची रचना व त्यातील कमानी व कोरीव काम पाहाता हा रेडे महाल नसून डेरे महाल असावा. खासांच्या निवासासाठी याची योजना असावी. सध्या तेथे जनता बाझार आहे. रेडे महालाच्या पुढे एक छोटे गढी वजा मंदिर आहे, हे छ. राजारामांचा पूत्र संभाजी(१७१४-१७६०) याचे आहे. मंदिरात शिलालेख आहे, तर मंदिराच्या आवारात विहीर व घोड्याच्या पागा आहेत. याशिवाय मंदिराच्या आवारात सहा तोफा रांगेने ठेवलेल्या दिसून येतात. संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म केला जात असे. तीन दरवाजा :-हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. याला कोकण दरवाजा असेही म्हणतात. यात एकापाटोपाट असे तीन दरवाजे आहेत हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. याच दरवाजावर श्रीगणेशची मूर्ती असून त्याच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या पंजात हत्ती असलेली शरभशिल्प कोरलेले आहेत. तसेच पहिल्या दरवाजावर फारशी भाषेतील एक शीलालेख दिसतो. तीन दरवाजातून आत आल्यावर आपणाला विष्णूचौक व विष्णुतीर्थ नावाची विहीर पहावास मिळेल. तीन दरवाजाजवळ हनुमाननाचे मंदिर व त्याकाळीतील मूर्ती आहे. लगतची घुमटी ही दारूखान्याची इमारत आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला तेव्हा याच दरवाजात सोनचाफ्याची फुले उधळून शिवरायांचे स्वागत झाले. व शेवटी याच दरवाजातून इग्रंजानीही आक्रमण केले. तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची काळ्या दगडांची वास्तू दिसते.या वास्तुला अंधारबाव (श्रुंगार बाव) म्हणतात. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. विहिरीतील पाण्याचे स्त्रोत पाण्याची कमतरता भासू देत नसत. मधल्या मजल्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आहे. वरच्या मजल्यावर राहाण्याची सोय आहे. या इमारतीत एक शिलालेख आहे. गडाच्या पश्चिम टोकावर हा पुसाटी किंवा पिछाडी बुरुज आहे.येथे २ बुरुज असून त्यामध्ये खंदक आहे. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला असून त्याची उंची २० फूट आहे. या बुरूजावरून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेवर नजर ठे���ता येते. त्याच्या पलीकडे दिसते ते मसाईचे पठार. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील पांडवलेणी इथून सात मैलावर आहेत. पन्हाळगडावरील लता मंगेशकर यांच्या बंगल्याजवळ एकामागोमाग खोदलेल्या ५ गुहा आहेत. आत मध्ये दगडात खोदलेल्या बैठकी आहेत. याच गुहेत पराशर ॠषींनी तपश्चर्या केली होती म्हणुन यांना पराशर गुहा म्हणतात. पराशर गुहेकडून खाली उतरल्यावर नागझरी हे गडावर बारमाही वाहणारे पाण्याचे दगडात बांधलेले कुंड असुन यातील पाणी लोहयुक्त आहे. याच्यासमोरच विठ्ठल मंदिर असुन खालील अंगाला हरिहरेश्वर मंदिर आहे. पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्याय असलेला बुरुज आहे, त्याला दुतोंडी बुरुज म्हणतात. या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज म्हणतात. वाघ दरवाजा : हा सुद्धा गडावरील एक कौशल्यपूर्ण बांधकाम केलेला दरवाजा आहे. या दरवाज्यावर टोपीधारक गणपती आहे याच्याजवळ तबक बाग आहे. याला समांतर तत्बंदीतून राजदिंडी ही वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले. याशिवाय कविवर्य मोरोपंत यांच्या जन्मजागी आज मोरोपंत वाचनालयाची आधुनिक वास्तू उभी आहे. त्यालगतच थोड्या अंतरावर पन्हाळयाची प्रसिद्ध चवदार पाण्याची कापूरबांव नावाची विहीर आहे. गडावर कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत. गडावर पायी जाण्याची मजा काही औरच आहे. गडाच्या पायथ्यापासून ते वरच्या चार दरवाजा, तिन दरवाजा, वाघ दरवाजा व राजदिंडीकडे जाणा-या वाटा आहेत. तशाच इतर काही चोरवाटा देखिल आहेत. गडाचा अर्धा तट नैसर्गिक कड्यांनी सुरक्षित झाला आहे. तरी काही ठिकाणचा भाग तट बांधून अधिक सुरक्षित केला आहे. उरलेल्या अर्ध्या भागाला पाच ते दहा मीटर रुंद तटाने घेरले आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-03-28T14:03:22Z", "digest": "sha1:HNODEI4MTSH6O5LZXPHHHTDWLBXWPOUQ", "length": 4657, "nlines": 90, "source_domain": "kalamnaama.com", "title": "झाडाझडती – Kalamnaama", "raw_content": "\nईव्हीएम मशीन हॅक ह���ऊ शकते\n‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ने ईव्हीए\nएचआर, जयहिंद आणि केसी कॉलेजमध्ये प्रवेश घोटाळा\nटिम कलमनामा June 25, 2019\nराज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी\nआमच्या हिंदू राष्ट्रवादात हाच शिष्टाचार\nरिलायन्स, अदाणी किंवा एस्सार या कंपन्यांना गुजरातम\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात दारूण\nदेशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झा\nसध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उरलेसुरले लोक खूश आहे\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्यावेळी दि. यशवंतराव चव्ह\nकलंकित जिल्हा कलंकित महाराष्ट्र\nखैरलांजीचं हत्याकांड झाल्याला आठ वर्षं लोटली. त्या\nमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा यावेळी चिवडा झ\nअमितभाई, उद्धवभाई कशाला करता घाई\nभाजपा-शिवसेना युती तुटणारच होती. त्याचं सूतोवाच नर\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/saraswat-bank-results/", "date_download": "2020-03-28T14:20:07Z", "digest": "sha1:U3MMQQ6CNBL4MXT242FJFBDCNKUPUEAF", "length": 6323, "nlines": 123, "source_domain": "mahabharti.in", "title": "Saraswat Bank Results - Download Result Here Now", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसारस्वत बँक – कनिष्ठ अधिकारी परीक्षा २०२० निकाल\nसारस्वत बँक – कनिष्ठ अधिकारी परीक्षा २०२० निकाल\nSaraswat Bank Results : सारस्वत बँक नि कनिष्ठ अधिकारी परीक्षा २०२० पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-surgana-tap-water-supply-scheme-not-completed-water-issue/", "date_download": "2020-03-28T15:49:50Z", "digest": "sha1:642G2VFMIRXGV247V4OFW23Z6R5SFM3Y", "length": 19354, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सुरगाणा : वॉटर सप्लायचे उदघाटन थांबल्यामुळे भरपावसाळ्यात डोक्यावरून पाण्याची वाहतूक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत र��ग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nकोरोना – ब्रिटनच्या पंतप्रधानानंतर आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nसुरगाणा : वॉटर सप्लायचे उदघाटन थांबल्यामुळे भरपावसाळ्यात डोक्यावरून पाण्याची वाहतूक\n सुरगाणा तालुक्यातील आंबोडा ग्रामपंचायतीमधील खोकरविहीर या गावात 2013 साली सुरू केलेल्या व 2014 मध्ये पूर्ण झालेल्या पाणी योजना फक्त बटण दाबण्याच्या प्रतीक्षेत आहे. शासकीय अधिकार्‍यांच्या असहकार्यामुळे ही योजना सुरू होत नसल्याने आदिवासी बांधवांना भरपावसाळ्यात डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.\nखोकरविहीर येथे पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून पाणी योजना राबविण्यात आली. या योजनेत विहिरीचे खोदकाम, पाणी पुरवठ्यासाठी पाइपलाइन, पंप हाउस, पाण्याची टाकी व पाच ठिकाणी नळांचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बांधलेल्या पंप हाउसला दरवाजा न बसविल्याने यातील स्टार्टरची दोन वर्षांपूर्वी चोरी झाली. ही पाणी योजना लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी खोकरविहीरचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर जाधव यांनी खासदार डॉ. भारती पवार, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, तहसीलदार, पंचायत समिती सभापती यांच्याकडे केली होती.\nया मागणीनंतर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी वेळात वेळ काढून भेट देत पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. ही योजना सुरू करण्यात अडथळा आणणार्‍या झारीतील शुक्राचार्यांना धडा शिकविण्याचा इशारा मनोहर जाधव, हिरामण महाले, राजेंद्र निकुळे, नामदेव पाडवी, देवीदास पाडवी, यशवंत जाधव, योगेश जाधव, विलास जाधव, शंकर महाले यांनी दिला आहे.\nआंबोडा ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या झगडपाडा गावात विहीर आहे, तीला पाणी आहे, पाणी पुरवठा योजना आहे, वीज आहे मात्र फक्त बटन दाबण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच गायब आहे. त्यामुळे गावच्या लोकप्रतिनिधींच्या घरातील महिलांनाही डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशीच गत जवळीलच खडकी गावाचीसुद्धा आहे.\nधुळे ई पेपर (दि.१३ नोव्हेंबर २०१९)\nनशिराबाद : पालखी महोत्सवाने अखंड हरिनाम सप्ताह��ची सांगता\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nVideo : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण; जलजीवन अभियानाची घोषणा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nऊस उत्पादकांना अनुदान, 75 नवे मेडिकल कॉलेज\nFeatured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nएका बाटलीमुळे वाचले 40 फूट खोल दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nएस.टी.आगारावर मनुदेवी प्रसन्न : दर्शनासाठी भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – ब्रिटनच्या पंतप्रधानानंतर आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोरोना – ब्रिटनच्या पंतप्रधानानंतर आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nकोरोना – ब्रिटनच्या पंतप्रधानानंतर आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोरोना – ब्रिटनच्या पंतप्रधानानंतर आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-03-28T13:56:21Z", "digest": "sha1:LJHRFFKF5NJZN366NMQ654SXNZGZVA67", "length": 31617, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अजित पवार Archives - Majha Paper", "raw_content": "\nअजितदादा आपण आत्तापर्यंत उगाच वेगळे राहिलो – उद्धव ठाकरे\nFebruary 19, 2020 , 4:57 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अजित पवार, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार\nपुणे : शिवजयंतीचा कार्यक्रम आज शिवेनेरीवर साजरा झाला. हा सोहळा किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाआघाडीच्या कामावर भाष्य केले. यावेळी त्यांना एका स्थानिक कार्यकर्त्याने शिवस्मारकाबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आता सगळी […]\nशासकीय बंगला मिळत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री नाराज\nFebruary 15, 2020 , 10:30 am by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस, सरकारी बंगला\nपुणे – माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय बंगला मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, मुंबईत बारामतीतील कार्यकर्ते कामानिमित्त आले की, मी नाराज होतो. कारण माझे मुंबईतील घर लहान आहे. जयच्या बेडरुमध्ये येणाऱ्या लोकांना बसवावे लागते. आता लोक माझ्याच बेडरुमध्ये […]\nमुंबईच्या डबेवाल्यांना मिळणार स्वतःची घरकुले\nFebruary 14, 2020 , 10:54 am by शामला देशपांडे Filed Under: महाराष्ट्र, मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, घरकुल, डबेवाला, पंतप्रधान आवास योजना, मुंबई\nफोटो सौजन्य इंडिया टूडे आर्थिक राजधानी मुंबईत लाखो लोकांची जीवनरेखा म्हणून आणि जगभरात बेस्ट मॅनेजमेंट सेवा म्हणून गौरविल्या गेलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना महाराष्ट्र सरकार पंतप्रधान आवास योजनेखाली ५ हजार घरे लवकरच उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीतील हा निर्णय ट्विटरवर जाहीर केला आहे. या बैठकीला मुंबई डबावाला संघ पदाधिकारी, श्रमम��त्री […]\n६ मार्चला अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प\nFebruary 12, 2020 , 10:10 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: अजित पवार, अधिवेशन, अर्थसंकल्प, महाराष्ट्र\nफोटो महाराष्ट्र टाईम्स महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून मुंबईत होत असून हे अधिवेशन १८ दिवसांचे आहे. यात ६ मार्च रोजी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. सकाळी ११ वा. हा अर्थसंकल्प विधानसभेत अजित पवार सादर करतील तर विधान परिषदेत राज्यमंत्री शंभूराजे भोसले अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजपर्यंतच्या प्रथेप्रमाणे राज्याचा अर्थसंकल्प दुपारी […]\nअजित पवारांचे गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश\nFebruary 6, 2020 , 12:04 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, गुटखा बंदी, महाराष्ट्र सरकार\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात गुटखाबंदी लागू असली तरी सर्रास गुटख्याची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना ज्याक्षेत्रात आढळून येईल, तेथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि […]\nकाहीही बोलण्याआधी आता मी ५० वेळा विचार करतो : अजित पवार\nJanuary 29, 2020 , 5:20 pm by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार\nअमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यात आपल्या बिनधास्तपणे बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात. पण ते अनेकदा याच बिनधास्त शैलीमुळे अडचणीतही आले आहेत. पण आता ते त्यामुळे बोलताना अत्यंत काळजीपूर्वक बोलतात. स्वतः अजित पवारांनीच याबद्दल सांगितले. अनेकदा ध चा मा केला जातो. त्यामुळे मी आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नास वेळा विचार […]\n…यामुळे अजित पवारांनी नाकारली शिवथाळी\nJanuary 27, 2020 , 11:56 am by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, शिवभोजन थाळी\nपुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्���ी अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात पार पडला. पण, अजित पवार यांनी यावेळी शिवथाळी नाकारली. पण, त्यांनी असे करण्यामागचे योग्य कारणही दिले. आमची सत्ता राज्यात येताच गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी आणणार, […]\nफडणवीसांच्या महत्वकांक्षी हायपरला अजित पवारांचा रेड सिग्नल\nJanuary 18, 2020 , 11:55 am by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, हायपरलूप\nपुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगात कोठेही हायपर लूप हा प्रकल्प झालेला नाही. हा प्रकल्प आधी जगात होऊ दे. आपल्यावर पुणे-मुंबई या मार्गासाठी प्रयोग कशाला हा प्रकल्प परवडणारा नसल्याचे वक्तव्य करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेड सिग्नल दाखविला आहे. हायपर लूप तंत्रज्ञानाने पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे जोडल्यास […]\nबारामतीमध्ये ‘मी पुन्हा येईन’, असे म्हणत आहे आमिर खान\nJanuary 16, 2020 , 2:28 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अजित पवार, आमिर खान, उद्धव ठाकरे, कृषि प्रदर्शन, महाराष्ट्र सरकार, शरद पवार\nपुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख उपस्थित होते. यावेळी सगळ्यांचे लक्ष उपस्थित असलेला अमिर खानने वेधले. […]\nरितेश देशमुखने मानले अजित पवारांचे आभार\nJanuary 15, 2020 , 1:04 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, रितेश देशमुख\nमुंबई – काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ला देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाला त्यासंदर्भातील सूचना दिली. विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देखमुखने या निर्णयानंतर अजित पवारांचे आभार मानले आहेत. ट्विटरवर रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. आज तुम्ही विलासराव […]\nअजित पवारांनी सिंचन घोटाळ्या प्रकरणी दाखल केले शपथपत्र\nJanuary 15, 2020 , 11:43 am by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, सिंचन घोटाळा\nमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी शपथ पत्र दाखल केले आहे. त्यांनी यात त्यांच्यावरील सर्व प्रकरणे मागे घेण्याची विनंती केली आहे. अतुल जगताप यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तर याप्रकरणाची चौकशी न्यायालयीन आयोगाकडे सोपवण्याची विनंती जनमंचनेही उच्च न्यायालयाकडे केली आहे. अजित पवारांनी त्यावर उत्तर देतांना आपल्यावरील […]\nउपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र पोलिसांसाठी गूड न्यूज\nJanuary 10, 2020 , 6:30 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सरकार\nपुणे : आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर ते लगेच कामाला लागले आहेत. पोलिसांना चांगल्याप्रकारचे घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यभरातील मुंबई, पुणे, पनवेल सारख्या इतर भागांमध्ये नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दिली. अवघ्या 180 स्क्वेअरफूटच्या घरात पोलीस राहात आहेत. आपला कायदा आणि सुव्यवस्था ते बघतात. 24 तास […]\nअशोक चव्हाण आणि अजित पवारांमध्ये खातेवाटपावरुन खडाजंगी \nJanuary 3, 2020 , 12:25 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, अशोक चव्हाण, काँग्रेस, महाराष्ट्र सरकार, महाविकासआघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस\nमुंबई – महाविकास आघाडी सरकारचा काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण, अद्याप खातेवाटप झालेले नाही. काल मुंबईत हा खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यात या बैठकीत वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी […]\nमंत्रालयातील त्या ‘अनलकी’ केबिनवर अजित पवारांचे भाष्य\nJanuary 2, 2020 , 5:03 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, मंत्रालय, महाराष्ट्र सरकार\nमुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील 602 क्रमांकाची केबिन मी नाकार���ी नसून अंधश्रद्धा पवार कुटुंब मानत नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून राजकीय कारकीर्दीसाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कृषीमंत्र्यांची केबिन ‘अनलकी’ ठरत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनी त्यावर थेट मोबाईलमधील यादी वाचत स्पष्टीकरण दिले. माझ्या केबिनजवळ सीताराम कुंटे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]\nखातेवाटपाबाबत येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका\nJanuary 2, 2020 , 11:10 am by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, उपमुख्यमंत्री, खाते वाटप, महाराष्ट्र सरकार\nमुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खातेवाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार असल्याचे वक्तव्य केले. तसेच पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोण-कोणत्या नेत्याला देणार याचीही चर्चा या बैठकीत झाली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, खातेवाटपाबाबत येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार, […]\nमंत्रालयातील अशुभ ६०२ नंबर केबिन घेण्यास अजित पवारांचा नकार\nJanuary 1, 2020 , 10:43 am by शामला देशपांडे Filed Under: महाराष्ट्र, मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, अशुभ, केबिन ६०२, मंत्रालय\nसोमवारी महाराष्ट्रात महाआघाडी सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यावर आता मंत्र्यांना केबिन देण्याचे काम सुरु झाले असतानाच मंत्रालयात ६ व्या मजल्यावरच्या ६०२ नंबरच्या केबिनविषयी चर्चा गुपचूप सुरु झाली आहे. ६०२ नंबरची ही केबिन अशुभ असल्याचे सांगितले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार याना ही केबिन दिली जाणार होती मात्र त्यांनी ही केबिन घेण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे […]\nभाजपच्या पोस्टरवर अजित पवारांचा फोटो\nDecember 29, 2019 , 11:28 am by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस\nठाणे – माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने कल्याण पूर्वमधील दादासाहेब क्रीडांगणावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो या कार्यक्र���ाच्या पोस्टरवर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या राज्यस्तरीय […]\n७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीन चिट\nDecember 20, 2019 , 2:52 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अजित पवार, एसीबी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंचन घोटाळा\nमुंबई – तत्कालीन जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करीत असलेल्या राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पूर्णपुणे क्लीन चिट दिली आहे. उच्च न्यायालयात यासंबंधी प्रतिज्ञापत्र एसीबीने सादर केले आहे. एसीबीने याआधी जलसिंचन घोटाळ्याशी संबंधित उघड चौकशीची नऊ प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली होती. त्यावेळी ही सर्व प्रकरणे […]\nलॉकडाऊन : पोलिसांच्या काठीपासून वाच...\nलॉकडाऊन : पुण्यातील मजूरांच्या मदती...\nयेत्या चार ते पाच दिवसात पुणे-मुंबई...\nविश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्य...\n100 मीटरच्या कक्षेत कोरोनाग्रस्त आल...\nमास्क निर्यात करून चीनची कोट्यवधीची...\nही काळजी न घेतल्यास घरात होईल कोरोन...\nकोरोना : भारताचे ‘इटली’...\nकोरोना : महिला खोकल्यामुळे स्टोअर म...\nराज्य सरकारचा मोठा निर्णय, पुण्यात...\nफॅक्ट चेक : खरचं मोदी देत आहेत का 4...\nहॉटेलमधील पदार्थ घरपोच मिळतील तर अं...\nकोविड १९ चा फोटो घेण्यात भारतीय वैज...\nखिशाला परवडणारे ‘कार्बन‘चे चार नवे...\nपाहिल्या शिवाय राहू नका मराठीतील हे...\nएकवेळच्या जेवणाला मोहताज असलेली निघ...\nदूरदर्शनवर पुन्हा येणार रामायण, महा...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T15:56:56Z", "digest": "sha1:EBWBMBDGKDIII6V724RHU5LKPHHBMUWE", "length": 3301, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पितळखोरा - विकिपीडिया", "raw_content": "\nपितळखोरा हे महाराष्ट्र राज्यात औरंगाबाद जवळ असलेले लेण्यांचे स्थळ आणि पयर्टनस्थळ आहे. सर्वाग प्राचीन लेण्यांपैकी ही एक लेणी आहे. चाळीसगाव व कन्नड तालूक्यातील मध्यभागी औट्रम घाटातील ही एक लेणी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०१८ रोजी १४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2018/07/blog-post_21.html", "date_download": "2020-03-28T15:28:25Z", "digest": "sha1:3PWQWIL5NX7VXYZ22ITEMBSCS5VY4QTL", "length": 11805, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "दै. भास्करचे समूह संपादक याग्निक आत्महत्या प्रकरणी मुंबईच्या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यादै. भास्करचे समूह संपादक याग्निक आत्महत्या प्रकरणी मुंबईच्या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल\nदै. भास्करचे समूह संपादक याग्निक आत्महत्या प्रकरणी मुंबईच्या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल\nबेरक्या उर्फ नारद - १०:०६ म.उ.\nइंदौर – दैनिक भास्करचे समूह संपादक आणि वरिष्ठ पत्रकार कल्पेश याग्निक यांना खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिला पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश याग्निक यांनी इंदौर येथील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली होती. हृदयविकाराच्या झटक्‍याने कल्पेश याग्निक यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. कल्पेश याग्निक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुंबईतील एका महिला पत्रकाराविरोधात आयपीसी कलम 306, 386 आणि आयटी ऍक्‍ट 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलोनी अरोरा असे या महिला पत्रकराचे नाव आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून ही महिला पत्रकार कल्पेश याग्निक यांना फोन करुन छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. धमकीच्या आधारे या महिलेने याग्निक यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती.\nही पत्रकार महिला अनेक दिवसांपासून कल्पेश यांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करायची, असा आरोप कल्पेश यांचे भाऊ नीरज याग्निक यांनी केला आहे. नीरज यांनी 3 जुलै रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोज���ार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256476:2012-10-18-21-48-31&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:36:18Z", "digest": "sha1:E3UPNO5A4HPMPDKUUCERFXYHBNSVZN5A", "length": 14436, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबां��ा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस\nदसरा-दिवाळीपूर्वीच रेल्वेतील कर्मचाऱ्यांना खुशखबर देत केंद्र सरकारने २०११-१२साठी ७८ दिवसांच्या वेतनाइतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाचा रेल्वेच्या १२ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.\nकेंद्र सरकारला जाणवणारी आर्थिक चणचण आणि रेल्वेची सद्यस्थिती या पाश्र्वभूमीवर या निर्णयाबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये उत्कंठा होती. परंतु, यंदाही कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.\nदारिद्रय़रेषेखालील विधवा व अपंगांना दरमहा देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. सध्या दोनशे रुपये दरमहा असणारा हा भत्ता आता तीनशे रुपयांवर नेण्यात येणार असून त्यासाठीची वयोमर्यादाही शिथिल करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा दारिद्रय़रेषेखालील ७६ लाख विधवा आणि ११ लाख अपंगांना होणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच मा��ी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/ahmednagar-rojgar-melava-2020/", "date_download": "2020-03-28T15:25:08Z", "digest": "sha1:J7MOGXDFSFTFSCHP3MFIUN66A5TS5I7O", "length": 12028, "nlines": 128, "source_domain": "mahabharti.in", "title": "Ahmednagar Rojgar Melava 2020 अहमदनगरला उद्या रोजगार मेळावा", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nअहमदनगरला उद्या रोजगार मेळावा\nअहमदनगरला उद्या रोजगार मेळावा\n११ कंपन्यांतील १९० पदांसाठी होणार भरती\n११ कंपन्यांतील १९० पदांसाठी होणार भरती\nजिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्‍मारक समिती सभागृहात होणार आहे. ११ विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त १९० वर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असून, यातून नोकरीसाठी अंतिम निवड केली जाणार आहे.\nया मेळाव्‍यात नगर एमआयडीसी व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्‍या नामांकित कंपन्‍यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याद्वारे मेळाव्‍यास येणाऱ्या उमेदवारांच्‍या मुलाखती घेऊन त्यांच्याकडील रिक्तपदासाठी आवश्यक असलेल्यांची निवड करणार आहेत. नगरमधील साई इंजिनीअरिंग, सिद्धी सीएनसी, श्रीलक्ष्‍मी मल्टिस्‍टेट को-ऑप, कायझन इंजिनीअर्स, श्रीसंत नागेबाबा मल्टिस्‍टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी, मयूर इंडस्ट्रीज, साईदीप अॅलॉईड एक्‍स्‍टुजन, श्रीव्‍यंकटेश मल्टिस्‍टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तसेच आदित्‍य सोलार (श्रीरामपूर), लीना ऑटोमोटिव्‍ह इंडिया (संगमनेर) व सॅफरॉन हॉलिस्‍टिक हेल्‍थकेअर (सुपा) अशा विविध कंपन्‍यांमध्‍ये १९० पदांची भरती करण्‍यात येणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर तसेच आयटीआय-फिटर, वेल्‍डर, टेलर, पेंटर व टर्नर असे तांत्रिक ज्ञान असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात (मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी, नगर. दूरध्‍वनी क्रमांक-०२४१-२४२५५६६) संपर्क साधण्याचे आवाहन सहायक संचालक वि. जा. मुकणे यांनी केले आहे.\nरोजगार मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन नावनोंदणी व अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्‍थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने Sign in केल्‍यानंतर होम पेज दिसेल. या पेजवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळावा-अहमदनगर’ हा पर्याय निवडावा. Ahmednagar जिल्‍हा निवडल्‍यानंतर गुरुवार १३ फेब्रुवारीला होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळावासाठी उपस्थिती नोंदवण्यात यावी व I agree हा पर्याय निवडून आपल्‍या पात्रतेनुसार विविध कंपन्‍याच्‍या रिक्‍त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे व आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nम. टा. प्रतिनिधी, नगर\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\n: : महत्वाच्या भरती : :\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\nशिक्षण विभागानं दिली माहिती - दहावीचा शेवटचा पेपर कधी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/supreme-court-slap-telecom-companies-on-agr-dues/articleshow/74132344.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T16:12:30Z", "digest": "sha1:5VCSSSQEP6B25M3JQAYUDX7UW46WKSPB", "length": 14497, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "agr dues : 'AGR'शुल्क; सुप्रीम कोर्टाची टेलिकॉम कंपन्यांना तंबी - supreme court slap telecom companies on agr dues | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n'AGR'शुल्क; सुप्रीम कोर्टाची टेलिकॉम कंपन्यांना तंबी\n'AGR'शुल्क भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दणका दिला. कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांवर ताशेरे ओढले. कंपन्यांना 'AGR' शुल्कापोटी १.४७ लाख कोटी भरावे लागणार असून त्यातील काही रक्कमी येत्या शुक्रवारपर्यंत जमा करावी, अशी तंबीच न्यायालयाने आज कंपन्यांना दिली आहे\n'AGR'शुल्क; सुप्रीम कोर्टाची टेलिकॉम कंपन्यांना तंबी\nनवी दिल्ली : 'AGR'शुल्क भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दणका दिला. कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांवर ताशेरे ओढले. कंपन्यांना 'AGR' शुल्कापोटी १.४७ लाख कोटी भरावे लागणार असून त्यातील काही रक्कमी येत्या शुक्रवारपर्यंत जमा करावी, अशी तंबीच न्यायालयाने आज कंपन्यांना दिली आहे. या सुनावणीनंतर शेअर बाजारात टेलिकॉम कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.\nटेलिकॉम कंपन्यांनी २० वर्षात 'AGR' शुल्क भरलेले नाही. यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना २३ जानेवारीपर्यं��� शुल्क भरण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याचे पालन झाले नाही. शुल्क वसुलीसाठी दूरसंपर्क विभागाने काढलेला आदेश मागे घेण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत. दूरसंपर्क विभागाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर त्यांचा आदेश काढला होता. न्यायालयाचा सन्मान आहे की नाही कोर्टाच्या आदेशावर पुन्हा आदेश काढणारे अधिकारी न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय अशा शब्दात न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दूरसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.\nघरगुती सिलिंडवरील अनुदानात वाढ\nसुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्यापुढे आज AGR शुल्काबाबत सुनावणी झाली. मिश्रा यांच्या खंडपीठाने २४ ऑक्टोबर रोजी कंपन्यांना शुल्क भरण्याचे आदेश दिले होते. त्यावर एअरटेल, वोडाफोन टाटा या कंपन्यांनी आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावले होते. पुढील सुनावणी १७ मार्च रोजी आहे.\n किरकोळ महागाई ६ वर्षांच्या उच्चांकावर\nतोटा आणि कर्जामुळे अडचणीत आलेल्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांना शुक्रवारच्या आदेशाने हादरा बसला आहे. येत्या शुक्रवारपर्यंत काही रक्कम कंपन्यांना जमा करावी लागणार आहे. परवाना शुल्क, स्पेक्ट्रम शुल्क आदी शुल्कापोटी सरकारला देय असलेली जवळपास १.४७ लाख कोटींची थकीत रक्कम व त्यावरील दंड, व्याज यातून या कंपन्यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. याचे पडसाद आज टेलिकॉम कंपन्यांच्या शेअरवर उमटले. व्होडाफोन आयडियाचा शेअर १३ टक्के घसरला तर भारती एअरटेल ३ टक्के वधारला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपैसाच नाही, EMI पुढे ढकला; केंद्राकडे मागणी\nकर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात\nनफावसुली ; सोने दरात झाली घसरण\nकरोना : खासगी बँकांनी घेतला 'हा' निर्णय\nसोने महागले ; आठवडाभरानंतर पुन्हा तेजीत\nइतर बातम्या:सर्वोच्च न्यायालयाचा दणका|टेलिकॉम कंपन्या|telecom compnies|agr dues|'AGR'शुल्क\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या\nकर्जदारांना मुभा; क्रेडिट कार्डधारकांना वगळले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'AGR'शुल्क; सुप्रीम कोर्टाची टेलिकॉम कंपन्यांना तंबी...\n'IMF'ची धोक्याची घंटा; केंद्राला दिला 'हा' सल्ला...\n‘एसबीआय कार्ड’च्या ‘आयपीओ’ला मंजुरी...\nट्रम्प दौरा; गुजरातने अर्थसंकल्प पुढे ढकलला...\nगुंतवणूकदारांमध्ये उत्साह ; शेअर निर्देशांक तेजीत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/24557615.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T16:32:02Z", "digest": "sha1:6UUALEN5PIHDREQKVH7LVSH2CYNSSTZ6", "length": 10888, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik + North Maharashtra News News: नाईसला वर्षाला लाखोंचे उत्पन्न - | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nनाईसला वर्षाला लाखोंचे उत्पन्न\nयासंदर्भात नाईसने बरेच अकांडतांडव केले. त्यामुळे या प्रकरणाची फाईल नगरविकास विभागामार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली. त्यांनी या प्रकल्पावर अनधिकृत असल्याचा शिक्का मारला तरी नाईसने कोर्टाची पायरी चढून एमआयडीसीला खुलेआम आव्हान दिले.\nयासंदर्भात नाईसने बरेच अकांडतांडव केले. त्यामुळे या प्रकरणाची फाईल नगरविकास विभागामार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली. त्यांनी या प्रकल्पावर अनधिकृत असल्याचा शिक्का मारला तरी नाईसने कोर्टाची पायरी चढून एमआयडीसीला खुलेआम आव्हान दिले. अखेर हायकोर्टापर्यंत गेलेले हे प्रकरण नाईसच्या बेकायदा बाबींचा ‘निकाल’ लावणारे ठरले. या खटाटोपात वर्षभरापेक्षाही अधिक काळ लोटला तरी सुस्तावलेल्या एमआयडीसीच्या मूखंडांना हा प्रकल्प जमीनदोस्त करण्याची सुबुद्धी सुचलेली नाही. त्यामुळे ४८ गाळ्यांच्या या प्रकल्पातून नाईसला वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न गेल्��ा दहा वर्षांपासून मिळत आहे. विशेष म्हणजे, याप्रश्नी थेट एमआयडीसीच्या सीईओंकडेही वारंवार चर्चा घडविण्याचा ‘नाईस’ उद्योगही सर्रास सुरू आहे. एमआयडीसीच्या या नाकर्तेपणामुळेच औद्योगिक वसाहतीत बेकायदा उद्योग करणाऱ्यांची चलती निदर्शनास येत आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\n‘करोना’ निवारणासाठी रस्त्यावरच ‘अजान’\nपरदेशातून नाशिकमध्ये परतले २६४ नागरिक\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनाईसला वर्षाला लाखोंचे उत्पन्न...\nप्रलंबित मागण्यांसाठी एसटी संघटना आक्रमक...\nमूल्यांकनाची विद्यमान पद्ध‍ ती 'जैसे थे'च...\nसूर्यवंशी खून : संशयित ताब्यात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/if-menstruating-women-cook-they-will-born-as-bitch-in-next-life-says-swami-krushnaswarup-dasji/", "date_download": "2020-03-28T15:04:11Z", "digest": "sha1:GI7DXALWAP7P2LAUWR5FK4E7NYS3HGYO", "length": 15510, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी होईल कुत्री’ – स्वामी कृष्णस्वरुप दास | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोनावरील कविता\nबाबासाहेब कुटे फाउंडेशनचा उपक्रम, 650 कुटुंबांना घरपोच किराणा आणि भाजीपाला\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\ncorona live update – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर, आज आढळले…\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nउच्चशिक्षित तरुणाची ‘कोरोना पसरवा, जग संपवा’ पोस्ट; कंपनीने नोकरीवरून काढले, पोलिसांनी…\nपंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुर्वेद तज्ज्ञांशी साधला संवाद\nमजूर पायीच निघाले स्वगृही, पण रस्ता सोपा नाही\ncorona live update – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर, आज आढळले…\nइराणमध्ये एका अफवेने घेतले 300 बळी, कोरोनावर उपचार म्हणून….\nइंग्लंडमध्ये कोरोनामुळे हिंदुस्थानी वंशाच्या पिता पुत्रीचा एकाच दिवशी मृत्यू\nनवे रुग्ण घेण्यास मनाई केल्याने डॉक्टरचे अपहरण\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनला कोरोना व्हायरसची लागण\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nकोरोना विरोधातील लढ्यासाठी सचिन तेंडुलकरची 50 लाखांची मदत\nBREAKING – कोरोनाचा फटका, ‘टोकियो ऑलिम्पिक- 2020’ एक वर्ष लांबणीवर\nपत्नीने फेसबुक हॅक केलंय, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा दावा\nहिंदुस्थानी हॉकी संघाचा सुरक्षित वातावरणात सराव सुरु\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nसामना अग्रलेख – जग हे बंदिशाला.. पण जीव वाचवण्यासाठीच\nसामना अग्रलेख – त्यांच्या चुली विझू नयेत\nसामना अग्रलेख- एकवीस दिवसांचा निर्धार, हीच खरी गुढी\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची…\nऋषी कपूर यांना बेवड्यांची चिंता, म्हणे दारूची दुकानं उघडा; ट्विटरवर नेटकऱ्यांनी…\ncorona virus विरोधातील लढ्यासाठी दाक्षिणात्य कलाकारांचा पुढाकार\nरामायण पुन्हा सुरू होणार म्हणून सोनाक्षी सिन्हा होतेय ट्रोल\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nसेक्स केल्याने किंवा चुंबन घेतल्याने कोरोना व्हायरस होतो का \nफट,फाट,फट्यॅक…डास मारणाऱ्या रॅकेटचा शोध लावणारा भन्नाट माणूस\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा ��ुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\n‘मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी होईल कुत्री’ – स्वामी कृष्णस्वरुप दास\nमासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल, असे वादग्रस्त वक्तव्य भुज येथील स्वामी नारायण मंदिराचे पुजारी स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केलं आहे. एवढ्यावरच स्वामी थांबले नाहीत, तर मासिक पाळीच्या काळात स्त्रीने केलेला स्वयंपाक जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली. स्वामी कृष्णस्वरूप यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. ‘अहमदाबाद मिरर’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nनेमकं काय म्हणाले कृष्णस्वरुप दासजी \n“ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत. मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका असे मला काही संत सांगत असतात. मात्र मी याबद्दलच बोललो नाही तर लोकांना समजणार कसे” असेही स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटले आहे.\nVideo – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोनावरील कविता\nबाबासाहेब कुटे फाउंडेशनचा उपक्रम, 650 कुटुंबांना घरपोच किराणा आणि भाजीपाला\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले\nरांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी\nतीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर अन्नदान उपक्रमास प्रारंभ\nकोरोना इफेक्ट- कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले; परप्रांतीय कामगार पायीच निघाले घराकडे\ncorona live update – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर, आज आढळले...\nनगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची...\nकेंद्र सरकारच्या विमा योजनेचा लाभ न मिळाल्याने अंगणवााडी कर्मचारी नाराज\nया बातम्या अवश्य वाचा\nVideo – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोनावरील कविता\nबाबासाहेब कुटे फाउंडेशनचा उपक्रम, 650 कुटुंबांना घरपोच किराणा आणि भाजीपाला\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27802", "date_download": "2020-03-28T15:39:12Z", "digest": "sha1:FACLZT7VCVTXVYF4CNARQWH5LZTJHGAU", "length": 14820, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 44| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 44\nबोधिसत्त्वाने गृहत्याग केला त्या रात्री तो आपल्या प्रासादात बसला होता. त्याच्या परिवारातील स्त्रियांनी वाद्यगीतादिकांनी त्याला रंजविण्याचे पुष्कळ परिश्रम केले. पण बोधिसत्त्व त्यात रमला नाही. शेवटी त्या स्त्रिया कंटाळून झोपी गेल्या. कोणी बडबडत होत्या, तर कुणाच्या तोंडातून लाळ गळत होती. त्याला त्यांचा भयंकर कंटाळा आला, व खाली जाऊन त्याने छन्न सारथ्याला हाक मारून जागे केले. छन्नाने कंथक नावाच्या घोड्याला सज्ज करून आणले. त्यावर बोधिसत्त्व आरूढ झाला व छन्न घोड्याची शेपटी धरून बसला. देवतांनी त्या दोघांसाठी नगरद्वार खुले केले. त्यातून बाहेर पडून ते दोघेही अनोमा नावाच्या नदीतीरावर गेले. तेथे बोधिसत्त्वाने आपले केस आपल्या तलवारीने कापून टाकले. आणि दागदागिने छन्नाच्या स्वाधीन करून बोधिसत्त्व राजगृहाला गेला. बोधिसत्त्वाच्या वियोगामुळे कंथकाने अनोमा नदीवरच देहविसर्जन केले आणि छन्न सारथि दागदागिने घेऊन कपिलवस्तूला गेला, हा निदानकथेतील गोष्टीचा सारांश आहे. निदानकथेत, ललितविस्तरात आणि बुद्धचरित काव्यात या प्रसंगाची रसभरित वर्णने आढळतात आणि त्यांचा बौद्ध चित्रकलेवर चांगला परिणाम झाला आहे, परंतु त्यांच्यात तथ्य मुळीच नाही, किंवा फारच थो���े असावे, असे वाटते. का की, प्राचीनतर सुत्तातून ह्या असंभव्य दंतकथेला मुळीच आधार सापडत नाही.\nअरियपरियेसनसुत्ता स्वत: भगवान बुद्धाने आपल्या गृहत्यागसमयाची हकीगत दिली आहे ती अशी :--\nसो खो अहं भिक्खवे अपरेन समयेन दहरो व समानो सुसु काळकेसी भद्रेन योब्बनेन समन्नागतो पठमन वसया अकामकानं मातापितुन्न अस्सुमुखानं रुदन्तानं केसमस्सु ओहारेत्वा वासावानि वत्थनि अच्छादेत्वा अगारस्मा अनगारियं पब्बजि\n“भिक्षुहो, असा विचार करीत असता काही काळाने, जरी मी त्या वेळी तरुण होतो माझा कही केस पिकला नव्हता, मी भरज्वानीत होतो आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यांतून निघाणार्‍या अश्रुप्रवाहाने त्यांची मुखे भिजली होती ते सारखे रडत होते. तरी मी (त्या सगळ्यांची पर्वा न करता) शिरोमुंडन करून काषाय वस्त्रांनी देह आच्छादून घरातून बाहेर पडलो. (मी संन्याशी झालो.)’\nहाच उतारा जशाचा तशाच महासच्चकसुत्तात सापडतो. यावरून बोधिसत्त्व घरच्या माणसांना कळू न देता छन्नासह कंथकावर स्वार होऊन पळून गेला हे म्हणणे साफ चुकीचे आहे, असे दिसते. बोधिसत्त्वाची खुद्द आई मायादेवी सातव्या दिवशी जरी निवर्तली असली तरी त्याचे पालन महाप्रजापती गोमतीने स्वत:च्या मुलाप्रमाणेच केले. अर्थात वरील उतार्‍यात तिला बुद्ध भगवंताने आई म्हटले असले पाहिजे. शुद्धोदनार्‍या व गोमतीला तो परिव्राजक होणार हे पुष्कळ दिवसांपासून माहीत होते. आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध व त्याच्या समक्षच त्याने प्रव्रज्या घेतली हे या उतार्‍यावरून स्पष्ट होते.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते ���ीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/pm-narendra-modi/229837.html", "date_download": "2020-03-28T14:12:24Z", "digest": "sha1:ZBKKURA2GVAOU3NRNYH47STAOAYFMUYC", "length": 24326, "nlines": 295, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra दिल्लीच्या 'हुनर हाट'ला मोदींची भेट, कुल्हड चहा, लिट्टी-चोखाचा घेतला आस्वाद", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक ल��ईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nदिल्लीच्या 'हुनर हाट'ला मोदींची भेट, कुल्हड चहा, लिट्टी-चोखाचा घेतला आस्वाद\nदिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीत भरलेल्या 'हुनर हाट'ला भेट दिली. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मोदींनी अचानकपणे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि अन्य काही जणांना घेऊन इंडिया गेट गाठले. याठिकाणी भरलेल्या 'हुनर हाट'मध्ये मोदींनी तब्बल तासभर फिरत होते. यावेळी त्यांनी 'हुनर हाट'मध्ये आलेल्या कलाकार आणि अल्पसंख्याक जमातींशी संवाद साधला. तसेच कुल्हड चहा आणि लिट्टी चोखा या व्यंजनांचा आस्वादही घेतला. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी अचानकपणे 'हुनर हाट'ला जायचे ठरवले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मंत्रिमंडळाची बैठक आटोपून नुकतेच आपल्या घरी परतले. त्यावेळी 'हुनर हाट'मध्ये उपस्थित असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला. याठिकाणी एसपीजीचे काही सुरक्षा अधिकारी दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी भे�� देऊ शकतात, असे नक्वी यांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधानांकडून नेहमीचा प्रोटोकॉल बाजूला ठेवण्यात आला. पंतप्रधान मोदी येतील या आशेने मुख्तार अब्बास नक्वी यांनी धावतपळत 'हुनर हाट' गाठले. मात्र, त्यावेळी वाहतूक सामान्य पद्धतीने सुरु असल्यामुळे मोदी आता याठिकाणी येणार नाहीत, असे मला वाटले. मात्र, थोड्याचवेळात पंतप्रधानांची गाडी राजपथ येथील सिग्नलवर थांबल्याची माहिती आली. त्यावेळी मला आश्चर्याचा धक्काच बसला, असे नक्वी यांनी सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी अचानक 'हुनर हाट'ला भेट द्यायचे ठरवले. मात्र, आपल्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये, असे मोदींना वाटत होते. त्यामुळे वाहतुकीवर नेहमीप्रमाणे निर्बंध घालण्यात आले नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर मोदी दुपारी साधारण दीडच्या सुमारास याठिकाणी पोहोचले. त्यांनी 'हुनर हाट'मध्ये तब्बल तासभर घालवला. त्यांनी या जत्रेत फेरफटका मारताना कपड्यांची दुकाने पाहिली. यानंतर काही कलाकारांशी संवादही साधला. तसेच मोदींनी कुल्हड चायचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी स्वत:च्या पाकिटातून २० रूपये काढून चहावाल्याला दिले. यानंतर त्यांनी लिट्टी-चोखा मागवला. तेथीलच एका खाटेवर बसून मोदींनी लिट्टी-चोखाचा आस्वाद लुटला. मोदींनी 'हुनर हाट'मधील ही सर्व छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. 'हुनर हाट'मध्ये आजची दुपार अत्यंत चांगली गेली. भारतीय संस्कृती रंग आणि विविधता अनुभवण्यासाठी लोकांनी 'हुनर हाट'ला भेट द्यावी, असे आवाहनही मोदींनी ट्विटरवरून केले.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न दे���्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला कंपनीने केले बरखास्त\nप्रेक्षकांच्या मागणीनुसार '' रामायण'' पुन्हा एकदा डीडी नॅशनलवर प्रसारित\nदिल्लीच्या 'हुनर हाट'ला मोदींची भेट, कुल्हड चहा, लिट्टी-चोखाचा घेतला आस्वाद\nआठवलेंच्या कवितांनी संसदेत खसखस\nदिल्लीत महाराष्ट्रातील 16 खासदारांवर अचानक बेघर होण्याची वेळ\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T15:55:02Z", "digest": "sha1:SDG35GJHV4GKGOATRLLXCGX6CQLQD4VW", "length": 6881, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कूर्चा - विकिपीडिया", "raw_content": "\nकूर्चा ही दोन हाडांच्या किंवा सांध्यांच्या मध्ये असलेली एक गादी (ऊती) होय. याला कास्थी असेही म्हणतात. ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी संयोजी ऊती आहे. हे भाग अत्यंत मऊ अशा रेषामय आवरणाने बनलेले असतात. कान व नाक यांचा काही भाग कूर्चेचा बनलेला असतो. या कूर्चा सांध्यांना सोयीस्कर बनवण्यासाठी हलविण्यासाठी मदत करते. ही हाडांचे रक्षण करते. ही बहुदा चेतारज्जू यांना जोडलेली असते. गुडघा याच्या वाटीवरील कूर्चा झिजल्यास अतिशय त्रास होतो. तसेच मानेतील कूर्चा झिजल्यास स्पाँडिलायटिस नावाचा विकार होतो. कूर्चेचे नुकसान झाल्यास हाडे एकमेकांवर घासून संधिवाताचा त्रास होतो. त्यांची झीज भरून येण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. यांची झीज अतिशय हळू भरून येते. म्हणून यांच्याशी संबंधित विकार दीर्घ असतात. कूर्चा रोपण करता येते परंतु हे अतिशय जटील क्रिया आहे. कूर्चा ही घनरूप गर्भ वाढत असताना मेझोडर्मपासून निर्मित संयोजक पेशीजाल मेदयुक्त पासून स्थापना करण्याची प्रक्रिया आहे. कुर्चांमध्ये रक्तप्रवाह त्वचेच्या मानाने थोडा कमी असल्यानं किंवा नसल्याने हे भाग थंडीमुळे लगेच गार पडतात. म्हणून आपले कान व नाक गार पडते. कूर्चा क्ष किरण शोषत नाहीत.\nकूर्चा - मराठी विश्वकोश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१४ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/two-dies-in-an-accident-at-adgaon-breaking-news-latest-news/", "date_download": "2020-03-28T13:59:10Z", "digest": "sha1:7PSY7GL4V7K46XES6OMZ4XJEIVSCVZC2", "length": 19566, "nlines": 243, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अवघ्या दोन महिन्यांवर होते लग्न; जुन्या नाशिकमधील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, two dies in an accident at adgaon breaking news latest news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\n१४५ परप्रांतीय नगर पोलिसांकडून स्थानबद्ध : वाहने जप्त\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nजुने नाशिक : अवघ्या दोन महिन्यांवर होते लग्न; आडगांव येथील अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू\nजुने नाशिक | प्रतिनिधी\nआपल्या दुचाकीवर नाशिककडे येणार्‍या जुने नाशिकच्या दोघा तरुणांच्या गाडीला आडगांव येथे महामार्गावर पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही तरुण सामाजिक कार्यात अग्रसेर रहायचे. एकाचा तर दोन महिन्यांनी लग्न होणार होता. या घटनेमुळे जुने नाशिक परिसरात शोककळा पसरली होती.\nया घटनेत हाजी मलंग बागवान (वय ४०, रा काजीगढी, जुने नाशिक) व अझहर इलियास सय्यद (वय २७, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) या दोघा तरुणांना मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला. दोघे कामासाठी ओझरला घेले होते. त्यांचा काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गाने ते परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.\nया धडकेत दोघे युवक जागीच ठार झाले. अपघाताची बातमी रात्री जुन्या नाशकात येताच संपुर्ण जुने नाशिक भागात शोककळा पसरली होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे ऍक्टिवा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पाठीमागून भरधाव जाणार्‍या वाहनाने अझहर व मलंग या दोघांना चिरडले.\nअझहर चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मलंग यांचा उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपुर्वीच अझहरने ऍक्टीवा दुचाकी खरेदी केली होती. अद्यापपर्यंत दुचा���ीला क्रमांकदेखील आरटीओकडून मिळालेला नव्हता. तत्पुर्वीच काळाने या दोघांवर घाला घातला. मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.\n२ महिन्यात लग्न होते\nअझहर सय्यदचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर येत्या दोन महिन्यांमध्ये त्याचा लग्न होणार होते. त्याच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का लागला. दोघे तरुण खासगी कंपनीत होते. अशी माहिती मिळाली आहे. बागवान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा असा परिवार आहे.\nआता एक वार्ड एक नगरसेवक\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nश्रीगोंदा – पोलीस कर्मचाऱ्यांची बिबट्याला धडक, बिबट्याने ठोकली धूम\nचोपडा लॉन्सजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nअकोले : देवठाण जवळ अपघात, एक ठार, दोन जखमी\n‘ही’ सवय जिवावर बेतणारी…\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहतनूर (वरणगाव ता.भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nविशेष मुलाखत : ‘खुलता कळी खुलेना’फेम विक्रांत अर्थात ओमप्रकाश शिंदेसोबत गप्पा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nएसटी सवलतींचा दोन कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ\nजळगाव : पो.नि.बापू रोहोम यांची बदली \nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन ��ोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nBreaking News, Featured, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nश्रीगोंदा – पोलीस कर्मचाऱ्यांची बिबट्याला धडक, बिबट्याने ठोकली धूम\nचोपडा लॉन्सजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nअकोले : देवठाण जवळ अपघात, एक ठार, दोन जखमी\n‘ही’ सवय जिवावर बेतणारी…\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/ipl-super-king-anthem-song-video-virul/", "date_download": "2020-03-28T14:11:32Z", "digest": "sha1:5DNIE5DIIXDM5SUHEUOTP2HGJIMJMJJF", "length": 7332, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates चेन्नई सुपरकिंग्जच्या अँथम साँगचा व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nचेन्नई सुपरकिंग्जच्या अँथम साँगचा व्हिडिओ व्हायरल\nचेन्नई सुपरकिंग्जच्या अँथम साँगचा व्हिडिओ व्हायरल\nआयपीएलच्या 11व्या पर्वाचा उद्घाटन सोहळ्यापुर्वीच धोनीच्या येलो ब्रिगेडने त्यांचे अँथम साँग रिलीज केलंय. हा व्हिडिओ संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. कर्णधार एम.एस.\nधोनीचा जबरदस्त अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळतोय. धोनी चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंसोबत व्हिसल पोडूच्या तालावर नाचताना पाहायला मिळतोय.\nचेन्नई सुपरकिंग्जचे व्हिसल पोडू हे अँथम साँग असून चाहत्यांमध्ये तो विशेष लोकप्रिय ठरतोय.\nPrevious आता आयपीएल पाहा जिओच्या 5जी नेटवर्कवर\nNext 2 वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सचे पुनरागमन, ब्रावोची दमदार खेळी\nआफ्रिदीची गरजूंना मदत, सचिन, विराट कधी पुढे येणार\nकोरोनाच्या संकटादरम्यान कामगारांसाठी सानिया मिर्झाचा पुढाकार\n#Corona : ओस पडलेल्या रेल्वे स्टेशनवर क्रिकेटपटू युजवेंद्र चहल काय करतोय \nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/476847", "date_download": "2020-03-28T14:56:15Z", "digest": "sha1:YLJCCKZKR7NTJIM7GK5RW6MOZ34S3FRC", "length": 7150, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एसटी कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » एसटी कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलला\nएसटी कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलला\nएसटी कर्मचाऱयांच्या वेतन करारासंदर्भातील वाटाघाटीची प्रक्रिया लवकरात लवकर संपवून कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले होते. त्यामुळे वाटीघाटी समितीच्या बैठकांमधील चर्चेसाठी वेग आला झाला आहे.\nएसटी महामंडळात एसटी कर्मचाऱयांना वेतन कराराच्या संदर्भामध्ये शुक्रवारपर्यंत एसटी प्रशासन आणि मान्यप्राप्त संघटना यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. प्रशासनाने पहिल्या बैठकीपासून संघटनेच्या सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील मागणी अयोग्य असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच चौथ्या आणि पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या निरीक्षणानुसार वेतन आयोग सार्वजनिक उपक्रमास लागू करणे अयोग्य असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले होते. तरी देखील संघटनेने एकाच म��गणीवर अडून बसून वाटाघाटीच्या अनेक फेऱया इतर छोटय़ा मागण्यावर चर्चा करण्यात घालवले आहेत. याच कालावधीमध्ये एसटी महामंडळातील 12,514 कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱया कर्मचाऱयांच्या प्रश्नाबाबत संघटनेने अनास्था दाखविलेल्या दिसून येते. याबाबतीत देखील प्रशासनाने संघटनेला कर्मचाऱयांची कनिष्ठ करण्याची संधी दिली होती, परंतु संघटनेने प्रतिसाद दिला नाही. यावेळी इतर संघटनेला कर्मचाऱयांची कनिष्ठ वेतनश्रेणीवर तीन वर्षावरून एक वर्षांपर्यंत करण्याचा तसेच या कर्मचाऱयांना सहा महिन्यानंतर 500 रुपये एवढी वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. परिणामी संघटनेने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याचे कामगार हिताची बाजू घेण्याची आणखी एक संधी त्यांनी गमावली आहे. नुकत्याच झालेल्या वाटाघाटीच्या बैठकीमध्ये प्रशासनाने कामगारांच्या भावना लक्षात घेऊन संघटनेने लवकरात लवकर वेतन करार होण्याच्या दृष्टीने वेतनासंदर्भातील नवीन मागणी सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर संघटनेने 22 एप्रिल रोजी वार्षिक अधिवेशनानंतर नवीन मागण्यांचा मसुदा सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह परिवहन आयुक्त व संचालक, अधिकारी, महाव्यवस्थापक (वाहतूक), मुख्य कामगार अधिकारी तसेच संघटनेचे प्रतिनिधी संदीप शिंदे आदी उपस्थित होते.\nविक्रांत केणे हत्याकांड प्रकरण\nमहाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबईत लोकलचा वेग मंदावला\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/overdue-pregnancy-why-does-it-happen-and-how-it-handled", "date_download": "2020-03-28T14:59:00Z", "digest": "sha1:XI6XBJHGI3VUPCU3FHN6GWN6TDEZREWE", "length": 10163, "nlines": 76, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Overdue Pregnancy Why does it happen and how is it Handled | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार ��ेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254413:2012-10-07-21-17-19&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:07:35Z", "digest": "sha1:UQSUSRPZEH6RWA4KIEKE6HAYMXPJZXGV", "length": 18470, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पणती होऊन जळत राहणेही महत्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पणती होऊन जळत राहणेही महत्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nपणती होऊन जळत राहणेही महत्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी\nपुण्याच्या डॉ. संजय पुजारी यांचा डॉ. वसंत पवार पुरस्काराने गौरव\nप्रतिनिधी, नाशिक, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२\nसंपूर्ण विश्वाला प्रकाश देणे आपणांस शक्य नसले तरी, पणती होऊन जळत राहाण��ही महत्वाचे होय, असा सल्ला माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी पुण्याचे प्रसिध्द एड्स तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी यांना दिला. आ. डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतीनिमित्त येथील निलवसंत मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रथम ‘डॉ. वसंत पवार स्मृती योगदान पुरस्कार’ रविवारी रावसाहेब थोरात सभागृहातील कार्यक्रमात डॉ. पुजारी यांना धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nएक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना धर्माधिकारी यांनी डॉ. पुजारी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. एखाद्याच्या कार्याची किंमत समाजास फार उशिरा कळते. पुजारी यांचे वय बघता, त्यामानाने त्यांच्या कार्याची किंमत खूप लवकर समजली. हा पुरस्कार त्यांना भविष्यात अधिक कार्यासाठी त्यांना प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.\nपुरस्कार स्विकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पुजारी यांनी असे पुरस्कार मिळणे म्हणजे आपल्या कार्याविषयी माहिती देण्याची संधीच असल्याचे आपण मानतो, असे नमूद केले. एड्सग्र्स्तांविषयी कार्य सुरू केल्यानंतर एका कार्यातून दुसरे कार्य उभे राहात गेले. गरजा निर्माण झाल्या, त्याप्रमाणे उपाय शोधत गेलो. या क्षेत्राने आपणास खूप काही शिकविले. प्रारंभीच्या काळात तर मित्र आपणास ‘एड्सकुमार’ म्हणून संबोधत, अशी आठवणही डॉ. पुजारी यांनी सांगितली. एड्स ही वैद्यकीय समस्या नाही तर, सामाजिक समस्या आहे. एड्स हा मधुमेह आणि रक्तदाब यांसारखाच आजार असून औषधे नियमितपणे घेतल्यास कोणताही धोका नसतो. आयुष्य वाढवून उपयोग नसतो, तर त्याची गुणवत्ताही वाढविणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाने एड्सविषयक चाचणी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. भारतात दारिद्र्य, निरक्षरता आणि लैिगक शिक्षणाचा अभाव, ही एड्स नियंत्रणापुढील अडथळे आहेत. त्यासाठी सामाजिक धोरण बदलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. पुजारी यांच्या पत्नी बिंदा पुजारी, पुरस्कार समिती सदस्य वनाधिपती विनायकदादा पाटील, शंकरराव कोल्हे, बाळासाहेब वाघ, हेही उपस्थित होते. प्रारंभी फाऊंडेशन���्या प्रमुख प्राची पवार यांनी प्रास्ताविकात पुरस्कार सुरू करण्यामागील कारणमीमांसा केली. वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक या तीन क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी डॉ. वसंत पवार स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मानपत्राचे वाचन सुधीर कुलकर्णी यांनी केले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भ���गार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255545:2012-10-12-20-38-03&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:29:03Z", "digest": "sha1:WUEUL72MDDXIOX2MAW7MKUGRAOMHZUM6", "length": 14240, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "वाहनावरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वाहनावरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nवाहनावरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार\nवाहनावरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात वाहनचालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायमाळ-टाटा कॅम्पजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले.\nराजेंद्र आनंद सावंत (२८, रा. शेवरे, ता. दहिवडे, जि. सातारा) हा वाहनचालक ११ ऑक्टोबर रोजी मुंबई येथून एमएच-०६-एक्यू-५०२७ क्रमांकाचा कंटेनर घेऊन, जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरून पुण्याकडे मार्गक्रमणा करीत होता. बोरघाटात सायमाळ येथील टाटा कॅम्पजवळ वाहनचालक सावंत यांच्या कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर रोडच्या डाव्या बाजूकडे पलटी झाला. या अपघातात कंटेनरचालक राजेंद्र सावंत जागीच ठार झाला. सदर अपघाताची खोपोली पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. पो.नि. राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणी पोलीस हवालदार धायगुडे अधिक तपास करीत आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ क��य करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://puneganeshfestival.com/single-post/5/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%20%E2%80%93%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/manacheganpati", "date_download": "2020-03-28T13:44:48Z", "digest": "sha1:ZM6EXAHPKG34TGM6VRL5SUBLK5JNFW7E", "length": 13040, "nlines": 243, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "PuneGaneshFestival", "raw_content": "\nढो�� - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nडेस्कटॉप वॉलपेपर (Desktop Wallpaper)\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nडेस्कटॉप वॉलपेपर (Desktop Wallpaper)\nमानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती\nकसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायिका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो.\nमानाचा दुसरा गणपती – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती\nमानाचा तिसरा गणपती – श्री गुरुजी तालीम गणपती\nमानाचा चौथा गणपती – श्री तुळशीबाग गणपती\nमानाचा पाचवा गणपती – श्री केसरी गणपती\nगणपती बाप्पाचे नाव घ्या होळीत हे जाळा आणि दारिद्र्य टाळा\nपोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदाची मिरवणूक दोन तास अगोदर संपल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले\nपुणे गणेश फेस्टीवल डॉट कॉम व फिरस्ती महाराष्ट्राची आयोजित 10 दिवस 10 गणपती हेरिटेज वॉक ला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद\nयंदाचा गणेशोत्सव आम्ही कसब्यात साजरा करत आहोत. मात्र, पुढीलवर्षीचा गणेशोत्सव श्रीनगरमधील गणपतयार या प्राचीन मंडळात साजरा करू\nमानाच्या गणपतींची थाटात मिरवणूक...विसर्जन -आकर्षक रथ, जिवंत देखावे आणि ढोल-ताशांचा निनाद\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\nसारसबागेतील सिद्धिविनायक उर्फ तळ्यातला गणपती\nकार्यालय : मार्केटयार्ड गुलटेकडी,पुणे - ४११०३७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/---2.html", "date_download": "2020-03-28T15:45:03Z", "digest": "sha1:QRTP5FT5VCWMI67JNP2W6NM5ET7MJCI7", "length": 31733, "nlines": 960, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "चास", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील गडकोट हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. मराठी माणसाला येथील किल्ल्यांबद्दल व कोटाबद्दल आपुलकी वाटते. पण काळाच्या ओघात बरेच कोट ढासळले तर काही विस्मरणात गेले. अशाच एका विस्मरणात गेलेल्या चास येथील गढीला आज आपण भेट देणार आहोत. चास म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे माहेर. या चास गावात काशीबाई यांचे बालपण ज्या वाड्यात गेले तो वाडा म्हणजे महादजी कृष्णाजी जोशी चासकर यांची चास गावातील चौबुर्जी गढी. छत्रपती शाहूमहाराज व ताराराणी यांच्या वादात अनेक सरदार ताराबाईच्या पक्षात सामील झाल्याने व अनेकांनी बंड मांडल्याने शाहूमहाराजाना सैन्याची गरज भासू लागली व सेनाकर्ते या नात्याने हि जबाबदारी बाळाजी विश्वनाथ यांच्यावर आली. यावेळी बारामतीकर नाईक सावकार व चासकर जोशी सावकार या मंडळींनी बाळाजी विश्वनाथ यांना सैन्य उभारणीसाठी आर्थिक सहाय्य केले. या उपकाराची फेड म्हणुन बाळाजी विश्वनाथ यांनी या दोन्ही घराण्याशी सोयरसंबंध जोडले. आपला थोरला मुलगा विश्वनाथ उर्फ बाजीराव यांचे लग्न महादजी कृष्णाजी जोशी चासकर यांची कन्या लाडूबाई उर्फ काशीबाई हिच्याशी लावून दिले. महादजी कृष्णाजी जोशी चासकर यांचा पुर्वापार सावकारीचा धंदा होता. चासकर जोशी सावकारांचा चास गावातील गढी व्यतिरिक्त वडगाव मावळातील साते येथे देखील दुसरा वाडा होता. चास गाव राजगुरुनगर-भीमाशंकर या रस्त्यावर राजगुरूनगर पासुन १० कि.मी.अंतरावर आहे. भीमाशंकर किंवा भोरगीरी किल्ला पहायला जाताना सहजपणे या गढीला भेट देता येते. पुर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेली आयताकृती आकाराची हि गढी पाउण एकर परिसरात पुर्वपश्चिम पसरली आहे. गढीचे मुख्य प्रवेशद्वार दगडांनी बांधलेले असुन वरील भागातील चर्या विटांनी सुशोभित केलेल्या आहेत. या दरवाजाशिवाय गढीच्या उत्तर भागात अजून एक लहान दरवाजा असुन सध्या तो वापरात नसल्याने बंद करण्यात आला आहे. गढीच्या चार टोकांना चार बुरुज असुन तटाची उंची साधारण २० फुट तर रुंदी ८ फुट आहे. गढीची तटबंदी चिकणमातीने बांधलेली असुन आजही पूर्णपणे शिल्लक आहे. गढीत प्रवेश करण्यापुर्वी दरवाजासमोर चुन्याच्या घाण्याचे चाक दिसुन येते. दरवाजाची लाकडी कवाडे व त्यावरील लोखंडी सुळे आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुला पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. यातील एका देवडीतुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. तटबंदीच्या आत असलेला चासकर जोशी यांचा तीन मजली वाडा आजही शिल्लक असुन त्यांचे वंशज तेथे राहतात. व आपण वाडा पहायला आलोय हे सांगितल्यावर तितक्याच आपुलकीने ते वाडा दाखवतात. तटावर जाण्यासाठी एकुण तीन ठिकाणाहुन पायऱ्या आहेत. बाहेरील तटबंदीला लागून असलेले आतील बांधकाम पुर्णपणे ढासळलेले असुन या तटबंदीत विटांनी बांधलेले कोनाडे, दरवाजे तसेच खिडक्या व भिंतीतील शौचकुप दिसुन येतात. दरवाजातील आतील बाजूस असलेल्या एका चौथऱ्यावर चार तोफा ओळीत मांडलेल्या आहेत तर दोन तोफा इतरत्र पडलेल्या दिसतात. गढीत फिरताना मोठया प्रमाणात दगडी वस्तु पहायला मिळतात. मुख्य वाड्याच्या आत असलेल्या भिंतीतुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिने असुन या भिंतीत धान्याची कोठारे आहेत. ओसरीखाली तळघर असुन भिंतीत असलेल्या एका फडताळातुन आत जाण्यासाठी जिना आहे. वाड्याचा दुसरा मजला आजही राहण्यासाठी वापरला जात असुन तिसरा मजला म्हणजे एक प्रशस्त सभागृह आहे. या शिवाय वाड्यात असणारे लाकडी देवघर अप्रतिम असुन त्यात अतिशय सुंदर मुर्ती आहेत. जोशी कुटुंब जरी प्रेमाने वाडा दाखवत असले तरी राहते घर असल्याने आपल्या फिरण्यावर काही मर्यादा येतात. वाड्याच्या मागील बाजुस एक खोल विहीर असुन आजही तिचेच पाणी वापरात आहे. वाड्यात असणारी दुसरी विहीर काही वर्षापूर्वी बुजविल्याचे जोशी यांनी सांगितले. गढीच्या तटबंदीत लढाऊपणाच्या कोणत्याही खुणा नसुन हि तटबंदी केवळ वाड्याच्या रक्षणासाठी बांधली गेली असावी पण गढीत दिसणाऱ्या तोफांचा संदर्भ लागत नाही. संपुर्ण वाडा व तटबंदी फिरण्यास एक तास पुरेसा होतो.-----------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/10", "date_download": "2020-03-28T16:13:32Z", "digest": "sha1:X4AJKVA3OUB4CAGEEF757CVMHSYNBPEJ", "length": 21378, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "शिवाजी विद्यापीठ: Latest शिवाजी विद्यापीठ News & Updates,शिवाजी विद्यापीठ Photos & Images, शिवाजी विद्यापीठ Videos | Maharashtra Times - Page 10", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटीं��े घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रां��� की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nविविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाम टा...\nप्राध्यापकांचे काळ्या फिती लावून मौन आंदोलन\nनव मतदारांची नोंदणीकडे पाठ\nजिल्ह्यात १ लाख २० हजार पात्र, केवळ साडेदहा हजार जणांचे अर्ज BhimgondaDesai@timesgroup...\n४९ पेटंटसह शिवाजी विद्यापीठ राज्यात आघाडीवर\nतब्बल ४९ स्वामित्व हक्कांसह (पेटंट) शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वलस्थानावर आहे...\nपेटंटमध्ये सार्वजनिक विद्यापीठे पिछाडीवर\nदेशातील नामांकित विद्यापीठांच्या यादीत राज्यातील विद्यापीठे झळकत असली तरी पेटंटच्या बाबतीत मात्र ती पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. राज्यातील ११ अकृषी विद्यापीठांमध्ये मिळून अवघी १५५ पेटंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एकाही पेटंटचा व्यावसायिक स्वरूपात वापर झाला नसल्याने पेटंटचा जो फायदा होणे आवश्यक आहे तो होत नसल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nआर्थिक लाभ नसल्याने उदासीनता\n३५२ कॉलेजांनाच ‘अ’ दर्जा\n३० टक्के महाविद्यालयांनाच 'नॅक' दर्जाएकूण कॉलेजे : ४३७४नॅकचा दर्जा : १२५३ 'अ' दर्जा : ३५२NirajPandit@timesgroup...\n२५ पासून बेमुदत कामबंद\nशिवाजी विद्यापीठ अग्रणी कॉलेजअतंर्गत महावीर कॉलेज, समाजशास्त्र विभागातर्फे 'युवतींचे आरोग्यविषक प्रश्न' या विषयावर कार्यशाळा झाली प्रा डॉ...\nकॉपीपेस्ट कराल, तर पदवीला मुकाल\nयुजीसीने घेतला निर्णय, पाहणीसाठी विद्यापीठ स्तरावर समिती GurubalMali@timesgroup...\nवाढीव तुकड्यांना जलद मान्यता\nअपात्रताप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊ\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात माहितीकोल्हापूर टाइम्स टीम'जातवैधता प्रमाणपत्राअभावी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील नऊ हजार ...\nन्यायाधीश उदय ललित यांचे रविवारी व्याख्यान\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरकायदेतज्ज्ञ अॅड...\nअन्यथा संस्थांची मान्यता रद्द\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाहू शिष्यवृत्ती योजनेवरुन शिक्षण संस्थांना सज्चड दम, प्रसंगी फौजदारी गुन्हाही दाखलम टा...\nमटा कॉन्क्लेवमध्ये सहकारी बँका, दुग्धव्यवसाय, साखर उद्योगावर झाली चर्चाकोल्हापूर टाइम्स टीममहाराष्ट्र टाइम्स कोल्हापूर आवृत्तीच्या सहाव्या ...\nमुक्त शिक्षणाची दशा आणि दिशा\nशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरस्थ शिक्षण पद्धत सुरू झाली. मात्र यात कालांतराने घुसखोरी होऊन बोगस पदवी देण्यापर्यंतचे प्रकार घडले. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही नियम आणले. मात्र या नियमांचा फटका अनेक विद्यापीठे आणि अभ्यासक्रमांना बसत असल्यामुळे ही वाट बिकट होणार का असा प्रश्न निर्माण होऊ लागला.\nराष्ट्र निर्मितीसाठी उत्कृष्ट शिक्षक हवेत\n'विद्यार्थी दशेत झालेल्या संस्कारांतून राष्ट्राची निर्मिती होते...\n‘शाहू शिष्यवृत्ती’ लागू करा\nफोटो अर्जुन टाकळकरम टा...\nमराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात कडकडीत बंद म टा...\nसार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली\nएसटीला ५० लाखांचा तर केएमटीला ११ लाखांचा फटकाम टा...\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/birds/news", "date_download": "2020-03-28T15:31:26Z", "digest": "sha1:6JEGBDAIMLTMKHW22T3ESEEFH7UFS7NV", "length": 38438, "nlines": 353, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "birds News: Latest birds News & Updates on birds | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकर��नाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nचिमण्या वाचवण्याची केवळ मागणी न करता जनप्रबोधन व्हावे यासाठी या संस्थेने टी-शर्ट पेंटिंग, शिल्प रंगवा, चिमणी प्रदर्शन, चिमणी आकाराचे विद्यार्थी प्रदर्शन असे विविध प्रयत्न केले आहेत. शाळा, कॉलेजे, मॉल अशी जनजागृती करून देशात आणि परदेशातही त्यांनी चिमण्यांचे महत्त्व पोहोचवल��� आहे.\nकरोनानंतर आला बर्ड फ्लू; कोंबड्यांची अंडी जाळणार\nकेरळमध्ये बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरळमधील मलप्पुरममधील परप्पनगडी येथे बर्ड फ्लू असल्याने केरळ सरकारने सावधगिरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता कोंबड्या आणि पोल्ट्री फार्मचे कनिंग केले जाणार आहे.\nब्लूटूथ इअर बड्स; दणक्यात वाजू द्या\nसध्या वायरलेसचा जमाना आहे, हे आपण अभिमानानं सांगतो. त्यामुळे ब्लूटूथ इअर बड्सची चलती आहे. आवाजाची उत्तम गुणवत्ता, दीर्घ काळ चालणारा बॅटरी बॅक अप आणि आणखीन भारी वैशिष्ट्यांसह आलेले हे ब्लूटूथ इअर बड्स टेकप्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत. अशाच काही ब्लूटूथ इअर बड्सच्या पर्यायांचा घेतलेला आढावा...\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nसैबेरियाच्या बर्फाच्छादित भूमीमध्ये तब्बल ४६,००० वर्षांपूर्वीच्या पक्ष्याचे अवशेष गोठलेल्या अवस्थेत आढळले आहेत. हा पक्षी 'हॉर्न्ड लार्क' असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले असून या अवशेषांमुळे हिमयुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये हा प्रदेश कसा बदलत गेला, हे समजून घेण्यास मदत होणार आहे.\nव्हिडीओ पाहून पक्षी शिकले खाद्यान्न टाळणे\nकाही पक्षांकडे बेचव आणि विषारी ठरू शकणारे खाद्यन्न टाळण्यासाठी शिकण्याची नैसर्गिक क्षमता चक्क एकमेकांचे खाण्याचे व्हिडीओ बघून विकसीत होऊ शकते, अशा प्रकारचे संशोधन नव्याने समोर आले आहे.\nपक्षी निरीक्षण केंद्र बनलेय ओपन बार\nनिसर्गरम्य रंकाळा तलावातील पक्षीवैभवाचे निवांत निरीक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने पक्षी निरीक्षण केंद्र उभारले आहे. पण या केंद्राला कोणी वालीच नसल्याने तिथे ओपन बार झाला आहे. दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे कप, सिगारेटची पाकिटे आणि गुटख्याच्या पाऊचमुळे पक्षीनिरीक्षण केंद्राची रया गेली आहे.\nप्रेम म्हणजे नेमके काय\nप्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रत्येक पदराला तलम आणि तरल असे अनेक सूक्ष्म पापुद्रे आहेत. प्रत्येक पापुद्रा अलवार, नाजूक. प्रत्येक पापुद्रा वेगळा तरीही एकसंघ. प्रेम आणि लैंगिकता, शारीर प्रेम ते अशारीर प्रेम, प्रेम आणि नैतिकता, प्रेम आणि व्यक्तिस्वातंत्र्य असे अनेक पैलू आहेत.\n४५०० कोंबड्याचा मृत्यू; चीनमध्ये आता बर्ड फ्लूचा धोका\nचीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसची भीती जगभर पसरली आहे. चीनमध्ये करोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३���१ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसची भीती पसरली असताना आता चीनमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. हुनान प्रांतातील शुआंगक्विंग जिल्ह्यात रविवारी एका पोल्ट्री फार्ममध्ये एकाचवेळी हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने चीनमध्ये बर्ड फ्लू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nराणीबागेत प्राण्यांचे नवे जग\nराणीबागेत आहे काय, असा प्रश्न अनेक वर्षांपासून मुंबईकरांना पडला आहे. मुंबईकरांची ही तक्रार महापालिकेने गांभीर्याने घेत नवीन वर्षांत अनेक महत्त्वाचे बदल केले असून नवे प्राणी, पक्षी आणले आहेत. पेंग्विनच्या पाठोपाठ आता देश-विदेशातील १०० पक्षी जवळून न्याहाळण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.\nभारतातील पहिल्या 'पक्षी दालना'चं रविवारी मुंबईत उद्घाटन\nमुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात मुंबई महापालिकेने भारतातील पहिलं 'मुक्त पक्षी विहार' दालन उभारलं आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून येत्या रविवारी २६ जानेवारी रोजी या पक्षी दालनाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.\nनायलॉन मांजामुळे व पतंग पकडण्याच्या नादात १३पेक्षा अधिक जण जखमी झाले. यापैकी सहाजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर, मेयो हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nमांजाचा दोर, पक्ष्यांना घोर\nनायलॉन मांजाला बंदी असूनही सर्रासपणे विक्री झाल्याने यंदाही निष्पाप पाखरांवरची संक्रांत टळली नाही. जीवघेण्या मांजामुळे दिवसभरात २८ पक्षी जखमी झाले. कबुतर आणि वटवाघळाचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला.\nस्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गाचे आता थ्रीडी नकाशे\nबर्फ पडायला लागला, की प्रवासाला निघणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा मार्ग शोधून, त्यांचे थ्रीडी नकाशे तयार करण्याचा प्रकल्प बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) हाती घेतला आहे.\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nहवामानबदल आणि वातावरणातील वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचा आकार कमी होत असून, त्यांच्या पंखांचा मात्र विस्तार होत आहे, असे निरीक्षण एका अभ्यासाद्वारे समोर आले आहे. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी ५२ प्रजातींच्या सुमारे ७० हजार उत्तर अमेरिकी स्थलांतरित पक्ष्यांचा अ��्यास करून हे निरीक्षण नोंदविले आहे.\nआभाळात उडणाऱ्या निर्भयपणे आणि निर्भरपणे अवकाश भेदणाऱ्या पक्ष्यांचं मला नवल वाटतं, आकर्षण वाटतं आणि काहीसा सूक्ष्म हेवाही वाटतो. त्यांच्या वेगवेगळ्या आवाजांनी हवेतील गारव्यात गोडवा येतो, तेव्हा तर आणखीनच मजा येते.\nदेशी गोवंशासाठी धोक्याची घंटा\nदेशात २०वी पशुगणना ऑक्टोबर २०१८मध्ये सुरू करण्यात आली होती, ग्रामीण आणि शहरी भागात ही गणना झाली. गायी, म्हशी, शेळी, मेंढी, घोडे, गाढव, खेचर, उंट, याक, कुत्रे, ससे, हत्ती, कोंबड्या, बदक आदी विविध पशू-पक्ष्यांची गणना करण्यात आली.\nपरदेशी पाहुण्यांची यंदा 'नाथसागरा'कडे पाठ\nमराठवाड्याचा छोटा समुद्र अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर यंदा काठोकाठ भरलं आहे. पण स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची यामुळे निराशा होणार आहे. परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ सुरु झाला आहे. धरण भरल्यामुळे या पक्ष्यांचं वास्तव्य असणाऱ्या जागेवरही यावेळी पाणी आहे. त्यामुळे फ्लेमिंगोसह इतर परदेशी पाहुणे यावेळी जायकवाडी धरणाकडे येणार का याबाबत अनिश्चितता आहे.\nमहाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दिवाळीनंतर येणाऱ्या पाहुण्यांची संख्या यंदा घटणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पक्ष्यांच्या आगमनावर त्याचा परिणाम होणार असून स्थानिक पक्षीदेखील स्थलांतरित झाले असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.\nत्रिपुरा हायकोर्टाची मंदिरातील पशुबळींवर बंदी\nत्रिपुरा उच्च न्यायालयाने राज्यातल्या सर्व मंदिरात पशुबळींवर बंदी घातली आहे. शुक्रवारी कोर्टाने हा निर्णय दिला. मुख्य न्यायाधीश संजय करोल आणि न्या. अरिंदम लोध यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेवर सुनावणी देत हा आदेश दिला.\n'अँग्री बर्ड'च्या सिक्वेलसाठी कपिल शर्माचा आवाज\n'अँग्री बर्ड' या मोबाईल गेमववरून हॉलिवूडमध्ये २०१६ साली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आता याच चित्रपटाचा सिक्वेल 'अँग्री बर्ड २' लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांनी आवाज दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\n‘माँ की रसोई’ त योगदान\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातले पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरात राज्यात होत आहे. या पार्कमध्ये मुलांसाठी विविध प्रकारची स्टेशन असणार आहेत. प्रत्येक स्टेशनवर मुलांसाठीची छोटी ट्रेन थांबून तिथं असलेल्या खेळ, दूधनगरी, फलाहार, विज्ञान अशा विविध विभागांमध्ये त्या संदर्भातातली माहिती मनोरंजनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.\nबॉलिवूडचे लव्हबर्ड्स म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या नात्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. आलिया आणि रणबीरनं अद्याप उघडपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली, तरीही त्यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात.\nमातृदिनानिमित्त वृक्षरोपण, पक्ष्यांसाठी घरटी\nजागतिक मातृदिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जात असताना, अंबरनाथ येथील मोहन पुरम मित्र मंडळ आणि गृहसंकुलातील महिलांनी आगळा वेगळा उपक्रम राबवत मातृत्व दिन साजरा केला आहे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी वृक्षांचे रोपण करण्यात आले. तर पक्ष्यांसाठी झाडांवर नैसर्गिक घरटी लावण्याचा उपक्रम मातृदिन साजरा करण्यात आला आहे.\nमेहरूण तलावावर परदेशी पक्षीच नाही\nनिसर्गमित्र संस्थेतर्फे शनिवारी (दि. ११) जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त मेहरूण तलावावर ‘पक्षी निरीक्षण व गणना’ आणि ‘प्लास्टिकचे घातक परिणाम’ यावर प्रबोधन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या पक्षीप्रेमींनी पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांच्यासमवेत ३७ जातीच्या ४९६ पक्ष्यांची नोंद केली. विशेष म्हणजे, या गणनेत तलावावर दरवर्षी येणारे परदेशी पक्षी आढळले नसल्याने पक्षी मित्रांनी खंत व्यक्त केली.\n‘ग्रो हेरॉन’ पक्ष्याला जीवनदान\nसध्या उन्हाचा तडाखा वाढत असताना सर्वांच्याच अंगाची लाही होत आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्याचा त्रास मानवासह पक्षी, प्राण्यांना होऊ लागला. कधी वाढत्या उन्हामुळे, तर कधी पतंगाच्या दोऱ्यात अडकून पक्ष्यांचा जीव जात आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी सकाळी रंकाळा तलावावर घडला. उंच झाडावरून पडल्याने जखमी झालेला 'ग्रो हेरॉन' पक्षी तडफडत असताना त्याला पक्षीमित्रांनी जीवदान दिले. महापालिकेच्या अग्निशमन दलाशी त्वरित संपर्क साधून पक्ष्याला उपचारासाठी दाखल केले.\nयूपीएससी पूर्वपरीक्षा : भूगोल II\nडॉ सुशील तुकाराम बारी यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ मध्ये भूगोल या विषयाचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण आपण बघत आहोत...\nयूपीएससी पूर्वपरीक्षा : भूगोल II\nडॉ सुशील तुकाराम बारीयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ मध्ये भूगोल या विषयाचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण आपण बघत आहोत...\nपक्ष्याची धडक; मेट्रो रखडली\nओव्हरहेड वायरला पक्ष्याने धडक दिल्याने घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावरील सेवा शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास खंडित झाली.\nफ्लेमिंगो, परत फिरा रे...\nजागतिक पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात गुरुवारी झालेल्या पक्षीगणनेत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला जायकवाडी धरणात पाणी सोडल्यामुळे पक्षांच्या संख्येत घट झाल्याचा अंदाज पक्षीप्रेमींनी व्यक्त केला आहे.\nभारतीय पक्ष्यांची सखोल माहिती आता मराठीत\nभारतातील पक्षी निरीक्षकांसाठी आधारस्थान असलेले 'दि बुक ऑफ इंडियन बर्ड' हे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली लिखित पुस्तकाच्या आजवर १३ आवृत्त्या आल्या आहेत. हे पुस्तक १९४१ मध्ये प्रथम प्रकाशित झाले होते. त्यानंतर तब्बल ७७ वर्षांनी हे पुस्तक मराठीत उपलब्ध होणार आहे.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/07/blog-post_21.html", "date_download": "2020-03-28T15:34:30Z", "digest": "sha1:33KTT2FLDBOCNTL4FN77RJWTXZJ27TP4", "length": 13893, "nlines": 55, "source_domain": "www.berkya.com", "title": "निखिल वागळे यांचा अखेर राजीनामा....", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यानिखिल वागळे यांचा अखेर राजीनामा....\nनिखिल वागळे यांचा अखेर राजीनामा....\nबेरक्या उर्फ नारद - ८:५२ म.पू.\nमुंबई - आय.बी.एन.७ चे संपादक राजदीप सरदेसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आय.बी.एन. - लोकमतचे संपादक निखिल वागळे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त बेरक्याने दिले होते.अखेर हे वृत्त खरे ठरले आहे.वागळे यांनी स्वत: ट्युटरवर ट��युट करून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.\n६ एप्रिल २००७ रोजी आय.बी.एन.लोकमत सुरू झाले आणि मराठी न्यूज चॅनलमध्ये एक वेगळा इतिहास रचला गेला.पुण्या - मुंबईत सिमीत असलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचला.वागळेंनी सर्व रिपोर्टरना त्यांच्याच भाषेत पी.टू.सी.करण्याचे सूचित करून आयबीएन लोकमतची ओळख निर्माण करून दिली.\nरात्री १० वाजता वागळे यांचा आजचा सवाल हा चर्चात्मक कार्यक्रम चांगलाच गाजत असे.समोरच्यांना ते बोलू देत नसत असा त्यांच्यावर आरोप होत असे.मात्र ग्रेट भेट कार्यक्रमात ते समोरच्या व्यक्तीस मनमोकळे बोलू देत असत.त्यांची सुदाम मुर्ती,नाना पाटेकर,प्रकाश आमटे,बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ग्रेट भेट आजही अनेकांच्या स्मरणात आहे.एक मुलाखत घेण्यामध्ये म्हणून वागळे यांचा कोणीही हात धरू शकत नाही.\nबागळे यांचा स्वभाव थोडासा हेकट होता.त्यामुळे अनेक कर्मचारी त्यांच्यावर नाराज होत असत.मात्र एखाद्यावर रागावलेले वागळे त्याच्यासोबत नंतर चहा पिवून शेवट गोड करीत असत.\nआयबीएनची सुत्रे मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर राजदीप सरदेसाई यांनी एक महिन्यापुर्वी राजीनामा दिला होता.त्याचवेळी वागळे यांनी राजीनामा देवून राजीदिपच्या सोबत आपण असल्याचे दाखवून दिले आहे.खरे तर राजदीप यांनीच वागळेंना इलेक्ट्रॉनिक मीडियात आणले.आय.बी.एन.लोकमतला एक नवा चेहरा देण्याचे काम राजदीप यांनी केले.आता राजदीपच नाहीत म्हटल्यावर वागळ यांनीे देखील अखेर गुडबाय केला आहे.\nवागळे हे गेल्या एक महिन्यापासून रजेवर होते.तेव्हास राजीरामा दिल्याची कुणकुण ऐकू येत होती.मात्र आतापर्यंत अनेकवेळा असे प्रसंग आले आणि ते निभावले गेले होते.मात्र आज वागळे यांनीच ट्युटरवर ट्युट करून राजीनामा दिल्याची माहिती दिली आणि आता लोकांना पटले की,वागळे यांनी खरेच आय.बी.एन.लोकमत सोडले.\nजाता - जाता :\nनिखिल वागळे यांनी राजीनामा दिला नसून नव्या मँनेजमेंटने राजीनामा घेतल्याचे वृत्त..\nवागळे गेल्यामुळे आय.बी.एन.लोकमतचा चेहरा गेला...\nआयबीएन लोकमतच्या संपादक पदासाठी मंदार फणसे यांची जोरदार फिल्डींग तर डॉ.उदय निरगुडकर यांनी देव पाण्यात ठेवले...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्य��� भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्��ेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/610164", "date_download": "2020-03-28T15:06:04Z", "digest": "sha1:DMOFOPSJFDDGU6MFVY3HQLV7GFYPGA4K", "length": 5513, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केरळमध्ये वादळी पावसामुळे ‘त्राहि भगवान’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » केरळमध्ये वादळी पावसामुळे ‘त्राहि भगवान’\nकेरळमध्ये वादळी पावसामुळे ‘त्राहि भगवान’\nमृतांची संख्या 39, 10 जिल्ह्य़ांमधील जनजीवन ठप्प\nप्रचंड वादळी पाऊस, ओसंडून वाहणाऱया नद्या आणि नाले, तसेच दरडी कोसळण्याचे सत्र यामुळे गेले आठ दिवस केरळमध्ये हाहाकार उडाला आहे. निसर्गाच्या या प्रकोपात 39 जणांचा बळी गेला असून त्यात काही बालकांचाही समावेश आहे. 10 जिल्हय़ांमधील जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे.\nराज्य सरकारने ओनम महोत्सवानिमित्त आयोजित केले जाणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यक्रम दरवर्षी साजरे पेले जातात. इडुक्की धरणातील पाणी बांधावरून वाहू लागले आहे. गेल्या चोवीस तासात पावसाचा धडाका कमी झाला असला तरी कित्येक नद्यांमधील पाणी अद्याप न ओसरल्याने पुराचा धोका टळलेला नाही, असे प्रशासनाने घोषित केले आहे.\nमंगळवारी पलक्कड जिल्हय़ातील ओट्टापालम भागात 13 सेंटीमीटर तर इडुक्की जिल्हय़ाच्या मुन्नार भागात 12 सेंटीमीटर पाऊस पडला आहे. तो गेल्या 30 वर्षांमधील सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात आले. राज्यभरात 20 हजार घरे पूर्णतः नष्ट झाली असून आण���ी साधारण एक लाख घरांची पडझड झाली आहे. एकंदर साधारण 1 लाख लोक विस्थापित झाले असून त्यांना सुरक्षित स्थळी आसरा शोधावा लागत आहे.\nदरड कोसळल्याच्या घटनांची संख्या 215 असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे 10 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. या रस्त्यांची दुरूस्ती होण्यासाठी किमान सहा महिने लागतील अशी शक्यता आहे. किमान 2 हजार मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत, अशीही माहिती देण्यात आली.\nआर्थिक सुधारणा राबविण्यास कचरू नका\nहलक्या लढाऊ विमानांची कमतरता\nमोदी ब्लॅकमेलर आहेत ; चंद्रबाबू नायडूंचा घणाघात\nकॉम्प्युटर बाबाचे साध्वी प्रज्ञाबाबत वादग्रस्त विधान\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27805", "date_download": "2020-03-28T15:18:28Z", "digest": "sha1:CYBRRZUVP75ZFKWGZT4NMUGPD3MBIEID", "length": 17240, "nlines": 194, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 47| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 47\nराजगृहाहून बोधिसत्त्व उरुवेलेला आला आणि तपश्चर्या करण्यासाठी हे स्थान त्याने पसंत केले. त्याचे वर्णन अरियपरियेसन सुत्तात सापडले. भगवान म्हणतो, “भिक्षुहो, तो मी कुशल कोणते हे जाणण्याच्या हेतूने लोकोत्तर शांतीच्या श्रेष्ठ स्थानाचा शोध करीत क्रमश: प्रवास करून उरुवेला येथे सेनानिगमाला आलो, तेथे मी रमणीय भूमिभाग पाहिला. त्यात सुशोभित वन असून नदी मंद मंद वाहत होती. तिच्या दोन्ही बाजूला सर्वत्र वाळवंट व उतार सोपा, आणि ती अत्यंत रमणीय. या वनाच्या चारी बाजूंना भिक्षाटन करण्यासाठी गाव दिसले. हा रमणीय भूमिभाग असल्यामुळे कुलीन मनुष्याला तपश्चर्या करण्याला योग्य वाटून मी त्याच ठिकाणी तपश्चर्या चालविली.”\nराजगृहाच्या सभोवती ज्या टेकड्या आहेत त्याच्यावर निर्ग्रंथ वगैरे श्रमण तपश्चर्या करीत असत, असा उल्लेख बर्‍याच ठिकाणी सापडतो. पण बोधिसत्त्वाला तपश्चर्येसाठी हे रुक्ष पर्वत आवडले नाहीत, उरुवेलचा रम्य प्रदेश आवडला यावरून सृष्टिसौंदर्यावर असलेले त्याचे प्रेम व्यक्त होत���.\nतपश्चर्येला आरंभ करण्यापर्वी बोधिसत्त्वाला तीन उपमा सुचल्या. त्याचे वर्णन महसच्चकसुत्ता केले आहे. भगवान म्हणतो, “हे अग्गिवेस्सना एखादे ओले लाकूड पाण्यात पडलेले असले आणि एखादा मनुष्य उत्तरारणि घेऊन त्याच्यावर घासून अग्नि उत्पन्न करू लागला तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय\nसच्चक— भो गोतम, त्या लाकडापासून आग उत्पन्न होणे शक्य नाही. का की ते ओले आहे. त्या माणसाचे परिश्रम व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल.\nभगवान— त्याचप्रमाणे हे अग्गिवेस्सना जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण शरीराने आणि मनाने कामोपभोगापासून अलिप्त झाले नाहीत आणि ज्यांचा कामविकार शांत झाला नाही त्यांनी कितीही कष्ट भोगले तरी त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्गिवेस्सना, दुसरी मला उपमा अशी सुचली की, एखादे ओले लाकूड पाण्याहून दूर पडले आहे आणि एखादा मनुष्य उत्तररणि घासून त्यातून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय\nसच्चक— नाही, भो गोतम, त्याचा प्रयत्न व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल. का की हे लकूड ओले आहे.\nभगवान— त्याचप्रमाणे हे अग्गिवेस्सना जे श्रमण आणि ब्राह्मण कामोपभोग सोडून शरीराने आणि मनाने त्यापासून अलिप्त राहतात खरे, पण ज्यांच्या मनातील कामविकार शमलेले नसतात त्यांनी जरी कितीही कष्ट सोसले तरी त्यापासून त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबंध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्गिवेस्सना आणखी तिसरी एक उपमा मला सुचली. एखादे कोरडे लाकूड पाण्यापासून दूर पडले आहे, आणि एखादा मनुष्य त्याच्यावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तर तो आग उत्पन्न करू शकेल की नाही\nसच्चक— होय, भो गोतम, कारण ते लाकूड साफ कोरडे आहे. आणि पाण्यामध्ये पडलेले नाही.\nभगवान— त्याचप्रमाणे हे अग्गिवेस्सना जे श्रमणब्राह्मण कायेने आणि चित्ताने कामोपभोगापासून दूर राहतात आणि ज्यांच्या मनातील कामविकार साफ नष्ट झाले आहेत त्यीं शरीराला अत्यंत कष्ट दिले काय किंवा न दिले काय, त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त होणे शक्य आहे.\nह्या तीन उपमा बोधिसत्त्वाला तपश्चर्या आरंभ करताना सुचल्या. जे श्रमणब्राह्मण यज्ञयागादिकातच समाधान मानतात. त्यांनी तशा प्रसंगी तपश्चर्या करून शरीराला कष्ट दिले तरी त्यांना तत्त्वबोध व्हावयाचा नाही. दुसरे श्रमण ब्राह्मण यज्ञयागाचा मार्ग सोडून देऊन जंगलात जाऊन राहिले, पण जर त्यांच्या अंत:करणातील कामविकार नष्ट झाले नाहीत तर त्यांच्या तपश्चर्येपासून काही निष्पन्न होणार नाही. ओल्या लाकडावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याप्रमाणे त्यांचा प्रयत्न व्यर्थ जाणार. पण जर एखादा माणूस कामोपभोगापासून दूर राहून मनातील कामविकार साफ नष्ट करू शकला तर त्याला देहदंडावाचून तत्त्वबोध करून घेता येईल.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्��करण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28372", "date_download": "2020-03-28T15:29:28Z", "digest": "sha1:NSSEW6YZQNPXNS3GTXH4TVT4R2DHBSM6", "length": 21394, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\n४२. “अशा संपत्तीचा उपभोग घेत असतां माझ्या मनांत असा विचार आला कीं, अविद्वान् सामान्य जन स्वत: जरेच्या तडाक्यांत सांपडणारा असून, जराग्रस्त म्हातार्‍या माणसाकडे पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करतो परंतु मी स्वत: जरेच्या तडाक्यांत सांपडणारा असून त्या सामान्य माणसाप्रमाणें जराग्रस्ताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा तारुण्यमद समूळ नाहींसा झाला.\n४३. “अविद्वान् सामान्य जन स्वत: व्याधीच्या तडाक्यांत सांपडणारा असून व्याधिग्रस्त माणसाला पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करतो परंतु मी स्वत: व्याधीच्या तडाक्यांतून सुटलों नसतां त्या सामान्य जनाप्रमाणें व्याधिग्रस्ताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा आरोग्यमद समूळ नष्ट झाला.\n४४. “अविद्वान् सामान्य जर स्वत: मरणधर्मी असून मृत शरीर पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करतो परंतु मी स्वत: मरणधर्मी असून त्या सामान्य जनाप्रमाणे प्रेताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा जिवितमद समूळ नष्ट झाला.”\n४५. ह्या सुत्तावरून असें दिसून येतें कीं, बोधिसत्त्वाच्या मनांत जरा, व्याधि आणि मरण ह्या तीन आपत्तींचे विचार वारंवार येत असत. वृद्ध, व्याधित आणि मृत मनुष्याला पाहून त्यानें गृहत्याग केला, ही जी दंतकथा आहे ती देखील या सुत्तावरून खोटी ठरते. श्रमणाचे मोठमोठाले संघ मगध व कोसल देशांत धर्मसंचार करीत फिरत असतां बोधिसत्त्वाला धार्मिक जीवनाची माहिती नसावी, हें संभवनीय नाहीं.\n४६. गृहस्थाश्रमांत असतांना आपणाला वैराग्य कसें झालें हें बुद्ध भगवंतानें सुत्तनिपातांतील अत्तदंड सुत्तांत सांगितलें आहे. भगवान् म्हणतो, “अपुर्‍या पाण्यांत मासे जसे तडफडतात, त्याप्रमाणें परस्पराशीं विरोध करून तडफडणार्‍या जनतेला पाहून माझ्या अन्त:करणांत भय शिरलें चारी बाजूंना जग असार वाटूं लागलें. दिशा कांपत आहेत असा भास झाला चारी बाजूंना जग असार वाटूं लागलें. दिशा कांपत आहेत असा भास झाला त्यांत आश्रयाची जागा शोधीत असतां मला निर्भय स्थान सांपडेना. शेवटपर्यंत सर्व जनता परस्पराशीं विरुद्ध झालेलीच दिसून आल्यामुळें माझें मन उद्विग्न झालें.”\n४७. जरा-व्याधि-मरणाचा विचार बोधिसत्त्वाच्या मनांत वारंवार घोळत होता यांत शंका नाहीं. परन्तु तें त्याच्या वैराग्याचें मुख्य कारण नव्हे. जरा-व्याधि-मरणांनी बद्ध झालेली जनता परस्पराशीं द्वेष करुन एकसारखी भांडत आहे, हें पाहून त्याला अत्यंत वैराग्य आलें. लोकांत व्यवस्था स्थापण्यासाठीं राज्यपद प्राप्त करुन घेतलें तरी विरोधापासून मनुष्य मुक्त होत नाहीं. राजाचे मुलगेच राजाला मारून राज्यपद मिळवूं पहातात अर्थात् लहानसहान माणसापासून तहत सर्वाधिकारी राजापर्यंत विरोधापासून कोणीहि मुक्त नाहीं. तेव्हा क्षत्रियांच्या परंपरेंत गोतमाला निर्भय जागा सांपडली नाहीं यांत आश्चर्य कोणतें\n४८. प्रपंचाचा त्याग करुन परिव्राजक होणारे पुष्कळ क्षत्रिय त्या काळीं होते. वर सांगितलेला जैनांचा गुरु नाथपुत्र हा पण एक मोठ्या क्षत्रिय राजाचा ( जमीनदाराचा) मुलगा होता. बोधिसत्त्वाचे पहिले गुरु आडार कालाम व उद्रक रामपुत्र हे देखील क्षत्रियच होते. तेव्हां बोधिसत्त्वानें अशा एकाद्या पंथांत शिरून आपणासाठीं निर्भय स्थान शोधून काढण्याचा निश्चय केला असला पाहिजे.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृ��ि 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/2992", "date_download": "2020-03-28T15:14:33Z", "digest": "sha1:7QOTJOY6A44GL5AMOOYYNJ5AYNEFHGRW", "length": 8072, "nlines": 210, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 89| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘त्याला कळले असेल का\nसा-या गावाला कळले आहे. त्याच्याही कानावर गेली असेल वार्ता.’\n‘मंगा, त्याचा निरोप घेऊन येशील\n‘नको. मला धैर्य नाही होत. त्याच्या घराभोवती भूत आहे. मधुरी, येथेच मला त्या दिवशी दिसले. मला भीती वाटली.’\nआणि मंगाच्या अंगावर काटा उभा राहिला. तो त्या आठवणीने घाबरला. मधुरीने त्याला धरून ठेविले. तो शांत झाला. आसपास पाहू लागला. मग हसला.\n‘किती भित्रा मी मधुरी\n‘भुतांची भीती वाईट हो. तू मनातून ते काढून टाक.’\n‘चल आपण खाली जाऊ. मुलांमध्ये मिसळू.’\nदोघे खाली आली. मुले समुद्रकाठच्या जंमती जमवीत होती.\n‘पुन्हा बांधू किल्ला मधुरी\n‘लहानपणी सारी मजा असते.’\nआणि खरेच मंगा किल्ला बांधू लागला. मुलेही आली मदतीला. काय जोरात सुरु झाले आणि किल्ला तयार झाला. मुलांनी टाळी वाजविली आणि रुपल्याने एकदम हातांतली शिंपली त्याच्यावर फेकली. ढासळला किल्ला.\n‘लहानशा शिंपलीने ढासळला किल्ला.’ मंगा म्हणाला.\n‘चला, आता घरी जाऊ.’ मधुरी म्हणाली.\n‘एवढयात नको आई.’ सोन्या म्हणाला.\n‘अरे भूक लागली; जाऊ.’ रुपल्या म्हणाला.\n‘अरे, त्या मनीला आण. ती बघ तिकडे डोक्यात वाळू घालीत आहे. जा सोन्या.’\n‘सोन्याने तिला आणिले.’ आईने तिचे डोके झाडले.\n‘डोक्यात का वाळू घालायची’ असे मधुरीने रागाने म्हटले. मनी रडू लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/VIMAL-MORE.aspx", "date_download": "2020-03-28T14:26:36Z", "digest": "sha1:KQL6DZHXAZBN2OJVVPSLQLZO6TCUBOFU", "length": 9928, "nlines": 134, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/where-we-shall-park-2060", "date_download": "2020-03-28T14:07:13Z", "digest": "sha1:AWKLKGBP2HDCC6VDQWN5EZN3VTWR4ULT", "length": 6559, "nlines": 109, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग | Chembur | Mumbai Live", "raw_content": "\nBy विलास तायशेटे | मुंबई लाइव्ह टीम\nचेंबूर - एमएमआरडीएने सरकारच्या मोफत योजनेअंतर्गत वाशीनाका येथे नागरिकांना घरे बांधून दिली. मात्र गाडी पार्किंगसाठी जागाच दिली नाही. त्यामुळे इथले रहिवाशी आपल्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा पार्क करतात. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याविषयी सामाजिक कार्यकर्त्या माधवी पुजारी यांना विचारले असता पार्किंगसाठी जागाच दिली नसल्याचं सांगितलं. तसंच वाहतूक नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता पाहणी करुन कारवाई करु असं सांगण्यात आलं.\nमहाराष्ट्रात एप्रिल-मे पर्यंत कोरोनाचे ३ कोटी रुग्ण, अमेरिकेतल्या संस्थेचा अहवाल\nकोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले साईबाबा शिर्डी देवस्थानची 'इतक्या' कोटींची मदत\nसिद्धिविनायक मंदिर न्यासाचा रक्त संकलनाचा संकल्प\nCoronavirus Updates: महापालिकेतील हजारो आरोग्यसेविकांना हवा विमा\nअन्न व औषध प्रशासन विभागकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना\nटोलनाक्यांवरील टोलवसुलीला स्थगिती, नितीन गडकरींचा मोठा निर्णय\nयूपीतल्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा, आम्ही खर्च देऊ, योगी आदित्यनाथ यांची उद्धव ठाकरेंना विनंती\nCoronavirus Updates: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सरकारला मदतीचा हात\nCorona virus: 11 हजार कैद्यांची पँरोलवर सुटका, गृहमंञ्यांचा मोठा निर्णय\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nCoronavirus Updates: 'त्या' देवदूतांच्या मदतीला धावला 'सिद्धिविनायक'\nCoronavirus Updates: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792704", "date_download": "2020-03-28T14:23:22Z", "digest": "sha1:ECNECN4B66BM27APE7QFQQEP2OOKMFWJ", "length": 4336, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मालेगाव शासकीय रुग्णालयात एमआयएम आमदाराचा राडा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मालेगाव शासकीय रुग्णालयात एमआयएम आमदाराचा राडा\nमालेगाव शासकीय रुग्णालयात एमआयएम आमदाराचा राडा\nऑनलाईन टीम / नाशिक :\nसंचारबंदीच्या काळात मालेगावातील शासकीय रुग्णालयात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल यांच्यासह त्यांच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. बुधवारी रात्री ही घटना घडली.\nमिळालेल्या माहितीनुसार, मालेगावातील शासकीय रुग्णालयात दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात पुरेसा औषधसाठाही आहे. बुधवारी रात्री आमदार मौलाना मुफ्ती यांनी रुग्णालयातील डॉ. किशोर डांगे यांना रुग्णांच्या चौकशीसाठी फोन केला होता. मात्र, डांगे यांनी फोन न उचलल्याने मुफ्ती यांनी रुग्णालयात येऊन कामकाजात हस्तक्षेप केला. तसेच त्यांच्यासोबतचे 20 ते 25 कार्यकर्ते थेट डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी आरडाओरड करत डॉक्टरांशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे रुग्णालयात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nदहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर\nआंतरराष्ट्रीय टी-20क्रिकेट बंद करा : इंग्लंडच्या कोचची मागणी\nमावळातून पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nभीषण अपघातात कारने घेतला पेट; तिघांचा जागीच मृत्यू\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27806", "date_download": "2020-03-28T15:09:36Z", "digest": "sha1:4KY7SZLSTGURIKSCA6USDOCTXIOSQHXV", "length": 15311, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 48| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 48\nबोधिसत्त्वाला ह्या उपमा सुचल्या. तरी त्याने त्या काळच्या श्रमणव्यवहाराला अनुसरून तीव्र तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. प्रथमत: त्याने हठयोगावर भर दिल���. भगवान सच्चकाल म्हणतो, “हे अग्गिवेस्सन, मी जेव्हा दातावर दात दाबून आणि जीभ टाळूला लावून माझ्या चित्ताचे दमन करी, तेव्हा माझ्या काखेतून घाम सुटे. ज्याप्रमाणे एखादा बलवान पुरुष दुर्बल माणसाला डोक्याला किंवा खांद्याला धरून दाबतो, त्याचप्रमाणे मी माझे चित्त दाबीत होतो.”\n“हे अग्गिवेस्सन त्यानंतर आश्वासप्रश्वास दाबून मी ध्यान करू लागलो त्या वेळी माझ्या कानातून श्वास निघण्याचा शब्द होऊ लागला. जस लोहाराचा भाता चालतो, तसा माझ्या कानातून आवज येऊ लागला. तरी पण हे अग्गिवेस्सन मी आश्वासप्रश्वास आणि कान दाबून ध्यान करू लागलो. तेव्हा तीक्ष्ण तरवारीच्या टोकाने माझे डोके कोणी मंथन करीत आहे. असा मला भास झाला. तथापि हेच ध्यान मी पुढे चालविले आणि माझ्या डोक्याला चामड्याच्या पट्ट्याचे वेष्टन देऊन कोणी घट्ट आवळीत आहे असे वाटू लागले, तरी तेच ध्यान मी पुढे चालू ठेवले. त्यामुळे माझ्या उदरात वेदना उठल्या. कसाई शस्त्राने जसे गाईचे पोट कोरतो तसे माझे पोट कोरले जात हे असे मला वाटले. या सर्व प्रसंगी माझा उत्साह कायम होता. स्मृति स्थिर होती, पण शरीरामध्ये त्राण कमी झाले. तथापि त्या कष्टप्रद वेदना माझ्या चित्ताला बाधू शकल्या नाहीत.”\nतिसर्‍या प्रकरणात श्रमणांच्या नानाविध तपश्चर्या दिल्या आहेत. त्यांच्यात हठयोगाचा समावेश झालेला नाही. तथापि त्या काळी वरच्या सारख्या हठयोगाचा अभ्यास करणारे तपस्वी होते, असे गृहीत धरावे. लागते नाही तर बोधिसत्त्वाने तसा योगाचा अभ्यास आरंभिला नसत.\nयाप्रमाणे हठयोगाचा अभ्यास करून त्याच्यात तथ्य नाही असे दिसून आल्यावर बोधिसत्त्वाने उपोषणाला सुरुवात केली. अन्नपाणी, साफ सोडून देणे त्याला योग्य वाटले नाही. पण तो अत्यंत अल्पाहार सेवन करू लागला. भगवान सच्चकाला म्हणतो, “हे अग्गिवेस्सन मी थोडा थोडा आहार खाऊ लागलो. मुगांचा काढा, कुळ्यांचा काढा, वाटाण्याचा काढा किंवा हरभर्‍यांचा (हरेणु) काढा पिऊनच मी राहत होतो. तो देखील अत्यंत अल्प असल्यामुळे माझे शरीर फारच कृश झाले. आसीतकवल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठीप्रमाणे माझ्या अवयवांचे सांधे दिसू लागले. उंटाच्या पावलाप्रमाणे माझा कटिबंध झाला. सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसू लागला. मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात तशा माझ्या बरगड्या झाल्या. खोल विहिरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबुळे खोल गेली. कच्चा भोपळा कापून उन्हात टाकला असता जसा कोमेजून जातो. तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली. मी पोटावरून हात फिरविला तर पाठीचा कणा माझ्या हाती लागे आणि पाठीच्या कण्यावरून हात फिरविला म्हणजे पोटाची चामडी हाती लागत असे. याप्रमाणे पाठीचा कणा आणि पोटाची चामडी एक झाली होती. शौचाला किंवा लघवीला बसलो, तर मी तेथेच पडून राही. अंगावरून हात फिरविला असता माझे दुर्बळ झालेले लोम आपोआप खाली पडत.”\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\n��्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28373", "date_download": "2020-03-28T15:19:10Z", "digest": "sha1:UBGMT4EFHAWR2Z3V6T7DLGZKYO6NA2AS", "length": 21889, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\n४९. आडार कालामाचा आश्रम कपिलवस्तूमध्यें होता ह्याला पुरावा याच तिकनिपातांत सांपडतो. “एके समयीं भगवान् कोसल देशांत प्रवास करीत करीत कपिलवस्तूला आला. तो आल्याचें वर्तमान ऐकून महानाम शाक्यानें त्याची भेट घेतली. तेव्हां महानामाला त्यानें आपल्याला एक रात्र रहाण्यासाठीं जागा पहाण्यास सांगितलें. परंतु भगवंताला रहाण्यासाठी जागा पहाण्यास सांगितलें. परंतु भगवंताला रहाण्यासाठी योग्य जागा महानामाला कोठेंच सांपडली नाहीं. परत येऊन तो भगवंताला म्हणाला, ‘भदन्त आपणासाठीं योग्य जागा मला सांपडत नाहीं. आपण पूर्वींचा सब्रह्मचारी भरण्डु कालाम याच्या आश्रमांत आपण एक रात्र रहा.’ भगवंतानें महानामाला तेथें आसन तयार करावयास सांगितलें, व तो त्या रात्रीं त्या आश्रमांत राहिला.\n५०. “दुसर्‍या दिवशीं सकाळीं महानाम भगवंताच्या भेटीला गेला. तेव्हां भगवान् त्याला म्हणाला, ‘या लोकीं, हे महानाम, तीन प्रकारचे धर्मगुरु आहेत. पहिला कामोपभोगांचा समतिक्रम ( त्याग) दाखवितो, पण रूपांचा आणि वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाहीं. दुसरा कामोपभोगांचा व रूपांचा समतिक्रम दाखवितो, पण वेदनांचा समतिक्रम दाखवींत नाहीं. तिसरा ह्या तिहींचाहि समतिक्रम दाखवितो. ह्या धर्मगुरूंचे ध्येय एक आहे कीं भिन्न आहे\n५१. “त्यावर भरण्डु कालाम म्हणाला, ‘हे महानाम, ह्या सर्वांचें ध्येय एकच आहे असें म्हण.’ पण भगवान् म्हणाला, ‘महानाम, त्यांचें ध्येय भिन्न आहे असें म्हण.’ दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदाहि भरण्डूनें त्यांचें एकच ध्येय असें म्हणण्यास सांगितलें; व भगवंतानें त्यांचीं ध्येये भिन्न आहेत असें म्हणण्यास सांगितलें. महानामासारख्या प्रभावशाली शाक्यासमोर श्रमण गोतमानें आपला उपमर्द केला असें वाटून भरण्डु कालाम जो कपिल-वस्तूहून चालता झाला, तो कधींहि परत आला नाही.”१.\n( १ अंगुत्तरनि. पण्णासक ३, वग्ग ३, सुत्त ४ )\n५२. ह्या सुत्तावरून बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो. त्यांत पहिली गोष्ट ही कीं, कालाम ऋषीचा आश्रम कपिलवस्तु येथें होता, व त्याचा योगमार्ग शाक्य राजांना चांगला माहीत होता. दुसरी गोष्ट ही कीं, बोधिसत्त्व गोतम कपिलवस्तूच्या महाराजाचा मुलगा नव्हता. तसें असतें तर खुद्द त्याच्या पित्याच्या राजधानींत एक रात्र रहाण्याला त्याला खात्रीनें जागा मिळाली असती. तिसरी गोष्ट ही कीं, बुद्ध झाल्यानंतर भगवान् मोठ्या भिक्षुसंघासह कपिलवस्तूला आला नाहीं. म्हणजे भिक्षुसंघ गोळा करण्यास त्याला बरींच वर्षें लागलीं. चौथी गोष्ट ही कीं, आरंभीं आरंभी शाक्य राजांत त्याची किंवा त्याच्या धर्माची चहा झाली नाहीं; एका तेवढ्या महानाम शाक्यानेंच त्याचें अभिनंदन कोलें.\n५३. ह्यांत मुख्य मुद्दा हा कीं, बुद्धाला धर्मज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठीं शाक्य देशांतून मगधांच्या राजधानीला (राजगृहाला) जाण्याचें कांही कारण नव्हतें. आणि तो प्रथमत: राजगृहाला गेलाहि नाहीं. त्याने आडार कालामाच्या श्रमण-संप्रदायांत कपिलवस्तु येथेंच प्रवेश केला.\n५४. भिक्षु होण्यापूर्वी आडार कालामानें उपदेशिलेल्या ध्यानांचा तो अभ्यास करीत होता, याला आधार मज्झिम निकायांतील महासच्चक सुत्तांत सांपडतो. भगवान् म्हणतो, “माझ्या बापाबरोबर शेतांत गेलों असतां जंबुवृक्षाच्या छायेंत बसून प्रथम ध्यानाची समाधि साधल्याची मला आठवण आहे.” यावरून असें दिसतें कीं, गृहस्थाश्रमांत असतांनाच बोधिसत्त्व आडार कालामाचा शिष्य झाला होता, व त्यानें उपदेशिलेल्या ध्यानांचा अभ्यास करीत होता.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nव��भाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/faq?order=title&sort=asc", "date_download": "2020-03-28T15:47:44Z", "digest": "sha1:Y33MKKI3E7T6OQRJRCH2ES6SEQV7DC7A", "length": 7243, "nlines": 78, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र ’ऐसीअक��षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 52 शुक्रवार, 02/08/2019 - 14:27\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/govinda-on-coolie-no-1-said-all-the-best-varun-dhawan-and-sara-ali-khan-read-latest-bollywood-news/", "date_download": "2020-03-28T15:26:52Z", "digest": "sha1:VCQWDOKEFYXWABOKVPHVJTKUTR6UN3XU", "length": 13735, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "'सारा-वरुण'च्या 'कुली नंबर 1'वर गोविंदानं दिली 'अशी' प्रतिक्रिया | govinda on coolie no 1 said all the best varun dhawan and sara ali khan read latest bollywood news | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची मैत्रिणीच्या घरी आत्महत्या\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\n‘सारा-वरुण’च्या ‘कुली नंबर 1’वर गोविंदानं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया\n‘सारा-वरुण’च्या ‘कुली नंबर 1’वर गोविंदानं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आणि गोविंदा आणि डेविड धवन इंडस्ट्रीत खूप फेमस आहेत. एकेकाळी सोबत असणारी ही जोडी आज सोबत नाही. गोविंदानं अनकेदा डेविडवर हल्लाबोल केला आहे. यांच्या भांडणाचा त्यांच्या कौंटुबिक नात्यावर काहीच परिणाम झाला नाही असं दिसत आहे. वरुण धवन अनेकदा आपल्या मुलाखतीत म्हणाला आहे की, त्याला गोविंदासारखं व्हायचं आहे.\nलवकरच कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमधून सारा अली खान आणि वरुण धवन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतीच गोविंदानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nगोविंदानं अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत सारा अली खान आणि वरुण धवन सहित कुली नंबर वन सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. गोविंदा म्हणाला, “मी वरूणला ऑल द बेस्ट म्हणू इच्छितो. जेव्हा एखादा ज्युनियर कलाकार इज्जत देतो तेव्हा खूप चांगलं वाटतं. आम्ही जेव्हा नवीन होतो तेव्हा आम्हीही सीनीयर्सचा असाच सन्मान करायचो. मी जेव्हा टुर्सला जातो तेव्हा लोक म्हणतात तो कलाकार म्हणत होता की त्याला तुमच्यासारखं व्हायचं आहे, तेव्हा मला चांगलं वाटतं”\nकुली नंबर वन सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सारा आणि वरुण या सिनेमात लिड रोलमध्ये आहेत. या सिनेमात ओरिजिनल कुली नंबर वन सिनेमातील दोन सुपरहिट गाणी ठेवण्यात आली आहेत. सारा आणि वरुण या गाण्यावर थिरकताना दि��णार आहेत.\n ‘थकवा’, ‘अंगदुखी’, ‘कोरडा खोकल्या’ सारख्या ‘या’ 10 लक्षणांकडे ‘दुर्लक्ष’ करू नका, जाणवल्यास तात्काळ करा HIV टेस्ट\nSBI Cards IPO 2 मार्चला येणार, 40% परताव्याची ‘अपेक्षा’, पैसे गुंतवण्यापुर्वी जाणून घ्या सर्वकाही\nCoronavirus : अभिनेता वरुण धवननं तयार केलं ‘रॅप साँग’, म्हणाला –…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान केले…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं ‘मौन’ \nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा ‘किंग’ खान \n पुन्हा एकद इंटरनेट सेंसेशन बनली…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते, “SUNKISSED’…\nCoronavirus : अभिनेता वरुण धवननं तयार केलं ‘रॅप…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\nIPL मधील तत्कालीन ‘होस्ट’ अर्चना विजयाचा…\nCoronavirus : चीनच्या ‘बदनाम’ सी-फूड मार्केटच्या…\nCoronavirus : कुठं क्रुझ जहाज तर कुठं फुटबॉलचे ग्राऊंट बनले…\nCoronavirus : पाकिस्तानमध्ये लाखो लोकांचा ‘जीव’…\n पक्षाचे खासदार देणार 1 कोटी, आमदार…\nटाटा ग्रुपनं ‘कोरोना’शी लढण्यासाठी दान केले 1500…\nCoronavirus : अभिनेता वरुण धवननं तयार केलं ‘रॅप…\n काही लोक मरणारच, म्हणून देश बंद करायचा का \nCoronavirus : चीनच्या ‘बदनाम’ सी-फूड मार्केटच्या…\n 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची…\nCoronavirus : PM नरेंद्र मोदींनी ‘कोरोना’शी…\nपोलिसांचे पास मिळविण्यासाठी 33 हजार नागरिकांनी केली नोंदणी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पाकिस्तानमध्ये लाखो लोकांचा ‘जीव’ धोक्यात, इमरान खाननं…\nLockdown : मुलीनं पत्र लिहून वडिलांनी केली ‘ही’ विनंती, PM…\n ‘कर्फ्यू’ दरम्यान काँग्रेस नेत्याचा गोळ्या…\nकष्टकरी कुटुंबासाठी अन्नधान्याची 10 हजार पॅकेट्स घरपोच पोहचवण्यास…\nअभिनेत्री सोनम कपूरचा एवढा ‘हॉट’ अवतार कधीच पाहिला नसेल \nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये दाखल केल्यानंतर तासाभरात रुग्णाचा मृत्यू\n‘कोरोना’ रोखण्यासाठी वाळकी गावात औषधांची ‘फवारणी’\nकधी ऐकले का ‘मारबुर्ग’ व्हायरसचे नाव शिकार झालेल्या 90% लोकांचा झालाय मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2020-03-28T15:15:30Z", "digest": "sha1:MFA2D6E6XCLPIXXZ3FE2JEMMM4Q35OBF", "length": 9903, "nlines": 117, "source_domain": "www.aarogya.com", "title": "म्युच्युअल फंडांना पैसा पुरविण्यासाठी बँकांना आणखी अर्थसहाय्य - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nम्युच्युअल फंडांना पैसा पुरविण्यासाठी बँकांना आणखी अर्थसहाय्य\nम्युच्युअल फंडांना पैसा पुरविण्यासाठी बँकांना आणखी अर्थसहाय्य\n- म. टा. बँकिंग प्रतिनिधी\nआपल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा (रिडम्प्शन) देण्याकरिता म्युच्युअल फंडांना पुरेशी रोखता उपलब्ध करून देण्यासाठी 'स्पेशल रेपो विन्डो' सुरू केल्यानंतर भारतीय रिर्झव्ह बँकेने गुरूवारी 'फंडां'ना अतिरिक्त रोखता पुरविण्याची मुभा बँकांना दिली. रिर्झव्ह बँकेच्या या परवानगीमुळे म्युच्युअल फंडांना त्यांच्या एकूण निव्वळ ठेवींच्या अर्धा टक्क्यांपर्यंतची रक्कम बँका कर्जाऊ देऊ शकतात.\nरिर्झव्ह बँकेने केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही फक्त तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना असून, म्युच्युअल फंडांना त्यांच्या तातडीच्या आणि मुदतबंद योजनांच्या गुंतवणूकदारांना देय असलेल्या रकमांची पूर्तता वेळेत करणे शक्य व्हावे यासाठी बँका त्यांना ही अतिरिक्त रोखता ('लिक्विडिटी') उपलब्ध करू शकतील.\nबँकांना आपल्याकडील सरकारी रोख्यांच्या तारणावर रिर्झव्ह बँकेकडून एकूण २०,००० कोटी रुपयांपर्यंत वित्तीय सहाय्य घेऊन त्यातून म्युच्युअल फंडांना कर्जपुरवठा करण्याची परवानगी रिर्झव्ह बँकेने यापूवीर्, याच आठवड्यात दिलेली आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर ���व्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/10/blog-post_2.html", "date_download": "2020-03-28T15:31:45Z", "digest": "sha1:PMMFRJUHWSBYIUNBUL3YK3APTVTOQEGE", "length": 14038, "nlines": 47, "source_domain": "www.berkya.com", "title": "भद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाची अरेरावी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याभद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाची अरेरावी\nभद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाची अरेरावी\nबेरक्या उर्फ नारद - १:४८ म.पू.\nचंद्रपूर - दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती अमोल मालेकर (वय ३२) यांचे भद्रावतीजवळ अपघातात निधन झाले. या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत भद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाने अरेरावी करीत गैरवर्तुणूक केली. यावेळी शांतता समिती तथा महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांच्याशी हुज्जत घालून सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड याने हाकलुन लावले.\nशिस्टमंडळाने आपला परिचय दिल्यानंतरही म्हणणे एकूण घेण्यासाठी हे महाशय तयार नव्हते. दरम्यान, या प्रकरणी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या विरुद्ध त्याच पोलिस ठाण्यात तक्रार देऊन निलंबित करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीने भद्रावती येथून चंद���रपूरकडे येत असताना मागून आलेल्या मेटाडोर क्र. एमपी -०१ वाय ६६१७ ने जोरदार धडक दिली. यात अमोल मालेकर (वय ३२) च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. आरोपी चालकाने गुन्हा मान्य करीत पोलिसांच्या स्वाधीन झाला. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृत हा दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती असल्याने घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांचे शिस्टमंडळ गेले होते. यावेळी त्यांनी घटना कशी घडली, कुठे घडली, मेटाडोर चालक, मालक , वाहन क्र. आदी माहितीची विचारणा करायची होती. मात्र, ठाण्यात सेवेत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड याने सर्वाना हाकलुन लावले. यावेळी शांतता समिती तथा महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे या देखील उपस्थित होत्या. त्यांनी आपला परिचय दिल्यानंतरहि यांच्याशी हुज्जत घालून बाहेर निघण्यास सांगिलते. या प्रकारामुळे पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत गैरवर्तुणूक, शांतता समितीच्या महिला सदस्याचा अवमान झाला आहे. या प्रकरणी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या विरुद्ध त्याच पोलिस ठाण्यात तक्रार दिलि. सहायक पोलिस निरीक्षकाने प्रकरण दाबण्यासाठी वाहन मालकासोबत सेटिंग केली असावी. त्यामुळेच पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करून गैरवर्तुणूक केली, असा आरोप रत्नमाला बावणे यांनी केला असून निलंबित करण्याची मागणी केली आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भ��वनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्या���मोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-rahul-gandhi-political-attack-narendra-modi-82732", "date_download": "2020-03-28T15:37:10Z", "digest": "sha1:HJPIB45VS2TLXY2VDEALRAJPZL3WH7GW", "length": 18171, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "एका व्यक्तीसाठी राफेल करारात बदल: राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, मार्च 28, 2020\nएका व्यक्तीसाठी राफेल करारात बदल: राहुल गांधी\nशुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017\nनवी दिल्ली : भारतीय वायुदलासाठी राफेल विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्ससोबत झालेल्या करारावरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच, एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी संपूर्ण करारच बदलण्यात आला असून, माध्यमे यावर पंतप्रधानांना प्रश्‍न का विचारीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीने घेतलेल्या कोटीकोटींच्या उड्डाणांवर माध्यमे मोदींना प्रश्‍न का विचारत नाहीत, असा सवाल करत त्यांनी माध्यमांना धारेवर धरले.\nनवी दिल्ली : भारतीय वायुदलासाठी राफेल विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्ससोबत झालेल्या करारावरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच, एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी संपूर्ण करारच बदलण्यात आला असून, माध्यमे यावर पंतप्रधानांना प्रश्‍न का विचारीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीने घेतलेल्या कोटीकोटींच्या उड्डाणांवर माध्यमे मोदींना प्रश्‍न का विचारत नाहीत, असा सवाल करत त्यांनी माध्यमांना धारेवर धरले.\nराहुल म्हणाले, \"तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना मी उत्तरे देतो; पण तुम्ही हेच प्रश्‍न मोदींना का विचारत नाही एका उद्योगपतीला फायदा व्हावा म्हणून पंतप्रधानांनी संपूर्ण राफेल करारच बदलला आहे.'' अखिल भारतीय असंघटित कामगार कॉंग्रेसची बैठक आटोपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल यांनी चौफेर फटकेबाजी केली. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून देखील सरकारवर टीकास्त्रे सोडली. विमान निर्मितीचा शून्य अनुभव असणाऱ्या रिलायन्सवर सरकारने एवढा विश्‍वास का दाखविला, असा सवाल करत त्यांनी \"मेक इन इंडिया'साठी अशा प्रकारचा \"सेल्फ रिलायन्स' गरजेचा असल्याचा टोमणाही मारला.\nसरकारी कंपनीच्या हिताकडे दुर्लक्ष\nतत्पूर्वी कॉंग्रेसने केंद्र सरकार स्वार्थी भांडवलशाहीला प्रोत्साहन देऊन राष्ट्रहितासोबत तडजोड करत असून, यामुळे जनतेच्या तिजोरीवर मोठा भार येत असल्याचा आरोप केला होता. भाजपने हे आरोप फेटाळून लावले होते. \"राफेल' करारामध्ये केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या \"हिंदुस्थान एअरोनॉटिक्‍स लिमिटेड' या कंपनीच्या हिताला प्राधान्य दिले नाही. राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या \"डसाल्ट एव्हिएशन' या कंपनीने विमानाचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यास नकार देत \"रिलायन्स डिफेन्स'सोबत करार केल्याचा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.\nकॉंग्रेसच्या आरोपांना गांभीर्याने घेत अनिल अंबानी यांच्या मालकीच्या \"रिलायन्स डिफेन्स लिमिटेड' या कंपनीने कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर खटला भरण्याचा इशारा दिला होता. पण, याकडे दुर्लक्ष करत राहुल यांनी आज ट्विटरवरून हल्ला सुरूच ठेवला. याआधी विद्यमान सरकारवर \"सूटबूट की सरकार' असा आरोप केल्यानंतर राहुल यांनी पुन्हा मोदींची फिरकी घेतली. मोदींनी आता सूट काढून ठेवला असला, तरीसुद्धा लुटीबाबत काय, असा सवाल त्यांनी केला.\nमोदी लोकप्रिय नेते : अमित शहा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली असून, लोक अर्थव्यवस्थेबाबत समाधानी आहेत. ही भावना आता सर्वोच्च स्थानी पोचली असल्याचा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. अमेरिकेतील \"प्यू रिसर्च सेंटर'ने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला त्यांनी दिला आहे. सध्या देशाच्या आर्थिक स्थितीबाबत दहापैकी आठ भारतीय समाधानी असून देशाची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही अर्थव्यवस्थेची सुदृढता कायम असल्याचे भारतीयांचे म्हणणे असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखेर तेलंगणातील ‘त्या’ ३० मजुरांची उपासमार थांबली\nनांदेड : नांदेड जिल्ह्यातील शेकडो मजुर कामाच्या शोधात पुणे, मुंबई शिवाय जवळच्या तेलंगणा राज्यात चार महिण्यासाठी स्थलांतरीत होतात. लोहा तालुक्यातील...\nडोनाल्ड ट्रम्पच्या सल्याला कोल्हापूराच्या डाॅक्टरांचे प्रत्यूत्तर.....\nकोल्हापूर : काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्‍सोक्‍लोरोक्वीन 400 एमजी (एचसीक्‍युएस) ही गोळी कोरोना...\nसेवानिवृत्त अभियंत्यांची अशीही सामाजिक बांधिलकी\nलातूर : येथील पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता विजय गंगाधर शास्त्री यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून सामाजिक बांधिलकीतून आपल्या...\nसमन्वय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित\nनांदेड : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजनेची अंमलबजावणीचे अनुषंगाने जबाबदारी सोपविण्याबाबत समन्‍वय अधिकारी नियुक्ती...\nसलाम तुमच्या कार्याला; संकटात मदत करावी टाटा समूहासारखी\nनवी दिल्ली Coronavirus : देशावर कोरोनाचाचं अभूतपूर्व संकट आल्यानंतर बड्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा उद्योग समूहाने आपले हात पुढे केले आहेत....\nCoronavirus : खासदार बापट यांच्याकडून कोरोना उपायांसाठी 50 लाख रुपयांचा निधी\nपुणे - जगभरात कोरोना विषाणूच्यालसंकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/627645", "date_download": "2020-03-28T15:05:39Z", "digest": "sha1:3KQNCZAQY2VO6ADR3SIMRK57OS55X7P6", "length": 4755, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंचकूला येथे रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » पंचकूला येथे रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा\nपंचकूला येथे रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा\nहरियाणाच्या पंचकूला शहरातील सेक्टर 5 मध्ये विजयादशमीच्या दिवशी (19 ऑक्टोबर) जगातील सर्��ाधिक उंच रावणाच्या पुतळय़ाचे दहन केले जाणार आहे. रावणाच्या पुतळय़ाची उंची 210 फूट आहे. श्री रामलीला क्लब बराडाचे अध्यक्ष तेजिंद्र सिंग चौहान यांनी याची निर्मिती केली असून याकरता आलेल्या खर्चासाठी त्यांनी स्वतःची जमीन देखील विकली आहे.\nरावणाच्या या पुतळय़ाच्या शिराचे वजन साडेतीन क्विंटल आहे. 10 डोकी जोडली गेली असती तर याचे एकूण वजन 35 क्विंटल झाले असते. इतके वजन हवेत लटकविले जाऊ शकत नसल्याने याला एकच शिर जोडण्यात आले आहे. हा पुतळा 40 जणांच्या पथकाने 5 महिन्यात तयार केला असून निर्मितीकरता सुमारे 30 लाख रुपयांचा खर्च आल्याचा दावा तेजिंद्र यांनी केला.\n1987 मध्ये 5 मित्रांनी मिळून पहिल्यांदा 20 फूटांचा रावण तयार केला असता लोकांकडून कौतुक झाले होते. यातूनच प्रेरणा मिळाल्याने त्यानंतर दरवर्षी पुतळय़ाची उंची वाढतच गेली. रावणाच्या या पुतळय़ात 5 लाख रुपयांचे पर्यावरणपूरक फटाके ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.\n10 फूटांचे छत्र मुकुटावर\n25 फूटांचा चेहरा, मानेसह\n48 फूट लांबीची मिशी\nदेशात ‘4 पत्नी-40 मुले, तोंडी तलाक’ अस्वीकारार्ह \nभारतीयाची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती\nट्रम्प यांच्यावर करचोरीचा आरोप\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/2994", "date_download": "2020-03-28T15:20:43Z", "digest": "sha1:KJXMKSX4WBOQ5B3C5PCP4W5MWYKXRM63", "length": 8552, "nlines": 211, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 91| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘माझ्या मधुरीला मी काय काय तरी आणीन.’\n‘मंगा, तू आजपर्यंत जे दिलेस त्याहून का ते अधिक मोलवान असेत अधिक किंमतीचे असेल अधिक हृदयापाशी धरण्याच्या लायक असेल पण आण हो. जंमती जंमती आण. मग मंगाची मी खरी राणी होईन, काळीसावळी राणी.’\n‘चल आता आत. गार वारा सुटला आहे.’\n‘येथेच बसू. तुझ्या प्रेमाची ऊब मिळत आहे.’\nशेवटी दोघे घरात गेली. पिले झोपली होती.\n‘बघ कशी निजली आहेत पाखरे. गोड आहेत माझी पाखरे\n‘खरेच हो.’ मंगा म्हणाला.\nदोघे किती वेळ तशीच मुलांजवळ बसली होती आणि हळूहळू झोपी गेली. मधुरी लौकर उठली. स्वयं��ाक करावयाचा होता. ती काम करीत होती. मंगाही उठून आला.\n‘मधुरी, आज फार गार आहे नाही कशाला उठलीस इतक्या लौकर कशाला उठलीस इतक्या लौकर\n‘चल जरा पडू. चल मधुरी.’\n‘नको आता. पाखरे किलबिल करू लागली हो.’\n‘पण आपली पाखरे झोपली आहेत. चल मधुरी.’\nआणि त्याने तिला नेले. मुले जागी झाली.\n‘नीज, अजून अवकाश आहे.’\n‘मला नाही झोप येत. मी तुमच्याजवळ येतो. मला थोपटा.’\nसोन्या मंगाजवळ आला. तो बापाच्या मांडीवर डोके टेकून पडला. मंगा थोपटू लागला आणि रुपल्या उठला तोही आला. त्यालाही बाप थोपटू लागला.\n‘मंगा, मी जाते. आटोपायला हवे सारे.’\nअसे म्हणून मंगाच्या खांद्याला चिमटा घेऊन मधुरी गेली. उजाडले आता. प्रकाश आला. अंगणात फुले फुलली होती. मनीला घेऊन मंगा हिंडत होता. मनीच्या केसांत फुले अडकवीत होता; आणि त्याने एक गुलाबाचे फूल तोडले. सुंदर घवघवीत फूल. घरात येऊन त्याने मधुरीच्या केसांत घातले. तो पाहात राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2020-03-28T15:41:56Z", "digest": "sha1:4OJAUJWEMSQOJGLT34LB35IM6Q3XKJUQ", "length": 3161, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फिनिश लेखकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:फिनिश लेखकला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:फिनिश लेखक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nडिसेंबर ३१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2020-03-28T14:15:39Z", "digest": "sha1:ABH57V25VYXJ2YNVK5674E6EUM7DMV2P", "length": 10257, "nlines": 109, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कायदाविश्व Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n“ठाणे मेट्रो 4’चा मार्ग मोकळा\nप्रभात वृत्तसेवा Dec 21, 2019 0\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी\nप्रभात वृत्तसेवा Dec 20, 2019 0\nपिडीतेसोबत करणार बलात्कारी लग्न\nचिमुरड्या मुलीला दुबईला नेणाऱ्या पित्याकडून मुलीचा ताबा आईला\n‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-२)\n'रेरा' अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१) ग्राहकाला प्रवर्तकातर्फे यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर, सामाईक क्षेत्राच्या कागदपत्रांसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे आणि नकाशे, प्रवर्तकाकडून…\nभावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-२)\nभावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-१) त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणते की, या अपीलात पती-पत्नी अनेक वर्षांपासून विभक्त आहेत, त्यामुळे त्यांच्यात वैवाहिक संबंध पुन:स्थापित होणे अशक्‍य आहे. त्यांचे वैवाहिक नाते…\nमाझ्या आईंचे बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे बचत खाते होते व त्यांचे खात्यामध्ये रक्कम रु. 18,000/- इतकी शिल्लक होती. माझ्या आईचा मागील आठवड्यात मृत्यू झाला. माझे आईने या बॅंक खात्यासाठी कोणाचेही नाव नॉमिनी म्हणून लावलेले नव्हते. तरी सदर खात्यावरील…\n‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१)\nग्राहकाला, सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेला नकाशा, वैशिष्ठांसह आराखडा योजना या अधिनियमान्वये किंवा त्याअंतर्गत असलेल्या नियम व अटींमध्ये नमूद केलेली अशी इतर माहिती किंवा प्रवर्तकाबरोबर विक्रीसाठी केलेला स्वाक्षरीत करारनामा या संबंधित…\nभावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-१)\nपती-पत्नीच्या विवाहानंतर त्यांच्यात टोकाचे मतभेद झाले. एकाने घटस्फोटासाठी अर्ज दिला व दुसऱ्याने त्याला विरोध केला, तर ज्या कारणासाठी घटस्फोट मागितला ते कारण सिद्ध न झाल्याने अनेकदा घटस्फोटाचा अर्ज अमान्य केला जातो. कारण सिद्ध झाले नाही,…\nआमची सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी स्वतःची मिळकत आहे. सदर मिळकतीमध्ये तीन खोल्यांमध्ये एक भाडेकरू तीन महिने भाड्याने रहात आहे. आमच्या मिळकतीमध्ये आपल्याकडे फक्त 2 खोल्यांचा ताबा आहे. आमची जागा आम्हास अपुरी असल्यामुळे आम्ही स्वतःला वापरण्यासाठी…\n‘रेरा’ अधिनियमातील प्रमुख तरतुदी (भाग-२)\n'रेरा' अ��िनियमातील प्रमुख तरतुदी (भाग-१) \"रेरा' अधिनियमामुळे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण झाला नाही तर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी भरलेल्या अतिरिक्त ईएमआयवरील व्याज प्रवर्तकाला द्यावे लागणार आहे. प्रकल्पात काही दोष आढळल्यास, ग्राहकाने…\nमोटार अपघातात उत्पन्नाचा पुरावा नसताना भरपाई (भाग-२)\nमोटार अपघातात उत्पन्नाचा पुरावा नसताना भरपाई (भाग-१) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक गुप्ता व अनिरुद्ध घोष यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचे निकाल रद्द करुन, जर एखादी व्यक्ती वर्षभर दवाखान्यात उपचार घेत असेल, तर त्याची सेवा सुश्रुषा…\n‘रेरा’ अधिनियमातील प्रमुख तरतुदी (भाग-१)\n'रेरा' अधिनियमानुसार 500 चौरस मीटर प्लॉट तसेच आठ सदनिकांपेक्षा जास्त असलेल्या प्रकल्पांसाठी प्रकल्पाची नोंदणी करणे आवश्‍यक आणि सक्तीचे आहे. तसेच प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय संबंधित बांधकाम व्यवसायिकांना सदनिकांची विक्री, जाहिरात किंवा…\nमोटार अपघातात उत्पन्नाचा पुरावा नसताना भरपाई (भाग-१)\nमोटार वाहन कायद्यामध्ये अपघात झाल्यानंतर अपघातास कारणीभूत गाडीचा जरी विमा असला तरी देखील पीडित व्यक्तीला मिळणारी भरपाई ही प्रामुख्याने त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर, वयावर व तिच्यावर अवलंबीत कुटुंबीयांच्या संख्येवर अवलंबुन असते. बरेचदा नोकरी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/vidarbha-again-injustice-read-what-has-happened-now-264091", "date_download": "2020-03-28T15:10:51Z", "digest": "sha1:ZUEX2UFG4W25DKESWLBHDKUWDXRQA33P", "length": 17471, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "विदर्भावर पुन्हा एकदा अन्याय...वाचा आता नेमके काय झाले | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, मार्च 28, 2020\nविदर्भावर पुन्हा एकदा अन्याय...वाचा आता नेमके काय झाले\nशुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020\nशुल्क ठरविताना विदर्भातील नागपूर, अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठाला डावलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या व्यतिरिक्त आकारण्यात येणाऱ्या शुल्कापोटी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nनागपूर : विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांकडून विद्यापीठाद्वारे 26 प्रकारचे शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतून परत मिळते. मात्र, यावर्षी सरकारने काढलेल्या आदे���ात आता 26 पैकी 16 शुल्काचा अंतर्भाव केला, त्यामुळे उर्वरित 10 शुल्कांचा परतावा आता मिळणार नाही.\nअवश्य वाचा - पाच दिवसांच्या आठवड्यामुळे कर्मचारी नाराज\nशुल्क ठरविताना विदर्भातील नागपूर, अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठाला डावलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या व्यतिरिक्त आकारण्यात येणाऱ्या शुल्कापोटी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 2005 पासून अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, प्रयोगशाळा, ऍक्‍टीव्हीटी, ग्रंथालय, संगणक आणि इतर शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येत होती. विविध विद्यापीठांतर्गत वेगवेगळे शुल्क असल्याने त्यात एकवाक्‍यता आणण्यासाठी सरकारने 15 जानेवारी आणि 13 फेब्रुवारीला अध्यादेश काढून आकारण्यात येणाऱ्या 16 विविध शुल्काची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रवेश, प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना, विविध गुणदर्शन, कॉलेजची पुस्तिका, संगणक प्रशिक्षण, नोंदणी, क्रीडा, विकास, अश्‍वमेध, वैद्यकीय, विद्यार्थी कल्याण, विद्यार्थी सहाय्यता, विमा, युथ फेस्टीवल आणि प्रवेशपत्र आदी शुल्कांचा समावेश केला आहे. मात्र, याव्यतरिक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठाकडून दहा प्रकाराचे शुल्क आकारण्यात येते. यात परिपालन शुल्क, पर्यावरण शुल्क, आपातकालिन शुल्क, वैद्यकीय अर्ज शुल्क, प्रोजेक्‍ट शुल्क, सायकल पार्किंग, शारीरिक तपासणी शुल्क, वार्षिक शुल्क यांचा समावेश आहे. मात्र, हे शुल्क सरकारने दिलेल्या 16 प्रकारच्या शुल्कात प्रमाणित करण्यात आलेले नसून मुंबई, पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील विद्यापीठांचा विचार केलेला आहे. त्यामुळे हा भार आता महाविद्यालयांच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खिशावर येणार आहे.\nविद्यापीठाद्वारे बसविण्यात येणाऱ्या दहा अतिरिक्त शुल्काचा भरणा महाविद्यालयांकडून करण्यात येणार आहे. महाविद्यालयांना विद्यापीठाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र, शुल्काचा भरणा न केल्यास हे प्रमाणपत्र मिळत नसल्याने महाविद्यालयांना फटका बसतो. शिवाय अतिरिक्त शुल्काची वसुली केल्यास विद्यापीठाकडून प्राचार्यांवर कारवाई केल्या जाते. त्यामुळे महाविद्यालय दोन्हीकडून कात्रीत सापडले आहे.\nसरकारकडून काढलेला अध्यादेश भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या विरोधात असून त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असून दोन्ही अध्यादेश रद्द करावे अशी मागणी प्राचार्य फोरमचे माजी अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअन् खाकीतली माणुसकी पाझरली\nजळगाव : कोरोनाचा प्रादृर्भाव वाढू नये यासाठी सरकारने संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे, बस सहीत सर्व प्रवासी वाहने...\nभटक्या बांधवांसाठी तरूणांनी मागितली भिक्षा\nअर्धापूर, (जि.नांदेड) ः पोटासाठी भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे संचार बंदीने खूप मोठे हाल होत आहेत. खायला अन्न नाही, बाहेर भिक्षा मागता येईना,...\nऔरंगाबादमध्ये अकडलेल्या तरुण-तरुणींना मदत\nऔरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला; मात्र येथे शिक्षण, नोकरी आणि कामानिमित्त राहत असलेल्या बॅचलर तरुण-तरुणीची यामुळे...\nताप आलाय तर सरकारी दवाखाना गाठा; खाजगी दवाखान्यांनी ठोकलंय टाळं\nपुणे : पुण्यासह आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी बाह्य रुग्ण विभागातील रुग्णसेवा बंद केल्याच्या तक्रारी आरोग्य खात्याकडे आल्या आहेत...\nविदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झाली वाढ\nनागपूर : नागपुरातील कोरोनाचा रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेल्याची बातमी ताजी असतानाच शुक्रवारची सकाळ विदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी घेऊन आली....\nएमएचसीईटी पुढे ढकलली, विदर्भातील 40 हजार विद्यार्थी लटकले\nनागपूर : देशभरात 21 दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याने राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रवेशासाठी घेण्यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोट��फिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadrivedh.com/Sataracity?id=237", "date_download": "2020-03-28T14:18:16Z", "digest": "sha1:OJXFGU7RVQZW2N6N5FD5HMJMMGEIFULO", "length": 4817, "nlines": 19, "source_domain": "sahyadrivedh.com", "title": "सह्याद्री वेध", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा\nअन्नदाता शेतकऱ्यांची फसवणूक केली तर विमा कंपन्यांना पळवून लावू, उद्धव ठाकरेंचा इशारा\nसिगारेटप्रमाणे साखर, मीठ, मैद्याच्या पाकिटावरही सावधानतेचा इशारा छापणं बंधनकारक, लवकरच नियमांची अंमलबजावणी\nअबब चक्क विहीर पेटली, जळगावात पुरातन ऐतिहासिक विहिराला भीषण आग\nअबकी बार 220 पार, विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रथयात्रा काढणार\nबिचुकले चेक बाऊन्स प्रकरणात सुटला अन् खंडणीच्या गुन्ह्यात पुन्हा अडकला\nरक्तदान करा आणि मोफत पाच लिटर पेट्रोल मिळवा, सोलापुरात रक्तदानासाठी लागल्या रांगा\nमहाबळेश्वर तालुक्यात वृक्षलागवड शुभारंभ उत्साहात\nमहाबळेश्वर : राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या तिसर्‍या व अंतिम टप्प्याचा शुभारंभ तहसीलदार मिनल कळसकर, पंचायत समितीच्या सभापती रूपाली राजपुरे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड व गटविकास अधिकारी नारायण घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी व पर्यावरणपूरक 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत येथील भुतेघर मु्रहा येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये वृक्ष लागवडीचे तालुका पातळीवर उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनमहोत्सव आयोजित केला जाणार असून या महोत्सवामध्ये शासकीय संस्था पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. याकरिता वनविभागाच्या गुरेघर येथील रोप वाटिकेमध्ये वृक्षलागवडीकरिता सवलतीच्या दरामध्ये रोपे उपलब्ध करण्यातआली आहेत. यावेळी जिलप्ररिश सदस्य नीता अखाडे, माजी जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, सुनील पार्टे, वनपाल सुनिल लांडगे, संभाजी नाईक, वनरक्षक तानाजी केळगणे, संजय ऐवळे, लहू राऊत, रमेश गडदे, दीपक सोरट व ग्रामस्थ मो��्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27808", "date_download": "2020-03-28T14:44:19Z", "digest": "sha1:U5EJG4WCKSK3UC3M6FCRNDMRYWASR62D", "length": 17296, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 50| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 50\nकुशल वितर्कांच्या साहाय्याने अकुशल वितर्कांवर जय मिळविला, तरी जोपर्यंत धार्मिक माणसाच्या मनात निर्भयता उत्पन्न झाली नाही, तोपर्यंत त्याला तत्त्वबोध होणे अशक्य आहे. दरोडेखोर किंवा सैनिक आपल्या विरोधकांवर धाडसाने तुटून पडतात. पण त्यांच्यात निर्भयता थोडीच असते. ते शस्त्रास्त्रांनी कितीही सज्ज असले तरी भयभयीत असतात, न जाणो, आपले शत्रू आपणावर कधी घाला घालतील याचा नेम नाही, असे त्यास वाटते. अर्थात त्यांची निर्भयता खरी नव्हे. अध्यात्ममार्गाने जी निर्भयता मिळते तीच खरी होय. ती बोधिसत्त्वाने कशी मिळविली हे खालील उतार्‍यांवरून समजून येईल.\nबुद्ध भगवान जानुश्रोणी ब्राह्मणाला म्हणतो, “हे ब्राह्मणा, जेव्हा मला संबोध प्राप्त झाला नव्हता, मी केवळ बोधिसत्त्व होतो. तेव्हा मला असे वाटले की, जे कोणी श्रमण किंवा ब्राह्मण परिशुद्ध कायकर्मे न आचरिता अरण्यामध्ये राहतात ते या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझी कर्मे परिशुद्ध आहेत. परिशुद्ध कायकर्मे असलेले जे सज्जन (आर्य) अरण्यात राहतात त्यापैकी मी एक आहे असे जेव्हा मला दिसून आले, तेव्हा अरण्यवासात मला अत्यंत निर्भयता वाटली. दुसरे कित्येक श्रमण किंवा ब्राह्मण अपरिशुद्ध वाचसिक कर्मे आचरीत असताना अपरिशुद्ध मानसिक कर्मे आचरीत असताना, अपरिशुद्ध आजीव (उपजिवीका) करीत असताना अरण्यामध्ये राहतात आणि या दोघांमुळे ते भयभैरवाला आमंत्रण देतात, परंतु माझी वाचसिक आणि मनसिक कर्म व उपजिवीका परिशुद्ध आहेत. ज्या सज्जनंची ही सर्व परिशुद्ध आहेत त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर अरण्यावासात मला अत्यंत निर्भयता वाटली.\n“हे ब्राह्मण जे श्रमण किंवा ब्राह्मण लोभी, प्रदुष्टचित्त, आळशी, भ्रान्तचित्त किंवा संशयग्रस्त होऊन अरण्यात राहतात ते ह्या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझे चित्त कामविकारापासून अलिप्त आहे. द्वेषापासून मुक्त आहे. (म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी माझ्य मनात मैत्री बसते.) माझे मन उत्साहपूर्ण स्थिर व नि:श��क आहे. अशा गुणांनी युक्त जे सज्जन अरण्यात राहातात, त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर मला अरण्यवासात अत्यंत निर्भयता वाटली.\n“हे ब्राह्मण, जे श्रमण किंवा ब्राह्मण आत्मस्तुति आणि परनिंदा करतात भ्याड असतात मानमान्यतेची चाड धरून अरण्यात राहतात किंवा जडबुद्धि असतात ते या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझ्या अंगी हे दुर्गुण नाहीत मी आत्मस्तुति किंवा परनिंदा करीत नाही, भ्याड नाही. मानमान्यतेची मला इच्छा नाही... आणि मी प्रज्ञावान आहे. जे सज्जन अशा गुणांनी युक्त होऊन अरण्यात राहतात त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर मला अरण्यवासात अत्यंत निर्भयता वाटली.\n“हे ब्राह्मणा, चतुर्दशी, पूर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या रात्री (भयासंबंधाने) प्रसिद्ध आहेत. त्या रात्री ज्या उद्यानात, अरण्यात किंवा वृक्षाखाली लोक देवतांना बलिदान देतात किंवा जी स्थळे अत्यंत भयंकर आहेत असे समजतात त्या ठिकाणी मी (एकाकी) राहत असे, कारण भयभैरव कसे असते ते पाहण्याची माझी इच्छा होती. अशा स्थळी राहत असता एखादा हरिण त्या बाजूने जाई, एखादा मोर सुकलेले लाकूड खाली पाडी, किंवा झाडाची पाने वार्‍याने हालत त्या प्रसंगी मला वाटे. हेच ते भयभैरव होय आणि मी म्हणे. भयभैरवाची इच्छा धरूनच मी या ठिकाणी आलो हे तेव्हा या स्थितीत असतानाच त्याचा नाश केला पाहिजे. मी चालत असताना ते भयभैरव आले तर चालत असतानाच त्याचा नाश करीत असे. जोपर्यंत त्याचा नाश केला नाही. तोपर्यंत उभा राहत नसे आणि बसत नसे किंवा अंथरुणावर पडत नसे. जर ते भयभैरव उभा असताना आले तर उभा असतानाच याचा मी नाश करीत असे. जोपर्यंत त्याचा नाश केला नाही तोपर्यंत चालत नसे, बसत नसे, किंवा अंथरुणावर पडत नसे. बसलो जर ते भयभैरव आले तर मी निजत नसे, उभा राहत नसे किंवा चालत नसे बसलो असताच त्याचा नाश करीत असे. अंथरुणावर पडलो असता ते आले तर बसत नसे. उभा राहत नसे किंवा चालत नसे. अंथरुणावर पडलो असताच त्याच नाश करीत असे.”\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप���रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप���रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28375", "date_download": "2020-03-28T14:59:46Z", "digest": "sha1:XUU6VJQ4FOMVS3CT3ENWTVPWSLPT64CZ", "length": 20592, "nlines": 195, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\n६२. सध्या ज्याला आपण बुद्धगया म्हणतों, तेथें ध्यान-समाधीचा अनुभव घेत असतां बोधिसत्त्वाला तत्त्वबोधाचा नवा मार्ग सांपडला. तो लोकांना उपदेशावा कीं नाही, ह्याविषयीं बोधिसत्त्वाच्या मनांत बरेच साधकबाधक विचार आले. शेवटीं तो मार्ग सर्व लोकांस दाखवून देण्याचा त्याचा बेत ठरला. आडार कालाम व उद्रक रामपुत्र ह्या दोघांना त्या मार्गाचा बोध तात्काळ झाला असता. परंतु ते नुकतेच परलोकवासी झाले होते. रहातां राहिले त्याच्या बरोबर तपश्चर्या करणारे पांच भिक्षु. त्यावेळीं ते वाराणसीला ऋषिपत्तनांत १ रहात असत. त्यांना गांठण्यासाठीं बुद्ध भगवान् प्रवास करीत करीत वाराणसीला आला; व मोठ्या प्रयत्‍नानें त्या पांच भिक्षूंची त्यानें खात्री करून दिली कीं, आपण शोधून काढलेला तत्त्वबोधाचा खरा मार्ग आहे.\n( १ यालाच सध्या सारनाथ म्हणतात. )\n६३ भगवंतानें या पांच भिक्षूंना उपदेश केला तो असा- “भिक्षुहो, धार्मिक मनुष्यानें या दोन अंताना जाऊं नये. ते दोन अंत कोणते पहिला कामोपभोगांत सुख मानणें. हा अंत हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह आहे. दुसरा अंत देहदंडन करणें. हा दु:खकारक, अनार्य व अनर्थावह आहे. या दोन अंतांना न जातां तथागताने सुदृष्टि व ज्ञान उत्पन्न करणारा, उपशमाला, प्रज्ञेला, सं���ोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे. तो कोणता पहिला कामोपभोगांत सुख मानणें. हा अंत हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह आहे. दुसरा अंत देहदंडन करणें. हा दु:खकारक, अनार्य व अनर्थावह आहे. या दोन अंतांना न जातां तथागताने सुदृष्टि व ज्ञान उत्पन्न करणारा, उपशमाला, प्रज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे. तो कोणता सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, सम्यक् समाधिं, हा तो आर्य अष्टांगिक मार्ग होय.\n६४. “भिक्षुहो, दु:ख नांवाचें पहिलें आर्यसत्य हें आहे. जाति ( जन्म) दु:खकारक आहे, जरा दु:खकारक आहे, व्याधीहि दु:खकारक आहे, मरणहि दु:खकारक आहे; शोक, परिदेव, दु:ख, दौर्मनस्य, उपायास हेहि दु:खकारक आहेत. अप्रियांचा समागम दु:खकारक आहे, व प्रियांचा वियोग दु:खकारक आहे. इच्छिलेली वस्तु मिळत नसली म्हणजे तेणेंकरुनहि दु:ख होतें. संक्षेपानें पांच उपादानस्कंध दु:खकारक आहेत.१\n( १ रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पांच पदार्थांना पंचस्कंध असें म्हणतात. हे पांच स्कंध वासनायुक्त असले म्हणजे त्यांना उपादानस्कंध असें म्हणतात. विशेष माहितीसाठीं ‘ बुद्ध, धर्म आणि संघ ’ परिशिष्ठ २ पहा.)\n६५. “भिक्षुहो, पुन: पुन: उत्पन्न होणारी आणि अनेक विषयांत रमणारी तृष्णा, - जिला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विनाशतृष्णा म्हणतात ती – दु:खसमुदय नांवाचें दुसरें आर्यसत्य होय.\n६६. “त्या तृष्णेचा वैराग्यानें पूर्ण निरोध करणें, त्याग करणें, तिच्यापासून मुक्ति मिळवणें, हें दु:खनिरोध नांवाचें तिसरें आर्यसत्य होय.\n६७. “आणि ( वर सांगितलेला) आर्य अष्टांगिक मार्ग हें दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा नांवाचे चौथें आर्यसत्य होय.”\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक स��स्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-03-28T15:48:04Z", "digest": "sha1:4TJ7AH2JCAI7U4RLQEQDN3Q2UPS4AY4V", "length": 4283, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्वानन राज - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्वानन राज मलयाकडून १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळलेला खेळाडू आहे.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nयूआरएल त्रुट्या असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२० रोजी १४:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/drdo-nmrl-recruitment-04022020.html", "date_download": "2020-03-28T14:50:12Z", "digest": "sha1:KJB3K6DOJVFUOLGR7O5H53J33ORPUGJ3", "length": 10102, "nlines": 170, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक प्रयोगशाळा [DRDO-NOPL] मध्ये येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१ जागा", "raw_content": "\nनेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक प्रयोगशाळा [DRDO-NOPL] मध्ये येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१ जागा\nनेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक प्रयोगशाळा [DRDO-NOPL] मध्ये येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१ जागा\nनेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक प्रयोगशाळा [DRDO-Naval Physical and Oceanographic Laboratory, Kochi] मध्ये येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ मार्च २०२० व १२ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nअप्रेंटिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice) : ४१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (फिटर/मशिनिस्ट /टर्नर /ड्रॉफ्ट्समैन /वेल्डर /कारपेंटर / इलेक्ट्रिशिअन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/स्टेनोग्राफी / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/COPA/ प्लास्टिक प्रक्रिया सेक्टर आणि इंजेक्शन मोल्डिंग मध्ये प्रक्रिया)\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Stipend) : ७,७००/- रुपये ते ८०५०/- रुपये\nनोकरी ठिकाण : कोची (केरळ)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 March, 2020\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ५५ जागा\nअंतिम दिनांक : ३१ मार्च २०२०\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसीएसआयआर-जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूट दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात [IGCAR] कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पदांच्या ३० जागा\nअंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [IHBAS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा\nअंतिम दिनांक : ०८ एप्रिल २०२०\nकोहिनूर हॉस्पिटल [Kohinoor Hospital] मुंबई येथे विविध पदांच्या २२ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nजसलोक हॉस्पिट��� अँड रिसर्च सेंटर [Jaslok Hospital Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/791195", "date_download": "2020-03-28T14:59:17Z", "digest": "sha1:2FUHJXJ7IB34ZBKMIXPME6TJUNFUNAZM", "length": 4188, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाराष्ट्रात 63 कोरोनाग्रस्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / पुणे :\nमुंबईत कोरोनाचे 10 तर पुण्यात एक रुग्ण नव्याने आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 63 वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते. टोपे म्हणाले, परदेशवारी करुन मुंबईत आलेल्या 8 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर संसर्गातून तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नव्याने आढळलेल्या 11 रुग्णांपैकी 10 जण मुंबईत तर एक जण पुण्यातील आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 63 वर पोहचली आहे.\nराज्यातील 63 कोरोनाग्रस्तांपैकी 12 ते 14 जणांना केवळ संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, संपर्क टाळून कोरोनाचा सामना करावा. रेल्वे स्थानकांमधील गर्दी प्रवाशांनी कमी करावी. गर्दी कमी न झाल्यास मुंबईतील लोकल सेवा बंद करावी लागेल, असेही टोपे यांनी सांगितले.\nपाणीप्रश्नावर मात करा; मोदींचे ‘मन की बात’ मधून आवाहन\nकाश्मीरमध्ये राजकीय वातावरण चिघळले; 28 हजार जवान तैनात\nनागरिकत्व विधेयकाबाबत राज्यसभेत शिवसेनेचे वेगळे संकेत\nभविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही : थोरात\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792707", "date_download": "2020-03-28T15:02:06Z", "digest": "sha1:UF4MGGNKMUIM2T5MN3ZFUVOVALCSL5FB", "length": 3503, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सौरव गांगुलीकडून गरजूंना 50 लाख रुपयांचे तांदूळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सौरव गांगुलीकडून गरजूंना 50 लाख रुपयांचे तांदूळ\nसौरव गांगुलीकडून गरजूंना 50 लाख रुपयांचे तांदूळ\nऑनलाईन टीम / कोलकाता :\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष व भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात कोलकातामधील गरजूंना पन्नास लाख रुपयांचा तांदूळ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nकोरोना व्हायरसपासून सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या गरजूंना हे धान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनीदेखील पश्चिम बंगाल राज्य सरकारला अनुक्रमे 25 आणि 5 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nब्राझील-इंग्लंड उपांत्य लढत कोलकात्यात\nतावडेंच्या ‘तावडी’तून विद्यार्थी सुटले; 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय मागे\nचिक्कीच्या गोदामात तीन सिलेंडरचा स्फोट\nस्वप्ना बर्मन, अरपिंदर सिंगला सुवर्ण\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/interest-rate-will-reduce-rbi-order-to-interest-rate-joint-with-repo-rate/articleshow/70983636.cms", "date_download": "2020-03-28T15:42:18Z", "digest": "sha1:KLNWFPEIH6OC2SEFYVTJLCZDXDKZYDJ3", "length": 13111, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "RBI repo rate : बँकांच्या मनमानीला चाप, गृहकर्ज स्वस्त होणार - Interest Rate Will Reduce Rbi Order To Interest Rate Joint With Repo Rate | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nबँकांच्या मनमानीला वेसण, गृहकर्ज होणार स्वस्त\nगृहकर्जदारांसाठी खूष खबर आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना येत्या १ ऑक्टोबरपासून सर्व प्रकारची कर्ज रेपोरेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गृहकर्जापासून ते पर्सनल लोनपर्यंतच व्याज दर रेपोरेटशी आधारित राहणार आहे, त्यामुळे कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. परिणामी गृहकर्जापासून ते पर्सनल लोन पर्यंतची कर्जाचा व्याजदर कमी होणार आहे.\nबँकांच्या मनमानीला वेसण, गृहकर्ज होणार स्वस्त\nमुंबई: गृहकर्जदारांसाठी खूष खबर आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना येत्या १ ऑक्टोबरपासून सर्व प्रकारची कर्ज रेपोरेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गृहकर्जापासून ते पर्सनल लोनपर्यंतच व्याज दर रेपोरेटशी आधारित राहणार आहे, त्यामुळे कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. परिणामी गृहकर्जापासून ते पर्सनल लोन पर्यंतची कर्जाचा व्याजदर कमी होणार आहे.\nरिझर्व्ह बँकेने यापूर्वी बँकांना गृहकर्ज, ऑटो लोन, पर्सनल लोन आणि एमएसएमई सेक्टरचे सर्व प्रकारचे कर्ज रेपोरेटशी संलग्न करण्याचे आदेश दिले होते. मात्र बँकांनी त्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे आरबीआयने आता या बँकांना थेट १ ऑक्टोबरची डेडलाइनच दिल्याने बँकांच्या मनमानीला चाप बसणार आहे. रेपोरेट सारख्या बाहेरच्या बेंचमार्कनुसार तीन महिन्यातून किमान एकदा व्याज दरात बदल करण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत.\nआरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतरही बँकांकडून व्याज दरात कपात केली जात नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी आरबीआयला केल्या होत्या, त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने या वर्षी चार वेळा रेपो रेटमध्ये १. १० टक्के कपात केली आहे. तर केंद्रीय बँकांनी केवळ ०. ८५ टक्केच कपात केली आहे.\nरेपो रेटशी व्याजदर संलग्न केल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. आरबीआय जेव्हा जेव्हा रेपो रेट कमी करेल तेव्हा तेव्हा बँकांना व्याजदर कमी करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या कर्जांवरिल व्याजदर आपोआप कमी होणार असल्याने त्यांना कर्जाचा हप्ता कमी बसणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिट���झन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपैसाच नाही, EMI पुढे ढकला; केंद्राकडे मागणी\nकर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात\nनफावसुली ; सोने दरात झाली घसरण\nकरोना : खासगी बँकांनी घेतला 'हा' निर्णय\nसोने महागले ; आठवडाभरानंतर पुन्हा तेजीत\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या\nकर्जदारांना मुभा; क्रेडिट कार्डधारकांना वगळले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबँकांच्या मनमानीला वेसण, गृहकर्ज होणार स्वस्त...\n‘मारुती’चेही शटडाउन; दोन दिवस प्रकल्प बंद...\n‘मुद्रा’तून १० टक्केच नव्या नोकऱ्या; कर्जांचा दुरुपयोग\nआगामी दोन महिने अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचेः रजनीश कुमार...\n'सेन्सेक्स' १६१, तर 'निफ्टी' ४६ अंकांनी वधारला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/marathi-joke-of-the-day/articleshow/74242535.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T15:23:28Z", "digest": "sha1:DWRGTY3HDDB7WBFWH3MDSJ37NG7CNIVK", "length": 7407, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "jokes : एका केळ्याची किंमत - marathi joke of the day | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nबंड्या केळं विकत घ्यायला गेला. ​\nबंड्या केळं विकत घ्यायला गेला.\nबंड्या : भाऊ एक केळं किती रुपयाचं आहे\nकेळेवाला : १० रुपयाचं.\nबंड्या : अरे भाऊ ४ रुपये लाव ना.\nकेळेवाला : चार रुपयात फक्त साल येईल.\nबंड्या : हे घे ६ रुपये आणि फक्त केळं दे, साल तू ठेवून घे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहसा लेको:सर्वाधिक वाचलेल्या बातम��या\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आहेस…\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nहसा लेको पासून आणखी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आहेस…\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं...\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला...\nबायको ती बायकोच असते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/political-cases/articleshow/50048403.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T15:04:24Z", "digest": "sha1:GJYHHQE6G6LZMOKDBIIVQ4BSGVINQ4H3", "length": 13060, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pune news News: राजकीय पक्षांवरील खटले घेणार मागे - Political cases | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nराजकीय पक्षांवरील खटले घेणार मागे\nराजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांविरूद्ध प्रलंबित असलेले राजकीय खटले मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील १४ जणांविरूद्धचे खटले मागे घेण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nराजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांविरूद्ध प्रलंबित असलेले राजकीय खटले मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील १४ जणांविरूद्धचे खटले मागे घेण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. मात्र, चार जणांविरूद्धचे खटले मागे घेण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nराजकीय खटले मागे घेण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात १८ जणांविरूद्ध राजकीय खटले प्रलंबित आहेत. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यापैकी १४ जणांचे खटले मागे घेण्याची शिफारस करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, चार खटले गंभीर स्वरुपाचे असल्याने ते मागे घेण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\nराजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्याकडून नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येते. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतात. हे खटले अनेक वर्षे प्रलंबित राहतात. राज्य सरकारने एक नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे प्रलंबित राजकीय खटले मागे घेण्याचा निर्णय १३ जानेवारी २०१५ रोजी घेतला आहे. मात्र, जीवितहानी न झालेले; तसेच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले नसलेलेच खटले मागे घेतले जाणार असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.\nराज्य सरकारकडे खटले मागे घेण्याची शिफारस करण्यापूर्वी किती रुपयांची आर्थिक हानी झाली आहे, याची माहिती संबंधितांना कळविली जाणार आहे. त्या रकमेचा भरणा करण्याबाबत त्यांच्याकडून लेखी हमी घेतली जाणार आहे. रक्कम भरल्यानंतर खटला मागे घेण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\nकरोनाचा धसका; प्रवासी शिंकताच पायलटची विमानातून उडी\nपुण्यातील रस्त्यांवर वाहने चालविण्यास मनाई; अंमलबजावणी सुूरू\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nसाडेपाचशे जणांना रुग्णालयांतून डिस्चार्ज\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराजकीय पक्षांवरील खटले घेणार मागे...\nमॅरेथॉनची तारीख बदलण्याची सूचना...\nजिल्ह्यातील कॉलेजला उपसंचालकांची नोटीस...\nकोट्यवधींचा टीडीआर बगीच्यासाठी देणे गैर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/teaser-poster-of-manja-released-6646", "date_download": "2020-03-28T13:53:10Z", "digest": "sha1:6X6NHKYWR7WAGY7ZBNBVAW5DQFCSCQXP", "length": 6405, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'मांजा'चं टीजर पोस्टर प्रदर्शित | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\n'मांजा'चं टीजर पोस्टर प्रदर्शित\n'मांजा'चं टीजर पोस्टर प्रदर्शित\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - अश्विनी भावे यांच्या ‘मांजा’ या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. चित्रपटाच्या टीजर पोस्टरनंतर आता 'मांजा'बाबत अश्विनीच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सिनेमा 21 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन जतिन वागळे यांनी केलं आहे. इंडिया स्टोरीज निर्मित मांजा चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावेसोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’ फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुद्गलकर देखील प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली आहे यात शंकाच नाही.\n'या' वेळेत प्रसारीत होणार 'रामायण'\nहृतिक रोशनकडून पालिकेला २० लाखांची आर्थिक मदत\nCoronavirus : कनिका कपूरची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह\nकनिका कपूरची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\ncoronavirus : कोरोना स्टॉप करोना, बॉलिवूडची मोहीम\nसाहेबांच्या भाषेत सांगितलं तरच तुम्हाला पटेल, मनसेची थिएटर मालकांना तंबी\nहिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा\nज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन\nमुरुगादॅास भरवणार रजनीचा 'दरबार'\n'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त \nदादरमधील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह आजपासून होणार बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.instamojo.com/smartudyojakprakashan/digital-subscription-of-smart-udyojak/?affiliate=apachiweb", "date_download": "2020-03-28T16:01:07Z", "digest": "sha1:P5IOHSVJVBYDI2BGZZPQ4QGCF2TNBDJJ", "length": 1844, "nlines": 17, "source_domain": "www.instamojo.com", "title": "Digital Subscription of Smart Udyojak", "raw_content": "\nस्मार्ट उद्योजक हे प्रिंट तसेच डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित होणारे मासिक आहे. तुम्ही फक्त ₹१२३ मध्ये याची डिजिटल वर्गणी घेऊ शकता. ही वर्गणी एकदाच भरायची असून यात तुम्हाला आजीवन दर महिन्याला मासिके मिळणार आहेत.\nया 1 Time वर्गणीमध्ये सध्या इतरही काही गोष्टी मोफत मिळत आहेत. त्या खालीलप्रमाणे :\n१. उद्योजकतेचा ऑनलाइन कोर्स\n२. यापूर्वी प्रकाशित झालेली सर्वे डिजिटल मासिके\n३. फक्त वाचकांसाठी प्रवेश असलेल्या फेसबुक ग्रुपची मेम्बरशिप. या ग्रुपमध्ये तुम्हाला विशेष ऑफर्स मिळतील, तसेच तुम्ही उद्योजक असाल तर तुम्हाला जाहिरातही करता येऊ शकेल.\n५. प्रिंट वर्गणीवर ₹१२५ चे सवलत कुपन\n६. स्मार्ट उद्योजकच्या जाहिरातींवर ₹१२५ चे सवलत कुपन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/elgar-and-bhima-koregaon-independent-cases-state-government-inquiry-into-the-investigation-akp-94-2088577/", "date_download": "2020-03-28T14:58:47Z", "digest": "sha1:DM3YUEPCKYIVD6NKEF75HS4SQI7AYYBD", "length": 15429, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Elgar and Bhima Koregaon independent cases State Government inquiry into the investigation akp 94 | तपासाबाबत राज्य सरकारची खेळी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nतपासाबाबत राज्य सरकारची खेळी\nतपासाबाबत राज्य सरकारची खेळी\nएल्गार परिषद प्रकरणात पोलीस दलाचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला.\n‘एल्गार आणि भीमा-कोरेगाव स्वतंत्र प्रकरणे’\nएल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव ही दोन स्वतंत्र प्रकरणे असल्याची भूमिका मांडत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणांच्या तपासाबाबत नव्या खेळीचे संकेत दिले. एकीकडे, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्य सरकारच करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे, ‘एल्गार’चा तपास ‘एनआयए’कडे सोपवून आंबेडकरी चळवळीस नक्षलवादी ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळास��हेब थोरात यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणात पोलीस दलाचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला.\nभीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्याकडेच\nसिंधुदुर्ग : एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हे दोन स्वतंत्र विषय आहेत. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिलेला नाही, तर एल्गार परिषदेबाबचा तपास या संस्थेकडे सोपविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भीमा-कोरेगावचा तपास राज्याकडेच राहणार असून, तो ‘एनआयए’कडे देण्यात येणार नाही. दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n‘आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा डाव’\nमुंबई : एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने घाईघाईत एनआयएकडे दिला. हा निर्णय काळजी वाढवणारा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.\nएल्गारच्या तपासावर बोलताना थोरात पुढे म्हणाले की, ते व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेविरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. कोणी काही वेगळे वागले असेल, कोणाविरोधात काही पुरावे असतील तर आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने एनआयएकडे देण्यात आला त्याचा वेळ, काळ पाहिल्यास ते संशायस्पद वाटते, असे थोरात म्हणाले.\nपुरोगामी विचारांच्या दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या करून त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणाऱ्या ‘एल्गार’वर कारवाई करून या विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनल���ड करा.\n गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट, मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\nCoronavirus: टाटा ट्रस्टकडून सर्वात मोठी मदत; करोनाशी लढण्यासाठी दिले ५०० कोटी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nटेलीमेडिसीनची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\n‘एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट वेतन द्या’\nमानसोपचार तज्ज्ञांकडून दूरध्वनीद्वारे विनामूल्य समुपदेशन\nसाखर मुबलक, पण निर्बंधामुळे टंचाईची शक्यता\nवाहतूक बंद असताना टोलबंदी कशाला\nभाजपच्या वतीने दररोज २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य, भोजन\nगाडय़ा जमा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश\nराज्यातील सर्व अपंगांना एक महिन्याचे अन्नधान, आरोग्य साहित्य घरपोच करणार\n1 ‘आधीच्या सरकारकडून पोलीस दलाचा गैरवापर’\n2 उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत\n3 शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे लाभ लांबणीवर\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\n गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट, मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2020-03-28T15:58:00Z", "digest": "sha1:XUVDIIUIZBW5VXTDVKZSVXT6ELM2MILZ", "length": 4847, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नंदादेवी - विकिपीडिया", "raw_content": "\nनंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे व संपूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ७,८१६ मीटर (२५,६४३ फीट) इतकी असून भारताच्या उत्तराखंड या राज्यात आहे. उंची मापनाची तंत्रे अस्तित्वात येई पर्यंत नंदादेवी हेच जगातील सर्वोच्च शिखर असल्याची मान्यता होती. हे शिखर उत्तराखंड हिमालयाची आधार-देवता असल्याची श्रद्धा आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेख���चे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑक्टोबर २०१३ रोजी ०५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-news-shaping-future-mobility-chennai-nashik-student-win/", "date_download": "2020-03-28T13:57:02Z", "digest": "sha1:UTBEOYEOYCVVSXTD3QUJJZL5GNWWM3OA", "length": 18006, "nlines": 231, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’मध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकले, Shaping Future Mobility chennai nashik student win", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\n१४५ परप्रांतीय नगर पोलिसांकडून स्थानबद्ध : वाहने जप्त\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\n‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’मध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकले\nव्हेक टेक रंगराजन येथे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनियर्स (एसएई इंडिया) च्या दक्षिण विभागाने आपले बारावे एडब्ल्यूआयएम राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत नाशिक येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाच्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. येथील विद्यार्थ्यांनी जेट टॉयवर आधारित प्रकल्प सादर केला होता.\nनुकतीच चेन्नईतील सगुंतला आर अँड डी इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये दोन वर्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाची यंदाची थीम ‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’ अशी होती.\nनाशिकच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी करत अनोखी खेळणी तयार करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्किमर, जेट टॉय, स्ट्रॉ रॉकेट आणि यासारख्या खेळणी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना कच्चा माल असलेली किट देण्यात आली होती.\nएसएई इंटरनॅशनलने हा अभ्यासक्रम घेतला होता. तसेच हि संस्था देशभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबवित आहे. मॉडेल वाहने तयार करून डिझाइन करून अभियंता अभियांत्रिकीमधील तरुणांना प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.\nयावर्षी या कार्यक्रमात एकूण ८४ संघ होते. यात एकूण ३३२ विद्यार्थी, १७८ स्वयंसेवक आणि ४० वेगवेगळ्या प्रदेशातील शिक्षकांचा सहभाग होता.\nया कार्यक्रमात जेट टॉय आणि स्किमर संघांना १५ हून अधिक प्रकारांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्कायम्मर येथे राष्ट्रीय ऑलिम्पिक २०१९ चे एकूणच विजेते वाना वाणी मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालय, तर नाशिक येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयास द्वितीय क्रमांक मिळाला.\nया विद्यालयास जेट टॉयसाठी दुसरा क्रमांक देण्यात आला. या व्यतिरिक्त, वेल टेक यांनी ‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’ या थीमवर नॅशनल बेस्ट प्रेझेंटेशनचे पाच विशेष बक्षीसेदेखील वितरीत केले. या कार्यक्रमात यावर्षी सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ग्लाइडर चॅलेंज ही एक नवीन स्पर्धादेखील सुरू झाली.\n‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’Nashik News\nसाध्या वेशात महिला पोलीसच उतरल्या रस्त्यावर; विशेष मोहिमेत सहा विकृत गजाआड\nजेलरोडला सहा जुगारी जेरबंद; अवैध धंदे विशेष पथकाची धाड\nताज्या बातम्यांसाठी आमचे ��ेलेग्राम चॅनल जॉईन करा\nअन जागल्या 1969च्या पूर स्मृती…\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक, सेल्फी\nवकिली करतानां राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा जीवनप्रवास\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनिळवंडेतुन 26 हजार विसर्ग सुरू; प्रवरेला पूर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमंत्रालयात दोन दिव्यांग शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nBreaking News, Featured, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/avoiding-infections", "date_download": "2020-03-28T15:07:40Z", "digest": "sha1:4GHXRRPNLBA7I3XVWYKWM33EDQX5Q5GZ", "length": 10783, "nlines": 85, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Avoiding Infections | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्या��ंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/tata.html", "date_download": "2020-03-28T15:01:56Z", "digest": "sha1:IJBCPJ43NRPKECFZYCAYRCDQRDEQU54N", "length": 5658, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "टाटांचे सुप्रीम कोर्टात चॅलेंज | Gosip4U Digital Wing Of India टाटांचे सुप्रीम कोर्टात चॅलेंज - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या टाटांचे सुप्रीम कोर्टात चॅलेंज\nटाटांचे सुप्रीम कोर्टात चॅलेंज\nमिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीला टाटांचे सुप्रीम कोर्टात चॅलेंज\nमुंबई : 'राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधीकरण'ने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री यांना पुन्हा टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नेमण्याचे आदेश दिले. या निर्णयाला टाटा सन्सकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा टाटा आणि मिस्त्री आमने सामने येणार आहेत. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे काॅर्पोरेट जगताचे लक्ष लागले आहे.\nसायरस मिस्त्रींची परतीची वाट अवघडच\n'एनसीएलएटी'ने या महिन्याच्या सुरुवातीला एन.चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदाची नियुक्तीही बेकायदा ठरवली होती. आपल्या निर्णयात 'एनसीएलएटी'ने सायरस मिस्त्री यांची पुन्हा टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी असे आदेश होते. चार आठवड्यात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, मात्र तत्पूर्वीच टाटा समूहाकडून अपेक्षेप्रमाणे 'एनसीएलएटी'च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.तयामुळे यावर सर्वोच्च न्यायालयाने जर टाटा सन्स यांच्या बाजूने निकाल लागला तर एन. चंद्रशेखरन अध्यक्षपदी कायम राहतील.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/ministry-of-defence-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T15:47:22Z", "digest": "sha1:EPRMTYPH24TS4LRQARA42TNFYHSP2DGE", "length": 4473, "nlines": 95, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसंरक्षण मंत्रालय भरती २०२०\nMinistry of Defence Bharti 2020 : संरक्षण मंत्रालय येथे सल्लागार (भाषांतरकार) पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. more details are given below.\nसंरक्षण मंत्रालय भरती २०२०\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/mumbai-trapped-in-traffic-congestion/articleshow/70982506.cms", "date_download": "2020-03-28T15:17:26Z", "digest": "sha1:JPI5KI5W2PXTMFRMFD6UKT7TDCWL2BHN", "length": 18014, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "navi mumbai News: मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत - mumbai: trapped in traffic congestion | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nम टा खास प्रतिनिधी, मुंबईमुंबईत मंगळवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी शहरातील जनजीवन पार कोलमडले...\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईत मंगळवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी शहरातील जनजीवन पार कोलमडले. परिणामी सगळेच रस्ते जलमय झाल्याने मुंबईकर प्रवाशांना लोकलप्रमाणेच रस्तेमार्गाने प्रवास करणेही हालाचे ठरले. मुंबईत पावसाचा प्रचंड कहर झाल्याने बुधवारी कित्येकांना एक-दीड तासाच्या प्रवासासाठी पाच ते सात तासांचा वेळ लागला. पश्चिम-पूर्व द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, एलबीएस रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर)यांसह सर्वच रस्त्यांवर पाण्याचेच साम्राज्य पसरलेले दिसत होते. अभूतपूर्व पावसाने कोंडी होईल, याचा अंदाज नसलेले हजारो मुंबईकर अक्षरश: अडकून पडले.\nबुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलेले मुंबईकर हळुहळू वाहतुकीच्या कोंडीत थिजून गेले. पावसाचा जोर वाढला तसे सर्वच रस्त्यांवर साचलेले पाणी हळुहळू वाढू लागले. पाण्याचा लोंढा वाढत गेला आणि नेहमीच्या सखल भागातील रस्त्याप्रमाणेच अन्य रस्तेही पाण्याखाली गेले. अवघ्या काही तासांतच शहरातील वाहतूक गोठल्यासारखी झाली. मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेने मान टाकली असताना, त्यापाठोपाठ बेस्ट बससेवाही कमी होत गेल्या.\nपावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे निकामी करून टाकली. पश्चिम-पूर्व द्रुतगती महामार्ग, एसव्ही रोड, लिंक रोड, जेव्हीएलआर, पेडर रोड आदी मार्गावरील वाहतूक थांबली. पावसाचा जोर वाढल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली. सकाळपासून नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची वाहतुकीने अभूतपूर्व कोंडी केल्याचा अनुभव अंधेरीतील संतोष शिंदे यांनी सांगितला.\nपश्चिम, पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सकाळी ९.३० ते १० वाजल्यापासून पूर्णपणे मंदावत गेली. तीच गत अन्य रस्त्यांवरही पाहायला मिळाली. जेव्हीएलआर, एलबीएससारख्या प्रमुख रस्त्यांची अवस्थाही दयनीय आणि दिशाहीन झाली होती. वाढत्या पावसाने पोलिस यंत्रणाही अपुरी ठरली. त्यातच, लोकल वगळता अन्य वाहतुकीसंदर्भात अधिकृत माहिती मिळत नसल्याने प्रवासीही संतापले होते.\nदादर टीटी, चेंबूर, हिंदमाता, साकीनाका जंक्शन, घाटकोपरमधील गांधीनगर, मुलुंडमधील सोनापूर जं., अँटॉप हिल, अंधेरीतील नेताजी पालकर चौक, धारावील ९० फुटी मार्ग, मालाड पश्चिमेतील चिंचोळी मार्ग, मिलन सबवे, वडाळा, किंग्ज सर्कल, पोयसर सबवे, माझगाव, डॉकयार्ड रोड आदी अनेक भागांमध्ये पाण्याचेच साम्राज्य पसरले होते. परळ, एल्फिन्स्टन, बोरिवलीतील रतननगरसा पूर्वेकडील बरेचसे भाग, कांदिवलीतील डहाणूकरवाडी, मालाडमधील मामलेतदारवाडी, वांद्रे एमआयजी कॉलनी आदी बऱ्याचशा भागात हेच चित्र होते. या भागातही प्रतीक्षानगर, कुर्ला आदीप्रमाणेच कंबरेपेक्षाही जास्त साचले होते. तर, सांताक्रूझ स्टेशन पूर्वेकडील वाकोलामधील रस्ता सायंकाळी सहा वाजले तरीही सुरू झाला नव्हता. इथल्याच आनंदनगरमधील म्हाडाची वसाहत पूर्णतः जलमय झाली. हेच चित्र बऱ्याच ठिकाणी दिसत होते.\nदिवसभरात कित्येक दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात अडकून पडल्याचे दृश्य होते. कलिनाप्रमाणेच काही भागात गाड्या पाण्यावर तरंगत होत्या. त्यामुळे मोठ्याप्रमाणात गाड्यांचे नुकसान झाल्याची भीती आहे.\nनवी मुंबईत जनजीवन विस्कळीत\nनवी मुंबई : मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत मागील चार दिवसापासून कोसळत असलेल्या पावसाचा बुधवारी जोर वाढल्याने नवी मुंबईच्या विविध भागात पाणी साचण्याचे प्रकार घडले. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. शहरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा नागरिकांना व वाहन चालकांना चांगलाच फटका बसला. नवी मुंबई,पनवेल आणि उरण परिसरात चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून बुधवारी सकाळपासुन पावसाचा जोर वाढल्याने नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, कोपरखैरणे येथील भुयारी मार्गात तसेच रस्त्यांवर पाणी साचले. परिणामी वाहतूक मंदावून ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये वाहने अडकून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी झाली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 24 तासात 162 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील जवळपास सगळ्या भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनधारकांचे अतोनात हाल झाले. या पावसामुळे शहरातील नाले ओसंडून वाहु लागल्याने व या नाल्यांच्या मार्गात काही ठिकाणी अडथळे निर्माण झाल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. तर काही ठिकाणी तर रहिवाशी भागात हे पाणी शिरले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nनवी मुंबईत करोनाबाधित महिला दगावली; मृत्यूचं कारण गुलदस्त्यात\nपरवानगी नसताना लग्न उरकले; वधूपित्यावर गुन्हा\nरायगडमधील कर���ना रुग्ण ठणठणीत; घरी सोडले\nरेल्वेला २२० कोटींचा फटका\n‘उपचार नाकारल्यास परवाने रद्द’\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबेलापूरमध्ये रुळाखालची माती वाहून गेली...\nगांजाची विक्री करणाऱ्याला अटक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/dhoni-retirement", "date_download": "2020-03-28T16:31:09Z", "digest": "sha1:QLRNSZYWJPUSVGIAP3MSTKFOLW5JCV2Q", "length": 28050, "nlines": 312, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "dhoni retirement: Latest dhoni retirement News & Updates,dhoni retirement Photos & Images, dhoni retirement Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची...\n 'या' बँक खात्यात पैसे ...\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nधोनी खेळण्याची शक्यता कमीच, गावस्करांचा स्ट्रेड ड्राइव्ह\nधोनीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपली का, असा प्रश्न विचारला जात आहे. आयपीएलवर धोनीचे भवितव्य अवलंबून आहे, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. पण आता धोनीची भारतीय संघातून खेळण्याच शक्यता कमी आहे, असे स्पष्ट विधान गावस्कर यांनी केले आहे.\nधोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; कमबॅकची तारीख ठरली\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. होय आता���र्यंत फक्त चर्चा असलेली ही गोष्ट आता पक्की झाली आहे.\nधोनीच्या पुनरागमनाबद्दल कपील देव म्हणाले, मला वाटतं की...\nभारताचे माजी अष्ठपैलू खेळाडू आणि देशाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपील देव यांनी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल एक मोठ वक्तव्य केले आहे.\nधोनीला करारातून वगळले; 'हे' आहे खरं कारण\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी वार्षिक करार जाहीर केले. या करारात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा सर्वाधिक ७ कोटी मानधनाच्या ए प्लस ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या नावाची.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. या करारातून महेंद्र सिंह धोनीला वगळण्यात आले आहे. त्यामुळेच महेंद्र सिंह धोनी युगाचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nकोणी इतका काळ दूर राहू शकतो का\nएकीकडे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंग धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकेल, असे म्हटले असले तरी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे धोनीच्या दीर्घकाळ भारतीय संघापासून दूर राहण्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.\nधोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्री म्हणतात...\nभारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीसोबत महेंद्र सिंग धोनीची चर्चा जोरात सुरू असते. कॅप्टन कूल सध्या क्रिकेट सामन्यांपासून दूर असला तरी त्याच्या निवृत्तीबाबत दररोज चर्चा झडत असतात. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूचक वक्तव्य केले आहे.\nधोनीच्या निवृत्तीच्या अफवांवर रोहित 'हे' म्हणाला\nभारत वि. बांगलादेश टी-२० मालिका रविवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करणार आहे. मालिकेला सुरुवात होण्याआधी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यात रोहितला महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला.\nधोनीचा क्रिकेटमधील टाइम संपलाय: सुनील गावसकर\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी याबाबत आपल��� मत मांडलंय. 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा टाइम आता संपलाय. 'टीम इंडिया'नं आता त्याच्या पलीकडं पाहायला हवं,' असं गावसकर यांनी म्हटलंय.\nटीम इंडियाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावावी: गांगुली\nटीम इंडियाने आता महेंद्र सिंह धोनीशिवाय खेळण्याची सवय लावून घ्यायला हवी असे मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे. धोनी कायमस्वरूपी संघात राहणार नाही. त्यामुळे टीमने त्याच्या शिवाय खेळण्याची सवय लावली पाहिजे अशी आग्रही भूमिका गांगुलीने व्यक्त केली.\nसुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांचा अपवाद वगळता भारतातील किती मोठ्या क्रिकेटपटूंना, केव्हा 'थांबायचे' हे खऱ्या अर्थाने कळले गळ्यातील ताईत झालेल्या क्रिकेटपटूला देवत्व लाभते.\nधोनी म्हणाला, निवृत्त होणार नाही, पण...\nवर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा होती. पण या चर्चेला खुद्द धोनीनंच पूर्णविराम दिल्याचं कळतं. टीम इंडियाच्या भविष्यातील योजनांमध्ये माझा सहभाग नसेल, पण मी सध्या तरी क्रिकेटमधून संन्यास घेणार नाही, असं धोनीनं निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांना सांगितल्याचं समजतं.\nवन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताची माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करील, असे वाटत होते. मात्र, धोनीने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र, धोनी निवृत्त झाला नाही, तर तो संघात निवडला जाईलच, असे नाही, असे सांगून निवड समितीने धोनीची 'कारकीर्द' संपली, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.\nवर्ल्डकपनंतर धोनी क्रिकेटमधून होणार निवृत्त\nइंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ खेळी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याच्यावर चौफेर टीका सुरू असताना, आयसीसी वर्ल्डकप २०१९ नंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्येच धोनी आपला शेवटचा सामना खेळेल, असे वृत्त पीटीआयने एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.\nDhoni: धोनीच्या निवृत्तीची चर्चा बकवास: शास्त्री\nभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ठामपणे फेटाळून लावली आहे. 'या सगळ्या गावग���्पा आहेत. धोनी निवृत्त वगैरे अजिबात होत नाहीए,' असं त्यांनी स्पष्ट केलंय.\nमहेंद्रसिंह धोनीच्यानिवृत्तीच्या चर्चेला उधाण\nइंग्लंडविरुद्धच्या वन-डे क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पराभवानंतर, भारताचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे. तिसऱ्या सामन्यानंतर धोनी सामन्यातील चेंडू मागितल्याची क्लिप व्हायरल झाली आहे आणि त्यानंतर या सोशल मीडियावर या चर्चेने जोर धरला.\nधोनीनं पंचाकडून चेंडू का घेतला\nइंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत 'टुकुटुकु' फलंदाजी केल्यानं टीकेचा धनी ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तिसरी वनडे लढत संपल्यानंतर धोनीनं पंचांकडून चेंडू घेतला. त्यानं असं का केलं तो निवृत्त होणार का तो निवृत्त होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nस्थलांतर करू नका, सरकार व्यवस्था करेन: CM\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-03-28T16:24:29Z", "digest": "sha1:OKV5RCDVABBR6I5RLVMYOUI2JURKHKTV", "length": 3673, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेडगावचे शहाणे (चित्रपट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपेडगावचे शहाणे (चित्रपट)ला जोडलेली पाने\n← पेडगावचे शहाणे (चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पेडगावचे शहाणे (चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचित्रपट पेडगावचे शहाणे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवसंतराव देशपांडे ‎ (← दुवे | संपादन)\nपेडगावचे शहाणे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nराजा परांजपे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2020-03-28T16:20:40Z", "digest": "sha1:CPPB75YTDQYBMTZKSPVIZFJKOXP7CHB6", "length": 4168, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आखाते - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी १४:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i140605064030/view", "date_download": "2020-03-28T14:17:19Z", "digest": "sha1:6RGIVBPH667HHACKZIOCBQJXQRWFTBQH", "length": 14414, "nlines": 205, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कवी बांदरकर", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nपदे १ ते १२\nपदे १३ ते २९\nपदे ३० ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते ९६\nपदे ९७ ते १०९\nपदे ११० ते १२०\nपदे १२१ ते १३३\nपदे १३४ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६२\nपदे १६३ ते १६४\nपदे १६५ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १९०\nपदे १९१ ते २००\nपदे २०१ ते २१२\nपदे २१३ ते २२०\nपदे २२१ ते २२६\nपदे २२७ ते २३८\nपदे २३९ ते २५३\nपदे २५४ ते २६८\nपदे २६९ ते २८१\nपदे २८२ ते २८८\nपदे २८९ ते २९२\nपदे २९३ ते २९५\nपदे २९६ ते २९८\nपदे २९९ ते ३००\nपदे ३०१ ते ३०३\nपदे ३०८ ते ३०९\nपदे ३११ ते ३१६\nपदे ३१७ ते ३२१\nपदे ३२२ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३४४\nपदे ३४५ ते ३४९\nपदे ३५१ ते ३५३\nपदे ३५४ ते ३५५\nपदे ३५६ ते ३५७\nपदे ३६० ते ३६१\nपदे ३६२ ते ३६३\nपदे ३६४ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७४\nपदे ३७५ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१२\nश्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ६९\nपदे १ ते ७\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्री गणपतीचीं पदें - पदे १ ते १२\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें - पदे १३ ते २९\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्री रामाचीं पदें - पदे ३० ते ४०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ४१ ते ५०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ५१ ते ६०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ६१ ते ७०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ७१ ते ८०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ८१ ते ९०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशी��्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ९१ ते ९६\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री मारुतीचीं पदें - पदे ९७ ते १०९\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे ११० ते १२०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे १२१ ते १३३\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १३४ ते १४०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १४१ ते १५०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १५१ ते १६२\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीसद्‍गुरू कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदरकरमहाराज यांचा सचरित्र समग्र कवितासंग्रह\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय पस्तिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चौतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय तेहतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय बत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय तिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सव्विसावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259646:2012-11-04-21-04-43&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:34:10Z", "digest": "sha1:6EDME4MVOIQRZBDODV7VNPB7IJNLX7IW", "length": 17339, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रोहय़ात गॅस एजन्सीकडून केवायसी अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रोहय़ात गॅस एजन्सीकडून केवायसी अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आ���ा पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरोहय़ात गॅस एजन्सीकडून केवायसी अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे\nगॅसधारक नागरिकांकडून एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शनसंबंधित के.वाय.सी. अर्ज भारत गॅस एजन्सीकडे संपले, बाहेरून अर्ज आणा असे सािंगतल्याने अनेक ग्राहकांनी बाहेरून अर्ज भरून आणले. परंतु बाहेरील आणलेला अर्ज चालणार नाही, असे सांगत अरेरावी केल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करण्याबरोबर रांगाच रांगा आणि हेलपाटे मारावे लागल्याने याबाबत तहसीलदार रोहा यांच्याकडे तकार करण्यात आली आहे.\nशासनाकडून गॅस सिलेंडर ई.के.वाय.सी. अर्ज ग्राहकांकडून भरून घेणे चालू असून त्या संबंधित अर्ज त्या त्या गॅस वितरकांकडून देण्यात येतात; परंतु रोहा येथील रायकर पार्कमधील भारत गॅस एजन्सीकडे अर्ज संपले आहेत. खासगी दुकानदारांकडून अर्ज आणा, असे सांगितल्याने अनेक ग्राहकांनी बाहेरून अर्ज भरून आणले असता बाहेरील आणलेला अर्ज चालणार नाही, असे अरेरावीच्या भाषेत सांगत पुन्हा अर्ज भरा, असे स्पष्ट केल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन कराव लागला. या अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अर्ज घेण्याची वेळ दुकानदारांच्या सोयीनुसार ठरविली गेली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात गॅस वितराकांच्या दुकानासमोर गर्दी झालेली दिसते. या वितरकांचे आडमुठे धोरण व कर्मचारीवर्गाच्या अरेरावीच्या विरोधात रोहा शहर राष्ट्रवादी शहर सरचिटणीस सूर्यकांत शिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.\n२९ आक्टोबर २०१२ रोजी ४ वाजता स्वत: सूर्यकांत शिंदे अर्ज घेण्यास उभे असताना, अर्ज संपले असून ४.२५ वाजता ऑफिस बंद करण्याची वेळ झाली आहे, असे अरेरावी भाषेत ��हिला कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे उपस्थित ३०० ते ४०० ग्राहकांचा संताप अनावर होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक लोकांच्या तक्रारी लक्षात घेत शिंदे यांनी तक्रार दिली आहे.\nया अर्जात शिंदे यांनी, अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची घाई होत असताना त्यांना उद्धट भाषेत बोलणे, अर्ज संपले असे सांगून त्यांना बाहेरून ४ रुपये खर्च करून अर्ज आणण्यास सांगणे, नंतर हे अर्ज न स्वीकारणे, बाहेर अर्ज कसे पोहोचले किंवा त्यांच्याकडे कसे उपलब्ध झाले. त्यामध्ये भष्टाचार आहे का आठवडय़ातून दोन दिवस ३ ते ५ वेळेत अर्ज भरणे. असे अनेक मुद्दे शिंदे यांनी मांडले असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/newspaper-will-be-published-fo/235041.html", "date_download": "2020-03-28T15:41:31Z", "digest": "sha1:YKTUNXJB3USP6JNYKYUKQE5CT7FGRWSJ", "length": 21800, "nlines": 303, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra राज्यात १ एप्रिलपासून होणार वृत्तपत्रांचे वितरण", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदती..\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला ह..\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nराज्यात १ एप्रिलपासून होणार वृत्तपत्रांचे वितरण\nमुंबई : केंद्र व राज्य सरकारने १४ एप्रिलपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत विक्रेते प्रतिनिधी व वृत्तपत्र प्रकाशकांचे प्रतिनिधी यांची एक बैठक घेण्यात आली . केंद्र व राज्य सरकारने सुरू ठेवावयाच्या सेवा वर्गात प्रसार माध्यमाचा समावेश केल्यामुळे , महाराष्ट्रातील वृत्तपत्रे १ एप्रिल २०२० पासून प्रसिद्ध व वितरीत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. वृत्तपत्रांना १ एप्रिलपासून वृत्तपत्र प्रकाशित होतील पण त्यांच्या कामकाजासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्या सूचना पाहुयात.\n- वृत्तपत्र प्रतींची मागणी विक्रेते आधीच्या दिवशी नोंदवतील.\n- शिल्लक प्रती कंपनी कोणतीही सबब न सांगता परत घेतील.\n- १४ एप्रिलपर्यंत बिल भरण्यास सवलत देणेबाबत कंपन्या सहानुभूतीने विचार करतील.\n- डेपोवर गर्दी केली जाणार नाही अंक वेळेवर पोहोचविले जातील . ( पहाटे ३ ते ७ )\n- वृत्तपत्रे निर्जंतुक केली जातील.\n-विक्रेत्यांना हँड सॅनिटायझर्स , मास्क कंपन्या पुरवतील.\n-विक्रेते व वितरण सहाय्यकांच्या रूग्णालय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल . ( फक्त कोरोनासाठी ) .\n- सोसायट्या / संस्था / वाचकांना वृत्तपत्रे स्वीकारण्याची विनंती कंपन्या करतील.\n- विक्रेते व वितरण सहाय्यकांना कंपन्या ओळखपत्रे उपलब्ध करून येतील .\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nप्रशासनाच्या मदतीला कोल्हापूरचा युवक सरसावला;थ्री स्टार हॉटेल केले होम क्वारंटाईनसाठी उपलब्ध\nकोल्हापूरच्या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा;चाकरमानी गावाकडे जाण्यासाठी आतुरले\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत प���रुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/jobs-in-akola-2020/", "date_download": "2020-03-28T15:25:57Z", "digest": "sha1:AXSG2SSWHGI3TGBMUZVFMK4525GXSDQX", "length": 3979, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमानव स्कुल ऑफ इंजिनियरींग टेक्नोलॉजी अकोला भरती २०२०\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792433", "date_download": "2020-03-28T14:38:56Z", "digest": "sha1:IKPKRMBITDZLFDJR2PHNKJFX4HX2RENQ", "length": 7793, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वरिष्ठांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा तहकूब - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » वरिष्ठांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा तहकूब\nवरिष्ठांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा तहकूब\n84 वी वरिष्ठांची राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे तहकूब करण्यात आली आहे. लखनौमध्ये ही स्पर्धा 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणार होती, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) मंगळवारी सांगितले.\nकोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावान�� जगभरात 16,000 हून अधिक बळी गेले आहेत तर सुमारे 4 लाख जणांना त्याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचे आतापर्यंत 9 बळी गेले असून 500 जणांना त्याची बाधा झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहून बीएआयने सर्व राज्यांच्या बॅडमिंटन संघटना सचिवाना लखनौकडे येण्याचे टाळण्यास सांगण्यात आले आहे. ‘84 वी वरिष्ठांची राष्ट्रीय बॅडमिंनट चॅम्पियनशिप तसेच 75 वी आंतरराज्य आंतरविभागीय स्पर्धाही तहकूब करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लखनौला येण्यासाठी तिकिटे काढली जाऊ नये, असे राज्य संघटना सचिवांना आताच कळविण्यात आले आहे,’ असे अजय सिंघानिया यांनी सांगितले.\n‘कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने देशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा स्थितीत आम्ही खेळाडू व पदाधिकाऱयांचे आरोग्य धोक्यात घालू इच्छित नाही. या स्पर्धांसंदर्भात 1 एप्रिल रोजी पुन्हा एकदा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि सरकारच्या नव्या दिशानिर्देशानुसार निर्णय घेतला जाईल,’ असेही सिंघानिया म्हणाले. बीएआयने कार्यकारी कौन्सिलच्या सदस्यांना वरील स्पर्धा भरविण्याबाबत त्यांची मते विचारण्यात आली होती आणि त्यापैकी खूप जणांनी स्पर्धा लांबणीवर टाकली जावी, असेच मत मांडले.\nभारतामध्ये 32 राज्ये व केंद प्रशासित राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे तर पंजाब व महाराष्ट्रमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ‘हे अतिशय चिंताजनक संकट असल्याने आरोग्य यालाच सर्वप्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. 31 मार्चपर्यंत प्रतीक्षा करून स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार बीएआय निर्णय घेईल,’ असे उत्तरप्रदेश बॅडमिंटन संघटनेचे सचिव अरुण कक्कर म्हणाले. सायना नेहवाल व सौरभ वर्मा हे या स्पर्धेचे विद्यमान विजेते असून गेल्या वर्षी गुवाहाटीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी जेतेपद मिळविले होते.\nजागतिक बॅडमिंटन संघटनेनेही 12 एप्रिलपर्यंत सर्व स्पर्धा कोरोना महामारीच्या संकटामुळे लांबणीवर टाकल्या आहेत. या संकटामुळे अनेक देशांनी आपल्या सरहदी बंद केल्या असून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संकटाविरुद्धच्या लढाईत भारतीय खेळाडूंनी व पदाधिकाऱयांनीही सकारात्मक मानसिकता ठेवावी आणि घरीच राहून योगदान द्यावे, अशी आग्रहाची विनंतीही बीआयने केली आहे.\nजखमी ���ेव्हिड विली विंडीज दौऱयातून बाहेर\nविदर्भ प्रथमच रणजी फायनलच्या उंबरठय़ावर\nभारतापुढे 284 धावांचे आव्हान\nरियल माद्रिदचे चॅम्पियन्स लीगमधील आव्हान समाप्त\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253786:2012-10-04-18-31-44&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T14:58:04Z", "digest": "sha1:ETCAIFOKBJR4S7VKKLS7UD5U65226TL6", "length": 15483, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nपिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका\nवर्षभरासाठी टार्गेट १३०० कोटींचे; सहा महिन्यांत ५८४ कोटी\nपिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘श्रीमंती’ अवलंबून असणाऱ्या जकात विभागाला सध्याच्या औद्योगिक मंदीचा फटका बसू लागल्याचे चित्र पुढे आले आहे. वर्षभरासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठरवून दिलेल्या जकात विभागाने सहा महिन्यांच्या कालावधीत ५८४ कोटी रुपये म्हणजे अपेक्षेपेक्षा ६६ कोटी रुपये कमी उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यांमध्ये तब्बल ७१६ कोटी रुपये मिळवण्याचे अवघड आव्हान जकातीसमोर आहे. अ‍ॅटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचा उद्योगनगरी असलेल्या ि���परी-चिंचवडला फटका बसू लागला आहे. सर्वाधिक जकात उत्पन्न मिळवून देणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीकडून महिन्याला अपेक्षेपेक्षा १० कोटी रुपये कमी उत्पन्न मिळाले आहे. त्याचपद्धतीने वाहन उद्योग क्षेत्रातील अन्य कंपन्यांची अवस्था आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना जकात विभागाकडून तब्बल १३०० कोटी रुपये मिळतील, असे अपेक्षित धरण्यात आले.\nमागील तुलनेत हा आकडा खूपच मोठा होता. मात्र, जकात अधीक्षक अशोक मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जकात टीमवर विश्वास व्यक्त करत वाढीव उद्दिष्ट देण्यात आले. आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत ५८४ कोटी रुपये मिळाले आहे.\nवास्तविक हा आकडा ६५० कोटी रुपये अपेक्षित होता. ३१ मार्च २०१३ पर्यंत १३०० कोटी उत्पन्न मिळवायचे आहे. मंदीची परिस्थिती अशीच राहिली, तर उत्पन्नाचा आकडा बऱ्यापैकी खालीच राहणार आहे. तसे झाल्यास महापालिकेचे आर्थिक नियोजन बऱ्यापैकी बिघडणार असल्याचे उघड चित्र आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधि���ृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255655:2012-10-13-21-35-27&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T14:43:00Z", "digest": "sha1:QOYJDNCIRYMWLLBAVPUOHAYMIWC7PFJ3", "length": 17599, "nlines": 238, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुंबईकरांवर आता ‘कचराकर’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> मुंबईकरांवर आता ‘कचराकर’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमुंबई, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nवाढत्या महागाईमुळे बेजार झालेल्या नागरिकांवर आणखी एका कराचा बोजा टाकण्याचा घाट सध्या मुंबई महापालिकेत शिजत आहे. यापुढे मुंबईतील कचरा उचलण्याचे काम मोफत न करता त्यासाठी मुंबईकरांवर कर लादण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. केंद्र सरकारच्या काही अटींची पूर्तता करणे महापालिकेला अटळ ठरणार असल्याने, भविष्यात मुंबईकरांवर कचरा कराचा नवा बोजाही अटळ आहे.\nमुंबईत महापालिकेकडून विनाशुल्क साफसफाई केली जाते. दत्तक वस्ती योजना, मॅनिंग-मॉपिंग, क्लीनअप मार्शल इत्यादी योजनांच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही दिसते. दररोजचा हा कचरा मुलुंड, देवनार, कांजूर आदी डम्पिंग ग्राऊण्डवर नेऊन टाकला जातो. त्यासाठीच्या खर्चाची वसुली करण्यासाठी मुंबईकराच्या खिशात हात घालण्याबाबत पालिका प्रशासन गंभीर विचार करत आहे.\nकेंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत काही प्रकल्पांसाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला काही अटीही घातल्या आहेत. नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांकडून कररूपाने निधी उभारण्याच्या अटीचाही यामध्ये समावेश आहे. या अटीवर महापालिकेतील उच्चपदस्थांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या कराविषयी तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती करण्यात येणार असून, समितीच्या अहवालानंतर त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती आणि पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यास मंजुरी मिळताच या नव्या कराची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत निधी देताना भांडवली मूल्याधारित मालमत्ता कराची आकारणी करण्याची अटदेखील केंद्र सरकारने घातली होती. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता कराची पुनर्रचना केली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड कर भरावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने पाणीपट्टी आणि मलनि:स्सारण शुल्कात वाढ केली. मुंबईकरांवर अग्निशमन शुल्कापोटी नवा कर लागू करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. तसेच महापालिकेचाच एक भाग असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमानेही बस भाडेवाढ आणि वीज दरवाढ करून मुंबईकरांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईत होरपळणाऱ्या मुंबईरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांमध्ये आता आणखी एका कराची भर पडणार आहे.\n८,००० मुंबईतील रोजचा कचरा (टनामध्ये)\n२,००० केवळ रोजचे डेब्रीज (टनामध्ये)\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्���)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/640", "date_download": "2020-03-28T15:31:36Z", "digest": "sha1:NA66XTK6BNAVPMOPWWHBKCYFYEPKNMAS", "length": 13258, "nlines": 211, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 96| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘तू अशीच निशिदिन टाक गडे मोहिनी \nनिशिदिन टाकी गडे मोहिनी \n‘डोळे हे जुल्मी गडे, रोंखुन मज पाहूं नका \nआग उगा लावूं नका \nअसलीं गाणीं तुमच्या ओंठावर आहेत कीं\nचला चला रे करूं तयारी \nकुरवंडी करुं निज देहाची \nसगें बंधू मरति उपाशी \nसुचो, रुचो ना आता काहीं \nअसलीं गाणीं तुमच्या ओठांवर आहेत आजच��� कला तुम्हांला काय सांगत आहे, काय शिकवीत आहे \n“आजूबाजूच्या जीवनाचें रान पेटलें असतां त्या नीरोप्रमाणें तुम्ही का पेटी वाजवीत बसणार तुम्ही खात पीत आलापत बसणार तुम्ही खात पीत आलापत बसणार काय आहे आजच्या कलेचा तुम्हांस संदेश \n हा शब्दप्रयोग तुम्हांला चमत्कारिक वाटेल. कलेसाठीं कला हे थोतांड हल्लीं माजलें आहे. कलेसाठीं कला ही वस्तुच अस्तित्वांत नाहीं. निर्विकार व निर्विचार कला असू शकते का चित्र पाहा, गीत ऐका, अभिनय पाहा, पुस्तक वाचा. त्यांतून मनावर कांहीं परिणामं होतो कीं नाहीं चित्र पाहा, गीत ऐका, अभिनय पाहा, पुस्तक वाचा. त्यांतून मनावर कांहीं परिणामं होतो कीं नाहीं जर परिणाम होत असेल तर तो सत् होतो कीं असत् होतो हें पाहिलें पाहिजे. आपण जें जें पेरतों, त्याच्यांतून कांहीं उगवणआर असेल, त्याच्यांतून पीक येणारच असेल, तर तें पीक अफूचें आहे कीं गव्हाचें आहे हें पाहिले पाहिजे.\n“समाजाचें मंगल हें कलेचें ध्येय आहे. हें मंगल कोणी ठरवावयाचें त्या त्या काळांत महापुरुष असतात ते त्या त्या काळांतील समाजाला ध्येयें देत असतात. ‘नाम्यः पंथा विद्यते त्रय नाम, एष पंथाः’ अशी बाहु उगारून ते घोषणा करीत असतात. आजच्या काळांत कोण महापुरुष आपणांस वाटतो तें आपण पाहिलें पाहिजे. महापुरुष कलावंताला ध्येय देतो व कलावान त्या ध्येयबाळाला वाढवितो. महापुरुष हा पति आहे व कलावान त्या महापुरुषाची पत्‍नी आहे. महापुरुष हा द्रष्टा असतो, ऋषी असतो. कलावान त्याच्याभोंवतीं प्रदक्षणा घालतो. एकच व्यक्ति ऋषि व कवि अशी क्वचित् दृष्टीस पडते. कलावान व ध्येयवान अशी व्यक्ति फारशी आढळत नाहीं. व्यास, वाल्मिकी हे ऋषीहि होते व कलावानहि होते. परंतु त्यांतल्यात्यांत व्यासांची प्रतिभा कमी व प्रज्ञा थोर, तर वाल्मिकींची प्रज्ञा जरा कमी, परंतु प्रतिभा थोर असें म्हणावें लागतें. व्यासांना कवि न म्हणतां महर्षि म्हणावें लागेल व वाल्मिकींस महर्षि न म्हणता कवीश्वर म्हणावे लागेल. ज्ञानेश्वर हे ऋषीहि होते व कलावानहि होते. रवींद्रनाथ ध्येयें देतील व ध्येयें कलेच्या रंगानें रंगवितील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%B2/page/2/", "date_download": "2020-03-28T14:18:06Z", "digest": "sha1:3CDTHLOWZAF7OGM4WES6RFWGDWL5X5EK", "length": 2113, "nlines": 42, "source_domain": "kalamnaama.com", "title": "सहल चहल – Page 2 – Kalamnaama", "raw_content": "\n���ानच्या वायव्य भागातील अर्शियामा क्योटो प्रांतात १\nको फि फि आयलंड हा सहा बेटांचा समूह थायलंडमध्ये वसल\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/celebritys-birthday/birthday-horoscope-10-february-2020-yearly-prediction-for-the-year-2020-to-2021/articleshow/74055574.cms", "date_download": "2020-03-28T16:24:54Z", "digest": "sha1:E7CV44OLUU3VXOSWFLKEMOSMNLIGNZON", "length": 12286, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Birthday Horoscope Today : १० फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य - Birthday Horoscope 10 February 2020 Yearly Prediction For The Year 2020 To 2021 | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n१० फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nप्रसिद्ध कवी आणि नेते कुमार विश्वास यांचा आज जन्मदिवस आहे. कुमार विश्वास यांच्यासह आज वाढदिवस असणाऱ्यांना जन्मदिनाच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.. आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, यावर टाकलेला दृष्टिक्षेप...\n१० फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआचार्य कृष्ण दत्त शर्मा\nप्रसिद्ध कवी आणि नेते कुमार विश्वास यांचा आज जन्मदिवस आहे. कुमार विश्वास यांच्यासह आज वाढदिवस असणाऱ्यांना जन्मदिनाच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा...\nआज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, यावर टाकलेला दृष्टिक्षेप...\nकुष्ठरोग्यांना तिमिरातून तेजाकडे नेणारे बाबा आमटे\nआगामी वर्षात राहू आणि नेपच्यून ग्रहांचा आपल्यावर प्रभाव राहील. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी काही अप्रिय घटना घडू शकतात. कोणत्याही वादात न पडणे, हेच हिताचे आहे. मार्च व एप्रिल महिन्यात खाण्या-पिण्याची पथ्ये पाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.\n'हे' आहेत फेब्रुवारी महिन्यातील सण-उत्सव\nमे आणि जून महिना अनुकूल आणि लाभदायक ठरेल. जुलै-ऑगस्ट या कालावधीत अचानकपणे एखाद्या नव्या व्यापारी क्षेत्रात आपण प्रवेश कराल. सप्टें���र व ऑक्टोबर महिन्यात आपला भाग्यांक मजबूत होईल. यामुळे फायदा होईल.\nश्रीकृष्णानंतर द्वारकेचे काय झाले\nनोव्हेंबर व डिसेंबर महिना व्यस्त जाईल. महिलांसाठी हा काळ विशेष असेल. विद्यार्थ्यांनी संकुचित दृष्टिकोन बाजूला सारावा. तरच अपेक्षित यश मिळेल. अन्यथा परीश्रम करूनही अपेक्षाभंग होऊ शकतो.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसेलिब्रिटींचे वाढदिवस:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\n२४ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२३ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२६ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२७ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n२५ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n'अशा' प्रकारे सुरू झाली भागवत सप्ताहाची परंपरा\n२८ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २८ मार्च २०२०\nचैतन्य महाप्रभूंनी आपला ग्रंथ गंगेत टाकला आणि...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n१० फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n९ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n७ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n६ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n५ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-03-28T16:18:57Z", "digest": "sha1:CW3LMKSZ7HYCFW7THXZZSVYZOI2DQJVS", "length": 6540, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वातेमाला फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस��तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियनमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्ककॅफ)\nकॅनडा • मेक्सिको • अमेरिका\nबेलीझ • कोस्टा रिका • एल साल्व्हाडोर • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा\nअँग्विला • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बर्म्युडा1 • बॉनेअर3 • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह • केमन द्वीपसमूह • क्युबा • कुरसावो • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • फ्रेंच गयाना2 3 • ग्रेनेडा • ग्वादेलोप3 • गयाना2 • हैती • जमैका • मार्टिनिक3 • माँटसेराट • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट मार्टिन3 • सिंट मार्टेन3 • सुरिनाम2 • त्रिनिदाद आणि टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\n1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही\nराष्ट्रीय फुटबॉल संघ विस्तार विनंती\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१५ रोजी १२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-govt-closely-monitoring-agriculture-credit-given-banks-maharashtra-27863", "date_download": "2020-03-28T14:21:29Z", "digest": "sha1:HTRCVSCNX4AF3ZNUIYBBH4XAPHFG4TII", "length": 16532, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi Govt closely monitoring agriculture credit given by banks Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे बारीक लक्ष : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन\nबॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे बारीक लक्ष : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन\nरविवार, 16 फेब्रुवारी 2020\nनवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या पतपुरवठ्यावर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. अर्थसंकल्पात २०२०-२१मध्ये १५ लाख कोटी रुपये कृषी कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढविलेले हे उद्दिष्ट साध्य होईल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करताना पुढील आर्थिक वर्षात कृषी कर्जपुरवठ्यात ११ टक्के वाढ करून १५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nनवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या पतपुरवठ्यावर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. अर्थसंकल्पात २०२०-२१मध्ये १५ लाख कोटी रुपये कृषी कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढविलेले हे उद्दिष्ट साध्य होईल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करताना पुढील आर्थिक वर्षात कृषी कर्जपुरवठ्यात ११ टक्के वाढ करून १५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\n२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेती क्षेत्रात विविध योजना आणि संलग्न क्षेत्राचा विकास करण्यासाठी १.६ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पीएम-किसान योजनेसाठी ७५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nरिझर्व्ह बॅंकेच्या सेंट्रल बोर्डात झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकारांशी शनिवारी (ता. १५) संवाद साधला.\n‘‘पुतपुरवठ्याची पातळी वाढविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर आवश्‍यकतेप्रमाणे यात वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून मागणी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. वास्तविक मी बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या पतपुरवठ्यावर आणि कर्जवाटपाच्या विस्तारावर बारीक लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे मला असे वाटते, की आम्ही पतपुरवठ्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहचू शकतो,’’ असे अर्थमंत्री म्हणाल्या.\nचालू वर्षात १३.५ लाख कोटी कर्जपुरवठा\nचालू आर्थिक वर्षात कृषी पतपुरवठ्याचे १३.५ लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. कृषी कर्जपुरवठा ९ टक्के व्याजदराने केला जातो. परंतु, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करुन देताना केंद्र सरकार दोन टक्के व्याज अनुदान देते. त्यामुळे कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदर द्यावा लागतो.\nसरकार अर्थसंकल्प कर्ज निर्मला सीतारामन उत्पन्न विकास व्याजदर\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/first-trimester", "date_download": "2020-03-28T15:26:39Z", "digest": "sha1:NHULJ6EBQXY7FOXER3EBDF4BCWZ4UY7J", "length": 11215, "nlines": 89, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "First Trimester Pregnancy Tips | 1-12 Weeks Pregnant Symptoms | Nestle SHSH", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253597:2012-10-03-20-16-57&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T14:36:00Z", "digest": "sha1:56VZ6636KHVVJ5DOWSPGYLFUSPW25ZRI", "length": 17733, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कंत्राटदार कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीच�� काही मंत्री अडचणीत", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> कंत्राटदार कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीचे काही मंत्री अडचणीत\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकंत्राटदार कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीचे काही मंत्री अडचणीत\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला\nकुठल्याही कामाला होकार देण्याची सवय लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री कंत्राटदार कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आले, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी राजकारणातील ढासळत्या नीतिमत्तेवर बोट ठेवल्याचे समजते. श्रीनगर येथे अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या चार दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘राजकारणातील नीतिमत्ता’ या विषयावर ते बोलत होते. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात येते. यंदा कार्यकारिणीत पहिले भाषण करण्याचा मान पृथ्वीराज यांना देण्यात आला. त्या वेळी आघाडीच्या राजकारणावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.\nमहाराष्ट्रात नेते आणि कार्यकर्ते यांची कामे न केल्याबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला जातो, पण कुठल्याही कामाला होकार देण्याची सवय लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री कंत्राटदार कार्यकर्त्यांमुळे कसे अडचणीत आले, याची उदाहरणे त्यांनी या प्रसंगी दिल्याचे समजते. नेमके काय साध्य करायचे आहे याचे स्पष्ट आणि नेमके उद्दिष्ट राजकीय पक्षांपुढे असायला हवे, असे त्यांनी आघाडीच्या राजक��रणाविषयी बोलताना सांगितले.\nकेंद्रात यूपीए-१ च्या काळात ६२ खासदार असलेल्या चार पक्षांच्या डाव्या आघाडीने सत्तेत सामील होण्यास नकार दिला, पण बाहेरून पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात काय करावे आणि काय करू नये, याचे स्पष्ट निर्देशच डाव्या आघाडीकडून सरकारला देण्यात येत होते. याउलट आज १९ खासदारांच्या जोरावर यूपीए-२ मध्ये सहा मंत्रिपदे पटकाविणारा तृणमूल काँग्रेस पक्ष सरतेशेवटी सरकारवरील नियंत्रण गमावून बसल्याचे त्यांनी नमूद केले. शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्या भाषणाने या कार्यकारिणीचा समारोप होणार आहे.\nयेथील ‘शेर ए काश्मीर केंद्रा’त कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचा वृत्तांत प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचू न देण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.\n‘मंत्र्यांना सारासार विवेक हवा’\nमाहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड केले जात आहेत. अशा स्थितीत सारासार विवेकबुद्धीचा वापर करून मंत्र्यांनी सरकारमध्ये कामे केली पाहिजेत, असे मत पृथ्वीराज यांनी मांडले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळ���ाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255200:2012-10-11-17-06-50&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:12:04Z", "digest": "sha1:DQCAY3KMWUSEDT5H7RIQWTTQWKBIVORL", "length": 17329, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उत्कृष्ट खाद्यपदार्थ मिळण्याच्या हक्कापासून ग्राहक अनभिज्ञ", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> उत्कृष्ट खाद्यपदार्थ मिळण्याच्या हक्कापासून ग्राहक अनभिज्ञ\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nउत्कृष्ट खाद्यपदार्थ मिळण्याच्या हक्कापासून ग्राहक अनभिज्ञ\nवर्षभरात एकाचाही नुकसान भरपाईसाठी दावा नाही\nकोणताही खाद्यपदार्थ आरोग्यास अपायकारक वा हानीकारक असल्याचे आढळून आल्यास ग्राहक ही बाब सिद्ध करून त्याची भरपाई मागू शकतात. अन्न सुरक्षा कायद्यात या तरतुदीचा समावेश असला तरी महाराष्ट्रात वर्षभरात एकाही ग्राहकाने त्या धर्तीवर भरपाई मागितलेली नसल्याची बाब अन्न व औषध विभागाने निदर्शनास आणली आहे. वास्तविक, उत्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ मिळणे, हा प्रत्येकाचा हक्क असूनही त्याबाबत नागरिकच अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात ऑगस्ट २०११ पासून अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाली. तत्पूर्वी, अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यासह या विषयाशी संबंधित सात ते आठ वेगवेगळे कायदे होते. हे सर्व कायदे एकसंध करून अन्न सुरक्षा कायदा तयार करण्यात आला आहे. खाद्यपदार्थात भेसळच होऊ नये, यावर प्रामुख्याने नव्या कायद्याचा रोख असून ग्राहकांना केंद्रीभूत ठेवून त्याची आखणी करण्यात आली आहे. भगर, दूध व इतर खाद्यपदार्थामधील भेसळीमुळे विषबाधा वा तत्सम घटना अधूनमधून राज्यात घडत असतात. हॉटेलमधील भोजनाने आरोग्यास काही अपाय झाल्यास ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक, नवीन कायद्याद्वारे कोणताही खाद्यपदार्थ आरोग्यास अपायकारक वा हानीकारक ठरल्यास त्याची भरपाई मागण्याचा हक्क प्रत्येकास बहाल करण्यात आला आहे. रीतसर प्रक्रिया करून कोणालाही भरपाई मागण्याचा हक्क आहे. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी होऊन वर्षभराहून अधिकचा काळ लोटूनही राज्यातील एकाही ग्राहकाने त्या अनुषंगाने दावा केलेला नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी ही बाब निदर्शनास आणून देत आश्चर्य व्यक्त केले. शेतात उत्पादित झालेला कृषी माल ते भोजनात समोर येणारे खाद्यपदार्थ यात जी मोठी साखळी आहे, ते सर्व या कायद्याच्या कक्षेत आले आहेत. शेतकरी वगळता खाद्यपदार्थ व्यवसायाशी संबंधित साखळीतील प्रत्येक घटकावर कायद्याने बंधने आली आहेत. या कायद्यानुसार छोटय़ा-मोठय़ा सर्व व्यावसायिकांना नोंदणी व परवाना घेणे बंधनकारक आहे. अन्न सुरक्षा व्यवस्थापन पद्धती, तात्काळ दंडात्मक कारवाई व शिक्षा, नवीन तरतुदी, त्यात समाविष्ट आहेत. असे सर्व असले तरी ज्यासाठी प्रयोजन केले गेले, तो ग्राहक त्याचा लाभ घेण्यापासून कोसो दूर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/641", "date_download": "2020-03-28T14:45:15Z", "digest": "sha1:O2VDLBOVNBZXBERXQEI4XXFNAKHTIXNN", "length": 15488, "nlines": 202, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 97| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n“परंतु ऋषित्व व कलावत्व यांचा संगम दुर्दर्शनीय आहे. महाभाग्यानें तो पाहावयास मिळतो. सामान्य नियम हा कीं, महापुरुष हा द्रष्टा असतो, विचारदाता असतो. आणि कलावान ते विचार लोक��ंना समजतील, त्यांच्या जीवनांत शिरतील अशा रीतीनें रंगवितो. विचारांची धगधगीत बाळें कलावान सौम्यसुंदर रमणीय करतो. ध्येयांना घरोघर घेऊन जाणें हें काम कलावानाचें असतें.\n“ग्रह ज्याप्रमाणें प्रकाश मिळावा म्हणून सूर्याभोंवतीं प्रदक्षणा घालतात, त्याप्रमाणें ध्येयांचा दिव्य प्रकाश देणार्‍या महात्म्यांच्या भोंवतीं कलावंतांनीं फिरलें पाहिजे.\n“मग महापुरुष तुम्हांला कोणीहि वाटो. तुम्हांला डॉ. मुंजे महापुरुष वाटले तर हिंदूमुसलमानांत ऐक्य कसें निर्माण होणार नाहीं या ध्येयाची सर्वत्र पूजा करा. चित्रें, बोलपट, काव्यें, पोवाडे, गोष्टी, नाटकें, कादंबर्‍या सर्वत्र असेंच दाखवा कीं, हिंदूला मुसलमानाची चीड येईल तुम्हांला महात्मा गांधी मोठा पुरुष वाटला तर हिंदुमुसलमानांचें ऐक्य, हरिजनोद्धार, खेड्यांतील जनतेचे हाल, खादीचा प्रसार, बंधुभाव, प्रेम, असहकार, निर्भयता, ऐक्य यांना कलेची वस्त्रे द्या.\n“तुम्हांला लेनिन महापुरुष वाटला तर वर्गकलहाचें, साम्यवादाचें भांडवलशाहीविरुद्ध शेतकरीमजुरांचें वातावरण तयार होईल अशा कलाकृति तयार करा.”\n“जो तुम्हांला पूज्य वाटेल, जो युगप्रवर्तक वाटेल, त्याचे विचार प्रत्येक घरीं, प्रत्येक झोंपडींत नेण्यासाठीं तुम्हीं तुमची कला घेऊन उठलें पाहिजे. जर्मनींत महायुद्धापूर्वी इंग्रजांचा द्वेष व जर्मनीचें भवितव्य हें ध्येय होतें. जर्मनींतील सार्‍या कला या ध्येयाची पूजा करीत होत्या. नाटककार ते दाखवी, चित्रकार तें रंगवी, बोलपट तें बोले. कवि तें गाई, प्रोफेसर तें सांगे, लेखक तें लिही. त्यामुळें सर्व जर्मनीत एक वातावरण विजेसारखे भारले गेलें होतें. त्यामुळेंच १९१४ मध्यें बर्लिन विद्यापीठांत हिंडेनबुर्ग यांनी ‘देशासाठीं लढावयास जे तयार असाल ते उठा ’ असें म्हणताच खाडकन् सारे उभे राहिले.\n“अशा मार्गांनी राष्ट्रे तयार होतात. ध्येय चुकीचें ठरलें तर राष्ट्राचा नाश होईल. नवी ध्येयें दुसरा ऋषी देईल. त्या ध्येयबाळांना कलावान् वाढवितील. ऋषी एकाच काळी जन्मले असें नाहीं. सूर्य जसा प्राचीन काळीं होता व आजहि आहे, त्याप्रमाणें ऋषी प्राचीन काळी होते व आजहि आहेत. प्रत्येक क्षण सत्ययुगाचाच आहे. सत्याचेच प्रयोग क्षणाक्षणाला चालले आहेत. त्या त्या काळांतील खळबळींतून त्या त्या काळांतील ऋषी निर्माण होत असतो.”\n“महाराष्ट्रांतील कलावान जीवनापासून अलग झालेले आहेत. राष्ट्रांतील ध्येयांची त्यांच्या जीवनांत पूजा नाहीं, मग त्यांच्या लेखणींत तरी कशी होईल महाराष्ट्रांतील, भारतांतील कलावंतांनीं राष्ट्रांतील ध्येयें आपलीशी करून राष्ट्रभर नेलीं असती तर भारताचें आजचें स्वरूप किती निराळें दिसलें असतें महाराष्ट्रांतील, भारतांतील कलावंतांनीं राष्ट्रांतील ध्येयें आपलीशी करून राष्ट्रभर नेलीं असती तर भारताचें आजचें स्वरूप किती निराळें दिसलें असतें एका वंदेमातरम् गीतानें जितकी देशभक्ति, जितकी एकराष्ट्रीयता निर्माण केली आहे, तितकी लाखों व्याख्यानांनीं निर्माण झाली नसेल. कलेचें हें भव्य कर्म आहे, दिव्य कर्म आहे. एका रामायणानें आजचा महाभारत तयार केला आहे. स्नेह, दया, सत्य, प्रीति समाजांत जी आहे, ती रामायणानें दिली आहे.”\n“महापुरुष आपली ध्येयें कृतीत आणून जीवनाची कला जगाला दाखवितो. तो जीवितच कलामय, काव्यमय करतो. ही दिव्य जीवनकला – तिचे उपासक ललितकलांनीं झालें पाहिजे. अहंकारानें आपलेच विषारीं बुडबुडे उडविणें बंद केले पाहिजे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2020-03-28T16:20:17Z", "digest": "sha1:FTAE2JYFSG624IYGOADWFYCECUENMFJU", "length": 17082, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओवी - विकिपीडिया", "raw_content": "\nओवी हा मराठी काव्यामधील एक छंद आहे. ओवीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. ग्रंथांमधील ओवी व लोकगीतातील ओवी. ओवीचा उगम वैदिक छंदात आणि अनुष्टुभ छंदात आढळतो असे मानले जाते.\n१ मराठी ओवीचा इतिहास\n२.१ उदा १. ज्ञानेश्वरीमधील ओव्या\n२.२ उदा २. दासबोधामधील ओव्या\n३ ओवीचे साहित्यिक स्वरूप\n६ दोन चरणी ओवी\nमराठी ओवीचा उगम इसवी सन ११२९पर्यंत मागे नेता येतो. त्या काळातल्या सोमेश्वरकृत अभिलषितार्थचिंतामणी नामक ग्रंथात ओवीचा पुढीलप्रमाणे उल्लेख आला आहे – महाराष्ट्रेषु योविद्भिरोवी गेया तु कण्डने\nमहाराष्ट्रातल्या स्त्रिया कांडण व दळण करताना ओवी गातात, असा त्याचा अर्थ आहे. वरील अवतरणात ओवी ही संज्ञा छंद या अर्थी योजिली आहे. महानुभाव पंथात इसवी सनच्या १६व्या शतकाच्या अखेरीस भीष्माचार्य नामक एक ग्रंथकार झाला. त्याने मार्गप्रभाकर या आपल्या ग्रंथात दिलेले ओवीचे लक्षण असे – गायत्रीछंदापासौनी धृतिपर्यंत ग्रंथ वोवीयांचे तीन चरण जाणावे मिश्रित ग्रंथ वोवीयांचे तीन चरण जाणावे मिश्रित प्रतिष्ठे पासौनि जगतीपर्यंत\nया प्रकारच्या ओवीत साधारणपणे चार चरण (ओळी) असतात. पहिल्या तीन चरणांत यमक जुळविलेले असते. शेवटच्या चरणातील शेवटचे अक्षर भिन्न असते.\nज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत असे अनेक मराठी ग्रंथ ओवीबद्ध आहेत.\nउदा १. ज्ञानेश्वरीमधील ओव्या[संपादन]\n परिभ्रमे गा ॥ २-१५९ ॥\nना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसें अखंडित होत जात जैसें हें जन्ममरण तैसें अनिवार जगीं ॥ २-१६० ॥\n म्हणोनि हा न परिहरे आदि अंतु ॥ २-१६१ ॥\n ते सोनियाचे सुतीं वोविले तैसें म्यां जग धरिलें तैसें म्यां जग धरिलें सबाह्याभ्यंतरीं ॥ ७-३२ ॥\nउदा २. दासबोधामधील ओव्या[संपादन]\nनासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ईये ग्रंथीं ॥ ३०॥\n आंगीं बाणे तें वैराग्य चातुर्य कळे यथायोग्य \n समयो जाणती ॥ ३२॥\nआळसी तेचि साक्षपी होती पापी तेचि प्रस्तावती निंदक तेचि वंदूं लागती \nनाना दोष ते नासती पतित तेचि पावन होती पतित तेचि पावन होती प्राणी पावे उत्तम गती प्राणी पावे उत्तम गती \nया ओवीतील चरणांची व चरणातील शब्दांची संख्या किती असावी याचे बंधन नसते. सामान्यपणे दोन, तीन, साडेतीन व चार चरणही लोकगीतांतील ओवीत आढळतात. काही वेळा सर्व चरणात तर कधी काही चरणातच यमक दिसते. 'ओव्या' हा महिलांच्या आस्थेचा विषय मानला जातो. या ओव्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने सुपूर्द झाल्या आहेत, प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला हा वसा देत आली. हा वाङ्मयप्रकार मौखिक असल्याने या ओव्या लेखी स्वरूपात फारशा कुठेच मिळत नाहीत.\nसंसार,धर्म, संस्कृती, समाज, व्यवहारज्ञान, अपत्यजन्म, शिक्षण, विवाह, मुंज, भावाबहिणीचे नाते, पतीविषयीची आस्था, माहेर, जत्रा, आवडता देव, स्त्रीजन्म असे विषय ओव्यांमधे दिसून येतात.[१]\nलोकगीतांतील ओवी म्हणजे सर्वसामान्य स्त्रियांनी व्यक्त केलेला मनोभाव होय. ओवी म्हणजे ओवणे, गुंफणे. मराठी भाषेतील अभिजात छंद म्हणून हिची ओळख आहे.[२]\nपहीली माझी ओवी | पहीला माझा नेम \n
> महाराष्ट्र >> अजितदादांचे ‘स्थान’ अधोरेखित\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nपुणे / विशेष प्रतिनिधी\nअजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा, पक्षनेतृत्वाशी त्यांचे मतभेद असल्याची झालेली चर्चा, राष्ट्रवादीच्या बडोदा येथील राष्ट्रीय अधिवेशनाला त्यांची अनुपस्थिती या पाश्र्वभूमीवर अजितदादांचे पक्षातील नेमके स्थान काय, याबाबत उत्सुकता होती.. आजच्या अधिवेशनातील बैठक व्यवस्थेवरून राज्यात तरी तेच पक्षाचे सर्वात प्रमुख नेते असल्याचे स्पष्ट झाले. मधोमध असलेल्या सर्वोच्च चार खुच्र्यावर आसनस्थ होते अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि अजितदादा\nपक्षातील ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनाही हे स्थान नव्हते. खासदार सुप्रिया सुळेसुद्धा दूरच होत्या. मंचावर मधोमध असलेल्या चार खुच्र्या सर्व क���ही सांगत होत्या. त्यामुळे पक्षात काय धूसफूस आहे का, हे वरवर समजत नसले तरी दृश्य अर्थाने तरी अजितदादांचे स्थान विशेष होते. शरद पवार आणि अजितदादा एकमेकांशी हास्यविनोदही करत असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शरद पवारांनी त्यांच्या भाषणात आणि पत्रकारांशी गप्पा मारतानाही अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले. ‘माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर आता अजित पवारांचाही असा स्वभाव आहे. त्यांना त्याचा त्रासही होतो, पण आता लोक सांगू लागले आहेत की त्यांचेच वागणे चांगले आहे,’ असे पवार म्हणाले.\nमंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेणे योग्यच आहे, असे सांगतही पवारांनी त्यांची पाठराखण केली. ते म्हणाले ‘अजित पवार उपमुख्यमंत्री नसले तरी तेच पक्षाचे विधिमंडळाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी अशी बैठक घेण्यात काहीच गैर नाही.’\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/642", "date_download": "2020-03-28T15:37:34Z", "digest": "sha1:XCQD4JDG4V5RVNGOQ6P64BRWPQIJIVUF", "length": 13581, "nlines": 200, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 98| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n“महाराष्ट्रातील एक प्रख्यात साहित्यिक एकदां म्हणाले, ‘महात्माजींनीं हरिजनोद्धाराची चळवळ सुरु केली. लागले त्यासंबंधीं गोष्टी लिहायला. एक होती म्हारीण. ती गेली पाण्याला. सनातनी आले. त्यांनी तिला दगड मारले. तिला लागलें. परंतु तिचें मडकें फुटलें. त्याचेंच तिला फार वाईट वाटलें. कपाळांतून रक्ताची धार निघाली, तरी तिला तितकें वाईट वाटलें नसतें. परंतु फुटलेल्या मडक्यांतून धार लागेल याची तिला चिंता वाटली. झाली गोष्ट. ना कला, ना कला, ना तंत्र, ना कांही.’\n“त्या प्रख्यात साहित्यिकांना मला असें विचारावयाचें आहे की, ती गोष्ट लिहिणाराला तुमचें तंत्र व यंत्र नसेल माहीत. परंतु तुम्ही तर सगळे अभिजात कलावंत, नामवंत कलावंत आहात ना मग तुम्हीच का लिहीत नाही त्या हरिजन चळवळीवर मग तुम्हीच का लिहीत नाही त्या हरिजन चळवळीवर कां तुम्हाला ती वस्तु महत्त्वाची वाटत नाहीं कां तुम्हाला ती वस्तु महत्त्वाची वाटत नाहीं लाखों लोकांची भस्म होणारी जीवनें पै किमतीची वाटतात लाखों लोकांची भस्म होणारी जीवनें पै किमतीची वाटतात माणसें पशूसारखी केली जात आहेत – तें पाहून नाही का हृदय हालत, नाही का जळत बुद्धि, नांही का येत डोळ्यांना पाणी \n“महात्माजींसारखा मातींत पडलेल्या राष्ट्राला नवजीवन देणारा महापुरुष तो हरिजनांसाठी मोलवान प्राणाचा महान् यज्ञ पेटवतो. दगडांनाहि पाझर फोडणारें हें भव्य दर्शन पाहून तुम्हां कलावंतांची हृदयें उडत नाहींत, लेखणी तळमळत नाही. आणि तुमचें हे अश्मत्व पाहून, तुमची ही आळशी वृत्ति पाहून जर दुसरा एखादा कमी कलातंत्राचा मनुष्य तें ध्येय आपल्या शक्त्यनुसार मांडूं लागला तर त्याची टर उडवता का \n हीं महान् ध्येयें तुमच्या आजूबाजूला तुमचा स्पर्श व्हावा म्हणून तिष्ठत आहेत. ध्येयभगवान्, ध्येयसूर्य तुमच्या दारांत उभा आहे. जरा दारें उघडा व तुमच्या त्या डांसाचिलटांच्या, ढेकणांच्या खोलींत हा प्रकाश घ्या. कलेचें महान् स्थान धुळींत मिळवू नका. कलादेवीला डबक्यांत बुडवूं नका. चिखलांत बरबटवूं नका.\n“राष्ट्रांतील दुःखाला वाचा फोडा. पांढरपेशा सुखासीन लोकांना बेचैन वाटेल असें लिहा, असें गा. अशा जळजळीत कलाकृति निर्माण करा की, सारें राष्ट्र एक हांक देऊन उठेल. शतबंध तोडायाला उठेल.\n“महाराष्ट्रांतील हजारों खेड्यांतील जनताजनार्दनाचें, दरिद्रीनारायणाचें दर्शन घ्या. खरा महाराष्ट्र म्हणजे कॉलेजांतील प्रेमाचे खेळ करणारी चार श्रीमंतांचीं पोरें नव्हेत. खरा महाराष्ट्र तुम्ही पाहिलाही नाही. महाराष्ट्राचें दर्शन न घेतांच भराभरा महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार व आवडते कवी तुम्ही होत आहात. महाराष्ट्राचे आवडते म्हणजे चार सुशिक्षित सुखवेल्हाळांचे, हाच अर्थ नव्हे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/---------5.html", "date_download": "2020-03-28T14:25:04Z", "digest": "sha1:3BUDFFD3KSYREKBQDENHEUBJC4TMVM7R", "length": 31297, "nlines": 841, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "महीमानगड", "raw_content": "\nसमुद्रसपाटीपासून ३००० फुट उंचीचा महिमानगड साताऱ्याच्या पुर्व भागातील माण तालुक्यात मोडतो. महिमानगड गावामार्गे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे 12 कि.मी अंतरावर असणा-या महिमानगड फाट्यावरून पुढे जातो. महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीपर्यंत गाडीमार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची सुरेख तटबंदी दिसते. महिमानगड फाट्यावरून महिमानगड गावात जाण्यास वीस मिनिटे लागतात. हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला असुन महिमानगडवाडी किल्ल्याच्या उत्तर पायथ्याला उतारावर वसलेली आहे. महिमानगड गावाच्या जिल्हापरिषदेच्या कायार्लयासमोरील वाडीतील मंदिरापासून एक पायवाट गडावर जाते. मंदिराशेजारी आपल्याला एका जुन्या वाड्याचे अवशे�� दिसतात. या वाटेने वळणावळणाने थेट दरवाजापर्यंत जाताना गडाच्या दरवाजाचे बुरुज त्याच्या अभेद्यपणाची क्षणोक्षणी जाणीव करून देतात. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत तीन पाण्याची टाकी कोरलेली आहे. यातील एकात गच्च झाडी माजलेली असून दुसरे गाळाने पुर्ण भरले आहे पण तिसऱ्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मुळ वाटेवर येवू शकतो. गडाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव व दगडात खोद्लेल्या पायऱ्या आहेत. या वाटेने गड गाठण्यास अर्धा तास लागतो. इथल्या तटबंदीवर एक झाड वाढलेले आहे. झाडाच्या असंख्य मुळ्यांनी तटबंदीला चांगलेच जखडले आहे. महिमानगडाच्या हे झाड म्हणजे एक नवलच आहे, हे झाड उभे न वाढता आडवे वाढुन जमिनीला समांतर असे चाळीस पन्नास फूट पुढे आले आहे. येथून गडात उत्तरेकडून शिरणारा वळणदार मार्ग दिसतो. आतमधे गडाचा पुर्वाभिमुख बांधलेला दरवाजा होता. महिमान गडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली आहे. कमानीच्या बाजूचे उभे खांब मात्र अजून तग धरून आहेत. सुबक घडीव दगडाच्या या खांबांच्या खालच्या दोन्ही बाजूला चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दरवाजासमोर वळणदार भिंत अणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रुपासून संरक्षण दिलेले आहे असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ होते. काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून आपण गडामधे प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूस समोरच छोट्या टेकडीवर हनुमानाचे देऊळ दिसते. मंदिराशेजारीच एक टाके आहे. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पाय-या दिसतात. येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस उतारावर बारमाही पाण्याचे बांधीव खोल टाके आहे. खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहे. याच्या शेजारी अजून एक कोरडे टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. याशिवाय बांधीव टाक्याच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. येथून किल्ल्याच्या बांधकामासाठी दगड काढलेले असुन तो खडडा साच पाण्याचा तलाव म्हणुन वापरत असावा. या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे ज���ते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. ही सोंडवजा माची गडापासून भक्कम तटबंदीने वेगळी केली आहे. या सोंडेवर थोडेफार बांधकामांचे अवशेष दिसतात. सोंडेच्या पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी एक बुरुज आहे. हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे. येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. येथून प्रवेशद्वारापाशी येऊन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे काळजीपुर्वकच फिरणे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा राखला आहे. या तटबंदीमध्ये दोन चोर दरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील चोरदरवाजा दगडी ढासळल्याने बंद आहे. गडावर फार अवशेष शिल्लक नाहीत परंतु वाड्यांची काही जोती मात्र दिसतात. गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा मुलूख दिसतो. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगर आणि ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो. येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते. आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकी एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे. गड संपुर्णपणे फिरण्यास साधारण एक तास लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/------19.html", "date_download": "2020-03-28T15:32:45Z", "digest": "sha1:PSBR7NIMRJHP23HOWGJELIFXIFPBO66U", "length": 36455, "nlines": 841, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "पारोळा", "raw_content": "\nपारोळे गाव जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ध��ळे व जळगाव जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेले आहे. धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. पारोळा किल्ला जळगाव जिल्ह्यातील दगडी बांधकामाचा सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. पुर्वी गावाला चारही बाजूंनी तटबंदी असुन तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील पूर्वेकडील दरवाजास दिल्ली दरवाजा तर अन्य दरवाजांना धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी नावे होती. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गावाजवळ येताच मजबूत तटबंदीत असलेल्या भुईकोट किल्ल्याचे दर्शन घडते. १७व्या शतकाच्या सुरवातीस पारोळा भुईकोट बांधण्यात आला. पारोळा बसस्थानकाहुन काही अंतरावर असल्याने किल्ल्यापर्यंत पायी जाता येते. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार असुन किल्ल्याला चारही बाजूला तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला २० फुटी खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव आहे. शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये यासाठी खंदकात मगरी सोडल्या जात. त्यामुळे पाण्यातून किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नसे. सध्या या खंदक व तलावाच्या काठावर अतिक्रमण झाल्याने किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही पण आतील बाजूने पाहिल्यास मात्र पाण्यात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे आतील अवशेष सुस्थीतीत आहे पण किल्ल्याची देखरेख नसल्याने किल्ल्यात अस्वछता आहे. काही स्थानिक आजही किल्ल्याचा शौचालय म्हणुन वापर करतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणाऱ्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. गडाच्या नव्याने बसवलेल्या उत्तराभिमुख दरवाजाने आपण गडात प्रवेश करतो. किल्ल्याच्या खंदकावरून जाणाऱ्या या प्रवेशद्वारासमोर पूर्वी उचलता येणारा लाकडी पूल होता असे सांगितले जाते. आत आल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यासाठी देवड्या दिसतात तर समोर २० फूट उंच तटबंदी दिसते. या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या असुन वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. हे गडाचे रणमंडळ असुन गडाच्या मुख्य दरवाजावर थेट हल्ला क���ता येऊ नये यासाठी ही रचना आहे. सपाट भुभागावर बांधलेल्या चौकोनी आकाराच्या या भुईकोट किल्ल्याची लांबीरुंदी ४८० x ४५० फूट असुन किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत अकरा बुरुज आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच गडाच्या मध्यभागी बालेकिल्ला दिसून येतो. बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २० फूटी भव्य बुरुज असुन या बुरुजांच्या मध्ये एक ३० फूटी चौकानी बुरुज व त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी व तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या कमानींजवळ वरील बाजुस षटकोनी तर आतील बाजुस चौकोनी आकार असणारी विहीर आहे. कमानी पाहुन पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी एकमेव जिना आहे. या जिन्याने वर चढुन संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते पण उतरण्यासाठी पुन्हा येथेच यावे लागते. गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी असुन तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. आहे. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाच्या खाली आतील बाजुला दारुकोठार आहे. तटबंदीवरुन पूर्ण किल्ल्याचे चोहोबाजूंनी दर्शन घेता येते. किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाची कामे निधीअभावी अर्धवट आहेत. पूर्वेकडील या तटबंदीच्या बाहेरील बाजूस तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी तटबंदीत दोन ठिकाणी दरवाजे आहेत. असेच दरवाजे तलावाच्या विरुध्द बाजूस दिसून येतात. या तटबंदी समोर जमिनीच्या खालील पातळीत महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे एक भुयार असून ते ८ कि.मी.वरील नागेश्वर मंदीरात उघडते अशी समजूत आहे. गडावर अजुन दोन ठिकाणी या भुयाराचा मागोवा दिसतो. एक म्हणजे दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुस व बालेकिल्ल्याच्या चौकोनी बुरुजाच्या पुढे. या ठिकाणी बारकाईने पाहिल्यास या भुयाराचा आतील भाग खुप मोठा दिसतो यावरुन हे भुयार नसुन तळघर असावे असे वाटते. किल्ल्याच्या दक्षिणेला कोपऱ्यात हमामखान्याचे अवशेष असुन या तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेऱ्या असाव्यात. या कचेऱ्याच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते त्याचे ��वशेष पहायला मिळतात. महादेव मंदिराच्या पुढे जहागीरदार यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. येथेच पूर्वेला बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असुन पश्चिमेला लहान दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या एका मोठया बुरुजाचा आतील भाग झाडामुळे ढासळून गेला असून बुरुजाच्या बाहेरील भाग शिल्लक आहे. किल्ल्यात एकुण दहा विहिरी असुन मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर चार उजव्या बाजुला तर एक डाव्या बाजुला असुन चौकोनी बुरुजाच्या समोर एक, तर दोन दक्षिणेकडे तटबंदीजवळ व दोन विहीर बालेकिल्ल्यात आहे. बालेकिल्ल्यात असलेल्या विहीरीतील पाणी हौदात ओतून ते हमामखान्यापर्यंत खेळवण्यात आले होते ते चर आजही पहायला मिळतात. याशिवाय बालेकिल्ल्यात पाण्याचा अजुन एक हौद दिसून येतो. पाण्याबाबत हा किल्ला संपन्न असल्याचे दिसून येते. पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ.स.१७२७ मधे जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधल्याची नोंद आहे. या गावाची उभारणी किल्ला बांधणीच्या वेळी सुमारे २९० वर्षांपूर्वी झाली असावी. पन्नास घराचे खेडे असलेले गाव जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी तटबंदी असलेल्या शहरापर्यंत उर्जीतावस्थेला आणले. किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे त्या ठिकाणी ५० घरांची पेंढारांची वस्ती येथे होती. गावाचा एक भाग पेंढारपूरा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. पेशव्यांचे सरदार नेवाळक यांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला व हिंदवी स्वराज्य लयास गेले. संपुर्ण भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा वेळी इ.स. १८२१ साली पारोळे गावी व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊन बंड उदभवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचा प्रयत्न झाला. याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. पुढे इ.स.१८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला व झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरुन इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली. राणीचे नातलग म्हणून इ. स. १८५९ मध्ये त्यांच्या ताब्यातून किल्ला व शहर इंग्रजांनी घेतले व १८६० मध्ये जहागीरी खालसा केली. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशी दिली. शिवाय किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही आढळतात. राणी लक्ष्मिबाईच्या माहेरचे वंशज म्हणजे तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात....................सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/02/delhi-gang-rape-case-the-four-convicts-to-be-executed-on-3rd-march-at-6-am/", "date_download": "2020-03-28T14:31:57Z", "digest": "sha1:SL75D67VYKWBVUC3FXPODSEQWVU7ZARA", "length": 5190, "nlines": 85, "source_domain": "kalamnaama.com", "title": "निर्भयाच्या दोषींना ३ मार्च होणार फाशी – Kalamnaama", "raw_content": "\nनिर्भयाच्या दोषींना ३ मार्च होणार फाशी\nनिर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. पटियाला हाऊस न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आलंय. ३ मार्च रोजी सकाळी ६.०० वाजता निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.\nनिर्भयाच्या आईने या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. “आता ३ मार्च ही तारीख पुढे ढकलली जाणर नाही आणि त्या दिवशीच चारजणांना फाशी दिली जाईल अशी आशा आहे” असंही त्यांनी म्हटलं आहे.\n16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.\nPrevious article जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग\nNext article इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/pushkar-jog-new-upcoming-marathi-movie/articleshow/67147222.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T15:48:26Z", "digest": "sha1:JGHSWKJ4YWBZOXXR57LD5KUYNUPCJBTN", "length": 11748, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ती & ती : ‘ती & ती’मध्ये अडकलाय पुष्कर जोग - pushkar jog new upcoming marathi movie | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n‘ती & ती’मध्ये अडकलाय पुष्कर जोग\n​​मराठी बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोगचा आगामी चित्रपट येत आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याचा दोन तरूणींसोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या दोन मुली कोण आहेत, हे कोडं आता उलगडलं आहे.\n‘ती & ती’मध्ये अडकलाय पुष्कर जोग\nमराठी बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोगचा आगामी चित्रपट येत आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याचा दोन तरूणींसोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या दोन मुली कोण आहेत, हे कोडं आता उलगडलं आहे.\nपुष्कर जोगचा आगामी चित्रपट ‘ती & ती’येतोय. ‘ती & ती’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात पुष्कर जोगसोबत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघी ‘ती’आणि ‘ती’ ची भूमिका साकारणार आहेत.\nआनंद पंडित यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केली असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. पुष्करसह, आनंद पंडित, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.\nप्रेमाचा जेव्हा त्रिकोण बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा, दोन बायकांमध्ये फसलेला ‘ती & ती’ चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\nकनिकाला फसवलं जातंय, तिच्यावर दया करा; बॉलिवूड स्टारची मागणी\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\nकरोनाः हॉस्पिटलला भीती, कनिका कपूर पळण्याची, मागवले एक्स्ट्रा गार्ड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना विरुद्ध लढा; खिलाडी अक्षय कुमारची २५ कोटींची मदत\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर केला व्हिडिओ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘ती & ती’मध्ये अडकलाय पुष्कर जोग...\n'२.०'ची कमाई १००० कोटींच्या घरात पोहोचणार...\nइम्रानच्या 'चीट इंडिया'चं दुसरं पोस्टर आलं...\nसोशल मीडियाने यंगिस्तानला ग्रासले: कतरिना...\nझरीन खानने चाहत्याच्या कानशिलात लगावली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4/3", "date_download": "2020-03-28T14:41:18Z", "digest": "sha1:Y7RLLK65GUEQHR4W7IGYTM3X32Y5WODB", "length": 26352, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "मन की बात: Latest मन की बात News & Updates,मन की बात Photos & Images, मन की बात Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये ���रोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा ...\nआता तरी जागे व्हा\nमदतीचा प्रचार करत फिरत नाही: सोनम कपूर\nमायकल जॅक्सनला आधीपासून होती करोनाची भीती\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्ण...\nकरोना व्हायरस- मंदिरा बेदीला आला पॅनिक अटॅ...\n'शक्तिमान' मालिका पुन्हा दाखवा; नेटकऱ्यांच...\nकरोना-'त्यांनी वटवाघूळ खाण्याची शिक्षा जगा...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली 'अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्यात २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल देण्याच्यावेळी सरकार, राजकीय पक्ष आणि ...\nशत्रुत्वाची भावना संपवा: 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे आवाहन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'द्वारे सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करत अयोध्या प्रकरणावरही भाष्य केले. देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पंतप्रधानांनी दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला.\n‘भारत की लक्ष्मी’ अभियानात झळकल्या सिंधुताई सपकाळ\nदिवाळीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'सेल्फी विथ डॉटर'च्या धर्तीवर 'भारत की लक्ष्मी' अभियान चालवण्याचं आवाहन केलं होतं. या अभियानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा सन्मान करण्यात आला आहे.\nव्हॅटिकन ः भारतीय नन मरियम थ्रेसिया आणि अन्य चौघांना पोप फ्रान्सिस यांनी येथील सेंट पीटर्स चौकात आयोजित शानदार समारंभात संतपद बहाल केले...\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीपंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे 'मन की बात'मध्ये ...\nतरुणांच्या हितासाठी ‘ई-सिगारेट’वर बंदी\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली'देशातील तरुण नव्या व्यसनाकडे ओढले जाऊ नयेत यासाठीच ई सिगारेटवर बंदी घातली आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ...\nलतादीदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या: मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'मध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याशी केलेली बातचीत ऐकवली. पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी त्यांनी लता मंगेशकर यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ही बातचीत सर्वांना ऐकवून मोदी म्हणाले की हा मोठी बहीण आणि लहान भावात झालेला संवाद होता.\n'भारत की लक्ष्मी'अभियान राबवण्याची गरज: मोदींचे आवाहन\nदिवाळीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 'सेल्फी विथ डॉटर'च्या धर्तीवर 'भारत की लक्ष्मी' अभियान चालवण्याचं आवाहन केलं. आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचं नाव उज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करूया. 'भारत की लक्ष्मी' असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करू शकता, असं आवाहन मोदींनी आज 'मन की बात'मध्ये केलं.\nLive 'मन की बात':ई-सिगरेट धोकादायक; सावध राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन​​\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आपल��या 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. पंतप्रधानांनी मन की बातच्या सुरुवातीलाच नवरात्रोत्सव, छटपूजा, दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जाणून घेऊयात पंतप्रधान मोदी काय म्हणताहेत...\n‘हा हिंदुत्वाची बदनामी करण्याचा डाव’\nम टा प्रतिनिधी, पुणे 'गोरक्षणाच्या नावाखाली, 'जय श्रीराम'ची घोषणा देण्यासाठी हत्या केली जात आहे...\nअर्थमंत्र्यांना 'ढंग की बात' करता येत नाही: थरूर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे 'मन की बात' करतात. अर्थमंत्र्यांना 'ढंग की बात' करता येत नाही. हे लोक 'जन की बात' कधी करणार, असा सवाल थरूर यांनी केला.\nम टा खास प्रतिनिधी, नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांमध्ये क्रेझ वाढत असून त्याचा प्रत्यय सभेच्या ठिकाणी आला...\nसाहेब, आता तरी ‘इंजिन’ चालवा\nलोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. पक्ष टिकवायचा असेल, तर निवडणूक लढलीच पाहिजे, अशी कळकळ कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या कानी घातली आहे. मात्र, ठाकरे यांची 'मन की बात' अजूनही न समजल्याने आगामी निवडणूक लढायची की नाही, याबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम कायम आहे.\nमोदीजी, ऐका पेन्शनर्सची ‘मन की बात’\nमोदीजी, ऐका पेन्शनर्सची 'मन की बात'बैठकीद्वारे पेन्शनधारकांची मागणीम टा...\nकोणत्याही सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना पहिले शंभर दिवस हा अपुरा कालावधी आहे. मतदारांनी सरकारला काम करण्यासाठी पाच वर्षे दिली आहेत. त्यातला केवळ एक अठरांश काळ पुरा झाला आहे.\n‘मन की बात’ साकारणारा मूर्तिकार\nपुण्याच्या गणेशोत्सवात 'धोंडफळे' या आडनावाला विशेष महत्त्व आहे...\n‘मन की बात’ साकारणारा मूर्तिकार\nपुण्याच्या गणेशोत्सवात 'धोंडफळे' या आडनावाला विशेष महत्त्व आहे...\nधान्य मूठभर, आहार पोटभर\n‘मूठभर धान्य’च्या आनंदाचा हटके अंदाज\nअंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या कार्यशाळेत 'सीईओं'ची घोषणाबाजी म टा...\nमहात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीपासून म्हणजे येत्या दोन ऑक्टोबरपासून प्लास्टिकमुक्तीची क्रांती घडवून आणण्याचे पं��प्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची गरज आहे. विघटन होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे चक्र विषारी रसायनांच्या\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएल\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे दान\nकरोनाचे संकट; सोनं गमावणार 'ही' ओळख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/pressure", "date_download": "2020-03-28T14:53:31Z", "digest": "sha1:37V4DQOQH5ZDEXOMXE6SV5YHUDZ6WADM", "length": 28906, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pressure: Latest pressure News & Updates,pressure Photos & Images, pressure Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा ...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nकरोना विषाणूने जगभरातील गुंतवणूकदारांना पोळून काढले आहे. मागील महिनाभरात करोनाने भांडवली बाजार आणि कॉमोडिटी बाजाराला जबर हादरे दिले आहेत. यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वच गुंतवणूक पर्यायांना मोठं नुकसान सहन करावं लागलं असून आजतागायत सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून असलेली सोन्याची ओळख सुद्धा धोक्यात आली आहे.\nकाही वर्षांपूर्वीपर्यंत उच्च रक्तदाब हा फक्त वृद्ध लोकांचा आजार समजला जायचा. आता मात्र, २०-२२ वर्षांचे तरुणही उच्च रक्तदाबानं पीडित असल्याचं दिसून येतं. शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे ४० टक्के भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.\nआरोग्यमंत्र : मधुमेह, रक्तदाबापासून किडनीचा बचाव\nएकदा मधुमेहामुळे किडनी निकामी होण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर किडनीस पूर्ववत करण्यासाठी उपाय नाही. मात्र योग्य काळजी घेतल्यास ज्यांच्या किडनीवर दुष्परिणाम झाले आहेत, अशा रुग्णांची किडनीच्या कार्यान्वयनाचा कालावधी वाढविता येऊ शक��ो.\n‘नागरिकत्व’ कायद्यावरून काँग्रेसचा दबाव नाही: राऊत\n'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत दिल्लीत बैठक सुरू असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचा संपर्क झाला आहे. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी, तसेच काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशीही बोलणे झाले आहे.\nसुनो जिंदगी: तणावाखाली देखील 'असं' करा उत्तम काम\n'काश्मीरप्रश्नी जगाचे पाकिस्तानकडे दुर्लक्ष'\nकाश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेस आणण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी दिली. जागतिक समुदायाविषयी आपण याबाबत नाराज असल्याची खंतही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.\nबदलती जीवनशैली व रक्तदाब\nवाढते ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचा टप्पा तिशीमध्ये आला आहे. या तक्रारींमध्ये रक्तदाबाच्या सर्वाधिक तक्रारी आता स्त्रियांना भेडसावत आहेत.\nकुलभूषण जाधव यांच्यावर पाककडून खोटं बोलण्यासाठी दबाव\nपाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानकडून प्रचंड दबाव आणला जात आहे. पाकिस्तानचे खोटे आरोप कबूल करण्यासाठी कुलभूषण यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा भारतानं केला आहे. दरम्यान कुलभूषण यांच्या अटकेनंतर तब्बल तीन वर्षाने पाकिस्तानने पहिल्यांदाच त्यांना कौन्सिलर अॅक्सेस दिला आहे.\n सेल्फी व्हिडिओ सांगणार तुमचा 'बीपी'\nसोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी तसेच डिस्प्ले पिक्चर (डीपी) बदलण्यासाठी अनेकदा सेल्फी काढला जातो. परंतु, आता सेल्फीतून ब्लड प्रेशर (बीपी) किती आहे हे कळणार आहे. कॅनडामधील टोरंटो विद्यापीठातील एका संशोधकाने हा दावा केला आहे. सेल्फी व्हिडिओतून ब्लड प्रेशर कळू शकतो, असं त्याचं म्हणनं आहे.\nसंतुलनशक्ती वाढवतं ‘एक हस्त मयुरासन’\n​गेल्या वेळच्या लेखामध्ये आपण मयुरासनाविषयी जाणून घेतलं होतं. मयुरासनामध्ये दोन्ही हातांचा उपयोग केला जातो. पण मयुरासन करण्याचा सराव झाला तर ते एका हातावर देखील केलं जाऊ शकतं.\nतपास यंत्रणांच्या धाकाने सत्ताधारी सत्तांतर घडवताहेत: शरद पवार\nतपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी इतर पक्षांमधील नेत्यांना सत्तांतरासाठी धमकावत आहेत आणि हे सूड आणि दबावाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: आमदारांना फोन करत असल्याचा थेट आरोपही पवार यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.\nएफडीएचे ३३ ठिकाणी छापे, २० लाखांची औषधे जप्त\nऔषधांच्या खोट्या व फसव्या जाहिराती करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या उत्पादकांवर ३३ ठिकाणी धाडी टाकून असा सुमारे २० लाख रुपये किंमतीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. ही कारवाई एप्रिल ते जून या कालावधीमध्ये करण्यात आली आहे.\nदबावाच्या परिस्थितीत कार्तिक उपयोगी पडेलः मोंगिया\nविश्वचषक स्पर्धेत भारतीय संघावर दबावाची परिस्थिती असेल, तेव्हा दिनेश कार्तिक उपयोगी पडेल, असं मत भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक नयन मोंगिया यानं व्यक्त केलं आहे. विश्वचषक संघात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाल्याप्रकरणी अनेकांच्या भुवया उंच झाल्या होत्या. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील संघनिवडीवर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती.\nजागतिक उच्च रक्तदाब दिन: तरुणांमधील अतिरक्तदाबाची 'ही' आहेत कारणे\nमहिलांमधील उच्च रक्तदाब चिंताजनक\nबदलती जीवनशैली आणि सातत्याने वाढत्या ताणतणावामुळे राज्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेकदा वैद्यकीय तपासण्या उशिरा केल्यामुळे उच्च रक्तदाबामुळे होणारा त्रास वाढलेला दिसत आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांमध्येही चिंताजनक असून आजच्या उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभूमीवर या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.\nअतिरक्तदाबाचा आजार: अशी घ्या काळजी\nआरोग्याचा 'लक्ष्य'भेदअनेकांचा असा समज असतो की नेमबाजी या खेळासाठी शारीरिक तंदुरुस्तीची काही गरज नसते...\nपंचांवरील वाढते दडपण चिंताजनक: झहीर\nसध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरून पंचांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल नाराजी प्रकट केली होती. त्या संदर्भात मुंबई इंडियन्सचा संचालक (क्रिकेट) झहीर खान म्हणतो की, पंचांवर जेवढे दडपण येईल तेवढी परिस्थिती अधिक कठीण बनत जाईल.\nपंचांवरील वाढते दडपण चिंताजनक: झहीर\nसध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरून पंचांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल नाराजी प्रकट केली होती. त्या संदर्भात मुंबई इंडियन्सचा संचालक (क्रिकेट) झहीर खान म्हणतो की, पंचांवर जेवढे दडपण येईल तेवढी परिस्थिती अधिक कठीण बनत जाईल.\nउच्च रक्तदाब किंवा अतिरक्तदाब असलेल्यांच्या शरीरातील रक्तवाहिन्यांवर खूप ताण येतो. त्याचे योग्यवेळी निदान झाले नाही तर पक्षाघात, कवटीमध्ये रक्त साचून मेंदूमधील उतींना अपाय होणे, हृदयविकाराचा झटका येणे, तसेच हृदय आणि मूत्रपिंड निकामी होण्यासह दृष्टी जाण्यासारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएल\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे दान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ank-jyotish-numerology-prediction-24-february-2020/", "date_download": "2020-03-28T14:32:47Z", "digest": "sha1:D5UMWLZUYWD624WFHCDO6TOHJBIYAEQR", "length": 16593, "nlines": 205, "source_domain": "policenama.com", "title": "अंक ज्योतिष : 24 फेब्रुवारीला मुलांकानुसार 'हा' आहे तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग | ank jyotish numerology prediction 24 february 2020", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nपुण्यातील फुरसुंगीमध्ये मांज्यामध्ये अडकलेल्या होला पक्ष्याची सुखरूप सुटका\nअंक ज्योतिष : 24 फेब्रुवारीला मुलांकानुसार ‘हा’ आहे तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग\nअंक ज्योतिष : 24 फेब्रुवारीला मुलांकानुसार ‘हा’ आहे तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग\nपोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंका���्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे\nतुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. स्वत:वर नियंत्रण ठेवून आपली कामे करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य व प्रेम मिळेल. कुटुंबाची जबाबदारी पार पाडाला आणि त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्याल.\nशुभ रंग – लाल\nमनात सकारात्मक विचार राहतील. तुम्हाला आशेचे किरण दिसतील. तुमच्या आकर्षणाचा लाभ उठवा. नोकरीतील कामे पूर्ण होतील. कुटुंबात एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.\nएखाद्या जुन्या मित्राशी फोनवर चर्चा होऊ शकते. मन स्वार्थी होऊ शकते, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिमा बिघडू शकते. परंतु, कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य तुमच्या सोबत असेल.\nशुभ रंग – सफेद\nसंततीकडून एखादी खुशखबर मिळू शकते. आज तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहिल. परंतु, स्वत:वर नियंत्रण ठेवा. चांगले परिणाम दिसून येतील. अभ्यासासंबंधीची कामे गतिमान होतील. कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे.\nशुभ अंक – 10\nशुभ रंग – निळा\nआव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. उत्पन्न कमी होऊ शकते. आरडाओरड करून काम करू नका. बेपर्वाई घातक ठरू शकते. शरीरीक आणि मनसिकदृष्ट्या मध्यम अनुभव येईल. अविवाहितांच्या विवाहाचे काम पुढे सरकेल.\nशुभ अंक – 3\nशुभ रंग – निळा\nएखाद्या समस्येमुळे मन अशांत राहिल. प्रिय व्यक्तीशी भांडण होऊ शकते. देवपूजेत मन लागणार नाही. पत्नीशी वाद होऊ शकतो.\nशुभ अंक – 26\nशुभ रंग – क्रीम\nकुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. पती-पत्नीमध्ये मतभेद वाढू शकतात. तुमचे पूर्ण लक्ष्य तुमच्या ध्येयाकडे राहिल. अनोळखी व अपरिचित व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका. स्वभावात चढ-उतार राहिल. ताप येण्याची शक्यता आहे.\nशुभ रंग – तपकिरी\nपैसे जास्त खर्च होतील. आज तुमचा वेळ धार्मिक कामात जाईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. वैवाहिक जीवनात काही कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. मुलांवर या वादाचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.\nशुभ अंक – 6\nशुभ रंग – सिल्व्हर\nजर नवीन कार्य सुरू करायचे असेल तर आजचा दिवस शुभ आहे. पैसे जास्त खर्च होतील. व्यवसायातील अडथळे कमी होतील. आज तुम्हाला सरकारकडून लाभ मिळू शकतो. प्रवासात राहिल्याने खर्चात वाढ होईल.\nशुभ अंक – 12\nशुभ रंग – सफेद\nसाताऱ्यातील ‘सैनिकी’ स्कुलमधील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यु\nभाजी विक्रीतून पैलवानांचा सोसायटीत तुफान ‘राडा’, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील घटना\nअंक ज्योतिष 21 मार्च : ‘हा’ मुलांक असेल तर आज ‘बॉस’ आणि…\n21 मार्च राशीफळ : आज ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींनी राहावे…\nअंक ज्योतिष 20 मार्च : ‘हे’ 3 मुलांक असणार्‍यांना बढतीचे…\n20 मार्च राशीफळ : आज होतोय शिवयोग, ‘या’ 6 राशींची कामे नक्की होणार, जाणून…\nअंक ज्योतिष 19 मार्च : ‘हा’ मुलांक असणार्‍यांनी घ्यावी आरोग्याची…\n19 मार्च राशीफळ : ‘या’ 3 राशीच्या लोकांना आज होणार ‘धनलाभ’,…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम…\nLockdown : ‘लॉकडाऊन’च्या काळात भीषण ‘अपघात’,…\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला पहिला ‘कोरोना’…\nसततच्या ट्रोलिंगमुळं वैतागलेल्या कनिक कपूरनं केलं…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\nCoronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला,…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम…\n29 मार्चपासून पुन्हा सुरू होणार IPL चा ‘रोमांच’,…\nCoronavirus : पाकिस्तानमध्ये ‘कोरोना’…\nअभिनेत्री हिना खानचा ‘नागिन 4’ मालिकेबद्दल मोठा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं ‘म��न’ \nCoronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’बद्दल फेक ‘ऑडिओ…\nकोरोनामुळे आंबा बागायतदारांची होणार कोंडी बाजारपेठेवर अनिश्चिततेचे…\nCoronavirus : पत्नीला ‘कोरोना’चा धोका असल्यानं न्यूझीलंडचा…\nसुट्टीचा मुलांनी सदुपयोग करावा : संजय नायडू\nCoronavirus : इटलीमध्ये तुटलं मृत्यूचं रेकॉर्ड 24 तासात 1000 जण ‘कोरोना’चे बळी, अमेरिकेत 18 नवे…\nCoronavirus : पाकिस्तानमध्ये ‘कोरोना’ व्हायरसच्या रूग्णांचा आकडा वाढून पोहचला 1320 वर, 11 लोकांचा मृत्यू\nCoronavirus : फक्त 5 मिनीटांमध्ये करेल ‘कोरोना’ व्हायरसची ‘तपासणी’, ‘या’ नव्या किटला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-feature-street-play-movement-is-lost-what-do-u-think/", "date_download": "2020-03-28T14:28:34Z", "digest": "sha1:JJKJBIOINPV4CGXHF63SJAOBQURBEDIF", "length": 20113, "nlines": 232, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्रबोधनाचं जागर मांडणारी पथनाट्य चळवळ 'हरवतेय'! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nप्रबोधनाचं जागर मांडणारी पथनाट्य चळवळ ‘हरवतेय’\n दि. १० गोकुळ पवार : पथनाट्य म्हटलं कि आपल्या एकाच वेश शभूषेत असलेले पाच सहा तरुण मंडळी रस्त्यावर कला सादर करतांना दिसतात. पण पथनाट्य हे रस्त्यावर किंवा गल्लीबोळात करत असले तरी लोकचळवळीचे प्रभावी माध्यम म्हणून पथनाट्याकडे पाहिले जाते. समाजाला भानावर आणणारे, वैचारिक भूमिका मांडणारे, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पथनाटय करीत असते. पण हीच प्रबोधनाच जागर मांडणारी चळवळ हरवतं चाललीय का\nएकेकाळी विशिष्ट सामाजिकविचार जनमानसात पोचवण्याचे काम पथनाट्य चळवळीने केले. आजही महाविद्यालयीन एनएसएस व काही सेवाभावी संस्था आपल्या उपक्रमशीलतेतून समाज प्रबोधनासाठी पथनाट्याचा वापर करतात. याद्वारे विविध विषयांना समाजासमोर मांडून त्यांना वाचा फोडण्यात येते. कारण पथनाट्य हि एक सामाजिक चळवळ असून विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा पथनाट्याद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणार्‍या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. यामध्ये स्त्रियांवरील अत्याचार, सरकारची अकार्यक्षमता, कामगारांची पिळवणूक, विद्यार्थ्यांच्या समस्या, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. परंतु आता पथनाट्य चळवळीला ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विषयांना डावलून पथनाट्य आता मार्केटिंगकडे वळू लागली आहेत. यामुळे पथनाट्याच्या दर्जासह पथनाट्यातील आपलेपण हरवत चालले आहे.\nसाधारण अमेरिकेत १९६३च्या दरम्यान काही कलावंतांनी मिळून पथनाट्य हि संकल्पना मांडली. त्यानंतर भारतात गेल्या काही दशकांपासून पथनाट्य चळवळ सुरु आहे. या चळवळीने आंबेडकरी चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ, कामगार चळवळ या चळवळींना साथ देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. अलीकडच्या काळात कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी एकमेव साधन म्हणून पथनाट्य चळवळीकडे पाहिले गेले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी खूप चांगल्याप्रकारे पथनाट्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. शाळा, महाविद्यालय, युवक युवती यांनी सामाजिक चळवळीचा कणा म्हणून चळवळीकडे पाहिले. त्यामुळे गेल्या काही वर���षांत पथनाट्य चळवळीला वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.\nपथनाट्य चळवळीने जोर धरल्यानंतर अलीकडच्या काळात पथनाट्य आणि मार्केटिंग असे समीकरण बनल्याचे दिसत आहे. एकेकाळी सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पथनाट्य आज राजकीय नेत्यांच्या प्रचारात व्यस्त असतांना दिसते. कारण लोकचळवळीचे प्रभावी माध्यम आज लोकप्रतिनिधींचे प्रचार तंत्र म्हणून वापरले जात आहे. त्यामुळे कामगार, विद्यार्थी स्त्रीवर्ग यांचे प्रश्न व जनआंदोलनाचे माध्यम आज हरवत चालल्याचे दिसून येत आहे.\nभाजपला ७२ तर शिवसेनेला २४ तासांची मुदत का संजय राऊत यांचा सवाल\nशिवसनेच्या सह्या घेण्याचे काम सुरु; मातोश्री परिसरात झळकले ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री’चे फलक\nतुम्ही पाठवलेला मॅसेज होणार गायब; व्हाट्सअँपचे नवे फिचर\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव : पंतप्रधानांनी मराठीतून केली भाषणाची सुरूवात\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nभुसावळ डाक कार्यालयात सतर्कता सप्ताह साजरा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nभुसावळ : आगपेट्यांचा दुर्मिळ संग्रह – राकेश भावसार यांचा 29 वर्षांपासून छंद : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्न\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, फिचर्स\n‘या’ आहेत सर्वात महागड्या अभिनेत्री; दीपिकाचा नंबर कुठे जाणून घ्या\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nतुम्ही पाठवलेला मॅसेज होणार गायब; व्हाट्सअँपचे नवे फिचर\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/indian-coast-guard-recruitment-15022020.html", "date_download": "2020-03-28T15:19:49Z", "digest": "sha1:OWT7ZHVS272QANVQVWDX4GNGJSDHOAVO", "length": 9996, "nlines": 174, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या ३७ जागा", "raw_content": "\nभारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या ३७ जागा\nभारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या ३७ जागा\nभारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक किंवा समकक्ष. ०२) इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह.\nवयाची अट : १८ वर्षे ते २२ वर्षे (जन्म ०१ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ च्या दरम्यान झालेला असावा) [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nउंची किमान १५७ सेमी\nछाती फुगवून ५ सेमी जास्त.\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ४७,६००/- रुपये + ग्रेड पे\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nप्रवेशपत्र दिनांक : ०९ ते १६ एप्रिल २०२० रोजी\nपरीक्षा दिनांक : एप्रिल २०२० रोजी\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 March, 2020\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ५५ जागा\nअंतिम दिनांक : ३१ मार्च २०२०\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० ��ार्च २०२०\nसीएसआयआर-जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूट दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात [IGCAR] कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पदांच्या ३० जागा\nअंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [IHBAS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा\nअंतिम दिनांक : ०८ एप्रिल २०२०\nकोहिनूर हॉस्पिटल [Kohinoor Hospital] मुंबई येथे विविध पदांच्या २२ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nजसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर [Jaslok Hospital Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792436", "date_download": "2020-03-28T15:07:27Z", "digest": "sha1:VFXNDZVSRN7JI7X575YZWTIXRKXF5XQN", "length": 14506, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर\nऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर\nजपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे यांची माहिती, थॉमस बाक यांची अखेर प्रतिकूल परिस्थितीसमोर शरणागती\nजगभरात कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचे जीवघेणे वादळ शमण्याचे नाव घेत नसताना टोकियो ऑलिम्पिकला देखील त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोजकांना मंगळवारी जाहीर करावा लागला. जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर जपान व आयओसी यांनी संयुक्त पत्रक जारी करत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.\nआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयवोसी) टोकियो ऑलिम्पिकबाबत ठोस निर्णय घ्यावा, या मागणीवरुन मंगळवारी अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने चार आठवडय़ानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मांडली होती. त्यावर जगभरातील ऍथलिटस्नी टीकेचे आसूड ओढले. यामुळे आयओसीला याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा लागला.\nकॅनडा व ऑस्ट्रेलिया या संघांनी ऑलिम्पिकमधून माघार जाहीर केल्यानंतर अमेरिकन ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा लांबणीवर टाकणे हाच सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय असल्याचे नमूद केले होते. जागतिक स्तरावरील विविध ऑलिम्पिक संघटना व वर्ल्ड ऍथलेटिक्ससारख्या क्रीडा कार्यकारिणीनी ही स्पर्धा लांबणीवर टाकावी, अशी मागणी यापूर्वीपासूनच केली होती. मात्र, आयओसीने आतापर्यंत थांबा व पहा अशी भूमिका घेणे अधिक पसंत केले होते.\nप्रत्यक्ष स्पर्धेला अद्याप जवळपास चार महिन्यांचा कालावधी हाताशी बाकी असल्याने आताच स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणे घाईचे ठरेल, असे आयओसीने सोमवारी म्हटले. पण, 24 तासाचा कालावधी उलटण्यापूर्वीच त्यांना प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला.\nअमेरिकन ऑलिम्पिक पथकाने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेबाबत सर्वेक्षण केले असून त्यात स्पर्धा लांबणीवर टाकावी का, असा प्रश्न 1780 अमेरिकन ऍथलिटसमोर ठेवला. त्यात 68 टक्के ऍथलिटस्नी ही स्पर्धा लांबणीवर टाकणे बेहत्तर ठरेल, असे नमूद केले होते. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या असून स्पर्धेच्या तयारीतही अडथळे आले आहेत.\nकाही देशांनी घरी थांबून राहण्याचे सक्त आदेश जारी केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर कमालीची बंधने आली आहेत. अमेरिकेच्या जलतरण व ट्रक अँड फिल्ड पथकाने आपल्या ऑलिम्पिक संघटनेशी यापूर्वीच संपर्क साधत स्पर्धा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती.\nदरम्यान, ब्रिटीश ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष हय़ूज रॉबर्टसन यांनी व्हायरसचा प्रकोप असाच कायम राहिला तर आपण आपले पथक पाठवू शकणार नाही, असे स्पष्ट केले होते. एकीकडे, स्पर्धेला विरोध कायम असताना गुरुवारपासून जपानमध्ये ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीच्या दौडीला सुरुवात होणे अपेक्षित होते. ते ही आता रद्दबातल झाले आहे.\nब्रिटीश सायकलिस्ट कॅलम स्किनरने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पि�� समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यावर जोरदार टीका केली. बाक यांना कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी करुन दाखवायची होती. पण, ते यासाठी खेळाडूंना पणाला लावत होते, अशी टीका कॅलमने केली.\nजपानचे पंतप्रधान, आयओसी अध्यक्ष यांच्यात सविस्तर चर्चा\nजपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. टोकियोचे राज्यपाल युरिको कोईके, आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी व ऑलिम्पिक मंत्री सेईको हाशिमोतो यांचाही या चर्चेत समावेश राहिला.\nआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने चार आठवडय़ानंतर स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाईल, असे सोमवारी जाहीर केल्यानंतर त्यावर बरीच टीका झाली. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा फलद्रुप ठरली. कॅनडा व ऑस्ट्रेलिया या देशांनी ऑलिम्पिकमधून यापूर्वीच माघार घेतली असून अमेरिकेने ही स्पर्धा लांबणीवर टाकणे योग्य ठरेल, असे म्हटले होते.\nजर्मन ऑलिम्पिक संघटना अध्यक्षांची आयओसीवर टीका\nजर्मनीच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ऍल्फोन्स होएर्मन यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर मंगळवारी कडाडून टीका केली. ही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकणे गरजेचे आहे, असे ऍल्फोन्सनी नमूद केले होते.\n‘दि. 24 जुलैपासून स्पर्धा सुरु होणार आहे. त्याची पुनर्रचना करावीच लागणार आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती हा निर्णय लांबणीवर टाकत काय साध्य करत आहे, हे कोडेच आहे. जागतिक स्तरावरील खेळाडू, प्रशिक्षक, सहायक पथक व चाहते या सर्वांचे हित हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नजरेसमोर असायला हवे. पण, दुर्दैवाने तसे चित्र उशिरापर्यंत दिसून आले नाही’, अशी टीका त्यांनी पुढे बोलताना केली.\n‘सध्याच्या परिस्थितीत आमचे खेळाडूही अतिशय कठीण परिस्थितीत, कठीण मानसिकतेत आहेत. जरी त्यांचा नियमित सराव सुरु असला तरी ऑलिम्पिक पात्रतेचा मार्गच अद्याप अनिश्चित असल्याने ही परिस्थिती आव्हानात्मक आहे’, असे त्यांनी शेवटी नमूद केले.\nस्पर्धा लांबणीवर टाकणे हाच अंतिम पर्याय ठरेल : डिक पाऊंड\nआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे वरिष्ठ पदाधिकारी डिक पाऊंड यांनी अवघ्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रकोप रोज संकटे, आव्हाने उभी करत असताना यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकणेच योग्य ठरेल, अशा शब्दात आपल्याच संघटनेला घरचा अहेर दिला. जपानचे पंतप्रधान ऍबे यांनी ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते बोलत होते.\nमोहन बागान एएफसी चषकाच्या प्लेऑफमध्ये\nपी.व्ही.सिंधू थेट क्लास वन अधिकारी होणार\nपहिल्याच सामन्यात युवराज नाराज\n‘द हंड्रेड’ स्पर्धेत स्टीव्ह स्मिथ वेल्श फायरचा कर्णधार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/--------18.html", "date_download": "2020-03-28T14:30:37Z", "digest": "sha1:2KCWDV4GBOQ5KRFRBFG6XXHHO4YWASFP", "length": 24699, "nlines": 841, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "महाकाली", "raw_content": "\nसध्या महाकाली गुंफा म्हणून प्रसिद्ध असलेली काळ्या पहाडात खोदकाम करून एकूण १९ गुंफांमध्ये उभारलेली हि लेणी कोंडीविटे गुंफा या नावाने ओळखली जातात. आजचा अंधेरी पूर्व येथील मरोळ हा परिसर कधीकाळी एका राज्याची राजधानी होता हे एक ऐतिहासिक सत्य आहे. भीमदेव राजा आणि त्याचा पूत्र प्रताप याने चौदाव्या शतकात ठाण्याहून आपली राजधानी मरोळ येथे नेली. मरोळच्या परिसराला त्याने प्रतापपूर असं नाव दिलं होतं. देवगिरीचा भीमदेव राजा दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीकडून पराभूत होऊन देवगिरीहून उत्तर कोकणात ठाणे ही राजधानी करून राज्य करू लागला. भीमदेव राजा लढवय्या होताच परंतु तो द्रष्टा राजा होता. राजा भीमदेव आणि त्याचा पुत्र प्रताप यांनी अनेक मंदिरं, तीर्थक्षेत्रं उभी केली. गुजरात येथील सुलतानाने प्रतापपुरवर आक्रमण करून या परिसरातील मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मूर्तिची मोडतोड केली. कोंडीविटा लेणी म्हणजेच महाकाली लेणी अंधेरी स्थानकापासून ६ कि.मी. अंतरावर आहेत. या लेणी मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसलेल्या आहेत. मरोळ आणि जोगेश्वरी गुंफा यांच्या मध्यभागी महाकाली गुंफा आहेत. इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 6 या काळात या लेण्या बांधण्यात आल्या आहेत. यात एकूण 19 बुद्ध लेण्या आहेत. ह्या लेण्या डोंगरावर पूर्वेला पंधरा व पश्��िमेला चार अशा दोन भागात विभागल्या आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफाचा वापर बौद्ध भिक्खू प्रार्थनेसाठी आणि वास्तव्यासाठी करत असत. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने, त्यांना महाकाळ असेदेखील म्हटले गेले आहे. महाकाली गुफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले महाकाली मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. या सर्व लेण्या बौद्धधर्मीय असुन यात आपल्याला विविध स्तूपही पाहायला मिळतात. अंधेरी स्थानकावरून बस व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचू शकतो. मुंबईच्या गर्दीत या लेण्या हरवून गेल्या आहेत. सरकारी अनास्थेमुळे या लेण्यांची दुरावस्था झाली आहे. या गुंफांमध्ये भिकारी, गर्दुल्ले, भटके यांचा सर्रास वावर आढळतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/armed-forces-tribunal-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T14:18:09Z", "digest": "sha1:WDVEEX7PVEPJAEOWQZSDAODHQDQR6XD4", "length": 4295, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसशस्त्र सेना न्यायाधिकरण भरती २०२०\nArmed Forces Tribunal Recruitment 2020 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे विविध पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/25-year-old-mentally-challenged-woman-was-allegedly-raped-by-an-unidentified-man-in-jalna-district/articleshow/74195892.cms", "date_download": "2020-03-28T15:06:35Z", "digest": "sha1:6X2WKF6NKTANYVILKDRXAI6LNPTMDX4C", "length": 12852, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mentally challenged woman raped : धक्कादायक! जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्��ार - 25-year-old mentally challenged woman was allegedly raped by an unidentified man in jalna district | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्कार\nराज्यात महिला आणि तरुणींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच, जालना जिल्ह्यात एका २५ वर्षीय गतीमंद तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्कार\nजालना: राज्यात महिला आणि तरुणींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच, जालना जिल्ह्यात एका २५ वर्षीय गतीमंद तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअंबड तालुक्यात ही घटना घडली. तरूणी गरोदर असल्याचं ५ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झालं. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीची प्रकृती ठीक नसल्याचं तिच्या आजोबांच्या लक्षात आलं. त्यांनी तिला रुग्णालयात नेलं. त्यावेळी ती गरोदर असल्याचं सांगण्यात आलं. पीडित तरुणी ही गतीमंद आहे. तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तरुणी गरोदर असल्याचं कळताच कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी अबंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, पीडित तरुणीला पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडितेचा गर्भपात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना दिला. त्यानुसार, गर्भपात करण्यात आला, अशी माहितीही पोलिसांनी दिली.\n...म्हणून जावयाकडून सासूचा गोळ्या घालून खून\nआईचा मृतदेह शोधून द्या\nपती, सासूच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\n(सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, संबंधित वृत्तामध्ये पीडितेचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'सारखाच 'सारी' आला; औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू\nजनता कर्फ्यूत पोलि�� उपनिरीक्षकाच्या मुलीचे लग्न\nसावंगीत विवाह; दोघांचे निलंबन\nथाळीनाद: 'या' दीड वर्षाच्या मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले\n‘लॉकडाऊन’मध्ये बाहेर येणाऱ्यांना ५०० रुपये दंड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्कार...\nछोटा भीम, मोटू-पतलूच्या संगतीने व्याकरण झाले सोपे...\nमराठवाड्यात रोज दोन शेतकरी आत्महत्या...\nराजापुरात दोन गटात हाणामारी...\nचौक सुशोभीकरणासाठी भाजपचे भीक मांगो...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/had-taken-the-lead-with-the-shiv-sena-five-years-ago-maharashtra-would-not-have-been-so-damaged/articleshow/73527524.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T15:35:44Z", "digest": "sha1:CCCKOPVO5BV5UASIMK5FANNNUK46XSQE", "length": 15159, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "शिवसेना : ... तर महाराष्ट्राचे एवढे नुकसान झाले नसते - had taken the lead with the shiv sena five years ago, maharashtra would not have been so damaged | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n... तर महाराष्ट्राचे एवढे नुकसान झाले नसते\nपाच वर्षांपूर्वीच शिवसेनेसोबत आघाडी केली असती तर महाराष्ट्राचे एवढे नुकसान झाले नसते, असे खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी '२०१४ मध्येच शिवसेनेने आघाडीचा प्रस्ताव दिला होता' असा गौप्यस्फोट दोन दिवसांपूर्वी केला होता.\n... तर महाराष्ट्राचे एवढे नुकसान झाले नसते\nम. टा. प्रतिनिधी, औरं���ाबाद\nपाच वर्षांपूर्वीच शिवसेनेसोबत आघाडी केली असती तर महाराष्ट्राचे एवढे नुकसान झाले नसते, असे खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी '२०१४ मध्येच शिवसेनेने आघाडीचा प्रस्ताव दिला होता' असा गौप्यस्फोट दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावर दलवाई यांनी चव्हाण यांनाच घरचा आहेर दिला आहे. मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने शहरात २३, २४ आणि २५ जानेवारी दरम्यान आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराची माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषोत ते बोलत होते.\nया कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गीतकार जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे होणार आहे. उद्घाटनानंतर विविध विषयांवरील चर्चासत्र एमजीएम येथील सभागृहात होणार आहे. या कार्यकर्ता शिबिरात २०० कार्यकर्ते राज्यभरातून येणार असल्याचेही दलवाई यांनी सांगितले.\nयावेळी हुसेन दलवाई यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत बोलताना 'शिवसेनेसोबत आघाडी व्हावी ही मुस्लिमांसोबत सर्वांचीच तीव्र इच्छा होती', असे सांगितले. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांना मी पत्र दिले होते. शिवसेनेने वेळोवेळी काँग्रेसला सहकार्य केले आहे. यामुळे ही आघाडी झालेली आहे. सध्या वेगळे मुद्दे उपस्थित करून स्थिर सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. स्वकीयांनीही आपल्या वक्तव्यातून सरकारच्या अडचणी वाढवू नयेत, असाही सल्ला दलवाई यांनी दिला.\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत बोलताना दलवाई म्हणाले की, 'वर्ष २०१४ मध्ये शिवसेनेसोबत काँग्रेस गेली असती तर राज्याचे गेल्या पाच वर्षात झालेले नुकसान झाले नसते. महाराष्ट्र विकासाबाबत देशात आघाडीवर होता. भाजपा सरकारच्या पाच वर्षाच्या काळानंतर हे राज्य देशात विकासाबाबत १३ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. आघाडी केली असती तर भाजपाची घोडदौड रोखता आली असती.\nस्थानिक निर्णयाचा फरक नाहीच\nराज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना 'एकला चलो रे'च्या भूमिकेत आहेत. याबाबत बोलताना हुसेन दलवाई यांनी सांगितले की, स्��ानिक निवडणुकीत आघाडी किंवा एकमेकांच्या विरोधात लढल्याचा राज्याच्या आघाडीवर परीणाम होणार नाही. तरीही सामंजस्यांची भूमिका घेऊन निवडणुकीला सामोरे जायला हवे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'सारखाच 'सारी' आला; औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू\nजनता कर्फ्यूत पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलीचे लग्न\nसावंगीत विवाह; दोघांचे निलंबन\nथाळीनाद: 'या' दीड वर्षाच्या मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले\n‘लॉकडाऊन’मध्ये बाहेर येणाऱ्यांना ५०० रुपये दंड\nइतर बातम्या:शिवसेना|महाराष्ट्र|नुकसान|खासदार हुसेन दलवाई|आघाडी|shiv sena|mp hussein dalwai|Maharashtra|loss|Alliance\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n... तर महाराष्ट्राचे एवढे नुकसान झाले नसते...\nमाजी क्रिकेटपटू अझरुद्दीनवर फसवणुकीचा गुन्हा...\nसिटी बससेवेची वर्षपूर्ती धडाक्यात...\nस्पाईस जेटचे दिल्ली विमान रद्द...\nअसून अडचण, नसून खोळंबा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/31/ktms-bs6-motorcycle-range-launched-in-india/", "date_download": "2020-03-28T15:18:52Z", "digest": "sha1:TJ5P67PK763STCQP77SY2PCZVALT6BEV", "length": 6180, "nlines": 54, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "केटीएमने BS-6 इंजिनसह लाँच केल्या अनेक बाईक्स - Majha Paper", "raw_content": "\nदही, बहुगुणी आणि आरोग्यदायी पदार्थ\n100 कोटींच्या आभुषणांनी सजवण्यात आली या मंदिरातील देवाची मुर्ती\nअसा आहे केदारनाथ धामचा इतिहास\nया देशातील 68% कचऱ्याचे होते रिसायकिलींग\nदाढी ठेवा आणि रोगांना पाळवा दूर…\nया ठिकाणी कलाकारांनी बर्फापासून तयार केल्या 200 कलाकृती\nझिकाची लस शोधत आहेत भारतासह पाच देश\nजाणून घ्या कोरोनाविषयी पसरलेल्या अफवांचे सत्य\nकेटीएमने BS-6 इंजिनसह लाँच केल्या अनेक बाईक्स\nस्पोर्ट्स बाईक कंपनी केटीएमने भारतीय बाजारात बीएस6 मानक इंजिन असणाऱ्या आपल्या बाईक सादर केल्या आहेत. या बाईक्सची किंमत 1.38 लाख रुपये ते 2.53 लाख रुपये आहे.\nकेटीएमने बीएस6 मानक इंजिनसह 200 ड्यूक, आरसी 200, 390 ड्यूक, आरसी 390, 125 ड्यूक आणि आरसी 125 बाईक लाँच केल्या आहेत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत बीएस6 इंजिनच्या मॉडेल्समध्ये 3,328 ते 10,496 रुपयांनी वाढ झाली आहे.\nबीएस6 इंजिनच्या नवीन 200 ड्यूकची किंमत 1,72,279 रुपये, आरसी 200 – 1,96,768 रुपये, 390 ड्यूक – 2,52,928 रुपये, आरसी 390 2,48,075 रुपये, 125 ड्यूक – 1,38,041 रुपये आणि आरसी 125 बाईकची किंमत 1,55,277 रुपये आहे.\nबीएस6 इंजिन असणाऱ्या 125 ड्यूक आणि आरसी 125 ची विक्री फेब्रुवारी अखेरपर्यंत विक्री सुरु होईल. तर केटीएमच्या अन्य मॉडेल्सची विक्री सुरु झाली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254022:2012-10-05-17-49-58&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:29:21Z", "digest": "sha1:QQWD2U4RVM5UIUXUPJNC63QFDDTC4GAW", "length": 16679, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान\nयंदाच्या मान्सून पावसाचा अखेरचा टप्पा रत्नागिरी जिल्ह्य़ात चांगलाच त्रासदायक ठरत असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेषत: विजांच्या चमचमाटासह आज पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात गायब झालेला पाऊस या महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वत्र पुन्हा बरसू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन दिवस काही प्रमाणात उघडीप होती, पण काल संध्याकाळनंतर रत्नागिरीसह जिल्ह्य़ाच्या अनेक भागांमध्ये पुन्हा ढग दाटून आले आणि रात्री उशिरा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला. लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांमध्ये त्याचा विशेष जोर होता. त्याचप्रमाणे पहाटे २ ते ४.३० या वेळात मोठय़ा प्रमाणात विजा पडल्या. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे दोन बैल मृत्युमुखी पडले, तसेच काही गावकऱ्यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. आज सकाळपर्यंत संगमेश्वर तालुक्यात २२३ मिलिमीटर, लांजा १३१ मिलिमीटर आणि रत्नागिरी तालुक्यात १२८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामानाने दापोली (८३.२ मिमी), खेड (४७ मिमी) आणि चिपळूण (३८ मिमी) या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहिला. विजांच्या कडकडाटामुळे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडले. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब आणि तारांचेही नुकसान झाले आहे. तेथे दुरुस्ती करून वीजप्रवाह पूर्ववत सुरू करण्यासाठी आज सकाळपासून कर्मचारी कामाला लागले आहेत. सध्याच्या जिल्ह्य़ात बहुतेक ठिकाणी भातपीक तयार झाले असून शेतकरी कापणीच्या दृष्टीने नियोजन करू लागले आहेत, पण त्यापूर्वीच कोसळू लागलेल्या या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभे पीक जमिनीवर लोळू लागले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या हस्त नक्षत्र सुरू असून येत्या बुधवापर्यंत त्याचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७��� कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/indian-army/233958.html", "date_download": "2020-03-28T15:38:59Z", "digest": "sha1:LB4ABAH4GNYBFUX5BP3VQP5P36ADEUWI", "length": 24131, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra भारतीय सैन्यामध्ये महिलांची वाढती भागीदारी", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदती..\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला ह..\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठ�� कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nभारतीय सैन्यामध्ये महिलांची वाढती भागीदारी\nपायदल, नौदल आणि वायुदल या सैन्याच्या तिन्ही दलांमध्येय महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. महिलांना नाजूक आणि कोमल प्रकृतीच्या समजून त्यांना बऱ्याच काळापासून सैन्य दलांपासून दूरच ठेवण्यात येत होते. थल सेनेमधील वैद्यकीय विभागात डॉक्टर आणि परिचारिकेच्या स्वरूपात त्यांची सेवा घेण्यात येत होती, परंतु ती सुद्धा अतिशय सिमितच होती. महिलांना सैन्यांमध्ये वरिष्ठ पदावर घेतले जात नव्हते. नुकतेच माधुरी कानेटकर ही युवती पहिल्यांदाच लेफ्टनंट कर्नल या पदावर विराजमान झालेली आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे. वायुदलामध्ये महिला पायलट आहेत, परंतु थलसेना आणि नौदलात मात्र त्यांना शार्ट कमिशनसह ग्राऊंड ड्युटी देण्यात येते. काही दिवसांपूर्वी महिलांना स्थायी कमिशन देण्याच्या संबंधाने सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने नौसेनेमध्ये महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्याची अनुमती दिली आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, महिलांमध्ये सुद्धा पुरुषाप्रमाणे समुद्रात राहण्याची क्षमता आहे. लैंगिक आधारावरून महिलांना रोखता येणार नाही. शारीरिकदृष्ट्या महिला पुरुषांप्रमाणे सुदृढ असू शकत नाही म्हणून त्यांना पुरुषांप्रमाणे पदे दिले जावू शकत नाही, ही केंद्र सरकारची याचिका या पीठाने फेटाळून लावली. सामाजिक आणि मानसिक कारणावरून महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या संधीपासून वंचित ठेवता येणार नाही. महिलांसोबत कोणताही भेदभाव सहन केला जाणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. नौसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. केंद्र सरकारवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने महिलांना पुरुषांबरोबरच्या त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले. न्यायालय जो निर्णय देईल तो निर्णय मान्य करण्याची तयारी सरकारने दाखविली आहे. महिलांना लढाऊ सैनिक वा अधिकाऱ्यांचा दर्जा देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका होती, परंतु आता न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारने या क्षेत्रातही महिलांना पुरुषांबरोबरचे सर्व अधिकार देण्याचे मान्य केले आहे. ग्रामीण विभागातून आलेले पुरूष सैनिक या महिलांचे नेतृत्व सहजरीत्या स्वीकारणार नाही. युद्ध काळात जर शत्रू सैन्याने या महिला सैनिकांना बंदी बनविले तर काय होणार महिला सैनिकांना याची सर्व जाणीव असतानाही त्या आपल्या साहसाचा परिचय देत आहेत. राणी लक्ष्मीबाई आणि राणी दुर्गावती यांनी आपल्या अद्वितीय साहसाने आणि पराक्रमाने शत्रूला पाणी पाजले होते\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nभारतीय सैन्यामध्ये महिलांची वाढती भागीदारी\nमहागाई कमी झाली नाही ही तर मंदीची सुरुवात\nअर्थमंत्री एसबीआय बँकेवर का चिडल्या \nपेट्रोल डिझेलवरील अबकारी ��र वाढविल्याने महागाई वाढणार\nनो रिपीट फॉर्म्युला- भाजपचा योग्य आणि ऐतिहासिक निर्णय\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/pune/page-9/", "date_download": "2020-03-28T15:26:43Z", "digest": "sha1:2YQZO24WNOFC2EKIOUJZ4Q3HSJNVPOCD", "length": 36494, "nlines": 339, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navbharat: Pune", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदती..\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला ह..\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nपीएमपीएमएल बसच्या ५८३ फेऱ्या रद्द\nपुणे : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बसच्या ५८३ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे, पुढील काही दिवस दोन्ही शहरांत के���ळ १ हजार बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा मिळणार आहे. गेल्या चार दिवसांपासून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून खासगी कंपन्यांकडून नोकरदारांना “वर्क फॉर्म होम’ दिले आहे.\nदीड लाखांचे कोकेन पकडले\nपुणे : कोकेन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीट रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या तरुणाकडे असलेले दीड लाख रुपयांचे २९ ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे.\nज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याविरोधात भूखंड फसवणूकीचा गुन्हा दाखल\nपुणे - मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथे असलेल्या गिरिवन प्रकल्पात मोकळे भूखंड खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपावरून गिरिवन प्रोजेक्ट कंपनीच्या संचालकांविरोधात पौड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा\nबारामतीत ३० लाखाचा गुटखा जप्त\nपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतच साठवणूक करून ठेवलेला गुटखा पकडला असून, पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने तबल ३० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. नुकतीच ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.\nअभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nपुणे : अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर ९६ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ जणांची त्यांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी अभिनेते विक्रम गोखले तसेच जयंत रामभाऊ महाळगी आणि त्यांची पत्नी सुजाता महाळगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयंत प्रभाकर बहिरट (वय ५७, रा. कोथरूड) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nव्याजाने पैसे देणारा जाळ्यात\nपुणे : व्याजाने दिलेले पैसे परत न केल्याबद्दल तिघा जणांनी तरुणाला ११ व्या मजल्यावरुन फेकून देऊन खुन केला होता. या प्रकरणात व्याजाने पैसे देणार्‍या सावकराला कोंढवापोलिसांनीअटक केली आहे. सुहास शरद धांडेकर (वय ३०, रा. कोंढवा बु़) असे या सावकराचे नाव आहे. सुहास धांडेकर याच्याविरुद्ध व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याबद्दल मारहाण केल्याचा गुन्हा कोंढवा पोलिसांकडे दाखल आहे.\nकारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी\nपुणे : राज्यातील साठ कारागृहांत विशेषत: पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कारागृह प्रशासन चिंतित आहे. करोनामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी किरकोळ गुन्ह्य़ातील कैद्यांना जामीन मंजूर करावा, अशी शिफारस राज्य कारागृह विभागाकडून न्यायालयाकडे केली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची सावधगिरी\nपुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महामेट्रोकडून देखील उपाययोजना केल्या जात आहेत. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीरे आयोजित केली जात असून, स्वच्छतेचे निकषही पाळले जात असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. महामेट्रोकडून घेण्यात आलेली खबरदारी- लेबर कॅम्पमध्ये कामगारांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत.\nतालुक्यात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवा\nभोर : शहरासह तालुक्यातील धार्मिक, पर्यटन स्थळे,मंगल कार्यालये,मोठी हॉटेल्स, मॉल्स,पान टपऱ्या,आठवडे बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अजित पाटील यांनी दिले आहेत.\nविघ्नहर गणेश मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद\nजुन्नर : कोरोनो विषाणूच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी राज्यशासन व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार सुरक्षिततेचा उपाय म्हणून जुन्नर तालुक्यातील क्षेत्र ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिर देव-दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बी.वी.आण्णा मांडे यांनी दिली.\nस्मार्ट सिटी कंपनी अन् ठेकेदारांची 'मिलीभगत', निर्णयांची चौकशी करा\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत प्रचंड अनागोंदी सुरु आहे. स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ आणि ठेकेदारांमध्ये ''मिलीभगत'' आहे. ठरवून ठेकेदाराला काम दिले जाते. त्यामुळे एक समिती गठित करुन पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांची, केलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली आहे.\nकोरोनासाठी जलद प्रतिसाद पथके तात्काळ कार्यान्वित करा\nपिंपरी : पिंपरी -चिंचवड शहराचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाधिक जलद प्रतिसाद पथके तात्काळ कार्यान्वित करा असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिला.\nस्ट्रक्चरल ऑडीट नाही तरीही व दाते मुद्रणालयाची इमारत धोकादायक\nपुणे : कुठलेही स्ट्रक्चरल ऑडीट नसताना केवळ सदस्याने दिलेल्या प्रस्तावावर घोले रस्त्यावरील महापालिकेचे एकमेव मामाराव दाते मुद्रणालयाची दुमजली इमारत जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. सुमारे २२४३ चौ.मी. क्षेत्रफळाच्या या इमारतीतील मुद्रणालयासाठी तेथेच अथवा अन्यत्र इमारत बांधून बांधावी व या जागेवर सिटी लायब्ररी बांधावी, असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nशेतमालाचा बाजार शुक्रवार - शनिवारी बंद\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतमालाचा बाजार शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवला जाणार आहे. तर फुल बाजार शुक्रवार ते रविवारी बंद राहणार आहे. यासंदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तर किराणा भुसार विभाग सुरूच राहणार आहे. बाजार आवारातील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन आणि कामगार संघटना यांची सभा बुधवारी पार पडली.\nज्येष्ठ नागरीकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nपुणे : मार्केट यार्ड येथील मातृ पितृ प्रतिष्ठानच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरीकांना मास्क, सॅनिटायझर, रुमाल आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप केले गेले. यावेळी नगरसेवक व मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण चोरबेले , स्मिता निरगुडकर, अनिल भन्साळी, शिवा केंगारे, मंगेश शहाणे, मयूर कोठारी, वृद्धाश्रमातील रमेश देवकुळे .प्रकाश देशपांडे ,शैला ताई शेवाले, अलका पाटील, अशोक पानसे, अशोक वस्ते आदी उपस्थित हाेते.\nसर्व बार, रेस्टाॅरंट, वाईनशाॅप ३१ मार्चपर्यंत बंद\nपुणे : काेराेना राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व बार, रेस्टाॅरंट, वाईनशाॅप ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी बुधवारी आदेश जारी केले आहेत.\n‘वर्क फ्रॉम होम’ला ग्रहण\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, दर्जेदार इंटरनेटसह विविध समस्यांमुळे ह��� 'वर्क फ्रॉम होम' अडचणीत आले आहे. अनेक\nपरदेशातून आलेल्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवा\nपुणे : परदेशातून भारतात आलेल्यांकडून विलगीकरणासंदर्भात दिलेल्या सुचनांचे पालन हाेत नाही. त्यामुळे परदेशातून भारतात आलेल्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत अशी मागणी महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांच्याकडे केली आहे.\nरस्त्यावर थुकणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई\nपुणे : कोरोनाच्या साथीच्या पार्शभुमीवर शहरातील रस्त्यावर थुकणांच्या विरोधात पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई जोरदार सुरु केली आहे. आता पर्यत ४ हजार १६७ नागरिकांवर कारवाई करुन त्यांच्याकडुन ५ लाख ५३ हजार ९४१ रुपयांचा दंड वसुल केला आहे.\nराज्यात लॅबची संख्या वाढविण्यात येणार\nपुणे : राज्यात काेराेना बाधितांची संख्या ४३ पर्यंत पाेचली आहे. रुग्णांची चाचणी करण्यासाठी लॅबची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी येथे पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nप्रशासनाच्या मदतीला कोल्हापूरचा युवक सरसावला;थ्री स्टार हॉटेल केले होम क्वारंटाईनसाठी उपलब्ध\nकोल्हापूरच्या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा;चाकरमानी गावाकडे जाण्यासाठी आतुरले\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nप्रशासनाच्या मदतीला कोल्हापूरचा युवक सरसावला;थ्री स्टार हॉटेल केले होम क्वारंटाईनसाठी उपलब्ध\nकोल्हापूरच्या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा;चाकरमानी गावाकडे जाण्यासाठी आतुरले\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवा..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nनिवृत्तिपूर्वी युवराज सिंहला 'विश्वचषक 2019' मध्ये खेळण्याची संधी मिळायला हवी होती का \nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/03/injured-rohit-sharma-leaves-for-the-rest-of-the-new-zealand-tour/", "date_download": "2020-03-28T15:35:53Z", "digest": "sha1:D4HTOQVHHTDCC27OXBUTHNEFDJ77TT2V", "length": 8207, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दुखापतग्रस्त रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर - Majha Paper", "raw_content": "\nजाणून घ्या जॉन आणि जॅकलिन केनेडी यांच्या परिवाराबद्दल \nआजमावा गरम पाण्यासोबत हिंग घेण्याचे फायदे\nहम्प्टी खरंच भिंतीवरून पडला\nहार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधले औषध\nस्टोन फिशच्या नुसत्या स्पर्शाने कुजते माणसाची त्वचा\nकोलकात्यात लवकरच रोपवे वाहतूक\nओएलएक्सवर ‘कडकनाथ’ला जोरदार मागणी\nभगवान शिवशंकरांना कसा मिळाला तिसरा नेत्र – जाणून घेऊ या रोचक रहस्य\nबिझिनेस जगतातील पाच बड्या कंपन्यांचा कारभार या महिलांचा हाती\nझाडावरून तोडून खा गुलाबजामुन\nअशी झाली ऑलिम्पिकची सुरूवात, 2016 साली या व्हायरसचे होते संकट\nवजन कमी करणारी दशसूत्रे\nदुखापतग्रस्त रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर\nनवी दिल्ली – 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेत न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाने 5-0 असा विजय मिळवला खरा, पण भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माला शेवट्या सामन्यात गंभीर दुखापत झाली आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तसेच रोहित शर्मा याच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी देण्यात येणार याची भारतीय प्रक्षेकांना उत्सुकता आहे. तर न्यूझीलंड ए विरोधात दुहेरी शतक झळकावणारा शुभमन गिल याला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.\nरोहित शर्माला भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील अखेरच्या टी -20 सामन्यात फलंदाजी करताना गंभीर दुखापत झाली. मैदानात असताना रोहित शर्माला डाव्या पायाला वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यावेळी दोघाजणांनी त्याला पकडून त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेले होते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील रोहित शर्मा मैदानात आला नव्हता. मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने ट्रॉफीसह फोटो काढत असताना रोहित शर्माच्या डाव्या पायाला पट्टी दिसली होती.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड संघासोबत होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत रोहीत शर्मा खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. तथापि, रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेमध्ये कोणाला संधी मिळणार याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thisisblythe.com/mr/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-03-28T14:04:34Z", "digest": "sha1:JD7ZZPX4DJD74K6VPX5DLYPJNIC6ZPE4", "length": 24503, "nlines": 141, "source_domain": "www.thisisblythe.com", "title": "गोपनीयता धोरण | ब्लाइथः सर्वात मोठी ब्लिथ डॉल डॉल कंपनीचे शीर्ष ब्लीथेस", "raw_content": "\nकॅनेडियन डॉलर (CA $)\nहाँगकाँग डॉलर (एचके $)\nन्यूझीलंड डॉलर (न्यूझीलंड $)\nदक्षिण कोरियन वोन (₩)\nसानुकूल ब्लीथे डॉल (ओओएके)\nनिओ ब्लिथे बाहुले (पूर्ण सेट)\nनिओ ब्लिथे बाहुल्या (न्यूड)\nनियो ब्लीथ डॉल क्लॉथ्स\nनिओ ब्लीथ डॉल शूज\nनिओ ब्लिथे डॉल डॉल\nआमच्या गोपनीयता धोरणास भेट दिल्याबद्दल धन्यवाद. हे ब्लीथ आहे (\"विक्रीसाठी ब्लीथ डॉलर्स\") ThisIsBlythe.com चालवते आणि इतर वेबसाइट्स ऑपरेट करू शकते. आमच्या वेबसाइट्स ऑपरेट करताना आम्ही गोळा करू शकतो अशा कोणत्याही माहितीसंबंधी आपल्या गोपनीयतेचा आदर करणे हे ब्लाइथचे धोरण आहे.\nबर्याच वेबसाइट ऑपरेटरंप्रमाणेच, हे ब्लीथ अशा प्रकारचे वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती एकत्र करते जे वेब ब्राउझर आणि सर्व्हर सामान्यत: उपलब्ध असतात जसे ब्राउझर प्रकार, भाषा प्राधान्य, रेफरिंग साइट आणि प्रत्येक अभ्यागत विनंतीची तारीख आणि वेळ. ब्लाइथचा गैर-वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती गोळा करण्याच्या हेतूने हे ब्लाइथचे अभ्यागत कशा प्रकारे वेबसाइट वापरतात हे समजून घेणे हे आहे. वेळोवेळी, हे ब्लीथ आपल्या वेबसाइटच्या वापरामधील ट्रेंडवर अहवाल प्रकाशित करून, एकत्रितपणे वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती सोडवू शकते.\nहे ब्लीथ वापरकर्त्यांना लॉग इन वापरकर्त्यांसाठी इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ते यासारख्या संभाव्य वैयक्तिकरित्या-ओळखण्यायोग्य माहिती संकलित करते आणि वापरकर्त्यांसाठी या ISBBlythe.com ब्लॉग / साइटवरील टिप्पण्या सोडण्यासाठी देखील एकत्र करते. हे ब्लाइथ केवळ वापरकर्त्यांमध्ये आणि आयपी पत्त्यांमध्ये त्याच परिस्थितीत लॉग इन करते जे खाली वर्णन केल्यानुसार वैयक्तिकरित्या-ओळखण्यायोग्य माहिती वापरते आणि उघड करते, त्या टिप्पणीकर्त्याशिवाय IP पत्ते आणि ईमेल पत्ते ब्लॉग / साइटच्या प्रशासकास प्रकट होतात आणि उघड केले जातात टिप्पणी बाकी होते.\nव्यक्तिशः-ओळखून माहिती गोळा करणे\nयाकरिता काही अभ्यागत हे ब्लाइथच्या वेबसाइट्सने हे ब्लीथशी संवाद साधण्याचे निवडले आहे ज्यासाठी हे ब्लीथ वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती गोळा करण्यासाठी आवश्यक आहे. हे बलीथ गोळा केलेले माहितीचे प्रकार आणि प्रकार परस्परसंवादाच्या स्वरूपावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, आम्ही साइन अप करणार्य�� अभ्यागतांना विचारतो ThisIsBlythe.com वापरकर्तानाव आणि ईमेल पत्ता प्रदान करण्यासाठी. या व्यवहारामध्ये सहभागी असलेल्यांना ब्लीथ यांना त्या व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक आणि आर्थिक माहितीसह अतिरिक्त माहिती प्रदान करण्यास सांगितले जाते. प्रत्येक प्रकरणात, हे ब्लीथ हे ब्लाइथ असलेल्या अभ्यागताशी संवाद साधण्याच्या उद्दीष्टाच्या पूर्ततेसाठी फक्त आवश्यक किंवा योग्य असल्यासारख्या माहिती गोळा करते. हे खाली वर्णन केलेल्या व्यतिरिक्त वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती उघड करीत नाही. आणि अभ्यागत नेहमी वैयक्तिकरित्या-ओळखण्यायोग्य माहिती पुरवण्यास नकार देतात, ज्यामुळे त्यांना काही वेबसाइट-संबंधित क्रियाकलापांमध्ये व्यस्त होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो.\nहे ब्लीथ आपल्या वेबसाइटवर अभ्यागतांच्या वर्तनाबद्दल आकडेवारी गोळा करू शकते. हे ब्लीथ ही माहिती सार्वजनिकरित्या प्रदर्शित करू शकते किंवा इतरांना प्रदान करू शकते. तथापि, हे स्पष्ट आहे की खाली वर्णन केल्यानुसार ब्लीथ व्यक्तिगतरित्या ओळखण्यायोग्य माहिती उघड करीत नाही.\nविशिष्ट व्यक्ति-ओळखणाऱ्या माहितीचे संरक्षण\nहे ब्लीथ आपल्या कर्मचार्या, कंत्राटदार आणि संबद्ध संस्थांच्या संभाव्यपणे वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य आणि वैयक्तिकरित्या-ओळखण्यायोग्य माहिती उघड करते की (ब) हे ब्लाइथच्या वतीने उपलब्ध असलेल्या सेवा प्रदान करण्यासाठी ती माहिती जाणून घेणे आवश्यक आहे ब्लाइटची वेबसाइट आहे आणि (ii) ती इतरांना प्रकट न करण्याचे मान्य आहे. त्यापैकी काही कर्मचारी, कंत्राटदार आणि संबद्ध संस्था आपल्या देशाच्या बाहेर स्थित असू शकतात; हे ब्लीथच्या वेबसाइट्स वापरुन आपण अशा माहितीच्या हस्तांतरणास सहमती देता. हे ब्लीथ संभाव्य वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य आणि वैयक्तिकरित्या-ओळखण्यायोग्य माहिती कोणासही भाड्याने देणार नाही किंवा विकणार नाही. वर वर्णन केल्याप्रमाणे, त्याचे कर्मचारी, कंत्राटदार आणि संलग्न संस्था याव्यतिरिक्त, हे ब्लीथ केवळ सपाट, न्यायालयीन आदेश किंवा इतर सरकारी विनंतीस किंवा जेव्हा हे ब्लीथ चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात तेव्हाच संभाव्यपणे वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य आणि वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती उघड करते. हे विश्वासा��्हतेच्या प्रकटीकरणाची सत्यता किंवा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक आहे हे ब्लीथ, तृतीय पक्ष किंवा लोक मोठ्या प्रमाणात आहेत. जर आपण हे ब्लीथ वेबसाइटवर नोंदणीकृत वापरकर्ता असाल आणि आपला ईमेल पत्ता पुरवला असेल तर, हे ब्लाईथे आपल्याला काही वेळा नवीन वैशिष्ट्यांबद्दल सांगण्यासाठी, आपल्या फीडबॅकची विनंती करण्यासाठी किंवा आपल्याला काय चालले आहे याविषयी अद्ययावत ठेवण्यासाठी ईमेल पाठवू शकते. हे ब्लीथ आणि आमची उत्पादने आहेत. जर आपण आम्हाला एक विनंती पाठविली (उदाहरणार्थ ईमेलद्वारे किंवा आमच्या अभिप्राय तंत्रज्ञानाद्वारे एखाद्याद्वारे), आम्हाला स्पष्टीकरण देण्यास किंवा आपल्या विनंतीस प्रतिसाद देण्यात किंवा इतर वापरकर्त्यांना समर्थन करण्यास मदत करण्यासाठी आम्ही ती प्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवतो. हे संभाव्य वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य आणि वैयक्तिकरित्या-ओळखल्या जाणार्या माहितीचे अनधिकृत प्रवेश, वापर, बदल किंवा नष्ट करण्यापासून संरक्षण करण्यासाठी ब्लीथ सर्व उपाययोजना आवश्यक आहे.\nकुकी ही माहितीची एक स्ट्रिंग आहे जी वेबसाइट एखाद्या अभ्यागताच्या संगणकावर संग्रहित करते आणि अभ्यागतचा ब्राउझर प्रत्येक वेळी अभ्यागत परत येताना वेबसाइटवर प्रदान करतो. हे ब्लीथ मदत करण्यासाठी कुकीज वापरतात हे ब्लीथेस अभ्यागतांना ओळखतात आणि त्यांचा मागोवा घेतात, त्यांच्या वापराचा हे ब्लीथ वेबसाइट वापरतात आणि त्यांच्या वेबसाइट प्रवेश प्राधान्ये आहेत. हे ब्लीथ अभ्यागत जे त्यांच्या संगणकावर कुकीज ठेवू इच्छित नाहीत त्यांच्या ब्राऊझर्सना हे ब्राइली कंपनीच्या वेबसाइट्स वापरण्यापूर्वी कुकीजना नकार देण्यास सेट करावे, यामुळे काही वैशिष्ट्ये अशी आहेत की ब्लिथ कंपनीच्या वेबसाइट्स मदत न करता योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत कुकीज\nजर हे ब्लीथ असेल किंवा तिच्या सर्व मालमत्ता मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या गेल्या असतील तर किंवा हे ब्लाइथ व्यवसायाबाहेर गेले असेल किंवा दिवाळखोरीस प्रवेश केला असेल तर वापरकर्त्याची माहिती ही तृतीय पक्षाद्वारे हस्तांतरित किंवा अधिग्रहित केलेली मालमत्ता असेल. आपण असे कबूल करता की असे हस्तांतरण होऊ शकते आणि यापैकी कोणताही प्राप्तकर्ता हे पॉलिसीमध्ये सांगितल्यानुसार आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करीत आहे.\nआमच्या कोणत्याही वेबसाइटवर दिसणार्या जाहिराती जाहिरात भागीदारांद्वारे वापरकर्त्यांना वितरित केल्या जाऊ शकतात, जे कुकीज सेट करू शकतात. या कुकीज आपल्या संगणकाचा वापर करणार्या किंवा आपल्या इतर वापरकर्त्यांबद्दल माहिती संकलित करण्यासाठी प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी आपल्याला ऑनलाइन जाहिरात पाठवितात तेव्हा जाहिरात सर्व्हर आपल्या संगणकाला ओळखण्याची परवानगी देते. ही माहिती जाहिरात नेटवर्क्सला इतर गोष्टींबरोबरच लक्ष्यित जाहिराती वितरीत करण्यास परवानगी देते ज्याचा त्यांना विश्वास आहे. ही गोपनीयता धोरण कव्हर याद्वारे कुकीज वापरणे हे ब्लीथ आहे आणि कोणत्याही जाहिरातदारांद्वारे कुकीजचा वापर समाविष्ट करत नाही.\nबहुतेक बदल अल्पवयीन असण्याची शक्यता असली तरी, हे ब्लीथ वेळोवेळी त्याची गोपनीयता धोरण बदलू शकते आणि हे द ब्लीथ कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार बदलू शकते. हे ब्लाइथ अभ्यागतांना या पृष्ठास त्याच्या गोपनीयता धोरणाच्या कोणत्याही बदलांसाठी वारंवार तपासण्यासाठी प्रोत्साहित करते. आपल्याकडे हे IISBlythe.com खाते असल्यास, आपल्याला या बदलांबद्दल आपल्याला सूचित करणारा एक अलर्ट देखील प्राप्त होऊ शकतो. या गोपनीयता धोरणात कोणत्याही बदलांनंतर या साइटचा आपला सतत वापर अशा बदलांचा आपला स्वीकार करेल.\nऑपरेशन्स: 2704 थॉम्पसन एव्ह, अलेमेडा, सीए 94501, युनायटेड स्टेट्स\nमार्केटिंग: 302-1629 हॅरो सेंट, व्हँकुव्हर, बीसी व्हीएक्सएनएक्सजी 6G1, कॅन\nसतत विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट 2020. सर्व हक्क राखीव\nब्लिथ. 1 पासून जगातील #1996 ब्लीथ निर्माता आणि विक्रेता. आमच्या ब्राउझ करा उत्पादने आता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254412:2012-10-07-21-16-08&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:25:03Z", "digest": "sha1:K5VW5GMBYK4ZL5PIL5HB673YKODWAOJ5", "length": 18828, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ‘एफडीआय’ला परवानगी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ‘एफडीआय’ला परवानगी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना व���टणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nघोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ‘एफडीआय’ला परवानगी\nभाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांचा आरोप\nकाँग्रेस पक्ष आता भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकला असून घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ‘एफडीआय’ला परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.\nसमुद्रात तसेच किनाऱ्यांवरील थोडीयम खनिजे ब्लॉक्स वाटपातही काँग्रेस सरकारने कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला आहे. आकाश (२ जी स्पेक्ट्रम), जमीन (आदर्शपासून भूखंडापर्यंतचे सर्व), पाताळ (कोळसा खाण व आता समुद्रातील खनिजे ब्लॉक्स वाटप घोटाळा) अशा तीनही ठिकाणी काँग्रेसने भ्रष्टाचार केला आहे. मिळेल तिथे काँग्रेसने हात मारला. त्यातच वढेरा प्रकरण समोर आले. सत्य जाणण्याचा जनतेला अधिकार आहे, म्हणूनच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. काँग्रेसने ‘एफडीआय’ला परवानगी दिली. आतापर्यंत सरकार काय करीत होते, आताच याची काय गरज होती, असा प्रश्न निर्माण होतोच. या घोटाळ्यांवरील जनतेचे लक्ष वळविण्यासाठीच काँग्रेसने असे केले. सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील, असे सत्ताधाऱ्यांनी म्हटले होते. चर्चाच केली नाही. विश्वासघात केला आहे. हे सरकार बहुमतात आहे की नाही, असा प्रश्न आहे. बहुमत नसलेल्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. भ्रष्टाचार व महागाईने जनता हैराण झाली आहे, असा आरोप करून जनता आता सत्तांतर केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रकाश जावडेकर म्हणाले. गोविंदाचार्य यांनी जाहीर सभेत केलेल्या भाजपवरील आरोपांबद्दल विचारले असता, त्यांची ही टीका निराधार आहे. भारतात लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मात्र बोललेले सर्व बरोबरच अस���ल असे नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी सहमत नाही, असे जावडेकर म्हणाले.\nकुपोषणाच्या प्रश्नाबद्दल भारतीय जनता पक्ष जागरूक आहे. भय, भूक व भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे भाजपला वाटते. भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या राजवटीत डॉ. अभय बंग यांची समिती नेमली होती. दोन लाखांवर बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचा स्फोटक अहवाल या समितीने दिला. तातडीने राज्यात विविध कार्यक्रम राबविले गेले. कुपोषणावर राज्य सरकारांनाही मात करता येते, हे दाखवून दिले. कुपोषणासंदर्भात उद्या सोमवारी गडचिरोली जिल्ह्य़ातील शोधग्राममध्ये भाजपशासित नऊ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.\nगोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच पंजाब व बिहार या राज्यांचे आरोग्यमंत्री तसेच आरोग्य संचालक त्यात सहभागी होतील. डॉ. बंग यांच्या प्रयोगाची माहिती करून घेतील, तसेच काही गावांनाही भेटी देतील. नंतर एकत्र बसून एक कृतीबद्ध कार्यक्रम ठरविला जाईल. ही अनोखी कार्यशाळा आहे. कुपोषणमुक्त भारत हे भाजपचे स्वप्न आहे. राष्ट्रीय पक्ष असे काही करतो, हे पाहून लोकांना आश्चर्य वाटेल, असे जावडेकर म्हणाले. भाजपच्या ‘गुड गव्हर्नर्स सेल’च्या शीखा त्यागी पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256482:2012-10-19-07-11-49&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:07:56Z", "digest": "sha1:YD5MTLV4NVS4GXYQ2UCAK3S4OJJODHUX", "length": 15521, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सचिनला आँस्ट्रेलियाचा पंतप्रधान करा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> सचिनला आँस्ट्रेलियाचा पंतप्रधान करा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसचिनला आँस्ट्रेलियाचा पंतप्रधान करा\nमॅथ्यु हेडनचे उपरोधिक उद्गार\nवृत्तसंस्था, १९ आँक्टोबर २०१२\nसचिन तेंडुलकरला 'आँडर आँफ आँस्ट्रेल���याचा' बहुमान मिळाल्याबदद्ल माजी क्रिकेटपटू मॅथ्यु हेडनने नाराजी व्यक्त करत, हा मान विशेषत: आँस्ट्रेलियन नागरिकांनाच मिळाला पाहीजे असे मत व्यक्त केले आहे.\nया सन्मानास सचिन तेंडुलकर पात्र नसून, हा मान फक्त विशेषत: ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच मिळावा असं मत ऑस्ट्रेलियन रेडिओ शोच्या दरम्यान त्याने बोलताना हेडनने व्यक्त केलं. सचिन एक आदर्श व्यक्तीमत्व आहे हे मला मान्य आहे. जर सचिन आँस्ट्रेलियाचा नागरिक असता तर त्याचा सन्मान करण्यासोबत त्यालाच आँस्ट्रेलियाचा पंतप्रधान देखील करण्यास काही हरकत नसती पण मुळात सचिन भारतात राहतो, असे मॅथ्यु हेडन पुढे म्हणाला.\nमला हे मान्य आहे की ऑस्ट्रेलियातही त्याच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले जाते आणि इथे देखिल त्याचे भरपूर चाहते आहेत. तसेच आँस्ट्रेलियात काम करणारे भारतीय नागरिकही मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते सर्व आँस्ट्रेलियात आनंदात राहत आहेत. आपण बहू-सांस्कृतिक आहोत त्यादृष्टीने ही आपल्या देशासाठी महत्वाचीबाब आहे.\" असंही तो पुढे म्हणाला.\nआँस्ट्रेलियन क्रिकेटपटूंपैकी मोजक्यांनाच हा सन्मान मिळाला आहे त्यात हेडनलासुद्धा २०१० साली त्य़ाच्या क्रिकेटमधील आणि समाजातील योगदानाबद्दल त्याला हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. 'आँडर आँफ आँस्ट्रेलिया' हा सन्मान आत्तापर्यंत सर डोनल्ड ब्रँडमन, अँलन बाँर्डर, डेनिस लेल्ली, मॅक्स व्हालकर, बाँब सिम्पसन, केथ मिलर आणि स्टिव्ह व्हाँ या क्रिकेट दिग्गजांना मिळाला आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड���वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258493:2012-10-29-19-52-24&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:54:57Z", "digest": "sha1:2USDBRR6U5JOTKX2BNBGE3C2VIBUP4JP", "length": 13838, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कंटेनर उलटल्याने पुणे-मुंबई वाहतूक पाऊण तास ठप्प", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> कंटेनर उलटल्याने पुणे-मुंबई वाहतूक पाऊण तास ठप्प\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्याव���ळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकंटेनर उलटल्याने पुणे-मुंबई वाहतूक पाऊण तास ठप्प\nपुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ कडप्पाच्या फरशा घेऊन जाणारा कंटेनर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पाऊण तास ठप्प होती. क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने एक कंटेनर कडप्पाच्या फरशा घेऊन जात होता.\nदुपारी दोनच्या सुमारास खोपोलीजवळील एका वळणावर फरशांचे ओझे एका बाजूस झाल्यामुळे कंटेनर एका बाजूस कलंडला. या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. मात्र या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पाऊण तास खोळंबली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावणेतीनच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबा���ोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_623.html", "date_download": "2020-03-28T15:31:29Z", "digest": "sha1:LR4GEMSNP5R5SLBYNCYXKDGQLKAEKYCI", "length": 7033, "nlines": 34, "source_domain": "www.idainik.com", "title": "आमदार पृथ्वीराज, सुशीलकुमारांची पत घसरली", "raw_content": "\nआमदार पृथ्वीराज, सुशीलकुमारांची पत घसरली\nसातारा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील वजनदार नेते म्हणून ख्याती असलेले आ. पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांची पक्षातील पत घसरल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच नव्या दमाची टीम जाहीर केली असून त्यामधून या दोघांचीही गच्छंती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून आता काँग्रेससाठी नवे कारभारी सक्षम करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दीर्घ प्रतीक्षेनंतर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली.\nपक्षाचे धोरण ठरवणार्‍या 51 जणांच्या या जम्बो कार्यकारिणीत अनुभवी चेहर्‍यांसोबत नव्या दमाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना स्थान मिळालेले नाही. काँग्रेस कार्यकारिणीत 23 सदस्य, 18 कायम निमंत्रित सदस्य व इंटक, युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि महिला काँग्रेसचे अध्यक्ष तसेच सेवादलाच्या मुख्य संयोजकांसह 10 विशेष निमंत्रितांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळालेली आहे.\nआ. पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे हे दोन्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमं���्री असून त्यांनी पक्षात व राज्य तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. महाराष्ट्र म्हटले की काँग्रेसकडून या दोन्ही वजनदार नेत्यांची आजपर्यंत नावे पुढे येत होती. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांचा बोलबाला असायचा. मात्र, राहुल गांधींनी जाहीर केलेल्या नव्या टीममधून या दोन्ही नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे पक्षातील त्यांची पत घसरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nमहाराष्ट्रातील सत्ता बदलाला मोदी लाटेबरोबरच अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरले जात आहे. त्यांच्यावर खुद्द पक्षातूनही तशीच टिका होत होती. मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून पक्षाला नवसंजीवनी देण्यात पृथ्वीराज चव्हाण अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर वारंवार ठेवला गेला. सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आ. पृथ्वीराज यांच्याबाबत कडवा विरोध दर्शवला होता. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सुशिलकुमार शिंदे यांचा जनाधार घसरला असल्याची टिकाही वारंवार झालेली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना बाहेर रहावे लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून आता काँग्रेस सक्षम व सर्वसमावेशक नव्या नेतृत्वाचा शोध घेत असल्याचेही संकेत प्राप्‍त झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/uddhav-thackeray-thanks-rohit-/234196.html", "date_download": "2020-03-28T15:11:39Z", "digest": "sha1:IZFXIKACYGDAJ4SNSFX2KMHT4WSRQTDZ", "length": 20701, "nlines": 296, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra उद्धव ठाकरेंनी मानले रोहित शेट्टीचे आभार", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nउद्धव ठाकरेंनी मानले रोहित शेट्टीचे आभार\nउद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचे आभार मानले. रोहित शेट्टीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, “रोहित शेट्टी मला चार-पाच दिवसांपूर्वी भेटले. यावेळी त्यांनी मला मदत करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. ते फक्त बोलून थांबले नाहीत. तर त्यांनी एक अप्रतिम छोटी फिल्म तयार करुन महाराष्ट्र सरकारकडे दिली आहे. ती फिल्म सीएमओमधून रिलीज करण्यात आली आहे”.\nउद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “मदत करण्यासाठी समाजातील काही संस्था, लोक पुढे येत असून आमच्याशी संपर्क साधत आहेत. अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. अनेक दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत”. उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टी, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, माधुरी, शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट, अक्षय कुमार, रणवीर कपूर, आयुषमान खुराना, अजय देवगण यांच्यासोबत विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांचा यावेळी उल्लेख केला.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअमिताभ यांचा कोरोनाबाबत जनजागृतीसाठी नवा व्हिडिओ, जाणून घ्या काय सांगितले\nउद्धव ठाकरेंनी मानले रोहित शेट्टीचे आभार\nफेम गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण\nतापसी पन्नूच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्���ा धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nप्रशासनाच्या मदतीला कोल्हापूरचा युवक सरसावला;थ्री स्टार हॉटेल केले होम क्वारंटाईनसाठी उपलब्ध\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/1301", "date_download": "2020-03-28T14:56:58Z", "digest": "sha1:AV65GMXJLOBXIDJVWCRJM6RPSUSY7DF6", "length": 12487, "nlines": 162, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मार्गदर्शन हवे. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहा बहुतेक माझे संगणक वापराचे ज्ञान अति-जुजबी असल्याचा परिणाम असावा\nहा बहुतेक माझे संगणक वापराचे ज्ञान अति-जुजबी असल्याचा परिणाम असावा पण लेख तयार करतांना चित्रे घालण्याच्या वेळी मला दोन अडचणी येत आहेत. त्यावरचा इलाज मला कळावा म्हणून हे लिहीत आहे.\nचित्रे घालण्यासाठी L img आणि R img ही बटने वापरून मी चित्र डाव्या मार्जिनजवळ वा उजव्या मार्जिनजवळ ठेवू शकतो पण त्या दोघांच्या मधले सूर्योदयाचे चित्र असलेले बटन वापरूनहि मला चित्र पानाच्या मध्यावर आणता येत नाही. By default, ते डाव्या मार्जिनजवळच जात आहे. ह्याला उत्तर काय\nमला चित्राखाली त्याचे नाव द्यायचे आहे. 'ऐसीअक्षरे' मध्ये अशी सोय कोठे आहे\nघातलेली चित्रे Chrome आणि Firefox मध्ये दिसत आहेत पण IE मध्ये नाही. असे का\nसूर्योदयाचे चित्र असणार्‍याने चित्र मधे येत नाही, चित्राच्या आजूबाजूला मजकूर दिसत नाही एवढंच. चित्र मधोमध आणण्यासाठी उजवीकडून दुसरं बटण, चित्र टाकण्याचा कोड टाकून सर्वात शेवटी वापरावं लागेल.\nIE मध्ये काहीतरी बग आहे, त्याम��ळे चित्राची लांबी, रुंदी दिली नसेल आणि तरीही ती देण्याचा कोड तिथे असेल (उदा: img src =\"something.jpg\" width =\"\") तर IE ही चित्रं दाखवू शकत नाही, फाफॉ आणि क्रोम दाखवू शकतात. त्यासाठी असा लांबी, रुंदीचा रकाना रिकामा सोडायचा असेल तर तो काढूनच टाकला की IE तही चित्रं बरोबर दिसतात.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतसे करून पाहिले त्यामुळे\nअसे त्याने दाखविले पण उपयोग झाला नाही. Text मध्यावर आणण्यासाठीहि उपयोग झाला नाही.\nअजून म्हणजे अक्षररंग बदलण्यासाठीच्या बटनाचाहि उपयोग करता येत नाही.\nत्यासाठी इनपुट फॉरमॅट फुल एचटीएमेल करावा लागेल. इथे एक प्रयत्न करून पहाते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nजमलं... जमतं की तुला\nSource मधील कोड कॉपी-पेस्ट केले तरी अक्षररंगचा रंग काळाच आणि चित्र डाव्या मार्जिनवरच काय भानामती आहे कळत नाही...\nप्रतिसाद देताना खाली Input Format वर क्लिक करून फुल एचटीएमएल ऑप्शन सिलेक्ट करत आहात का\nआता ही कुर्‍हाड प्रत्येक झाडावर चालवतो...\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अ��ूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/9155217.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-28T16:01:30Z", "digest": "sha1:PJY5HJ4TWA2MT5TDVNCFPIKURD6VUFLN", "length": 13583, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pune news News: नक्षलवादाचे कारखाने शहरांतच - | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nमारणारे आणि मरणारे गडचिरोलीत असले तरी नक्षलवादाचे कारखाने देशातील शहरांमध्ये असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.\nमारणारे आणि मरणारे गडचिरोलीत असले तरी नक्षलवादाचे कारखाने देशातील शहरांमध्ये असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.\nसाधना प्रकाशनातफेर् ज्येष्ठ पत्रकार देवेंद गावंडे यांनी लिहिलेल्या 'नक्षलवादाचे आव्हान' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, 'साधना'चे संपादक डॉ. नरेंद दाभोलकर आदी उपस्थित होते.\nकाही दिवसांपूवीर् पोलिसांनी मुंबईत आणि पुण्यात काही जणांना पकडले. त्याचे प्रतिनिधित्व करणारे नेते देशातल्या विविध भागांमध्ये पकडले गेले. गडचिरोतील नक्षलवादी रोज निरपराध लोकांचा बळी घेत असून, ते सैनिक म्हणून काम करीत आहेत. निरपराध लोकांना मारणारे त्या ठिकाणी असले, तरी नक्षलवादाचे कारखाने देशातील शहरांत असल्याचे ते या वेळी म्हणाले.\nदेशाच्या सीमा सुरक्षित केल्या असल्या, तरी नक्षलवादाने देश पोखरला गेला आहे. नक्षलवादाचे या मोठ्या संकटाकडे सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. नक्षलवादाचे संकट आमचे नाही, असे शहरातील लोक म्हणत राहिले, तर हे संकट वाऱ्यासारखे पसरायला वेळ लागणार नाही, याचा सामना करण्यासाठी आपण पोलिसांवर विसंबून आहोत. बा��ीचे घटक मात्र त्यापासून बाजूला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.\nपूर्वीच्या काळी नक्षलवादी शोषणाच्या विरोधात होते. आता ते शोषक बनले असून ते सरकारच्या विरोधात लढत आहेत. नक्षलवादी हुशार झाले असून, ते वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेत लढत आहेत. लोकशाहीची व्यवस्था चुकीची आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांकडून पैसे उकळणे, दहशत निर्माण करणारे संघटन अशी त्यांची ओळख होत चालली आहे. शहरात राहाणाऱ्या मंडळींना आपली मुले चुकीच्या विचाराला जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. शहरात राहून मुलांच्या डोक्यात विचार घुसवण्याचे काम ही मंडळी छुपेपणाने करतात. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास राज्यावरच हे संकट दूर करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.\nचर्चेचे दरवाजे उघडायलाच हवे\nलोकशाहीमध्ये चर्चेचा मार्ग नाकारला जाऊ शकत नाही, त्यांच्याशी चर्चेचा दरवाजे उघडे असायला हवेत. केंद स्तरावर प्रयत्न झाला तर ते शक्य होऊ शकते. नक्षलवाद वाढत राहिला तर त्याचा परिणाम विकासावर होऊ शकतो, असे आर. आर. पाटील यांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\nकरोनाचा धसका; प्रवासी शिंकताच पायलटची विमानातून उडी\nपुण्यातील रस्त्यांवर वाहने चालविण्यास मनाई; अंमलबजावणी सुूरू\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nसाडेपाचशे जणांना रुग्णालयांतून डिस्चार्ज\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nलकी ड्रॉ रद्द करा...\nइंजिनिअरिंगच्या मुलांचे व्हिडिओ ट्रॅकर विमान...\nपिंपरी प्राधिकरण सीईओपदी योगेश म्हसे...\nइंटरनेटवर बोगस एजंटांचे नेटवर्क...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/mango-quality-drops-exports-drop/articleshow/68802704.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T16:11:27Z", "digest": "sha1:ZWNWZHQU6PYAFBEMISPIC5FEFX7E2HOL", "length": 14588, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: आंब्याची दर्जा खालावला, निर्यात थंडावली! - mango quality drops, exports drop | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nआंब्याची दर्जा खालावला, निर्यात थंडावली\nआंब्याचा हंगाम हा बाजारातील सर्वात मोठा हंगाम मानला जातो. आंब्याची उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात होते. त्यामुळे सर्वच व्यापारी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यावर्षी आंब्याचे उत्पादन सरासरी ४० टक्क्यांनी घटले असून बाजारात येणाऱ्या आंब्याचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे आंब्याची मागणी व्यापाऱ्यांना पूर्ण करता येत नाही. वातावरणातील उष्मा वाढला असला तरी आंब्याची निर्यात मात्र थंडावली आहे.\nआंब्याची दर्जा खालावला, निर्यात थंडावली\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\nआंब्याचा हंगाम हा बाजारातील सर्वात मोठा हंगाम मानला जातो. आंब्याची उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात होते. त्यामुळे सर्वच व्यापारी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यावर्षी आंब्याचे उत्पादन सरासरी ४० टक्क्यांनी घटले असून बाजारात येणाऱ्या आंब्याचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे आंब्याची मागणी व्यापाऱ्यांना पूर्ण करता येत नाही. वातावरणातील उष्मा वाढला असला तरी आंब्याची निर्यात मात्र थंडावली आहे.\nएप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला असून सध्या बाजारात हापूस आंब्याच्या केवळ ४० ते ४५ हजार पेट्या येत आहेत. दरवर्षी या काळात आंब्याच्या ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होत असते. यातून स्थानिक बाजार पेठेत असलेली आंब्याची मागणी पूर्ण करून युरोपीय, आखाती देशात आपल्याला आंब्याची निर्यात सहजपणे करता येते. एप्रिलमध्ये आंब्याची आवक चांगली होत असल्याने या काळात निर्यातही चांग��ी होते. त्यामुळे निर्यातदार आंबा निर्यातीच्या तयारीतच होते. मात्र यावेळी हे गणित चुकले आहे.\nआंब्यांच्या कलमांवर तुडतुड्यांच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदा आंब्याची गळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर जो आंबा वाचलेल्या आंब्यांची हवी तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे आंब्यांचा आकार मर्यादित राहिला आहे. यावेळी झाडाला मोठे फळ लागले नाही. त्यामुळे आकाराने मोठे असलेले आंबे बाजारात पाहायला मिळत नसल्याचे चित्र आहे.\nमागच्या महिन्यात आखाती देशात आंब्याची निर्यात सुरू झाली होती. त्यामुळे तेव्हा निर्यात वाढेल अशी आशा आंबा निर्यातदारांना होती. त्यापाठोपाठ आता युरोपीय देशात सिंगापूरमध्ये निर्यात सुरू झाली आहे. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वाधिक निर्यात आखाती देशात होते. मात्र मोठ्या आकाराचा हवा तसा आंबा मिळत नसल्याने निर्यातीस अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nयावेळी बाजारात आंब्याची आवाकच कमी असल्याने स्थानिक बाजारात आंब्याची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे आंबा निर्यात करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय कमी प्रतीचा आंबा परदेशातगेला तर देशाचे नाव खराब होते. त्यामुळे निर्यातीसाठी हवा तसा दर्जात्मक आंबा बघूनच निर्णय घ्यावा लागतो.\n- मोहन डोंगरे, आंबा निर्यातदार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nवसई: पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातली\nमशिदीच्या मौलाना, ट्रस्टींवर गुन्हे\nमहाराष्ट्रातील २०० विद्यार्थी जॉर्जियात अडकले\n, 'त्यानं'च पसरवली अफवा\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआंब्याची दर्जा खालावला, निर्यात थंडावली\nPalghar: पालघरमध्ये गावित विरुद्ध बळीराम जाधव...\nतरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू...\nलोकसभेतील इच्छुक ‘ठाणेदार’ कोट्यधीश...\n'भाजपसोबत जाऊन शिवसेनेने लाचारी पत्करली'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://video.matrubharti.com/book/read/content/19868062/pathlag-21", "date_download": "2020-03-28T13:54:45Z", "digest": "sha1:JRNIAAP4ZCO4CZWGPGFQGH3PKNQFUP5T", "length": 28229, "nlines": 250, "source_domain": "video.matrubharti.com", "title": "पाठलाग (भाग – २१) in Marathi Novel Episodes by Aniket Samudra books and stories PDF |पाठलाग (भाग – २१)", "raw_content": "\nपाठलाग (भाग – २१)\nपाठलाग (भाग – २१)\n“माझा प्लॅन रेडी आहे..”, दोन दिवसांनी सकाळी ऑफीसला जाताना माया दिपकला म्हणाली.\n“दुपारची कॉन्फरंन्स मी गार्डन-कोर्ट ला हलवली आहे, ऑफीसपासुन दुर आहे, जायला निदान तासभरतरी लागेल, तेंव्हा डिटेल मध्ये बोलु. बाहेर कुठे भेटुन बोलण्यापेक्षा गाडीतच बोललेले बरं..”\nदिपकने मान डोलावुन संमती दर्शवली.\nठरल्यावेळी माया ऑफीसमधुन निघाली. बरोबर ऑफीसमधील दोन-तिन डायरेक्टर्स होते, पण ते नशीबाने दुसर्‍या गाडीत बसले.\nदिपकने गाडी सुरु केली. सुरुवातीचे काही फोन कॉल्स झाल्यावर माया म्हणाली, “आपल्या मित्राचं नाव इन्स्पेक्टर शेखावत आहे. तुम्ही लोकं जेल मधुन पळुन गेल्यानंतर, त्या जेल मधुन त्याची आता बदली झाली आहे. परंतु त्याचा राग अजुनही धुमसतो आहे. तुम्हाला पकडुन त्याला त्याची गेलेली इज्जत परत मिळवायची आहे.\nमी त्याला टीप द्यायची व्यवस्था करणार की तु जिवंत आहेस आणि इकडेच कुठेतरी दमण मध्ये लपुन बसला आहेस. तुला शोधत तो इथे येईल. शक्यता आहे की कदाचीत तो कुणालातरी तो कुठे चालला आहे हे सांगुन येईल. त्यामुळे सरळ-सरळ आपण त्याचा खुन करु शकणार नाही. तसं झालं तर तु नक्कीच जिवंत आहेस, आणि हा खुन तुच केला आहेस हे समजायला पोलिसांना वेळ लागणार नाही. सो त्याचा मृत्यु हा प्लॅन्ड मर्डर वाटता कामा नये.. ओके\nदिपकने आरशात पाहीले. मायाची आणि त्याची नजरानजर झाली. दिपकने एकवार मान हलवली तसं माया पुढे सांगु लागली.\n“एखाद्या संध्याकाळी त्याला आपण पुन्हा टीप द्यायची की त सी-मरीना बार मध्ये येणार आहेस. हा बार बर्‍यापैकी गावाबाहेर आहे. आणि बहुतेक वेळेस तेथे जुगारी, दारुडे लोकंच जास्त असतात. तु सुध्दा तेथे जायचंस, पण वेश बदलुन. शेखावत ने तुला अज्जीब्बात ओळखता कामा नये.\nइतरांच्या लेखी तु सुध्दा एक दारुडाच वाटला पाहीजेस. तुझी शेखावतशी तेथे भेट घडेल. काही तरी किरकोळ कारणावरुन तुमच्यात बाचाबाची होयला हवी. साध्या वर्दीत असला तरी शेवटी तो दुसर्‍या स्टेटचा पोलिस आहे, तो तुझ्यावर चार-चौघात हात नाही उचलु शकणार. पण तु त्याला इतकं चिडवं की तो अगदी हमरातुमरीवर यायच्या तयारीत आला पाहीजे. दोघांमध्ये ढकलाढकली, शिवीगाळ व्हायला हवी.\nदारुच्या नशेतच त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन तु बाहेर पड. तुझी बर्‍याचवेळ वाट बघुन शेवटी शेखावत पण तेथुन बाहेर पडेल.\nपार्कींगमध्ये तु त्याची वाट पहात बसशील आणि संधी मिळताच डोक्यात एखादी सळई किंवा तशीच एखादी वजनदार वस्तु घालुन तु त्याचा खुन करशील. ओके\n“ओके.. आलं लक्षात..”, दिपक म्हणाला\n“काम सफाईदारपणे व्हायला हवं. दुसर्‍या स्टेटच्या पोलिसाचा मृत्यु झालाय म्हणल्यावर.. आणि ते सुध्दा एका फडतुस दारुड्याकडुन म्ह्णल्यावर इथली पोलिस खवळुन उठेल. त्याचा शोध जोरदार सुरु होईल. सो आपल्याकडुन कुठलाही, कसलाही पुरावा मागे रहाता कामा नये.\nतो दारुडा जसा अचानक उगवला तसाच तो गायब व्हायला हवा…”\n“प्लॅन ओके आहे, पण एक शंका आहे.” काही क्षणांनी दिपक म्हणाला..”म्हणजे, कितीही कसाही मेक-अप केला तरी चेहरा बदलु शकतो, शरीराची ठेवण, उंची बदलणं अवघड आहे. समजा, चुकुन माकुन पोलिस माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेच, तर माझ्यासाठी काहीतरी सेफ अ‍ॅलबाय असणं गरजेचं आहे. आय मीन, खुन झाला त्यावेळी मी तेथे नव्हतो, तर दुसरीकडे कुठेतरी होतो हे सांगायला साक्षीदार हवा..”, दिपक\n“गुड पॉईंट. शक्यतो पोलिस आपल्यापर्यंत नाहीच पोहोचणार.. पण ऑन-अ-सेफर साईड आपल्याला ती काळजी सुध्दा घ्यायला हरकत नाही. एक काम करु. तो दमणला आला की, जो दिवस आपण प्लॅन करु त्या दिवशी मी एखाद्या हॉटेलमध्ये किटी पार्टी ठेवेन. तु मला सोडायला बरोबर येशील. तुला बंगल्यातुन माझ्याबरोबर बाहेर पडताना वॉचमन पाहील. तु मला हॉटेलला सोडशील. हॉटेलचा पार्कींग स्टाफ तुला माझ्याबरोबर पाहील. तु गाडी पार्क करशील आणि तुझं काम करायला गुपचुप निघुन जाशील.\nमायाचा ड्रायव्हर गाडी सोडुन कधीच कुठे जात नाही.. अख्या गावाला माहीती आहे. तु त्याला क���ा अपवाद असशील त्यामुळे तु माझ्या पार्टीच्या ठिकाणीच होतास हा पुरावा राहील.\nअर्थात सी-मरीना हॉटेल थोडं दुर आहे. रिक्षा, टॅक्सी, बस करुन जाणं परवडणारं नाही. त्यापेक्षा आपण एक काम करु, बंगल्याच्या मागे गॅरेजमध्ये एक जुनी स्विफ्ट पडुन आहे. थोडी रिपेअर करुन ती चालु करुन ठेव. आपण ती किटी-पार्टीच्या हॉटेलपासुन जवळच कुठेतरी लावुन ठेवु. मला सोडल्यावर तु ती कार घेउन जा आणि काम झाल्यावर परत तिकडे लावुन ठेव…ओके\n“डन.. “, दिपक म्हणाला.. “मी प्लॅनवर अजुन थोडा विचार करतो आणि काही राहीलं आहे असं वाटलं तर सांगतो…”\nथोड्या वेळातच मायाचं कॉन्फरंन्सचं ठिकाण आलं तसं माया गाडीतुन उतरुन निघुन गेली.\nदिपक मायाने सांगीतलेल्या प्लॅनवर पुन्हा पुन्हा विचार करण्यात गढुन गेला.\nटेबलावरची फोनची रिंग वाजली तेंव्हा इन्स्पेक्टर शेखावत एका नामी गुंडाचे जमानत पेपर्स सह्या करण्यात मग्न होता. त्याच्या अंगाची आग-आग झाली होती.\n“कश्याला ह्या लोकांना पकडुन तुरुंगात टाकायचं, आणि मग जमानत देऊन सोडायचं आधीच गोळ्या घालुन उडवला पाहीजे साल्यांना.. ना रहेगा बास.. ना बजेगी बासुरी”, तो स्वतःशीच विचार करण्यात गुंगुन गेला होता.\nफोनची रिंग वाजली तसा तो भानावर आला.\n“तुझ्या तुरुंगातुन, तुझ्या नाकावर पाय देऊन पळालेला कैदी दिपक कुमार, जिवंत आहे आणि दमण मध्ये लपुन बसला आहे..”\n“ते महत्वाचं नाही. दिपक अजुन किती दिवस इथे असेल माहीत नाही. वेळ घालवु नकोस. दमणच्या हॉटेल पर्लमध्ये उतर.. दमणला पोहोचलास की त्याला कुठं पकडायचं ते सांगायला मी तिथे परत फोन करेन..”\nशेखावत पुढे काही बोलायच्या आतच फोन बंद झाला होता.\nदिपकचं नाव ऐकल्यावर शेखावतंचं मन पुन्हा त्या कटु भुतकाळात गेलं. आधी तुरुंगातुन पळाला आणि नंतर गोकर्णातुन हाता-तोंडाशी आलेला पुन्हा निसटला होता.\n“ह्यावेळेस जिवंत सोडनार नाही…”, टेबलावर हाताची मुठ आपटत शेखावत ओरडला.\nशेखावत दमणच्या रेल्वे स्टेशनवर उतरला तेंव्हा तो घामाने ओलाचिंब झाला होता. आधीच शरीराचे मोठ्ठ धुड आणि त्यात समुद्रामुळे हवेत आलेला दमटपणा त्यामुळे तो पुर्ण घामेजुन् गेला होता.\nबरोबर आणलेली एक छोटीशी बॅग घेउन तो स्टेशनवर उतरला. खिश्याला हात लावुन आपली सर्व्हीस रिव्हॉल्व्हर व्यवस्थीत असल्याची त्याने खात्री करुन घेतली आणि मग तो हॉटेल पर्लच्या दिशेने चालु लागला.\n“बर्ड इज इन केज”, ऑफीसवरुन परतताना गाडीत माया दिपकला म्हणाली\n“यु मिन शेखावत आला दमण मध्ये”, आश्चर्यचकीत होत दिपक म्हणाला\n“येस्स, आपल्याला आपलं काम आजचं संध्याकाळी उरकायला हवं, उद्या मला ४ दिवसांसाठी मुंबईला जायचं आहे, उशीर करुन चालणार नाही.”, माया\n“पण माया.. अजुन आपला प्लॅन फुल्ल प्रुफ झालेला नाही. निटसा त्याच्यावर विचार करुन झाला नाहीये. काही गडबड झाली तर\n“डोन्ट वरी. मी केलाय विचार निट. एव्हरीथींग इज ऑल-राईट. ४ दिवसांनी खुप लेट होईल. तो पर्यंत तो निघुन गेला तर आपल्याला नविन प्लॅन आखावा लागेल. बिसाईड्स… मी ऑलरेडी त्याला सी-मरीनाची टीप दिली आहे. ८.३० ला तो तेथे पोहोचेल.. सो बेटर हरी अप.. तु पटकन तुझं मेक-अपचं सामान घेउन तयार रहा, मी फ्रेश होऊन येते….”\nदिपक खरं तर पुर्णपणे कन्व्हींन्स नव्हता. पण त्याच्या हातात दुसरा कुठला ऑप्शन पण नव्हता. माया म्हणते त्यात तथ्य होते. चार दिवसांनी कदाचीत खुप उशीर झाला असता. शेखावत दिपकला शोधत चार दिवस नक्कीच थांबला नसता. त्यामुळे जे होईल ते होईल, बघु असं म्हणुन दिपकसुध्दा तयार झाला. शिवाय जेलमध्ये त्याच्यावर झालेले अत्याचार आणि स्टेफनीचा खुनाचा बदला घ्यायला त्याचे हात शिवशिवत होते.\nगाडी बंगल्याच्या पोर्चमध्ये लावुन तो जवळ जवळ धावतच खोलीत शिरला. कपाटातुन गेल्या दोन दिवसांत जमा केलेले सामान त्याने बाहेर काढले. एक कुरळ्या, मानेपर्यंतच्या केसांचा विग, अर्धा कापुन दोन तुकडे केलेला टेबल-टेनिसचा चेंडु. एक मळकट ओव्हरकोट, लो-क्वॉलीटीचा एक काळा गॉगल वगैरे.\nटेनिसचे अर्धा कापलेल्या बॉलचे तुकडे त्याने तोंडात दोन्ही बाजुला गालाला चिकटउन लावले. त्यामुळे त्याचं तोंड थोंड गोलाकार आणि फुगलेलं वाटु लागलं. केसांचा विग, दाढी, ओव्हरकोट आणि आतमध्ये एकावर एक घातलेले ५-६ जाड शर्ट ह्यामुळे तो पहील्यापेक्षा कित्तेक पटीने जाड दिसु लागला. त्याने आपलं बदलेलं रुप आरश्यात एकवार न्याहाळलं. आणि मग केलेला बदल योग्य आहे ह्याची जाणिव झाल्यावर पुन्हा सर्व सामान उतरवुन त्याने एका बॅगेत भरलं आणि मायाची वाट बघत खाली जाऊन थांबला.\nमाया येईपर्यंत दिपकने उगाचच वॉचमनशी गप्पा मारल्या. मॅडमनी कशी ऐन वेळी किटी-पार्टी ठरवली, आणि आपली आराम करायची इच्छा असुन सुध्दा कसं तिच्यासाठी पुन्हा जाव्ं लागणार आहे त्याची दर्दभरी हकीकत त्याने वॉचमनला ऐकव��ी आणि शेवटी ‘मॅडम पार्टीको गया तो फिर मै मस्त गाडी मै दो-तिन घंटा सोनेवाला हु’ वगैरे ऐकवुन त्याचा निरोप घेतला.\nमाया गाडीत बसल्यावर बाहेर पडताना एकवार पुन्हा एकदा गाडीची काच खाली करुन त्याने वॉचमनकडे बघुन हात हलवला आणि मग त्याने गाडी हॉटेलच्या दिशेने वळवली.\n“प्लॅन सगळा लक्षात आहे ना कोणतीही चुक होता कामा नये…”, माया\n“हम्म.. आणि स्विफ्ट मी आज सकाळीच एम.जी.रोडला न्हेऊन ठेवली आहे.. सो नो प्रॉब्लेम..”, दिपक म्हणाला\n“आपल्याकडे तिन तास आहेत, त्या वेळेत तु काम पुर्ण करुन परत गाडीत येऊन बसं. सगळं काही फ्ल्युएंटली व्हायला हवं. तरच आपला प्लॅन व्यवस्थीत पार पडेल.. ऑल द बेस्ट….”,माया\nदिपकने गाडी हॉटेलच्या पोर्चमध्ये थांबवली. काही न बोलता माया उतरुन निघुन गेली. दिपकने गाडी वळवुन हॉटेल पार्कींगच्या गेटमधुन आत आणली.\n”, दारात उभ्या असणार्‍या कर्मचार्‍याने दिपकला विचारले\n“नो.. थॅंक्यु.. माया मॅडमना त्यांच्या गाडीला दुसर्‍या कुणी हात लावलेला आवडणार नाही. डोन्ट वरी, आय विल फाईंड माय प्लेस टु पार्क. बिसाईड्स मी कारमध्येच आहे..”\nमाया मॅडमची गाडी आहे म्हणल्यावर त्या कर्मचार्‍याने नकळत ड्रायव्हर असलेल्या दिपकलाच सलाम ठोकला.\nदिपक त्याच्याकडे बघुन हसला आणि त्याने गाडी पार्कींगच्या एका कोपर्‍यात न्हेऊन उभी केली. साधारणपणे पाच-एक मिनीटं आजुबाजुचा अंदाज घेत त्याने थोडा वेळ जाऊ दिला आणि नंतर गाडीच्या काळ्या काचा वर करुन खिडक्या बंद करुन टाकल्या. मग त्याने आपली बॅग सिटवर रिकामी केली आणि बॅगेतुन आणलेले सामान अंगावर चढवायला सुरुवात केली.\nपार्कींगमध्ये बर्‍यापैकी वर्दळ होती. अनेक अलिशान गाड्या जा-ये करत होत्या. त्यामुळे दिपकला बाहेर पडता येत नव्हते. घड्याळाचे काटे जणु वेगाने पुढे पुढे धावत होते. वेळ फार कमी होता. मायाची पार्टी संपायच्या आत दिपकला परतायचे होते.\nथोडीशी संधी मिळताच दिपक पट्कन गाडीतुन बाहेर पडला. जाताना त्याने गाडीतील म्युझीक सिस्टीम ऑन केली आणि व्हॉल्युम मोठ्ठा केला जेणेकरुन गाणी बाहेर ऐकु येतील आणि गाडीत कोणीतरी बसलेलं आहे ह्याची खात्री पटेल.\nगाडी लॉक करुन पार्कींगच्या मागच्या बाजुच्या भिंतीवरुन उडी टाकुन तो बाहेर पडला एम.जी.रोडच्या दिशेने जेथे त्याने सी.मरीना बारमध्ये जाण्यासाठी स्विफ्ट पार्क केली होती.\nदिपक गाडीपाशी पोहोचला तेंव्हा तो घामाने पुर्णपणे निथळत होता. आधीच अंगावर चढवलेले ५-६ शर्ट, त्याच्यावर तो जाड मोठ्ठा ओव्हरकोट आणि त्यात झपझप चालल्याने तो पुर्णपणे घामाघुम झाला होता. त्याने पार्कींगमधुन गाडी बाहेर काढली आणि सी.मरीनाकडे वळवली त्याच वेळी संतापाने बेभान झालेला शेखावत सी.मरीनाचे दार उघडुन बारमध्ये प्रवेश करत होता.\nपाठलाग (भाग – २०)\nपाठलाग (भाग – २२)\nपाठलाग – (भाग- ४)\nपाठलाग – (भाग- ५)\nपाठलाग – (भाग- ६)\nपाठलाग – (भाग- ७)\nपाठलाग – (भाग- ८)\nपाठलाग – (भाग- ९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-jalana-2200-2500-rupees-quintal-28057?tid=161", "date_download": "2020-03-28T14:39:42Z", "digest": "sha1:RAGB2YG4GNJDTSQCPN7AIKGWTUTXHNHO", "length": 15818, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Onion in Jalana 2200 to 2500 rupees per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nरविवार, 23 फेब्रुवारी 2020\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झाली. त्यांना २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nजालना बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची केवळ ६ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. जवळपास २०० कॅरेट आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५० ते १५० रुपये प्रतिकॅरेट राहिले. आल्याची आवक २ क्‍विंटल झाली. त्यास २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झाली. त्यांना २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nजालना बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची केवळ ६ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. जवळपास २०० कॅरेट आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५० ते १५० रुपये प्रतिकॅरेट राहिले. आल्याची आवक २ क्‍विंटल झाली. त्यास २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.\nपपईची आवक २ क्‍विंटल झाली. तिचा दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या चिकूचे दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टरबुजाची आवक १० क्‍विंटल झाली. त्यांना १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.\nसफरचंदांची आवक ६ क्‍विंटल झाली. त्यांचे दर ४५०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५०० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ६०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बटाट्याची आवक ७० क्‍विंटल झाली. या बटाट्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.\nमेथी ७५ रुपये प्रतिशेकडा\nमेथीची जवळपास ७०० जुड्यांची आवक झाली. तिला ७५ रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक ६०० जुड्या झाली. तिचा दर ५० रुपये प्रतिशेकडा राहिला. पालकाची आवक ६०० जुड्यांची झाली. तर, या पालकाला ६० ते ७० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती जालना बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nताज्या बाजार भावासाठी क्लिक करा\nउत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची टोमॅटो द्राक्ष सफरचंद apple मोसंबी sweet lime कोथिंबिर\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nखानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...\nसोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...\nकोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...\nनागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...\nपुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...\nऔरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...\nसोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nहरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...\nजळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...\nनाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nकळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...\nनगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...\nगाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...\nनाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_666.html", "date_download": "2020-03-28T15:14:23Z", "digest": "sha1:36NITWNYPXD5TGF535ORL5R4BUJIEVL2", "length": 6248, "nlines": 35, "source_domain": "www.idainik.com", "title": "पोलिसांना एमएससीआयटी बंधनकारक", "raw_content": "\nओझर्डे : सातारा जिल्ह्यात 30 हून अधिक पोलिस ठाणे आहेत. यामध्ये 3 हजाराहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शासनाने एमएससीआयटी हा कोर्स करणे आता बंधनकारक केले आहे. जे अधिकारी किंवा कर्मचारी हा कोर्स करणार नाहीत त्यांची बढती आणि जुलै महिन्यात होणारी वार्षिक पगारवाढ रोखण्यात येणार आहे. यामुळे पोलिसदादांची एमएससीआयटीत प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.\nजिल्ह्यातील 30 हून अधिक पोलिस ठाण्यांमध्ये 3 हजाराहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ज्यांचे वय 50 आणि वाहन चालक या दोघांना वगळून इतर सर्वांना संगणक हताळण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी एमएससीआयटी हा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे या महिन्यात परिक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र पोलिस मुख्यालयात दाखल करावयाचे आहे. हा कोर्स शासनाने बंधनकारक करुन तसे परिपत्रकच काढले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले आहे.\nया आदेशामुळे पोलिस दलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्यात ऑनलाईन पोलिस ठाणे ही संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन तक्रारी करता येतात. याचबरोबर अनेक विषयांची देवाण घेवाणही संगणकावरच होते. त्यामुळे पोलिस दलातील कारभार वेगवान व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्य स्थितीत जे कोणी पोलिस अधिकारी वा कर्मचारी नागरिकांच्या तक्रारी घेत असतात त्यातील बहुतांश पोलिसदादांना संगणक हताळण्याचा अनुभव नसल्याने अडचणी येतात.\nजिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकारीही संगणक प्रशिक्षित नसल्यानेही त्यांच्या वरिष्ठांना महत्वाच्या विषयांची देवाण घेवाण करण्यासाठी अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना संगणक हाताळण्याचा अनुभव नसल्याचा गैरफायदा घेऊन फक्‍त दिवस भरण्याचे काम करत आहेत. ही बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.\nसध्या अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र नसल्याने हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू ओ. यासाठी प्रवेश घेण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रे फुल्‍ल झाली आहेत. प्रमाणपत्र नसल्याने बढती आणि पगारवाढ रोखली जाणार नसल्याने पोलिसांनी धास्ती घेतली आहे. पोलिस ठाण्यातील अपुरे मनुष्य बळ त्या मुळे वाढता कामांचा ताण खचलेले मनोधैर्य आणि त्यात एमएससीआयटीची भर पडल्याने पोलिसांच्या नाकी नऊ येणार असल्याचे दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2020-03-28T16:12:55Z", "digest": "sha1:CDF5LRX4LYOPVSA7VNL4SG2OVIKX64RJ", "length": 6295, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५०० चे - ५१० चे - ५२० चे - ५३० चे - ५४० चे\nवर्षे: ५२५ - ५२६ - ५२७ - ५२८ - ५२९ - ५३० - ५३१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १३ - रोमन सम्राट जस्टिनियन पहिला याने रोमन साम्राज्याचे हेड्रियानपासून त्याकाळपर्यंतच्या कायद्यांचे खानेसुमारी करुन त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी समिती तयार केली. यातून प्रकाशित झालेला मसूदा कॉर्पस ज्युरिस सिव्हिलिस या नावाने प्रसिद्ध झाला.\nइ.स.च्या ५२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१७ रोजी १९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/09/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF/", "date_download": "2020-03-28T15:37:11Z", "digest": "sha1:FUXTZDNTZJMN5VPGOHOR6U2Y6MK4J3BP", "length": 6711, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोडियक नावाने स्‍कोडा बिग साईज एसयूव्हीला लॉन्‍च करणार - Majha Paper", "raw_content": "\n…अन् फूल विक्रेत्याच्या खात्यात अचानक जमा झाले 30 कोटी रुपये\nपेडीक्युअर न करता देखील सुंदर ठेवा आपले पाय\nयेथे प्राण्यांवरही चालविले गेले खटले, दिली अघोरी शिक्षा\nसोमवारपासून दहावीच्या अर्जाची प्रक्रिया\nमुकेश अंबानीच्या यशात निताच्या जन्मतारखेचा वाटा\nमहाभारतातील असे काही तथाकथित शाप ज्यांचा प्रभाव आजही दिसून येतो\nमराठमोळ्या तरुणाने तयार केल्या पाण्यात विरघळणाऱ्या प्लास्टिक पिशव्या\nबस खरेदीवर मिळणार हेलिकॉप्टर फ्री\nविमान कर्मचाऱ्यांच्या द्वारे प्रवाश्यांना या कारणांस्तव केली जाऊ शकते प्रवासास मनाई\nजगातील सुंदर नोटेची मानकरी ठरली न्यूझीलंडची नोट\n‘स्टारबक्स’ वतीने चीनमध्ये ‘सायलेंट कॅफे’\nधुम्रपानामुळे होता�� जगातील ११% टक्के मृत्यू\nकोडियक नावाने स्‍कोडा बिग साईज एसयूव्हीला लॉन्‍च करणार\nMay 9, 2016 , 4:56 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: एसयूव्ही, कार, स्कोडा\nमुंबई – स्‍कोडाने आपली नवी एसयूव्हीचे नाव ठरवले असून या एसव्हीला कंपनीने कोडियक असे नाव देण्याचे ठरवले आहे. हे नाव अलास्‍कामध्ये सापडणाऱ्या कोडियक अस्वलावरून ठेवण्यात आले आहे. याचसोबत स्‍कोडा देखील जनरल मोटर्स आणि रेनोल्टच्या पंक्तीत दाखल झाली आहे.\nस्‍कोडाने आपल्या या एसयूव्हीलापहिल्यांदा जेनेव्हा ऑटो शो मध्ये सादर केले होते. कंपनीने याबाबत थोडी माहिती शेअर केली आहे आणि त्यानुसार कोडियाक ४.७ मीटर लांब एसयूव्ही असणार आहे. सेव्हन सीटर आसन क्षमता असणारी एसयूव्ही ४ बाय ४ ड्राइव्हसोबत येऊ शकते. यात २ लीटरवाला टीडीआई इंजिन असणार आहे. ही एसयूव्ही २०१७मध्ये जगभरात लॉन्‍च केली जाणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Whatsapp-Expert", "date_download": "2020-03-28T13:50:25Z", "digest": "sha1:S62QJA6KM4CXLQDDRWIU47MRZSUTOVEW", "length": 20231, "nlines": 227, "source_domain": "learn.netbhet.com", "title": "Whatsapp Business Expert Marathi Course", "raw_content": "\nफक्त १५ दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरुन ग्राहक मिळवायचे कसे , ग्राहक वाढवायचे कसे आणि ग्राहक टिकवायचे कसे हे सोप्या मराठीतून शिकविणारा परिपुर्ण कोर्स \nफक्त १५ दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरुन ग्राहक मिळवायचे कसे , ग्राहक वाढवायचे कसे आणि ग्राहक टिकवायचे कसे हे सोप्या मराठीतून शिकविणारा परिपुर्ण कोर्स \nव्हॉट्सअ‍ॅप नुसते मेसेज करण्याचे अ‍ॅप राहिले नसून एक परिपुर्ण \"बिझनेस\" अ‍ॅप बनत चालले आहे. आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक नवा आणि अतिशय पॉवरफुल मार्ग आहे.\n१ बिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते असणार्‍या या अ‍ॅपचा वापर आपले सर्व ग्राहक दररोज करत आहेत. म्हणूनच या महाकाय नेटवर्कचा फायदा घेऊन आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या स्ट्रॅटेजी प्रत्येक बिझनेसने शिकल्याच पाहिजेत.\nउद्योजक मित्रांनो, त्यासाठीच आम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरुन आपला बिझनेस वाढविण्याची ब्ल्युप्रिंट \"Step By Step\" शिकविणारा हा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.\nतुमचा बिझनेस कमीत कमी वेळात वाढविण्याचे, आणि बिझनेससाठी येणार्‍या लीड्स (Enquiry) दहा पटीने वाढविण्याचे तंत्र या कोर्समध्ये शिकता येईल.\n👉 या कोर्सचे प्रमुख फायदे -\n१. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप मधील सर्व फीचर्सची सविस्तर माहिती\n२. सर्व बिझनेस फीचर्सचा प्रभावीपणे वापर कसा करावा याची प्रात्यक्षिकांसहित उदाहरणे\n३. व्हॉट्सअप मध्ये ग्राहक आणण्यापासून - ग्राहक मिळवण्याची आणि ग्राहक मिळवल्यानंतर ग्राहक टिकविण्याची पुर्ण स्ट्रॅटेजी\n४. व्हॉट्सॲप साठी ग्राहकांना आकर्षित करतील असे ग्राफिक्स कसे बनवावे\n५. आपल्या बिझनेसची माहिती योग्यरित्या पोहोचविणारे व्हिडिओ कसे बनवावे\n६. प्रमोशन, लीड जनरेशन, ब्रँडिंग आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही कोणत्याही बिझनेसची चारही मुख्य उद्दीष्टे व्हॉट्सअ‍ॅप वापरुन कशी साधावीत\n७. लोकांना आकर्षित करणारे आणि पैसे देणार्‍या ग्राहकांमध्ये कन्वर्ट करणारे मेसेजेस कसे तयार करावेत\n८. व्हॉट्सअप मध्ये केली जाणारी काही तासांची कामे काही सेकंदात कशी करावीत\nया आणि अशा अनेक गोष्टी \"व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस एक्स्पर्ट\" या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला शिकता येतील.\nमी स्वतः नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप द्वारे गेल्या २ वर्षात १५००० पेक्षा जास्त ग्राहक मिळविले आहेत. म्हणूनच या कोर्सनंतर तुम्हालाही बिझनेस वाढविता येईल हे मी खात्रीपुर्वक सांगू शकतो.\nया कोर्समध्ये ११ मोड्युल्स आणि ४६ लेसन व्हीडीओ आहेत\nकोर्स सुरु केल्यानंतर टप्प्याटप्प्याने दररोज काही लेसन व्हीडीओ तुम्हाला पाहता येतील\nलेसन नंतर काही Activity दिल्या आहेत त्या तुम्हाला करुन पहायच्या आहेत.\n१५ दिवसांमध्ये दररोज २०-३० मिनिटे वेळ देऊन तुम्ही हा कोर्स पुर्ण करु शकता\nभविष्यात व्हॉट्सअ‍ॅप मध्ये येणार्‍या नवि��� फीचर्सचे व्हीडीओ देखिल तुम्हाला मोफत पाहता येतील\nकोर्सचा ऑनलाईन अ‍ॅक्सेस \"Life Time\" आहे त्यामुळे कोर्स कधीही, कुठुनही आणि कितीही वेळा पाहता येईल.\n👉 हा कोर्स कुणासाठी \n२. प्रत्येक मार्केटर साठी\n३. ग्राहक मीळवू इच्छीणार्‍या प्रत्येकासाठी\n४. स्मार्टफोन चा खरोखर \"स्मार्ट\" वापर करु इच्छीणार्‍या प्रत्येकासाठी\nया कोर्ससाठी तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे \"तुमच्या फोनमधील Whatsapp Business App\". आणि ते फ्री आहे \nअ‍ॅप इन्स्टॉल कसे करायचे इथपासून या कोर्समध्ये सर्व काही शिकविले आहे...अगदी बेसिक ते अ‍ॅडव्हान्स ...सर्व काही या कोर्समध्ये शिकायला मिळेल.\n👉 आपण नेटभेट मध्ये प्रथमच अकाउंट बनवत असाल तर SIGN UP हा पर्याय वापरा,\n👉 आणि जर आपले आधीपासून नेटभेट अकाउंट असेल तर LOGIN हा पर्याय वापरा.\n👉 पासवर्ड आठवत नसल्यास Forgot Password हा पर्याय वापरा.\n1.1 कोर्सबद्दल माहिती Preview\n1.2 नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स बद्दल थोडक्यात Preview\n1.3 प्रशिक्षकाची ओळख Preview\n1.4 उद्योजकांच्या प्रतिक्रीया Preview\nSection 2 - बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपची ओळख आणि इंस्टॉलेशन\n2.1 पर्सनल आणि बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप मधील फरक Preview\n2.2 इन्स्टॉलेशन करण्यापुर्वी Preview\n2.3 बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपचे इन्स्टॉलेशन Preview\nSection 3 - व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस सेटिंग्स\n3.1 बिझनेस प्रोफाईल तयार करणे\n3.2 बिझनेस कॅटलॉग तयार करणे\n3.4 शॉर्ट लिंक तयार करणे\nSection 4 - मेसेजिंग टूल्स\nSection 5 - व्हॉट्सअ‍ॅप चॅट सेटिंग्स\n5.1 बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपचा Chat Backup\n5.2 नविन ग्रुप तयार करणे व त्यातील सेटींग्ज\n5.3 नविन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे\n5.4 चॅट व्यवस्थापनासाठी लेबल्सचा वापर\n5.5 Whatsapp Web - व्हॉट्सअ‍ॅपचा संगणकावरुन वापर\n5.6 स्टेट्स फीचरचा वापर\n5.7 महत्त्वाच्या चॅट्स पिन करणे\nSection 6 - व्हॉट्सअ‍ॅपच्या बाहेरील महत्त्वाचे टूल्स\nSection 7 - ग्राफिक्स आणि व्हीडीओ तयार करणे\n7.1 मोबाईलमध्येच ग्राफिक्स तयार करणे\n7.2 मोबाईल मध्येच व्हीडीओ तयार करणे - Part 1\n7.3 मोबाईल मध्येच व्हीडीओ तयार करणे - Part 2\n7.4 अ‍ॅनिमेशन इंट्रो व्हीडीओ तयार करणे\n7.5 व्हॉट्सअ‍ॅप स्टीकर्स तयार करणे\nSection 8 - व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंग - भाग १\n8.1 व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंग धोरण (Strategy) तयार करणे\n8.2 आपले ग्राहक शोधणे\n8.3 व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंगचा कणा - कंटेंट मार्केटिंग\n8.4 ग्राहकांना आकर्षित करणारे मेसेज बनविण्याचा फॉर्म्युला\n8.5 ग्राहकांना प्रवृत्त करणारा - कॉल टू अ‍ॅक्शन\n8.6 मेसेज प���ठविण्याचा क्रम\n8.7 ग्राहकांची पाईपलाईन तयार करणे - सेल्स फनेल\n8.8 व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकची सांगड\n9.3 Refer and Earn नेटभेट्चे कोर्स 50% सवलतीत मिळवा \n9.4 (Affiliate) नेटभेटचे अफिलीएट बनून घरबसल्या महिना ५ ते ३० हजार कमवा \nकोर्स विकत घेतल्यानंतर, आपोआप तुमच्या अकाउंट मध्ये \"MY COURSES\" या पानावर दिसू लागेल.\nखालील पैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही कोर्स अ‍ॅक्सेस करु शकता -\nआपल्या कंप्युटर वरुन courses येथे क्लिक करुन लॉग-इन करा\nhere येथे क्लिक करुन आमचे अँड्रॉईड अ‍ॅप डाउनलोड करु शकता\n👉 आपण नेटभेट मध्ये प्रथमच अकाउंट बनवत असाल तर SIGN UP हा पर्याय वापरा,\n👉 आणि जर आपले आधीपासून नेटभेट अकाउंट असेल तर LOGIN हा पर्याय वापरा.\n👉 पासवर्ड आठवत नसल्यास Forgot Password हा पर्याय वापरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/social-media-truth/articleshow/53024881.cms", "date_download": "2020-03-28T15:20:49Z", "digest": "sha1:UE62GY7JPIXZUVVYE3E2KKNHX4DULZJS", "length": 25315, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "samwad News: सोशल मीडिया काय खरं काय खोटं? - social media truth | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nसोशल मीडिया काय खरं काय खोटं\nसध्या सोशल मीडिया हे अफवा पसरवण्याचं आणि खोटी माहिती दणकून देण्याचं एक मोठं माध्यम ठरू पाहत आहे. राजकीय कार्यकर्त्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सारेच याचा सर्रास वापर करत आहेत. काय आहेत, या प्रवृत्तीमागची कारणं\nगेल्या काही दिवसांत किंवा महिन्यांत व्हॉट्सअॅपवर झळकलेल्या काही बातम्या -\n■ युनेस्कोने पंतप्रधान मोदींना जगातले सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून गौरविलं आहे.\n■ विश्वास नांगरे पाटील यांनी ‘सैराट’ बघून असं मत व्यक्त केलं की यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या बिहारी विद्यार्थ्यांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावं, उगाच सैराट करमणुकीच्या मागे लागू नये. अगदी नेमकं हेच मत एकाही शब्दाचा फरक न करता नाना पाटेकरांच्या नावावरही व्हॉट्सअॅपवर इकडून तिकडे फिरलं.\n■ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन.\n■ लिंबाचे असंख्य उपयोग आणि खासकरून कॅन्सरसाठी असणारं त्याचं उपचारात्मक मूल्य यांची शिफारस डॉ. विकास आमटे यांनी केली आहे.\n… या आणि अशा अनेक बातम्या, ज्या वरकरणी पाहता खऱ्या वाटू शकतात पण आत डोकावून पाहिलं तर त्या खोट्या आहेत, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, व. पु. काळे या (दिवंगत आहेत म्हणून की काय) साहित्यिकांच्या किंवा अल्बर्ट आइन्स्टाइनसारख्या शास्त्रज्ञांच्या माथी त्यांनी न केलेल्या वक्तव्याची जबाबदारी मारण्याची किमया सोशल मीडियाने केली आहे. कुणीतरी गायलेलं गाणं कुणाच्या तरी नावावर खपवलं जातं, अगदी न घडलेल्या प्रसंगासकट. उदा. कुणीतरी पं. मल्लिकार्जुन मन्सूरांना त्यांच्या सुपुत्रांनी साथ केलेल्या १९८०च्या दशकातल्या मैफलीचा एक तुकडा पोस्ट केला आणि त्याबरोबर टिप्पणी लिहिली- मल्लिकार्जुन मन्सूर आणि फैय्याजसाहेबांची (ज्यांचा मृत्यू १९५०च्या आसपास झाला) जुगलबंदी) साहित्यिकांच्या किंवा अल्बर्ट आइन्स्टाइनसारख्या शास्त्रज्ञांच्या माथी त्यांनी न केलेल्या वक्तव्याची जबाबदारी मारण्याची किमया सोशल मीडियाने केली आहे. कुणीतरी गायलेलं गाणं कुणाच्या तरी नावावर खपवलं जातं, अगदी न घडलेल्या प्रसंगासकट. उदा. कुणीतरी पं. मल्लिकार्जुन मन्सूरांना त्यांच्या सुपुत्रांनी साथ केलेल्या १९८०च्या दशकातल्या मैफलीचा एक तुकडा पोस्ट केला आणि त्याबरोबर टिप्पणी लिहिली- मल्लिकार्जुन मन्सूर आणि फैय्याजसाहेबांची (ज्यांचा मृत्यू १९५०च्या आसपास झाला) जुगलबंदी अशी अनेक उदाहरणं देता येतील.\nया पोस्ट्स मुळात तयार कोण करतं कशासाठी अशा पोस्ट्स हिरिरीने अनेकजणांना पुढे पाठवून काय साधतं या प्रश्नांचा परामर्श घेण्याची वेळ आली आहे. खरं आणि खोटं यातली सीमारेषा पुसट करायला ई-माध्यमांनी चांगल्यापैकी हातभार लावला आहे. हातात मोबाइल फोन धरून ‘क्ष’ ठिकाणी असणारी व्यक्ती मी ‘य’ ठिकाणी आहे हे पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीला सांगून आपण खरं बोलतो आहोत हे भासवू शकते, हे झालं अगदी नेहमीचं उदाहरण. पण सोशल मीडियाचा वापर आपण करायला लागल्यापासून अनेकदा असं दिसतं की खऱ्या-खोट्यातली सीमारेषा जास्तच धूसर व्हायला लागली आहे. अशा बातम्या व्हॉट्सअॅप-फेसबुक-ट्विटरसारख्या माध्यमांतून काही क्षणांत पसरतात.\nअफवांबद्दल वेगवेगळ्या स्तरांवर संशोधन चालू आहे... मानसशास्त्रीय ते संगणकीय. अफवा ज्या पद्धतीने पसरतात त्या प्रक्रियेला भूमितीचे आणि संख्याशास्त्राचे नियम लागू होतात. चक्रीवादळाची निर्मिती आणि त्याचा प्रसार ज्या पद्धतीने अभ्यासला जातो त्याच पद्धतीने अफवांच्या निर्मिती आणि प्रसाराबद्दल संशोधन चालू आहे. अफवेचा केंद्रबिंदू आणि तिचा प्रसार याबद्दल प्रमेयं मांडण्यात आली आहेत (संशोधनाला कुठलाही विषय वर्ज्य नाही आणि त्याला मर्यादाही नाहीत\nवर दिलेल्या अफवांपैकी काही चुकीच्या माहितीमधून तयार झालेल्या असू शकतील. खऱ्या माहितीचा शोध योग्य ठिकाणाहून घेतल्यावर काय खरं आणि काय खोटं हे कळू शकतं. यांतल्या राजकीय विषयांवरच्या अफवांच्या मागची कारणं ही उघडपणे राजकीय आहेत. एखाद्या व्यक्तीचा वाजवीपेक्षा जास्त उदो उदो करणं किंवा एखाद्या व्यक्तीचं वाजवीपेक्षा जास्त अवमूल्यन करणं यामधून राजकीय पक्षांचे अंत:स्थ हेतू पोसले आणि सांभाळले जातात. स्वतःची टिमकी वाजवण्याचा आणि त्याबरोबरच इतरांना खाली खेचण्याचा हा एक सहजसाध्य मार्ग आहे. सोशल माध्यमं अशा प्रसारासाठी आणि प्रचारासाठी वापरली न गेली तरच नवल. खरं आणि खोटं यांतली सीमारेषा पुसता पुसता आपण शेवटी ‘सोशल’ आणि ‘अँटिसोशल’ यांतली सीमारेषा पुसतो आहोत हे न जाणवणं किंवा त्याहीपेक्षा ते न मानणं हा कदाचित राजकारणाचा स्थायीभाव असेल. बेजबाबदार आणि धादांत खोटी विधानं करणं हा राजकारण्यांचा गुण आपण किती सहजपणे स्वीकारला आहे\nराजकीय आशय नसलेल्या अफवांचं काय उदा. वर सांगितलेली दिलीपकुमार यांच्या मृत्यूची बातमी. अशा बातम्या खोट्या आहेत हे सर्वांना माहीत असूनही पुढे सरकायच्या थांबत नाहीत. एकेक वर्षभर वेगवेगळ्या अंतराने एकाच व्यक्तीचा मृत्यू व्हावा हा चमत्कार फक्त सोशल मीडियावरच घडू शकतो (‘आपुले मरण पाहिले म्यां डोळां’ हा दैवी अनुभव सोशल मीडियामुळे त्या व्यक्तीला मिळतो ते वेगळंच उदा. वर सांगितलेली दिलीपकुमार यांच्या मृत्यूची बातमी. अशा बातम्या खोट्या आहेत हे सर्वांना माहीत असूनही पुढे सरकायच्या थांबत नाहीत. एकेक वर्षभर वेगवेगळ्या अंतराने एकाच व्यक्तीचा मृत्यू व्हावा हा चमत्कार फक्त सोशल मीडियावरच घडू शकतो (‘आपुले मरण पाहिले म्यां डोळां’ हा दैवी अनुभव सोशल मीडियामुळे त्या व्यक्तीला मिळतो ते वेगळंच). या अफवा निर्माण करण्यात एक वेगळी नशा मिळत असावी. अशी सनसनाटी बातमी निर्माण करण्यामधून आपण इतक्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम घडवून आणतो ही जाणीव सुखद असते. खऱ्या-खोट्याची शहानिशा लगेच होण्याची आणि पकडलं ज���ण्याची अजिबात शक्यता नाही हे माहीत असल्यामुळे आपण पडद्याआड राहून ही करामत कशी करतो यातून स्वतःचंच रंजन करणं आणि मोठेपणा मिळवणं ही मनोवृत्ती काही व्यक्तींच्यात असते.\nआत्मकेंद्रित किंवा समाजविघातक (‘अँटिसोशल’) व्यक्तिमत्त्व दोष असलेल्या व्यक्तींमध्ये ही प्रवृत्ती जास्त प्रमाणात आढळते. या व्यक्तींमध्ये खोलवर न्यूनगंड असतो. इतरांच्या बाबतीतली संवेदनशीलता कमी असते. एखादं चांगलं, सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह कृत्य करण्यापेक्षा नकारात्मक कृत्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणं त्यांना जास्त सोपं वाटतं. संवेदनशीलतेच्या अभावामुळे, आपल्या वर्तनाचे इतरांवर गंभीर परिणाम होतील याकडे या व्यक्तींचा संपूर्ण कानाडोळा होतो. आत्मप्रतिमा जपण्याचा हा वेगळाच ढंग आहे.\nकुणीही अफवा का पसरवतं याचं एक सरळ आणि सोपं उत्तर असं आहे की, त्यावर कुणीतरी विश्वास ठेवणारे भोळेभाबडे असतात. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या इडाहो फॉल्स या शहरातल्या चौदा वर्षीय मुलाने इंटरनेटवर एक बातमी टाकली- ‘डायहायड्रोजन मोनोक्साइड नावाच्या एका घातक रसायनावर तातडीने बंदी घालावी. या पदार्थामुळे प्रचंड घाम येतो आणि उलट्या होतात. हे रसायन जर श्वासावाटे शरीरात गेलं तर मृत्यू ओढवू शकतो. हे रसायन कॅन्सरपेशींमध्ये आढळलं आहे.’ त्याने पन्नास लोकांची या रसायनाबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्रेचाळीस लोकांनी या रसायनावरील बंदीला ताबडतोब पाठिंबा दर्शवला. सहा लोक डळमळीत निघाले. त्यातल्या फक्त एकाच व्यक्तीच्या लक्षात ही गोष्ट आली की डायहायड्रोजन मोनोक्साईड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून H2O म्हणजेच पाणी आहे ही कथा ‘एप्रिल फूल’ म्हणून सहजपणे खपून जाऊ शकते. त्यातली अफवाही फारशी घातक नाही, उलट गंमतीशीरच आहे. पण चटकन फसणाऱ्या लोकांची मानसिकता यातून स्पष्ट झाली. अशा मंडळींची तर्कयंत्रणा नवीन माहितीला आणि आव्हानांना वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. डोळ्यांना झापडं बांधल्याप्रमाणे त्यातल्या ठोस आणि ठळक माहितीला प्राधान्य दिलं जातं आणि नेहमीचे सर्व पुरावे बदलल्यासारखे वाटायला लागतात. स्मरणशक्तीही अशा वेळी दगा देते. डॉ. रॉबर्ट ग्लिक या कोलंबियातल्या मानसशास्त्रज्ञाच्या मते चटकन फसणाऱ्या लोकांच्या तर्कयंत्रणा या सामाजिक वेदनाशामकाचं काम करतात. ज्या तर्कयंत्रणा चारचौ���ांशी मिळत्याजुळत्या असतात त्यांना पकडून ठेवण्याकडे अशा व्यक्तींचा सर्वसाधारण कल असतो. कारण त्यातून एकटेपणावर मात करता येते. डॉ. ग्लिक यांच्या मते अशा मंडळींच्या तर्कयंत्रणा त्यांच्या पालकांप्रमाणे पाखर घालणाऱ्या असतात- संरक्षण करणाऱ्या आणि जबाबदारीतून मुक्तता देणाऱ्या ही कथा ‘एप्रिल फूल’ म्हणून सहजपणे खपून जाऊ शकते. त्यातली अफवाही फारशी घातक नाही, उलट गंमतीशीरच आहे. पण चटकन फसणाऱ्या लोकांची मानसिकता यातून स्पष्ट झाली. अशा मंडळींची तर्कयंत्रणा नवीन माहितीला आणि आव्हानांना वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. डोळ्यांना झापडं बांधल्याप्रमाणे त्यातल्या ठोस आणि ठळक माहितीला प्राधान्य दिलं जातं आणि नेहमीचे सर्व पुरावे बदलल्यासारखे वाटायला लागतात. स्मरणशक्तीही अशा वेळी दगा देते. डॉ. रॉबर्ट ग्लिक या कोलंबियातल्या मानसशास्त्रज्ञाच्या मते चटकन फसणाऱ्या लोकांच्या तर्कयंत्रणा या सामाजिक वेदनाशामकाचं काम करतात. ज्या तर्कयंत्रणा चारचौघांशी मिळत्याजुळत्या असतात त्यांना पकडून ठेवण्याकडे अशा व्यक्तींचा सर्वसाधारण कल असतो. कारण त्यातून एकटेपणावर मात करता येते. डॉ. ग्लिक यांच्या मते अशा मंडळींच्या तर्कयंत्रणा त्यांच्या पालकांप्रमाणे पाखर घालणाऱ्या असतात- संरक्षण करणाऱ्या आणि जबाबदारीतून मुक्तता देणाऱ्या कुणावर तरी विश्वास ठेवणारी माणसं चटकन फसत असतील असं वाटणं स्वाभाविक आहे. पण संशोधन असं सांगतं की स्वतःवर आणि आयुष्यावर खोलवर श्रद्धा असणारी माणसं अफवांना आणि भुलथापांना सहजी फसत नाहीत. त्यांच्या तर्कयंत्रणा योग्य प्रकारे काम करत असतात. ज्यांच्या श्रद्धा डळमळीत असतात तीच माणसं फसण्याची शक्यता जास्त असते.\nया सगळ्याचं तात्पर्य काय तर- फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना या गोष्टीचं भान हवं. अफवा निर्माण न करण्याचं धाडस अंगी बाणवावं ही अपेक्षा कदाचित गैरवाजवी असेल, पण निदान आपण फसत नाही आहोत आणि कुठलीही अफवा आंधळेपणाने पुढे सरकवत नाही आहोत, याची काळजी घेणं महत्त्वाचं. आयुष्यातल्या एकंदर नीरक्षीरविवेकाला सोशल मीडिया वापरतानाही पर्याय नाही तर- फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना या गोष्टीचं भान हवं. अफवा निर्माण न करण्याचं धाडस अंगी बाणवावं ही अपेक्षा कदाचित गैर���ाजवी असेल, पण निदान आपण फसत नाही आहोत आणि कुठलीही अफवा आंधळेपणाने पुढे सरकवत नाही आहोत, याची काळजी घेणं महत्त्वाचं. आयुष्यातल्या एकंदर नीरक्षीरविवेकाला सोशल मीडिया वापरतानाही पर्याय नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nगोचाला : पूर्वेचा स्वर्ग\nकरोना व्हायरसचा गिर्यारोहणाला संसर्ग\n... पुन्हा एकदा विद्या प्रभूदेसाई\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोनाशी लढा; RBI चे ६ मोठे निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसोशल मीडिया काय खरं काय खोटं\nडॉ. राजन यांचे जाणे आणि ३ कळीचे मुद्दे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dhanya-tee-maharashtra-maauli/", "date_download": "2020-03-28T14:45:20Z", "digest": "sha1:DHGBWOSD2E2TALT6CX5WRAC7FNE4F7LA", "length": 9213, "nlines": 172, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "धन्य ती महाराष्ट्र माऊली ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nHomeकविता - गझलधन्य ती महाराष्ट्र माऊली \nधन्य ती महाराष्ट्र माऊली \nNovember 29, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nधन्य ती महाराष्ट्र माऊली\nअनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली //धृ//\nज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी\nओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी\nतेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली //१//\nअनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली\nतुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा\nहासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा\nअभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली //२//\nअनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली\nसंवाद करुन विठोबाशी, नामदेव नाचला\nतल्���ीन होऊनी भजनासी, मधूर गाऊ लागला\nभक्ति अर्पून प्रभूला, भावी निरंजने ओवाळली //३//\nअनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली\nतसेच झाले एकनाथ, भागवत त्यानी लिहीले\nश्री रामदास स्वामी, दासबोध रचिले\nनिवृती सोपान मुक्ताबाई , कित्येक झाली संत मंडळी //४//\nअनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली\nशिवरायाची बातच न्यारी, दुमदुमला प्रताप\nअंबेडकरांनी न्याय देऊनी, दलितास दिले योग्य माप\nप्रतिकार करुनी जुलमाचा, अन्यायाला वाचा फोडली //५//\nअनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली\nटिळक आगरकर साने गुरुजी, तसेच झाले फुले\nसावरकर सेनापती बापट, ह्यानी शुरत्व दाखविले\nसारय़ांनी महान होऊनी, देशाची मान उंचाविली //६//\nअनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली\n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1700 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nआयुष्य वाया घालू नका\nप्रभाते नाम घ्या जगदंबेचे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/WHY-MEN-DON%E2%80%99T-LISTEN-AND-WOMEN-CAN%E2%80%99T-READ-MAPS/1016.aspx", "date_download": "2020-03-28T14:25:03Z", "digest": "sha1:OJYFM67RVFCK3ZJYZYEB62YORGC6CHBE", "length": 28344, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "WHY MEN DON’T LISTEN AND WOMEN CAN’T READ MAPS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nस्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात ह्याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत; आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. ह्याचे कारण म्हणजे, स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशींपासून बनलेले आहेत, एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. पण हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात. त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात, पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक स��मायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे, पंथाचे, वर्गाचे असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात.\nनातेसंबंधावर प्रकाश टाकणारे पुस्तक… पुरूष आणि स्त्री हे भिन्न आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ नाही, फक्त भिन्न शास्त्रज्ञ, वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ या सगळ्यांना हे अनेक वर्षांपासून माहिती आहे. पण सध्याच्या स्त्री पुरूष समानता, स्त्री शक्ति, स्त्री-मुक्ति्या जगात याबद्दल कसे बोलावे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. स्त्री आणि पुरूष वेगळे आहेत. हे फरक समाजावून घेण्यामागे एकमेकांमधील दोषांवर टीका न करता त्यांच्यातील बलस्थाने शोधून काढून एक सुदृढ, सशक्त समाज निर्माण करणे हा हेतू आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी तीन वर्षांचा अवधी व चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास लेखकद्वयीला करावा लागला. संपूर्ण जग पालथे घातले. हे पुस्तक आव्हानात्मक तर कधी धक्कादायकसुद्धा वाटेल. पण मनाला लुभावणारे. नातेसंबंध का बिघडतात तर पुरूषांना समजत नाही, की स्त्रिया त्यांच्यासारख्या का नाहीत आणि स्त्रियांना वाटते पुरूषांनी आपल्यासारखे वागावे हा घोळ मिटविण्यासाठी ह्या पुस्तकाचा प्रपंच. अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्ट सेलर ठरली. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये अनुवादित होऊन शंभर देशातील वाचकांपर्यंत पोहोचले. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी दोघेही भरपूर मेहनत घेतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतात. अ‍ॅड. शुभदा विद्वांस यांनी मूळ पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक. पहिले प्रकरण आहे ‘समानतेतून भिन्नता’ समान पेशीपासून निर्माण झालेले स्त्री-पुरूष कसे भिन्न आहेत हे अतिशय साध्या, सोप्या, खुमासदार शैलीतून नजरेस आणून दिले आहे. पूर्वी जीवन-संघर्ष अवघड होता, पण नातेसंधंब सुरळीत आणि सोपे होते. पण आता आधुनिक जगात सर्व नियम धाब्यावर बसवल्यापासून खूप गोंधळ, संभ्रम आणि दु:ख वाट्याला आले. स्त्री आणि पुरुष यांना समान संधी दिल्या आणि ते घेण्याचे पूर्ण स्वातंत्र दिले, तरी त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत. दुसरे प्रकरण आहे ‘दृष्टी व दृष्टिकोन.’ स्त्री व पुरुष यांचे जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे वेगळे आहेत ते इथे सांगितले आहे. पुरुषांची रंगांधता तसेच त्य��ंची ‘टनेल व्हिजन’ तर बायकांची ‘पेरिफेरल व्हिजन’ यामुळे कशा गमती-जमती घडतात ते वाचायला मिळते. बायका ऐकलेल्या गोष्टीचे वर्णनसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर असल्यासारखे करतात व पुरुष प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाहीत. स्त्री-पुरुषांची निरीक्षणशक्ती कशी भिन्न आहे हे समजून घेण्यासाठी केलेल्या प्रयोगांचे वर्णन यामध्ये येते. बायका मनकवड्या असतात, पण पुरुषांना सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट समजत नाही. ‘सार काही मनाच्या गाभाऱ्यात’ या तिसऱ्या प्रकरणात स्त्री व पुरुष यांचा मेंदू आकाराने कसा लहान-मोठा आहे, तरीही स्त्रियांची बुद्धिमत्ता तीन टक्क्यांनी कशी जास्त आहे याचे शास्त्रशुद्ध पुरावे दिलेले आहेत. या प्रकरण्याच्या शेवटी वाचकांसाठी जी प्रश्नावली दिली आहे, ती सोडवताना नक्कीच मजा येईल. चौथे प्रकरण आहे,‘बोलणं आणि ऐकणं’ बायकांना बोलणे आवडतेच. पुरुष मात्र मनाशीच बोलतात. बायका किती जास्त बोलतात, तर पुरुष कसा मुखदुर्बल असतो हे विनोदी प्रसंगातून व्यक्त केले आहे. कोणत्याही प्रसंगात पुरुषचा चेहरा कसा स्थितप्रज्ञ असतो आणि बायका भावनांच्या प्रत्येक छटा कशा दर्शवतात याचे सचित्र वर्णन हे. पुरुष मनातल्या मनात कसे बोलतात, तर बायका विचारसुद्धा मोठ्याने करतात यातील विरोधाभास पहावयास मिळतो. पाचवे प्रकरण ‘पुरुषांच्या विशेष क्षमते’ बद्दलचे. ती त्याला मिळालेली देणगी आहे. जी सामान्य स्त्रियांना आत्मसात करणे शक्य नसते. ‘विचार, भावना, दृष्टिकोन आणि इतर संभाव्य संकट’ या सहाव्या प्रकरणात पुरुष व स्त्रिया वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे का रिअ‍ॅक्ट होतात याचे शास्त्रीय विवेचन विनोदी ढंगानी केले आहे. पुरुष भावना गिळून टाकतो तर स्त्री त्या भावना चघळत बसते़ ‘आपला केमिकल लोचा’ या सातव्या प्रकरणात शास्त्रीय पुराव्यांवर आधारित माहिती वाचायला मिळते. आपल्या शरीरात जी संप्रेरके स्त्रवतात ती माणसांवर कशी गारुड घालतात याचे वर्णन मंत्रमुग्ध करणारे आहे. ‘मुलं ही मुलं’ च असतात या आठव्या प्रकरणात काही कटु सत्यांना सामोरे जावे लागते, तर नवव्या प्रकरणात ‘पुरुष, स्त्री व प्रणय’ यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या कोणत्या गोष्टीना किती महत्त्व देतात व प्रत्यक्षात त्यांचे समज काय असतात हे उगते. ‘लग्न, प्रेम आणि प्रणय’ हे या पुस्तकाती��� दहावे प्रकरण आणि ‘सद्य: परिस्थितीकडे’ हे अकरावे व शेवटचे प्रकरण. आजच्या पुरुषासाठी आजही काहीच बदललेले नाही. पण बायकांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचा प्रधान्यक्रम हा त्यांच्या आईपेक्षा व आजीपेक्षा बदललेला दिसतो. अनेक बायकांनी त्यांची व्यावसायिक करिअर निवडलेली आहे. शास्त्र सांगते की, करिअरमुळे बायकांनाही पुरुषांचे आजार, ह्य्दयविकार, ताणतणाव, अल्सर्स व अकाली निधन या समस्या भेडसावू लागल्या आहेत. थीन स्त्रीयांमधील एक वर्षातून किमान नऊ दिवस केवळ ताणतणावामुळे रजा घेताना दिसते. सर्व्हे केला तेव्हा लक्षात आले की, स्त्रीमुक्तीचे वारे वाहूनसुद्धा बायकांचे प्राधान्य आपल्या मुलांना चांगल्या, परंपरावादी कौटुंबिाक वातावरणात वाढवण्याला आहे. फरक एवढाच की आजच्या स्त्रीला आर्थिक परावलंबित्व नको आहे. त्यांना पुरुषांवर अवलंबून राहणे पसंत नाही. तरीही आपले शरीर जराही बदललेले नाही. इस्त्राएलमध्ये एक प्रयोग केला. मुलांना कपडे, बूट, त्यांची हेअरस्टाईल, लाईफ स्टाईल मुले-मुली भेद न करता समान दिली. पण झाले काय शास्त्रज्ञ, वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ या सगळ्यांना हे अनेक वर्षांपासून माहिती आहे. पण सध्याच्या स्त्री पुरूष समानता, स्त्री शक्ति, स्त्री-मुक्ति्या जगात याबद्दल कसे बोलावे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. स्त्री आणि पुरूष वेगळे आहेत. हे फरक समाजावून घेण्यामागे एकमेकांमधील दोषांवर टीका न करता त्यांच्यातील बलस्थाने शोधून काढून एक सुदृढ, सशक्त समाज निर्माण करणे हा हेतू आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी तीन वर्षांचा अवधी व चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास लेखकद्वयीला करावा लागला. संपूर्ण जग पालथे घातले. हे पुस्तक आव्हानात्मक तर कधी धक्कादायकसुद्धा वाटेल. पण मनाला लुभावणारे. नातेसंबंध का बिघडतात तर पुरूषांना समजत नाही, की स्त्रिया त्यांच्यासारख्या का नाहीत आणि स्त्रियांना वाटते पुरूषांनी आपल्यासारखे वागावे हा घोळ मिटविण्यासाठी ह्या पुस्तकाचा प्रपंच. अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्ट सेलर ठरली. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये अनुवादित होऊन शंभर देशातील वाचकांपर्यंत पोहोचले. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी दोघेही भरपूर मेहनत घेतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या ���संतीस उतरतात. अ‍ॅड. शुभदा विद्वांस यांनी मूळ पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक. पहिले प्रकरण आहे ‘समानतेतून भिन्नता’ समान पेशीपासून निर्माण झालेले स्त्री-पुरूष कसे भिन्न आहेत हे अतिशय साध्या, सोप्या, खुमासदार शैलीतून नजरेस आणून दिले आहे. पूर्वी जीवन-संघर्ष अवघड होता, पण नातेसंधंब सुरळीत आणि सोपे होते. पण आता आधुनिक जगात सर्व नियम धाब्यावर बसवल्यापासून खूप गोंधळ, संभ्रम आणि दु:ख वाट्याला आले. स्त्री आणि पुरुष यांना समान संधी दिल्या आणि ते घेण्याचे पूर्ण स्वातंत्र दिले, तरी त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत. दुसरे प्रकरण आहे ‘दृष्टी व दृष्टिकोन.’ स्त्री व पुरुष यांचे जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे वेगळे आहेत ते इथे सांगितले आहे. पुरुषांची रंगांधता तसेच त्यांची ‘टनेल व्हिजन’ तर बायकांची ‘पेरिफेरल व्हिजन’ यामुळे कशा गमती-जमती घडतात ते वाचायला मिळते. बायका ऐकलेल्या गोष्टीचे वर्णनसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर असल्यासारखे करतात व पुरुष प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाहीत. स्त्री-पुरुषांची निरीक्षणशक्ती कशी भिन्न आहे हे समजून घेण्यासाठी केलेल्या प्रयोगांचे वर्णन यामध्ये येते. बायका मनकवड्या असतात, पण पुरुषांना सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट समजत नाही. ‘सार काही मनाच्या गाभाऱ्यात’ या तिसऱ्या प्रकरणात स्त्री व पुरुष यांचा मेंदू आकाराने कसा लहान-मोठा आहे, तरीही स्त्रियांची बुद्धिमत्ता तीन टक्क्यांनी कशी जास्त आहे याचे शास्त्रशुद्ध पुरावे दिलेले आहेत. या प्रकरण्याच्या शेवटी वाचकांसाठी जी प्रश्नावली दिली आहे, ती सोडवताना नक्कीच मजा येईल. चौथे प्रकरण आहे,‘बोलणं आणि ऐकणं’ बायकांना बोलणे आवडतेच. पुरुष मात्र मनाशीच बोलतात. बायका किती जास्त बोलतात, तर पुरुष कसा मुखदुर्बल असतो हे विनोदी प्रसंगातून व्यक्त केले आहे. कोणत्याही प्रसंगात पुरुषचा चेहरा कसा स्थितप्रज्ञ असतो आणि बायका भावनांच्या प्रत्येक छटा कशा दर्शवतात याचे सचित्र वर्णन हे. पुरुष मनातल्या मनात कसे बोलतात, तर बायका विचारसुद्धा मोठ्याने करतात यातील विरोधाभास पहावयास मिळतो. पाचवे प्रकरण ‘पुरुषांच्या विशेष क्षमते’ बद्दलचे. ती त्याला मिळालेली देणगी आहे. जी सामान्य स्त्रियांना आत्मसात करणे शक्य नसते. ‘विचार, भावना, दृष्टिको��� आणि इतर संभाव्य संकट’ या सहाव्या प्रकरणात पुरुष व स्त्रिया वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे का रिअ‍ॅक्ट होतात याचे शास्त्रीय विवेचन विनोदी ढंगानी केले आहे. पुरुष भावना गिळून टाकतो तर स्त्री त्या भावना चघळत बसते़ ‘आपला केमिकल लोचा’ या सातव्या प्रकरणात शास्त्रीय पुराव्यांवर आधारित माहिती वाचायला मिळते. आपल्या शरीरात जी संप्रेरके स्त्रवतात ती माणसांवर कशी गारुड घालतात याचे वर्णन मंत्रमुग्ध करणारे आहे. ‘मुलं ही मुलं’ च असतात या आठव्या प्रकरणात काही कटु सत्यांना सामोरे जावे लागते, तर नवव्या प्रकरणात ‘पुरुष, स्त्री व प्रणय’ यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या कोणत्या गोष्टीना किती महत्त्व देतात व प्रत्यक्षात त्यांचे समज काय असतात हे उगते. ‘लग्न, प्रेम आणि प्रणय’ हे या पुस्तकातील दहावे प्रकरण आणि ‘सद्य: परिस्थितीकडे’ हे अकरावे व शेवटचे प्रकरण. आजच्या पुरुषासाठी आजही काहीच बदललेले नाही. पण बायकांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचा प्रधान्यक्रम हा त्यांच्या आईपेक्षा व आजीपेक्षा बदललेला दिसतो. अनेक बायकांनी त्यांची व्यावसायिक करिअर निवडलेली आहे. शास्त्र सांगते की, करिअरमुळे बायकांनाही पुरुषांचे आजार, ह्य्दयविकार, ताणतणाव, अल्सर्स व अकाली निधन या समस्या भेडसावू लागल्या आहेत. थीन स्त्रीयांमधील एक वर्षातून किमान नऊ दिवस केवळ ताणतणावामुळे रजा घेताना दिसते. सर्व्हे केला तेव्हा लक्षात आले की, स्त्रीमुक्तीचे वारे वाहूनसुद्धा बायकांचे प्राधान्य आपल्या मुलांना चांगल्या, परंपरावादी कौटुंबिाक वातावरणात वाढवण्याला आहे. फरक एवढाच की आजच्या स्त्रीला आर्थिक परावलंबित्व नको आहे. त्यांना पुरुषांवर अवलंबून राहणे पसंत नाही. तरीही आपले शरीर जराही बदललेले नाही. इस्त्राएलमध्ये एक प्रयोग केला. मुलांना कपडे, बूट, त्यांची हेअरस्टाईल, लाईफ स्टाईल मुले-मुली भेद न करता समान दिली. पण झाले काय नव्वद वर्षांनीसुद्धा मुलांची आक्रमकता, उद्धट वर्तन, सत्तेसाठी झगडा मारामारी कमी झाली नाही. उलट सहकार्य करणे, प्रेमळ वृत्ती, शेअरिंग आजही मुलींमध्ये दिसते. थोडक्यात हे पुस्तक वाचल्याने अनेक कोड्यांची उत्तरे मिळतील. ...Read more\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंग���ंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन ���ाढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gold-hits-lifetime-high-crosses-rs-43000-mark-silver-touches-rs-48600/", "date_download": "2020-03-28T13:56:27Z", "digest": "sha1:IQGIADAKN5DGWRXNLSAG65TXGQDKKBQ2", "length": 13347, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "सोन्याच्या दरानं इतिहासात पहिल्यांदाच गाठली 'उच्चांकी' ! | gold hits lifetime high crosses rs 43000 mark silver touches rs 48600 | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nपुण्यातील फुरसुंगीमध्ये मांज्यामध्ये अडकलेल्या होला पक्ष्याची सुखरूप सुटका\nसोन्याच्या दरानं इतिहासात पहिल्यांदाच गाठली ‘उच्चांकी’ \nसोन्याच्या दरानं इतिहासात पहिल्यांदाच गाठली ‘उच्चांकी’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याच्या किमतीत रोजमितीला चढ – उतार होतच असते. मात्र देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनं प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजार रुपयांच्या पार गेलं आहे. गुरूवारी राजधानी दिल्लीत सराफा बाजारामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ७०० रूपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४३,१७० रूपयांवर पोहचला आहे. तज्ज्ञांचं मत आहे की, सध्या लग्नसराईचा मोसम चालू आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थैर्यामुळं सोन्याकडे वळलेली गुंतवणूकदारांची नजर यामुळे सोन्याचे भाव कडाडले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सलग सहाव्य�� दिवशी मोठी वाढ सोन्याच्या किंमतीमध्ये दिसून आली आहे.\nमुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये बुधवारी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सरासरी ४५० रुपयांनी वाढ झाली होती. सोन्याबरोबरच चांदीचा भाव देखील किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला आहे. गुरूवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये इतका होता. सोन्याच्या दरात झालेली वाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रूपयांची किंमत घसरल्यामुळे झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.\nमागील ८ दिवसांमध्ये सोन्याच्या भावात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचे समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात अजून वाढ होण्याचे चिन्ह दिसत आहेत.\nचीनमधील प्राणघातक कोरोना विषाणूच्या भीतीमुळे सोन्याचे भाव कडाडले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किमती आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत झालेली वाढ, याचा फटका देशांतर्गत सराफ बाजारातही पाहायला मिळत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) सोन्याची किंमत १,६०२ डॉलर इतकी झाली आहे.\nडेअरीवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी उडाली ‘भंबेरी’, शॅम्पूनं दूध बनवत असल्याचं पाहून अधिकारी ‘हैराण-परेशान’\n‘या’ कामासाठी करता येणार नाही PAN कार्डचा ‘वापर’, जाणून घ्या ‘कुठं-कुठं’ आवश्यक\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये दाखल केल्यानंतर तासाभरात…\nCoronavirus : भारताची ‘कोरोना’पासून लवकरच ‘मुक्तता’ \nCoronavirus Lockdown : देशातील ‘लॉकडाऊन’साठी आपण किती तयार आहोत \nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nCoronavirus : ‘कोरोना’विरूध्दच्या लढाईसाठी TATA समूहाकडून तब्बल 500…\n‘कोरोना’ संक्रमणाच्या संकटादरम्यान ‘कोरडा’ अन्…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nCoronavirus Lockdown : लॉकडाऊनमुळं ‘त्यांनी’…\nCoronavirus : मुंग्यांना खाणार्‍या ‘पँगोलिन’…\nIPL संदर्भात रोहित शर्माचे मोठे विधान, ‘या’…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\nCoronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला,…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम…\n29 मार्चपासून पुन्हा सुरू होणार IPL चा ‘रोमांच’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान…\nCoronavirus : खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवल्यास कारवाई करण्याचे…\nसुट्टीचा मुलांनी सदुपयोग करावा : संजय नायडू\nबॉयफ्रेंडला सोडून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करू…\nCoronavirus : अभिनेता रितेश देशमुख ‘कोरोना’ला म्हणाला, ‘इतना करो ना मुझे प्यार’ \nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये घरी जाण्यासाठी ‘जीवघेणा’ प्रवास, विविध…\nCoronavirus Lockdown : सरकारकडून ‘या’ 3 कोटी खातेदारांना 3 महिन्यांची पेंशन ‘अ‍ॅडव्हान्स’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/untold-story-police-riots-mumbai-3414", "date_download": "2020-03-28T14:03:34Z", "digest": "sha1:N2JQDSURT6T7SKCQITN6ENDHYDSDAXHF", "length": 12117, "nlines": 57, "source_domain": "www.bobhata.com", "title": "गोष्ट मुंबई पोलिसांनी केलेल्या दंगलीची. का झाली, आटोक्यात कुणी आणली? किती बळी गेले?", "raw_content": "\nगोष्ट मुंबई पोलिसांनी केलेल्या दंगलीची. का झाली, आटोक्यात कुणी आणली\nहा फोटो एका दंगलीचा आहे हे वेगळं सांगायला नकोच. फोटोत दिसणारा बळी हा कोणत्याही जात, वंश, धर्म, औद्योगिक असंतोष यातून निर्माण झालेल्या दंगलीचा नसून १९८२ साली मुंबईत झालेल्या पोलिसांच्या दंगलीचा आहे. आश्चर्य वाटलं ना ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या वचनाला जगणारे मुंबईचे पोलीसदल स्वतःच दंगल घडवतील यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. पण ही सत्य घटना आहे. १९८२ साली मुंबई पोलिसांनी जी दंगल केली होती त्या दंगलीचा हा फोटो आहे.\nपोलिसांचे आयुष्य अत्यंत तणावपूर्ण असते. एकदा वर्दी अंगावर चढवली की घरी कधी परत येणार या प्रश्नाला उत्तर नसतं. पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि पगार अत्यंत तुटपुंजे असतात. १९८२ साली एकूण २२,००० पोलीस मुंबईत तैनात होते. नायगाव आणि वरळी येथील पोलीस वसाहती वगळता बाकीच्या पोलिसांना मिळेल त्या जागेत, अगदी झोपडपट्टीतही आयुष्य काढावे लागायचे. घरभाड्यापोटी मिळणारा भत्ता जेमतेम २५ ते ३० रुपये होता.\nमुंबई पोलीस कर्मचारी संघटना\n१९८२ हे साल चळवळी आणि युनियनबाजीचे होते. मुंबईत अनेक क्षेत्रात तेव्हा औद्योगिक असंतोष मजला होता. अशावेळी सगळ्यांचीच जर युनियन असेल तर आपल्या समस्यांची दाद मागण्यासाठी एखादी संघटना असावी या विचारातून मुंबई पोलीस कॉन्स्टेबल संघटनेची निर्मिती झाली. ८० च्या दशकात पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणत होता. त्याचाही उपयोग ही संघटना निर्माण होण्यास झाला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरीस्टर ‘अ र अंतुले’ यांनी या संघटनेला जागा पण दिली होती.\n१९८२ च्या ऑगस्ट महिन्यात काय घडले \nपोलीस कर्मचारी संघटनेने एकूण ३६ कलमी मागण्या सरकारपुढे ठेवल्या होत्या. सरकारी दिरंगाईच्या धोरणात त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. निषेध म्हणून १५ ऑगस्टला पोलीसदलाच्या कर्मचाऱ्यांनी दंडावर काळी रिबन बांधण्याचे निश्चित केले होते. तत्कालीन आयजीपी श्री. मेढेकर यांनी या काळ्या फितीला विरोध दर्शवला. त्यांच्या मते ध्वजारोहणाच्या प्रसंगी पोलीसदलाने काळी फित बंधणे हा एक प्रकारे राजद्रोह होता. अंतिमतः ध्वजारोहण संपल्यानंतर काळी फित बांधण्यात आली. हा तोडगा मान्य झाला. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदतच होता.\nपोलीस अधिकारी काय करत होते \nत्यावेळी मुंबईचे पोलीस कमिशनर ज्युलिओ रिबेरो होते. त्यांचे या चळवळीकडे बारीक लक्ष होते. यात भर पडली ती एका चुकीच्या माहितीची. काही शस्त्रागाराचे पोलीस शस्त्र ताब्यात घेऊन दंगल घडवणार आहेत अशी माहिती रिबेरोंना त्यांच्या वरिष्ठ वर्तुळातून देण्यात आली. १६ ऑगस्टच्या मध्यरात्री चळवळीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उचलून ताब्यात घेण्यात आले. यापैकी एक श्री. शेवाळे मात्र निसटण्यात यशस्वी झाले. त्यांनी सर्वत्र ही बातमी पसरवली आणि असंतोषाचा भडका उडला. मुंबईचे सर्व पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि दंगलीला सुरुवात झाली. त्यातच भर म्हणून अशी एक बातमी आली की नायगावच्या पोलीस वसाहतीचं पाणी मुद्दाम तोडण्यात आलंय.\nसरकार तेव्हा काय करत होतं \nदंगल झाली तेव्हा मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले दिल्लीत तळ ठोकून बसले होते. त्यांच्याच मंत्रिमंडळातील २२ आमदारांनी त्यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला होता. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळ धोक्यात होते.\nज्युलिओ रिबेरो यांना मुंबई पोलीस कमिशनर झाल्यावरच सहा महिन्याआधी असे काही घडेल याची दाट शक्यता वाटत होती. यासाठी त्यांनी गणेशोत्सवाचे कारण पुढे करून सीआरपीएफ चे हजारो जवान मुंबईत तैनात ठेवले होते. दुपारी पोलिसांची दंगल शिगेला पोचली. वरळीत सेंच्युरी बाजार फोडून लुटालूट सुरु झाली. पोलिसाच नाही म्हटल्यावर अनेक समाजकंटक लुटालूट आणि जाळपोळ करायला रस्त्यावर उतरले. दंगलीवर काबू मिळवण्यासाठी गोळीबार करावा लागला. परिणामी २ पोलीस, २ लहान मुलं आणि ४ नागरिक या दंगलीत बळी गेले.\nज्युलिओ रिबेरो यांनी आधी १३ वर्ष सीआरपीएफचे नेतृत्व केले असल्याने त्यांना बरेच सहकार्य मिळाले. दुःखाची गोष्टी अशी की स्थानिक पोलिसांविरुद्धच त्यांना लढावं लागलं. रिबेरो यांच्या ‘बुलेट फॉर बुलेट’ या आत्मचरित्रात या प्रकरणाबद्दल अधिक माहिती वाचकांना मिळू शकते.\nआज काय परिस्थिती आहे \nपोलिसांना मिळणाऱ्या काही सुविधांमध्ये नक्कीच लक्षणीय प्रगती आहे. नैराश्यापोटी आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढते आहे. हे पोलीसदलाकडे अजूनही दुर्लक्ष होण्याचे द्योतक आहे.\nऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट पण कसे आणि कुठे\nलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी पार्ले-जी पाहा काय करतेय\nपुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती\n१.७० लाख कोटींचा मदतनिधी पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे जाणून घ्या एका क्लिकवर \nक्वारनटाईनने आपल्याला काय शिकवलं पाहा या १० मजेदार मीम्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-new-year-new-resolution/", "date_download": "2020-03-28T15:23:51Z", "digest": "sha1:HYBYIKYGPCTFRZEBUGWSMN5GXJ67YK45", "length": 31162, "nlines": 265, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नवे वर्ष, नवा संकल्प स्वप्न जिद्दीचे नवप्रेरणेचे... ; New Year, New Resolution", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\n#HappyNewYear : नवे वर्ष, नवा संकल्प स्वप्न जिद्दीचे नवप्रेरणेचे…\nआजपासून नववर्षाला प्रारंभ झाला. गेल्या वर्षांत काही स्वप्न अर्धवट राहिले असेल तर ते यंदाच्या वर्षांत पूर्ण करावयाचेआहे. आरोग्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. सामाजिक बांधिलकी जपायची आहे. सिव्हिक सेन्स पाळायचे आहेत. समाजात चुकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्याविरुद्ध एकवटायचे आहे. असे अनेक संकल्प नववर्षांच्या प्रारंभी अनेकांनी केले आहेत.\nनवीन वर्षात खूप चांगले काम करणार आहे.आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देईल.बदलेल्या वातावरणामुळे सगळीकडे अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे वृक्षारोपणाचे काम मी नव्या वर्षात करेल. वृक्षारोपणाची सुरुवात मी माझ्या घरापासून करणार असून नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाळ्यात वृक्षारोपणाला जाण्याचा माझा मानस आहे. अनेक प्रोजेक्ट माझी वाट बघत आहेत त्यादृष्टीने यंदाच्या वर्षात मी खूप चांगले काम करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.\nसायली संजीव, आटपाडी नाईट्स फेम अभिनेत्री\nमाझे २०१९ हे वर्ष खूप नाराजीचे गेले, माझ्या हातातून खूप गोष्टी गेल्या. मात्र, येणार्‍या नव्या वर्षात मी खूप मेहनत करणार आहे. मला या वर्षांत खूप कष्ट घेऊन नावलौकिक मिळवायचा आहे. माझ्या वैयक्तित जीवनात आनंद नांदावा यासाठी मी खर्‍या अर्थाने प्रयत्न करणार आहे. मला नाती जोडायला आवडतात, यासाठी मी प्रयत्न करेल. माणुसकी जपेल, माझ्या हातून सामाजिक कामे होतील यासाठी मी कटिबद्ध असेल. अनेकांना माझ्या परीने मी मदत करणार आहे, इतरांनाही माझ्या या कामात सहभागी करून घेणार आहे.\nमाझा नवीन वर्षाचा संकल्प हा आहे की, मला गाण्याची आवड असल्या मुळे ह्या वर्षी गाण्यात जास्तीत जास्त प्रगती करायची आहे. मी जिथे नोकरी करते तिथे चांगल्यारीतीने यश प्राप्त करायचे आहे.\n’लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’असे म्हणतात. मीदेखील नववर्षाच्या निमित्ताने रात्री बारावाजेच्या आत झोपण्याचा व सकाळी सात वाजेच्या आत उठण्याचा संकल्प केला आहे.\nसरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांनीच संकल्प करायला हवा, तो दुस-यांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलविण्याचा. स्वत:पुरतंच पाहण्याची वृत्ती सोडण्याचा आणि अधिक व्यापक अवकाशाची ओळख करून घेण्याचा…आपल्या आयुष्याच्या वाटचालीत साथ-सोबत करणारे सगेसोयरे, आप्तस्वकीय, आपल्याशी प्रत्यक्ष संबंध आला नसला तरी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, कार्यकर्तृत्वाने आपल्याला प्रभावित केलेले असते असे अनेकजण हे जग सोडून गेलेले असतात. नव्या वर्षात त्यांची सोबत नसणार, ही अपरिहार्यता स्वीकारणे आपल्याला जड जाते. पण वास्तवाला सामोरे जावेच लागते.\nमी एक सामाजिक कार्यकर्ती आहे; त्या अनुषंगाने मी माझ्या हातून जास्तीत जास्त सामाजिक कार्य कसे घडेल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अनाथ बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना मायेचा निवारा कसा मिळेल याकडे जास्त लक्ष देणार आहे. याक्षेत्रात खूप धावपळ आणि दगदग असते याची जाणीव असल्याने व्यायामाकडे जास्त लक्ष देणार आहे.जास्त संकल्प केले तर बरेचसे पूर्णत्वास जात नाहीत असा अनुभव सर्वांनाच येतो म्हणून हे दोनच संकल्प येत्या वर्षात पूर्ण करणार आहे.\nप्रणाली जयराम पिंगळे, मखमलाबाद,नाशिक\nसंकल्प अनेक केले जातात पण ते थोडेच दिवस आपण पाळतो. पण मी संकल्प जो केला आहे तो मी कायम करणार आहे. नवीन वर्षात मी आरोग्याकडे लक्ष देणार आहे, आर्थिक नियोजनाकडे लक्ष देणार. नेहमीप्रमाणेच समाजासाठी आपलेही थोडे योगदान देण्याचा प्रयत्न करणार आणि केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केलेला आहे. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.\nनवीन वर्ष म्हणजे एक संधीच असते स्वतःलाच नवीन आव्हानांसाठी प्रेरित करण्याची नवीन वर्षात मी नक्कीच काही संकल्प केले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा आणि सर्वमान्य संकल्प म्हणजे व्यायाम नवीन वर्षात मी नक्कीच काही संकल्प केले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा आणि सर्वमान्य संकल्प म्हणजे व्यायाम शारीरिक दृष्ट्या आपण फिट असू तर मानसिकदृष्ट्याही आपण खंबीर असतो म्हणून जिम जॉईन करणार आहे. दुसरे म्हणजे पर्यटन केल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते शिवाय माहितीतही भर पडते. म्हणून जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देणार आहे. याव्यतिरिक्त एका स्वातंत्र्यपूर्व ऐतिहासिक कादंबरीचे लेखन चालू आहे, कंटाळा न करता ती पूर्ण करून तिच्या प्रकाशनासाठी प्रयत्न करणार आहे.\nसंकल्प हा केवळ करायचा म्हणून न करता त्याकडे एक संधी म्हणून पाहावे. तो आपल्या सोबतच समाजासाठी सुद्धा उपयोगी पडावा यासाठी प्रयत्नशील असावे.\nअनेकदा नवीन वर्षातला संकल्प हा केवळ काही दिवसापुरताच मर्यादित राहतो. याला कारण म्हणजे मुळात संकल्प हा केवळ एक फॅड म्हणून आजकालच्या रुजू होताना दिसून येतो. मात्र आपले ध्येय गाठण्यासाठी केवळ काही दिवसापुरत मर्यादित न रहाता पूर्ण होईपर्यंत मेहनत केली पाहिजे.\nनवीन वर्षाचा विचार करत असताना वर्षभरात आपण काय गमावलं यापेक्षा आपण काय कमावलं या दृष्टिकोनातून आपण सरलेल्या वर्षाकडे बघितले तर आगामी काळासाठी या आठवणी निश्चित प्रेरणादायी असतील यात कुठलीही शंका नाही. 2019 वर्ष हे महाराष्ट्र साठीच नवे संपूर्ण भारतासाठी विविध घटनांनी नाट्यमय असे वर्ष दिसून आलं या सर्व वातावरणामध्ये आपण स्वतःचा शोध घेत असताना आगामी काळात नियतीने आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची शाश्वती कोणालाही देता येणार नाही, मात्र येणार्‍या या परिस्थितीला आपण खंबीरपणे सामोरे जाऊ हे मात्र निश्चित.\n२०२० हे वर्ष माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असं वर्ष असणार आहे. खूप काम आणि नवीन प्रोजेक्ट्सनी भरलेले हे वर्�� आहे. या वर्षात माझा एक सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच वर्षात फेब्रुवारीत माझं लग्न देखील आहे.त्यामुळे प्रोफेशनली हे वर्ष खूप कामांनी आणि एनर्जेटिक आहे. त्याचप्रमाणे पर्सनली पण खूप आनंद देणार असं असणार आहे. त्यामुळे एक असा संकल्प नाही अनेक गोष्टी ठरवल्या आहेत त्या नवीन कामांमधून पूर्ण करेन.\nपूजा श्रीराम गोरे, अभिनेत्री\nनववर्षाच्या निमित्ताने काहींचे संकल्प काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात आणि आणायलाचं पाहिजे. त्यांचे सकारात्मक संकल्प एक दोन दिवसांसाठी नव्हे तर वर्षानुवर्षे पाळली जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही सकारात्मक संकल्प करूया आणि ते पाळूयाही. माझा संकल्प नकारात्मक गोष्टींचा त्याग करून सकारात्मक गोष्टींकडे लक्ष्य केंद्रित करणे तसेच सर्व प्रियजनांचे जीवन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करणे आणि स्त्री पुरुष समानता व भेदभाव विरहित जीवन जगणे.\nरणजित चिंधू पवार, शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक.\nनवे वर्ष म्हणजे नव्या संधी, नवी उमेद आणि नवीन संकल्प परंतु हा संकल्प वर्षभर टिकून राहण्यासाठी संयम ,जिद्द ही लागतेच. गरजेचं नाही की संकल्प दरवेळी मोठाच असावा, लहान लहान संकल्पही अनेकदा आपल्या साठी व आपल्या प्रियजनासाठी उपयोगी पडतात. जे आपल्या आयुष्याला एक सकारात्मक दृष्टिकोन देतात.\nया नवीन वर्षाचा माझा संकल्प: दिवसातील चारही आहार- नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घरी आणि स्वतः बनवून खायचे थोडक्यात काय, आळस ही टळणार, पोषक खाणार आणि रोज रोज नवनवीन पदार्थ ही बनवणार\nआठ जानेवारीच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी होणार\nनववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांना धक्का; रेल्वेची भाडेवाढ\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनग���मधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=104&bkid=447", "date_download": "2020-03-28T15:39:28Z", "digest": "sha1:CLUVHB3SI32JPXS7QVSBDVNOI7CZYPUT", "length": 3020, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : जगदीश अभ्यंकर\nकाळ पुढे धावत होता. नवी वर्षे येत होती. कालामानानुसार तुरळक बऱ्या-वाईट घटना घडत होत्या. पण त्या फार परिणामकारक नव्हत्या. मात्र एक लक्षणीय बदल हळुहळू जणवू लागला होता. दरवर्षी नियमानं येणारा आणि नक्षत्रांना अनुसरुन पडणाऱ्या पावसाळ्याचे वेळापत्रक बदलत चालले होते. रोहिणी नक्षत्रात हमखास बरसणारा पाऊस मृग नक्षत्र उलटून गेलं तरी बरसायचा नाही. पाऊस पडेल अशी चिन्हंही लवकर दिसायची नाहीत. वर्षागणिक उन्हाळ्या���ा कडाकाही वाढतच चालला होता. पुष्कळदा हाता-तोंडाशी आलेलं पीक अती उन्हानं वाळून जात असे. गोदामायलाही उन्हाळा सहन व्हायचा नाही. नदीच्या पात्रात तुंबलेल्या पाण्याची जागोजाग डबकी दिसत. त्या डबक्यांचाच आधार गावकऱ्यांना उन्हाळ्यात रहात असे. हाश-हुश करत कसातरी उन्हाळा पार व्हायचा. हा बदल फक्त नैसर्गिकच होता की अजुन काही त्याला अर्थ होता कोणी समजू शकत नव्हते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/649", "date_download": "2020-03-28T15:28:20Z", "digest": "sha1:H6EJ36C2PQE7DTPQL3VJGCWATCXWKKDG", "length": 12899, "nlines": 209, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 105| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n“आज मिश्रविवाहाची वेळ आहे. सर्वसामान्य जनता अधिक उत्साही व तेजस्वी व्हावयास हवी असेस तर आज मिश्रविवाहाशिवाय गत्यंतर नाही मिश्रविवाहाने ऐक्य वाढेल वैगरे कल्पना फोल आहेत. युरोपियन वाटेल तेथे लग्न लावतात. म्हणून का त्यांची भांडणे कमी होत आहेत उत्साह, तेज बुद्धि ही वाढतील. काही शतके अशी गेली की पुन्हा जातीय विवाह सुरू करावेत. एकच पीक एका जमीनीत वर्षानुवर्षे घेऊ नये हा त्यांचा नियम होय.\n“थोडक्यात सांगावयाचे झाले तर विवाह डबक्यांतील नसावेत व समुद्रातील नसावेत. प्रवाहांतील, विशाल नदीतील असावेत, एकदम एखादे अमेरिकेतील पीक भारतभूमींत येणार नाही; भारतीय बी अमेरिकेत फोफावणार नाही. परंतु गुजराथमधले महाराष्ट्रात, ओरिसाचे आंध्रांत पेरण्यास हरकत नाही. समुद्र नको, डबके नको, नदी घ्या.”\n“तुमचे जेवण तसेंच राहिले,” गोविंदा म्हणाला.\n“त्यांना नाहीतर भूक नव्हतीच,” रघुनाथ म्हणाला.\n“आम्हीच बळे बसविले,” नामदेव म्हणाला.\n“पण आता लागली आहे भूक. वाढ थोडी खिचडी,” स्वामी म्हणाले.\n“या मुलांना पाहून तर तुमचे पोट भरले असेल ना\n“आम्हाला पाहून उलट त्रास मात्र होत असेल,” नारायण म्हणाला.\n“मुले पाहून खरोखरच मला आनंद होतो,” स्वामी म्हणाले.\n“आता आधी जेवण होऊ दे. मग बोलू,” नारायण म्हणाला.\nजेवणे झाली. स्वामी हात धुऊन येऊन बसले.\n“तुम्हाला कालचे जागरण आहे,” एक मुलगा म्हणाला.\n“थोडा वेळ बोलू,” स्वामी म्हणाले.\n“तुमचे यंत्रांबद्दल कय मत आहे महात्माजी तर यंत्र नको म्हणातात,” गोविंदाने विचारले.\n“महात्माजी सर्वच यंत्रांना नावे ठेवतात असे नाही. त्यांना शोध पाहिजे आहेत यंत्रे पाहिजे आहेत. महात्माजींची ���ृष्टी सदैव शास्त्रीय असते. ते सारे प्रयोग करीत असतात. खाण्यापिण्याच्या पदार्थाचेहि त्यांना शास्त्रज्ञांकडून पृथ्थकरण करुन घेतले. ते बुद्धिवादि आहेत. बुद्धिला पटेल तेच ते घेतात. क्लोरोफॉर्म, विजेचे दिवे, शिवण्याचे यंत्र यांना त्यांचा विरोध नाही. सुधारलेला चरखा शोधून काढण्यासाठी त्यांनी तर बक्षीस लावले होते. आपल्याकडील मोठमोठे कारखानदार कोट्यधीश आहेत परंतु शोध लावणा-यांना त्यांनी बक्षिसे ठेवली नाहीत महात्माजी त्या यंत्रांच्या विरुद्ध आहेत, ज्याचा समाजावर अनिष्ठ परिणाम होतो,” स्वामी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/----------12.html", "date_download": "2020-03-28T14:56:51Z", "digest": "sha1:RYIJDFY776TW7UWRNJEEY432CQPEHQB4", "length": 30609, "nlines": 841, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "मंडपेश्वर", "raw_content": "\nभारतामध्ये सुमारे बाराशे कोरीव गुंफा आहेत. त्यापैकी हजार गुंफा एकट्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. सह्याद्रीचा दगड हा गुंफा कोरण्यासाठी आदर्श होता. मुंबई या शहरालाही प्राचीन इतिहास आहे. मुंबईतील उत्तर भागात कान्हेरी, मंडपेश्वर, मागाठणे,महाकाली, जोगेश्वरी गुंफा आढळतात. मुंबईतील अनेक लेण्यापैकी एक सर्वात लहान लेणी म्हणजे बोरिवली-दहिसर जवळील मंडपेश्वर लेणी. कान्हेरी व महाकाली लेणी या बौद्ध लेण्यांसाठी तर मंडपेश्वर लेणी शिवलेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गुंफा सहाव्या शतकात माउंट पोयसर या नावानं ओळखल्या जाणा-या टेकडीच्या पूर्वेकडील पायथ्याशी खोदण्यात आल्या आहेत. बोरिवली व दहिसर स्थानकावरून आपण रिक्षाने तेथे जाऊ शकतो. कान्हेरीच्या दगडापेक्षा मंडपेश्वराच्या दगडाचा दर्जा जास्त चांगला आहे. लेण्यासमोर एखाद्या मैदानाप्रमाणे मोकळी जागा दिसते. या मोकळ्या जागेच्या कोप-यात या गुंफा नजर टाकली की समोरच्या भग्नावस्थेतील मंडपेश्वर गुंफा आपलं लक्ष वेधतात. त्या गुंफांच्या परिसरात मुलं खेळताना दिसतात. जोगेश्वरी लेण्यांच्या मानानं ही लेणी बरीच लहान आहेत. मात्र या लेण्यांसमोर मोठं पटांगण आहे. येथील सभामंडपाची लांबी ५१ फूट तर रुंदी २१ फूट आहे. लेण्यांच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. ते घारापुरी लेण्यांप्रमाणेच प्रथम दर्शनी दिसत असले तरी त्यावर खूप कोरीव काम केलेलं आहे. यावरून ही लेणी घारापुरीनंतर खोदली गेली असावीत असं म्हटलं जातं. सभामंडपानंतर अंतराळ आणि त्यानंतर गर्भगृह अशी रचना आहे. या लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी शिव मंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन लहान गुंफा आतून जोडलेल्या असून त्यालाच जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. गर्भगृहात अलीकडच्या काळात स्थापना केलेले शिवलिंग आहे. या गुंफेत शिवतांडव, लकुलिश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत. नृत्य करत असलेल्या शिवाचं आणि त्यासोबत विविध संगीत वाद्य वाजवणा-यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पाहायला मिळतं. नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव, गणपती, विष्णु असुन नटेशाचं नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत आहेत. या खोलीला जोडून आत आणखी दोन खोल्या आहेत. पोर्तुगीजांनी या भागाचा सामानसुमान ठेवण्यासाठी वापर केला होता. व्यापाराच्या हेतुनं आलेले पोर्तुगीज सोबत धर्मही घेऊन आले. या भागात पोर्तुगीजांनी आपले चर्च सोळाव्या शतकात स्थापन केल्यानंतर पी. अन्टौनिओ डी. पोरटो या रोमन कॅथलिकानं या शिवमंदिराचं रूपांतर चर्चमध्ये केलं. त्याकरिता त्यानं लेण्यांच्या समोर मोठी भिंत खोदली. नटेशाच्या दालनाच्या उंबरठ्यावरचे दोन खांब काढून टाकले आणि नटेशाच्या दालनाचं अल्टारमध्ये रूपांतर केलं गेलं. जागोजागी लाकडी तुळई लावण्यासाठी चौकोनी खोबण्या खोदल्या. काही खोबण्यांत लाकडाचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. गाभाऱ्याबाहेर नंदीवरल्या छतावर एक वर्तुळ कोरण्यात आले. बाहेर डावीकडच्या दगडात कोरलेल्या एका मूर्तीच्या जागी क्रॉस कोरला आणि उजवीकडच्या मूर्तीचं काही करता येईना म्हणून ती सोडून दिली. मूर्ती फोडून क्रॉस कोरलेल्या ठिकाणी शेजारी बाहेरच्या बाजूला आणखी दोन मोठी दालनं होती. आतली जमीन आणि भिंती सगळंच ओबडधोबड होतं. पण ही दालनं मात्र प्रशस्त होती. आतील काही शिल्पांपुढे भिंती बांधल्या व फरशींवर गिलावा केला. त्यामुळे येथील शिल्प सुरक्षित राहिली. त्या भिंती पाडल्यानंतर व गिलावा काढल्यावर तिथली सुंदर शिल्प दृष्टीसमोर आली. पंधराव्या शतकानंतर या गुंफांकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. पुढे पेशव्यांनी पोर्तुगीजां कडून वसई जिंकून घेतल्यावर मंडपेश्वरही ताब्यात घेतलं आणि ते ज्या दिवशी ताब्यात घेतलं त्याचा तपशील मांडणारा शिलालेख गुंफेत आहे. कान्हेरीप्रमाणेच इथेही पाण्याची नीट नीट व्यवस्था करून ठेवल्याची दिसते. पोर्तुगीजांनी कोरलेल्या क्रॉसच्या पायथ्याशी एक मोठं टाकं सुद्धा आहे. मुळात हिंदू पण नंतर ख्रिश्चनांच्या ताब्यात असलेल्या या मंडपेश्वर गुंफांची देखभाल सध्याच्या काळातही फारशी होत नाही. त्रिपुरी पोर्णिमेला या मंडपेश्वर गुंफांमध्ये दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडतो. त्यानंतर तेथे वर्षभर अंधारच असतो. या लेण्यांमध्ये शिवलिंग असल्याने या ठिकाणी कित्येक भाविक दर्शनासाठी येतात. हे स्मारक १९५८ च्या २४व्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळ व अवशेष अधिनियमा प्रमाणे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या लेण्या भर रस्त्यात असल्या तरी त्यांच्याकडे फारसं कोणाचंच लक्ष नाही. लेण्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच्या बाजूने गुफांच्या वरच्या बाजूस पोर्तुगीजांच्या कालखंडात अस्तित्वात आलेल्या चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. लेण्यांच्या आवारातुनच हे चर्चचे अवशेष पहायला जाता येते. भर शहरात असलेल्या या लेण्यांना एकदा तरी भेट द्यायला हवी.\nलेणीप्रकार - ​हिंदु लेणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/marathi-news/sakal-maharashtra/", "date_download": "2020-03-28T13:57:20Z", "digest": "sha1:HHCNCSI46CFI5LG3C4VAGYS35RZXRPOM", "length": 8519, "nlines": 170, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र | सकाळ Marathi News", "raw_content": "\nसकाळ वर्तमान पत्रातील अधिक पेजेस खालीलप्\nदि. २५ फेब्रुवारी २०२० च्या चालू घडामोडी\nदिग्दर्शिका सई परांजपे नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटक ( a month ago ) 26\n...अन् दाऊद इब्राहिमला मारण्याची योजना फसली ( a month ago ) 7\nआता थेट सरपंच निवडीचा निर्णय होणार २९ मार्चला ( a month ago ) 10\nमुंबई विमानतळावर आलेल्या ५० हजार प्रवाशांची तपासणी ( a month ago ) 6\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ कोण ठरणार; आज होणार फैसला ( a month ago ) 7\n'भाजप नेत्यांना पायऱ्यांवर पाहून आमचे दिवस आठवले, ओरडून घसा कोरडा व्हायचा' ( a month ago ) 10\nदि. २४ फेब्रुवारी २०२० च्या चालू घडामोडी\nकर्ज फिटलं साहेब, लेकीच्या लग्नाला या; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र ( a month ago ) 11\nशेतकरी कर्जमाफीचा लाभ आजपासून; मुख्यमंत्री करणार यादी जाहीर ( a month ago ) 9\nदि. २३ फेब्रुवारी २०२० च्या चालू घडामोडी\n‘सीएए’बाबत सहमतीने निर्णय - उद्धव ठाकरे ( a month ago ) 3\nवय 80 असले तरी माझी विचार करण्याची पद्धत... : शरद पवार ( a month ago ) 12\nदि. २२ फेब्रुवारी २०२० च्या चालू घडामोडी\nआधी चर्चा;मग भूमिका ( a month ago ) 6\nदिल्लीत ���िमान समान कार्यक्रमावर चर्चा; उद्धव ठाकरे- सोनिया गांधी यांची भेट ( a month ago ) 7\nमुंबईत रेल्वे स्थानकांत आरोग्य तपासणी ‘एटीएम’ ( a month ago ) 5\n उद्धव ठाकरे 'या' दिवशी अयोध्येला जाणार ( a month ago ) 8\nशिष्यवृत्तीत २१०० कोटींचा गैरव्यवहार ( a month ago ) 6\nदि. २१ फेब्रुवारी २०२० च्या चालू घडामोडी\n'त्या' भरतीला विद्यार्थ्यांचा विरोध कायम; 'एमपीएससी'कडे भरती देण्याची मागणी ( a month ago ) 8\nVideo : ताडी नव्हे; हे तर घातक रसायन\nठाकरे सरकारला पुन्हा दणका; राज्यपालांनी फेटाळला 'हा' निर्णय ( a month ago ) 12\nसंगणक टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत ( a month ago ) 5\nदि. २० फेब्रुवारी २०२० च्या चालू घडामोडी\n‘जलयुक्त शिवार’वर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ( a month ago ) 8\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SHAME/880.aspx", "date_download": "2020-03-28T13:54:00Z", "digest": "sha1:MON4UUY4NB4BREIO7VWN2RDOOOBEVFOA", "length": 19527, "nlines": 197, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SHAME", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘‘तू आम्हाला मेलीस... तू आम्हाला मेलीस... मेलीस.’’ जन्मदात्या आईबापांनी मला स्वत:पासून कायमचं तोडून टाकावं, एवढा भयंकर अपराध खरोखरच घडला होता का माझ्या हातून त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळा करपून गेला होता त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळा करपून गेला होता माझ्या अवघ्या आयुष्याची आहुती देण्याइतका मोठा आहे का हा गुन्हा...\n‘घराण्याची प्रतिष्ठा क्रूर वास्तव... भारतातील, पंजाबमधील काही कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाली होती. आपल्या मातृभूमीपासून दूर गेलेल्या, कुटुंबाविना एकट्या पडलेल्यांसाठी जवळची, वेळप्रसंगी आधार देऊ शकणारी एकच गोष्ट होती ती म्���णजे त्यांचा ज्ञातिसमाज. पजाबमधून इंग्लंडला येऊन स्थायिक झालेले त्यांच्या जातीचे लोक. इंग्लंडमध्ये डर्बी येथे स्थायिक झालेल्या अशाच एका पंजाबी कुटुंबातील मुलीची – जसविंदर संघेराची – ही सत्यकहाणी आहे. ‘शेम’ हे तिचं पुसतक वाचलं की तिच्या संघर्षाची कल्पना येते. चौदा वर्षांची असताना जसविंदरला, तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवण्यात आला. ती घाबरली. ठरवून केलेल्या लग्नानंतर थोरल्या बहिणीचा झालेला छळ तिनं प्रत्यक्ष पाहिला होता. म्हणून ती घरातून पळून गेली. तेव्हापासून तिच्या आईवडिलांनी तिचं नावच टाकलं. ती पळून गेली नसती तर सासरी छळ सोसत जगावं लागलं असतं आणि लग्न मान्य केलं नसतं, तर तिला श्वास कोंडून मारून टाकलं असतं. श्वास कोंडून मारून टाकणाऱ्या क्रूर कुटुंबव्यवस्थेपासून तिनं पळून जाऊन स्वत:ची कशी सुटका करून घेतली, त्याची ही विलक्षण सत्यकहाणी आहे. आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचं अमान्य करून जसविंदरनं तिची मैत्रीण अवतार हिच्या भावाशी, जस्सीशी, एका चांभार मुलाशी लग्न केल्यानं घराण्याच्या प्रतिष्ठेला चिखल फासला म्हणून तिच्या कुटुंबानं तिला वाळीत टाकलं होतं. जमीनदार समजली जाणारी जाट घराण्यातील ही माणसं चांभारांना अस्पृश्य समजतात. अशाच एका हीन कुळातील मुलाशी जसविंदरनं लग्न केलं म्हणून आईवडील खूप संतापले होते. आपल्या अवतीभवती असंही घडत असतं. याची जाणीवही नसलेल्यांनी जसविंदरची ही आत्मकहाणी जरूर वाचावी. ‘घराण्याची प्रतिष्ठा’ ही मुलींच्या जिवापेक्षाही अधिक असते, असं वाटणाऱ्या मनोवृत्तीविरुद्ध लढणारी, आत्मसन्मानासाठी केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. तशीच या परिस्थितीवर मात करून, अशा पीडित स्त्रियांसाठी आधारभूत होण्याचं धाडस दाखवणाऱ्या जसविंदरच्या विजयाची ही कहाणी आहे\nजसविंदर संघेरा या ब्रिटन मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेने/लेखिकेने तिथे होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार बद्दल आणि तिने सुरू केलेल्या महिला मदत केंद्र बद्दल आपले अनुभव लिहले आहेत. स्वतः वयाच्या 16 व्या वर्षी मनाविरुद्ध लग्न होणार म्हणून घरसोडून जाऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन महिला आधार केंद्र सुरू केलीत ही स्तुत्य गोष्ट आहे. शेम नावाचे पुस्तक नक्की वाचनीय आहे. ...Read more\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख कर��न देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/467993", "date_download": "2020-03-28T14:40:16Z", "digest": "sha1:TY4IHJ2GCU46WCOTOOSOHXIWXGXCTIOR", "length": 3223, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "BSIV इंजिनची होंडा Aviator लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nBSIV इंजिनची होंडा Aviator लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nजपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने आपल्या BSIV इंजिनसह आपली नवी Aviator लवकरच लाँच करणार आहे. नवी होंडा एविएटर चार रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.\n2017 च्या होंडा एविएटरमध्ये BSIV 109 सीसीचे इंजिन देण्यात आले असून, या इंजिनमध्ये 8 बीएचपीची पॉवर आणि 8.94 एन. एमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे. तसेच या नव्या स्कूटरच्या प्रंट ऑप्शनमध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पोर्ट आणि 5 स्पोक अलॉय व्हिल्स् देण्यात आले आहे. 2017 चे मॉडेल असणाऱया या एविएटरची बेसिक किंमत 52 हजार 77 रुपये असणार आहे.\nहुस्क्वार्नाची नवी स्पोर्टस् बाइक लवकरच लाँच\nबीएमडब्ल्यूच्या दोन जबरदस्त बाईक्स भारतात लाँच\nहिरोने लाँच केली दमदार बाईक\nरोज 2जीबी डेटा एअरटेलची ऑफर\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_387.html", "date_download": "2020-03-28T14:17:18Z", "digest": "sha1:FTHDYFOWEZ3Y3PUMHN3MEOCJ2QCK5KYT", "length": 4751, "nlines": 34, "source_domain": "www.idainik.com", "title": "चिमुकल्या बहिणींनी उवा मारण्याचे औषध खाल्ले; एकीचा मृत्यू", "raw_content": "\nचिमुकल्या बहिणींनी उवा मारण्याचे औषध खाल्ले; एकीचा मृत्यू\nसातारा : खेळत असताना घरात असणारी उवा मारण्याची पावडर खाल्ल्याने अत्यवस्थ झालेल्या अंदोरी (ता.खंडाळा) येथील शानू अविनाश सपकाळ (वय 4 वर्षे) आणि आरती अविनाश सपकाळ (वय अडीच वर्षे) या दोघींना उपचारासाठी गुरुवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्देवाने मात्र यातील आरतीचा मृत्यू झाला असून, शानूची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे सपकाळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nयाबाबत प्राथमिक माहिती अशी, अंदोरी (ता.खंडाळा) येथे आरती व शानू या बहिणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरात खेळत होत्या. खेळत असताना चुकून दोघींना उवा मारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी पावडरची पुडी सापडली. पुडी घेवून त्यातील असणारी पावडर त्यांनी खाल्ली. पावडर खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना उलट्यांचा त्रास होवू लागला. खेळणार्‍या दोघी अचानक उलट्या करु लागल्याने कुटुंबिय घाबरुन गेले.\nपालकांनी मुलींकडे चौकशी केली असता शानूने खेळताना सापडलेल्या पुडीमधील पावडर खाल्ल्याची माहिती कुटुंबियांना दिली. तत्काळ या दोघींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतानाच आरतीची प्रकृती अत्यवस्थ बनली. यामुळे सपकाळ कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोघींवर उपचार सुरु असताना मात्र आरतीचा मृत्यु झाला.\nमुलीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांनी आक्रोश केला. या घटनेने सिव्हील रुग्णालयात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, शानूची प्रकृती स्थिर असून तीच्यावर उपचार सुरु आहेत. याची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्‍यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment", "date_download": "2020-03-28T15:06:10Z", "digest": "sha1:2SXMVDTPPC4CJKREIYWAN5NRK3OQIY6R", "length": 4108, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "Entertainment | बोभाटा", "raw_content": "\nया ९ सिनेकलाकारांनी बॉलीवूडमध्ये नाव मोठं करण्यासाठी नावच बदललं \nया 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखू शकता का\nनागराज मंजुळे शिवरायांवर कोणते तीन सिनेमे घेऊन येणार आहेत\nदिल दोस्ती आणि बोभाटाचा हटके प्रयोग...प्रेमगीत स्पर्धेच्या टॉप ३ स्पर्धकांचे व्हिडीओ पाहा \nऑस्करच्या शर्यतीतले 9 सर्वोत्कृष्ट चित्रपट....यातले तुम्ही किती पाहिले आहेत\nफिल्मफेअर अवॉर्ड्स २०२० : कोणत्या सिनेमाला सर्वात जास्त नामांकनं मिळाली आहेत पाहून घ्या \nMTV ते तान्हाजी : वाचा ओम राऊतची प्रेरणा, सिनेप्रवास आणि सिनेमामागच्या भूमिकेबद्दल\nमहेश मांजरेकरांची सई कलाकार नसती तर कोणत्या क्षेत्रात गेली असती\nनागराज कॉमिक्सवर सिनेमा येतोय, त्यापूर्वी नागराज बद्दल जाणून घ्या \nवऱ्हाड निघालंय लंडनला- तुमचा यातला आवडता संवाद कोणता\nतब्बल ३० दिवस लांबीचा सिनेमा रिलीजनंतर नष्ट का करण्यात येईल \nअमिताभ बच्चनचे सहसा पाहण्यात नसलेले ११ फोटो\nविजू खोटे यांनी साकारलेल्या ५ अजरामर भूमिका \nमल्टीप्लेक्स नेहमी मॉलच्या सर्वात वरच्या मजल्यावर का असतात \nश्रीमंतीतून कंगाल झालेले हिंदी सिनेसृष्टीतले सात कलाकार...\nसेलेब्रिटी गणेशा : मराठी कलाकरांच्या सेलेब्रिटी गणेशाच्या दर्शनाला जाऊया....\nसोनी, मार्व्हल आणि स्पायडरमॅनचं नक्की काय झेंगाट आहे\nसेक्रेड गेम्स मधलं 'गोची' काय प्रकरण आहे \nसेक्रेड गेम्समधल्या गुरुजीचा आश्रम आहे या ठिकाणी.....कोणकोण जाणार \nपुण्यात भरतोय जगातला पहिला टिक-टॉक फिल्म फेस्टीव्हल....कोण कोण जाणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rss-mohan-bhagwat-meeting-columnist-india/", "date_download": "2020-03-28T14:13:00Z", "digest": "sha1:TZW7IADL5U4YOC2Z7ZHYJBEUM6OCB5XJ", "length": 14895, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "RSS ची स्तंभलेखकांसोबत बंद दाराआड गुप्त बैठक, संघाबाबतचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले\nरांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nउच्चशिक्षित तरुणाची ‘कोरोना पसरवा, जग संपवा’ पोस्ट; कंपनीने नोकरीवरून काढले, पोलिसांनी…\nपंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुर्वेद तज्ज्ञांशी साधला संवाद\nमजूर पायीच निघाले स्वगृही, पण रस्ता सोपा नाही\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nइराणमध्ये एका अफवेने घेतले 300 बळी, कोरोनावर उपचार म्हणून….\nइंग्लंडमध्ये कोरोनामुळे हिंदुस्थानी वंशाच्या पिता पुत्रीचा एकाच दिवशी मृत्यू\nनवे रुग्ण घेण्यास मनाई केल्याने डॉक्टरचे अपहरण\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनला कोरोना व्हायरसची लागण\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nकोरोना विरोधातील लढ्यासाठी सचिन तेंडुलकरची 50 लाखांची मदत\nBREAKING – कोरोनाचा फटका, ‘टोकियो ऑलिम्पिक- 2020’ एक वर्ष लांबणीवर\nपत्नीने फेसबुक हॅक केलंय, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा दावा\nहिंदुस्थानी हॉकी संघाचा सुरक्षित वातावरणात सराव सुरु\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nसामना अग्रलेख – जग हे बंदिशाला.. पण जीव वाचवण्यासाठीच\nसामना अग्रलेख – त्यांच्या चुली विझू नयेत\nसामना अग्रलेख- एकवीस दिवसांचा निर्धार, हीच खरी गुढी\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची…\nऋषी कपूर यांना बेवड्यांची चिंता, म्हणे दारूची दुकानं उघडा; ट्विटरवर नेटकऱ्यांनी…\ncorona virus विरोधातील लढ्यासाठी दाक्षिणात्य कलाकारांचा पुढाकार\nरामायण पुन्हा सुरू होणार म्हणून सोनाक्षी सिन्हा होतेय ट्रोल\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nसेक्स केल्याने किंवा चुंबन घेतल्याने कोरोना व्हायरस होतो का \nफट,फाट,फट्यॅक…डास मारणाऱ्या रॅकेटचा शोध लावणारा भन्नाट माणूस\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nRSS ची स्तंभलेखकांसोबत बंद दाराआड गुप्त बैठक, संघाबाबतचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न\nदेशाचे राजकारण आणि समाजकारणात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) संघाबाबतचे समज-गैरसमज स्पष्ट करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल उचलले आहे. संघाने राजधानी दिल्लीत देशातील 80 स्तंभलेखकांसोबत पूर्ण दिवस बैठक मंगळवारी आयोजित केली होती. मात्र ही बैठक बंद दाराआड पार पडल्याने तिचा तपशील मात्र गुप्त ठेवण्यात आला आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गेल्या वर्षी हिंदुस्थानात कार्यरत विदेशी मीडियाच्या प्रतिनिधींना भेटले होते.त्यातूनच मीडिया प्रतिनिधींशी विशेष बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मंगळवारच्या बैठकीला 30 देशांचे विविध भाषांत लिखाण करणारे 80 स्तंभलेखक उपस्थित असल्याचे वृत्त आहे.दिल्लीच्या छत्तरपूर येथे आयोजित ही बैठक अतिशय गुप्त असल्याने तिचा तपशील कुणालाही कळू शकलेला नाही.\nसरसंघचालक मोहन भागवत यांनी बैठकीत संघाच्या कार्याची आणि भूमिकेची माहिती देणारे बौद्धिक दिले. त्यानंतर उपस्थित पत्रकारांनी मुक्तचिंतन सत्रात संघाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या शंकाचे निरसन करून घेतले अशी माहिती आहे.\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले\nरांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी\nतीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर अन्नदान उपक्रमास प्रारंभ\nकोरोना इफेक्ट- कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले; परप्रांतीय कामगार पायीच निघाले घराकडे\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nनगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची...\nकेंद्र सरकारच्या विमा योजनेचा लाभ न मिळाल्याने अंगणवााडी कर्मचारी नाराज\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nकोल्हापुरात मुंबईहून गावी परतणाऱ्य़ा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू\nशिवप्रतिष्ठान कडुन गरीबांना मोफत भोजन व्यवस्था\nमुंबईस्थित सिंधुदुर्ग वासियांनी संयम ठेवा, 14 एप्रिलपर्यंत मुंबईतच रहा\nपरीक्षा न घेता 35 हजार विद्यार्थी जाणार पुढील वर्गात\nया बातम्या अवश्य वाचा\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले\nरांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792010", "date_download": "2020-03-28T15:36:57Z", "digest": "sha1:U76NLFEITEWKOL6BU3YGU66ERRFFWOMV", "length": 6918, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वृत्तपत्र वितरणातून कोरोनाचा धोका नाही - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वृत्तपत्र वितरणातून कोरोनाचा धोका नाही\nवृत्तपत्र वितरणातून कोरोनाचा धोका नाही\nसोशल मीडियावरील अफवांवर विश्वास नको\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nकोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. वर्तमानपत्रांच्या वितरणातूनही कोरोना पसरू शकतो, असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, असंख्य सर्वसामान्य वाचकांच्या मनातही शंका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तथापि, वृत्तपत्राच्या वितरणातून कोरोना पसरण्याचा धोका मुळीच नाही, असे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) भारतीय प्रशासकीय अधिकार्‍यांनीही दिली असून वाचकांनी यासंदर्भात कोणतीही साशंकता बाळगण्याचे कारण नाही.\nवृत्तपत्रांची छपाई स्वयंचलित यंत्राद्वारे कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय केली जाते. हातमोजे आणि फेस मास्क घातलेल्या हँडलरद्वारे वर्तमानपत्रांचे छपाई झालेले गठ्ठा वितरणासाठी वाहनांमध्ये ठेवले जातात. वृत्तपत्र वाचकांच्याकडे पाठवण्यापूर्वी डेपोमध्ये आरोग्यविषयक नियमावलीचे (हायजीन प्रोटोकॉल) पालन केले जाते. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रसार होणे अशक्य असते. घरोघरी वृत्तपत्रांसारख्या वस्तूंचे वितरण होतानाही कोणत्याही विषाणूंमुळे वृत्तपत्र दूषित होण्याचा धोका नगण्य असतो. त्यामुळे वाचकांच्या हाती पडलेले वृत्तपत्र निर्धोक असते असे जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.\nत्याचप्रमाणे घरोघरी जाऊन वितरीत केलेल्या वृत्तपत्रांद्वारेही संसर्ग होण्याचा धोका नाही, असे अग्रगण्य विषाणूशास्त्रज्ञांसह प्रख्यात डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे. भारतीय वृत्तपत्रे कोविड-19 बाबत अधिक माहितीसह अधिकृत बातमी आणि साथीच्या आजाराबद्दलच्या माहितीसाठी विश्वासार्ह स्त्रोत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडता तसेच अविश्वसनीय आणि बनावट बातम्यांवर विश्वास न ठेवता कोरोना विषाणूच्या साथीमध्येही वाचकांनी वृत्तपत्रातील माहितीचा पुरेपूर आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.\nतूर खरेदीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीला\nबेळगावात सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक\nभारत खरेदी करणार ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर\nजंगलातील वन्यप्राण्यांसाठी क्षारयुक्त चाटण वन्यजीव खात्याला भेट\nPosted in: कोल्हापुर, गोवा, पुणे, बेळगांव, मुंबई, रत्नागिरी, राष्ट्रीय, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukribharti.com/raigad-police-bharti/", "date_download": "2020-03-28T14:27:34Z", "digest": "sha1:YGQB5K3QMKGB7JQXZVW24TXHTLQNRJ35", "length": 5803, "nlines": 91, "source_domain": "naukribharti.com", "title": "Raigad Police Driver Bharti 2019 - रायगड पोलीस भरती 2019", "raw_content": "\nरायगड पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 27 जागा\nरायगड पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 27 जागा\nरायगड पोलीस विभागामार्फत पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती होत आहे. एकूण २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज ०२ डिसेंबर २०१९ पासून ते २२ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.\nरायगड पोलीस शिपाई चालक भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे\nविभागाचे नाव रायगड पोलीस विभाग\nपदाचे नाव पोलीस शिपाई चालक\nशैक्षणिक पात्रता १२ वी\nखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे\nमागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे\nवेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर\nखुला प्रवर���ग – ४५० रुपये\nमागासवर्गीय – ३५० रुपये\nअर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा\nअधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा\nलातूर पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 6 जागा\nसोलापूर पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 41 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nTISS मुंबई सहायक प्राध्यापक पदासाठीची भरती 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/fire-breaks-out-at-the-grocery-store-in-pirangut/", "date_download": "2020-03-28T15:16:13Z", "digest": "sha1:7P6GNW3FQDI6A4FMCGUQU4ODMLUZJITZ", "length": 12432, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "पिरंगुट येथील किराणा दुकानाला भीषण 'आग' | Fire breaks out at the grocery store in Pirangut", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची मैत्रिणीच्या घरी आत्महत्या\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nपिरंगुट येथील किराणा दुकानाला भीषण ‘आग’\nपिरंगुट येथील किराणा दुकानाला भीषण ‘आग’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिरंगुट येथील घोटावडे फाटाजवळ असलेल्या दुकानांना पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. पीएमआरडीएच्या बंम्बांनी तातडीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती शेजारील गॅस सिलेंडरचे दुकान व हॉस्पिटलला त्याची झळ पोहचली नाही.\nपिरंगुट येथील घोटावडे फाटा येथील किराणा दुकानाला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सर्वप्रथम आग लागली. किरकोळ सामान असल्याने ही आग वेगाने पसरत शेजारील हार्डवेअरच्या दुकानात पसरली. आगीची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. उप अग्निशमन अधिकारी विजय महाजन, राहुल शिरोळे, वैभव कोरडे, प्रशांत अडसूळ, सुरज इंगवले, निखिल फरांदे, संदीप तांबे या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न केले.\nया हार्डवेअरच्या दुकानाशेजारीच गॅस वितरणाचे दुकान आहे. त्यात गॅस सिलेंडर होते. तसेच त्याच्या शेजारी हॉस्पिटलही आहे. या ठिकाणी आग पोह���ल्यास मोठी हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचाºयांनी सर्व प्रथम आगीवर नियंत्रण मिळविण्याबरोबर या दुकानात आग पसरणार नाही, याची काळजी घेतली. आग इतकी मोठी होती की त्यात दोन्ही दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे\n‘नकली’ तर नाहीत ना तुमच्या खिशातील 2000 आणि 500 रुपयांच्या नोटा, असं तपासा आणि खात्री करा, जाणून घ्या\nमेलानिया ट्रम्पच्या ‘हैप्पीनेस क्लास’ भेटीबाबत अमेरिकन दूतावासाचा मोठा ‘खुलासा’\n काही लोक मरणारच, म्हणून देश बंद करायचा का \n 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची मैत्रिणीच्या घरी आत्महत्या\nPositive India : ‘लॉकडाउन’ दरम्यान मुस्लिम उद्योजक 200 कुटुंबांचा…\nCoronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 167 वर, सापडले 8 नवे रुग्ण\n इंग्लंड आणि रशियानं बनवली ‘कोरोना’च्या विरोधातील…\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये दाखल केल्यानंतर तासाभरात…\nCoronavirus : अभिनेता वरुण धवननं तयार केलं ‘रॅप…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\nCoronavirus : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय \nCoronavirus : आपण इटलीकडून धडा शिकलोच नाही, सोनू निगम…\nCoronavirus : अभिनेत्री सुष्मिताला मिळालं…\n पक्षाचे खासदार देणार 1 कोटी, आमदार…\nटाटा ग्रुपनं ‘कोरोना’शी लढण्यासाठी दान केले 1500…\nCoronavirus : अभिनेता वरुण धवननं तयार केलं ‘रॅप…\n काही लोक मरणारच, म्हणून देश बंद करायचा का \nCoronavirus : चीनच्या ‘बदनाम’ सी-फूड मार्केटच्या…\n 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची…\nCoronavirus : PM नरेंद्र मोदींनी ‘कोरोना’शी…\nपोलिसांचे पास मिळविण्यासाठी 33 हजार नागरिकांनी केली नोंदणी\nPositive India : ‘लॉकडाउन’ दरम्यान मुस्लिम…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n पक्षाचे खासदार देणार 1 कोटी, आमदार करणार 1 महिन्याचं वेतन…\nCoronavirus : सचिन तेंडुलकरकडून ‘कोरोना’ग्रस्तांच्या…\nCoronavirus : सरकारचं ‘कोरोना’ कवच App, तुमच्या जवळ Corona…\nCoronavirus : फक्त 5 मिनीटांमध्ये करेल ‘कोरोना’ व्हायरसची…\nबारामतीमध्ये जमावाचा पोल���सांचा हल्ला, अधिकार्‍यांसह 6 पोलिस जखमी,…\nभारतात ‘या’ ठिकाणी भाडेकरूंकडून 1 महिने किराया मागण्यावर बंदी, आदेशाचं उल्लंघन केल्यास घरमालकाला जेल\nCoronavirus : ‘कोरोना’चा केरळमध्ये पहिला बळी, दुबईवरून आलेल्या महिलेचा मृत्यू, राज्यातील 110299 लोक…\nCoronavirus : एकमेकांच्याजवळ बसल्यास 6 महिने तुरुंगवास, आकारला जाऊ शकतो ‘एवढा’ दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T14:33:43Z", "digest": "sha1:WDKIHD56DZG3GFJ7UY7ECTJUYE4MIRZN", "length": 6595, "nlines": 113, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nहैदराबाद (3) Apply हैदराबाद filter\nकोलकाता (2) Apply कोलकाता filter\nचेन्नई (2) Apply चेन्नई filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nमेंडोलिन (2) Apply मेंडोलिन filter\nविमानतळ (2) Apply विमानतळ filter\nकॅप्टन (1) Apply कॅप्टन filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nबांगलादेश (1) Apply बांगलादेश filter\nभारतीय लष्कर (1) Apply भारतीय लष्कर filter\nव्हायरस (1) Apply व्हायरस filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसंगीतकार (1) Apply संगीतकार filter\nमांडो महोत्सवात रसिकांनी लुटला ‘मेंडोलिन’ वादनाचा आनंद\nपणजी : मेंडोलिन वाद्याचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने मेंडोलिन प्रेमी क्लब, पुणेतर्फे पाटो-पणजी येथील संस्कृती भवनच्या...\nसंस्कृती भवनात आजपासून ‘मांडो महोत्सव २०२०'\nपणजी : मेंडोलीन प्रेमी क्लबतर्फे संस्कृती भवनच्या सहकार्याने २४ व २५ फेब्रुवारी रोजी संस्कृती भवनमधील सभागृहात चौथा ‘मांडो...\nकोरोना व्‍हायरसशीसंबंधित पहिला संशयित रूग्‍ण सापडला\nपणजी, चीनमध्ये साथ फैलावलेल्‍या ‘कोरोना’ व्‍हायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटले जाते) संशयित पहिला रूग्‍ण गोव्‍यात सापडला...\nकोरोनाबाबत सतर्कता समितीची नेमणूक\nपणजी, ता. २७ (प्रतिनिधी) चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना वायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटलं जातं) आता भारतातही दक्षता बाळगली जात...\nयुवकांनी देशाच्या सुरक्षेसाठी प्रथम पुढाकार घ्यावा\nतुकाराम सावंत डिचोली शिस्त आणि प्राणाणिकपणा हे यशस्वी जीवनाचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. लष्कर सेनेत सामील झाल्यास या दोन पैलूंची...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह वि���यी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256191:2012-10-17-21-17-52&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:47:54Z", "digest": "sha1:BU7CGNRZTO4OK52HRJFT23AVBOCHWL3M", "length": 20899, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उसाच्या दरावरून संघर्षांची चिन्हे", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> उसाच्या दरावरून संघर्षांची चिन्हे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nउसाच्या दरावरून संघर्षांची चिन्हे\nयंदाचा गळीत हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नव्या हंगामाच्या दरापेक्षा गतहंगामातील अंतिम दरासाठी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शेतकरी संघटनांनी मागील हंगामातील अखेरची उचल किमान ५०० रुपये द्यावी, अशी मागणी करून त्यावरून रान उठविण्यास सुरुवात केली आहे. साखरेचे वाढलेले दर पाहता शेतक ऱ्यांच्या झोळीत रास्त भाव मिळालाच पाहिजे, ही त्यांची मागणी जोर पकडू लागली आहे. तर साखर उद्योगाने साखरेच्या दरात वाढ झाल्याचे मान्य करतानाच ५०० रुपयांचा अखेरचा हप्ता देणे शक्य नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांच्या संघटना व साखर कारखानदार यांच्यातील मतभिन्नतेचा शेवटचा हप्ता हा विषय संघर्षांला कारणीभूत ठरणार आहे.\nयावर्षीचा ऊस गळीत हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. दसऱ्यानंतर हंगाम सुरू करण्याच्या हालचालींना गती आली आहे. यंदा ऊस पीक कमी असल्याने कारखाने लवकर सुरू करून अधिकाधिक ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे. मात्र साखर कारखानदारांच्या या नियोजनाला शेतकरी व त्यांच्या संघटनांकडून तडा जाण्याची चिन्हे आहेत. कारण गेल्या हंगामातील अखेरचा हप्ता हा वादाचा विषय बनला आहे. या दुखऱ्या नसेवर कोणता उपाय काढायचा याचा पेच निर्माण झाला आहे. गतवर्षी ऊस उत्पादक शेतक ऱ्यांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे त्यांना पहिला हप्ता भरभक्कम मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात काही कारखान्यांनी आतापर्यंत टनामागे २२५० रुपये दिलेले आहेत. तथापि साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांच्याकडून शेवटचा हप्ता, दिवाळीपूर्वीची उचल जास्त मिळणार नाही असे चित्र दिसत आहे.\nशेतकरी संघटनांना मात्र साखर कारखान्यांकडून केले जाणारे समर्थन पटत नाही. नेहमीप्रमाणे साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याकरिता ते साखरेच्या वाढलेल्या दराकडे लक्ष वेधतात. गतवर्षी साखरेचा हंगाम सुरू झाला तेव्हा साखरेला मिळणारा दर हा प्रति क्विंटल २६०० रुपये इतका होता. तो वाढत वाढत ३ हजार ६०० रुपयांपर्यंत पोचला. म्हणजे साखर कारखान्यांना प्रतिटन १ हजार रुपये इतका फायदा झाला. एकूण दरवाढीची सरासरी पाहता टनामागे किमान ५०० रुपये तरी वाढले आहेत, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे गत हंगामातील पुढची उचल ५०० रुपये मिळाल्याशिवाय उसाच्या कांडय़ाला शेतकरी हात लावू देणार नाहीत आणि साखर कारखान्यांचे धुराडेही पेटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी महिन्याभरापूर्वीच देऊन ठेवला होता आणि आता तर नवा हंगाम जवळ आल्यावर त्यांनी याच मुद्दय़ावरून जोरदार संघर्षांची तयारी ठेवली आहे. नव्या हंगामाची पहिली उचल विक्रमी दराची असेलच यात शंका नाही. पण मागील हंगामातील उचल ५०० रुपये असल्याशिवाय आगामी गाळप सुरूच करू दिले जाणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी गावोगावी होणाऱ्या बैठकांमध्ये रणशिंग फुंकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या मागणीला साखर उद्योगांतून कसा प्रतिसाद मिळतो, याचा कानोसा घेतला असता फारसे सकारात्मक उत्तर मिळू शकले नाही. याबाबत साखर उद्योगाच्या व्यवस्थापनाचे म्हणणे असे आहे की, साखरेच्या दरामध्ये मधल्या काळामध्ये वाढ जरूर झाली होती, पण ती स्थिर स्वरूपाची नव्हती. ३ हजार ६०० रुपये असणारे साखरेचे दर आता लक्षणीय प्रमाणात उतरले आहेत. शिवाय साखरेचा लिलाव होताना व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्याचेही आढळून येत आहे. साखर उद्योगासमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत ५०० रुपयांची उचल देणे केवळ अशक्य आहे, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संघटना आणि साखर उद्योगाचे व्यवस्थापन यांच्या भूमिकेत अंतर व मतभिन्नता असल्यामुळे दिवाळीपूर्वीची उचल किती मिळणार हा केवळ चर्चेचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने संघर्षांचा मुद्दा बनला आहे. नवा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर उद्योग व्यवस्थापनाला एक कडवे आव्हान पार पाडावे लागणार हे मात्र निश्चित.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सो���वारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/08/blog-post_6.html", "date_download": "2020-03-28T14:49:10Z", "digest": "sha1:6X6EAINXN3V7HMZGL32XFRKUIXXLSVDZ", "length": 13210, "nlines": 55, "source_domain": "www.berkya.com", "title": "वागळे यांच्या चॅनलला अखेर 'फायनान्सर' मिळाला", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यावागळे यांच्या चॅनलला अखेर 'फायनान्सर' मिळाला\nवागळे यांच्या चॅनलला अखेर 'फायनान्सर' मिळाला\nबेरक्या उर्फ नारद - ३:५३ म.पू.\nआयबीएन - लोकमतला लवकरच 'खिंडार'...\nमुंबई - निखिल वागळे यांच्या चॅनलला अखेर फायनान्सर मिळाला आहे.त्यामुळे नव्या वर्षात वागळे यांचे चॅनल सुरू होणार,हे शंभर टक्के सत्य आहे.बेरक्याने सर्व बाबींची चौकशी आणि तपासणी केल्यानंतरच हे भाष्य केले आहे.\nनिखिल वागळे यांनी गेल्या महिन्यात स्वत: Tweet करून चॅनल सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते.मेल आय.डी.देवून अर्जही मागवले होते.तेव्हा बेरक्याकडे विचारणा करणारे अनेक मेसेस आणि मेल येत होते.परंतु त्यांना त्यावेळी फायनान्सर मिळाला नसल्याने ते सुरू होईल की नाही,याबाबत साशंकता होती.\nमात्र आताच आलेल्या माहितीनुसार,वागळे यांचे चॅनल सुरू होणार,हे शंभर टक्के सत्य आहे.कारण त्यांना तीन फायनान्सर मिळाले आहेत.\nदुसरीकडे वागळेंच्या प्रस्तावित चॅनलचा सर्वात मोठा फटका 'आयबीएन - लोकमत'ला बसणार आहे.आशिष जाधव अगोदरच वागळेंच्या गोटात गेले आहेत.आता विनायक गायकवाड,गणेश मोरे,शरद बडे,अजय परचुरे दिल्लीचा रिपोर्टर अमय तिरोडकर,पुण्याची रिपोर्टर प्राची कुलकर्णी यांच्यासह सात जण वागळे यांचे चॅनल जॉईन करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.ते येत्या दोन दिवसांत राजीनामा देणार आहेत.\nएकीकडे वागळेंच्या चॅनलमुळे आयबीएन- लोकमतला मोठा धक्का बसणार असताना,सुंटीवाचून खोकला जात आहे,असे सांगितले जात आहे.\nआयबीएन - लोकमत नंतर सर्वात मोठा फटका टीव्ही ९ ला बसणार आहे.तेथे प्रिती सोमपुरा आणि गजानन कदम यांच्या एकाधिकारशाहीमुळे अनेकजण नाराज आहेत.तेथे नाराज सर्व वागळेंच्या च��नलला जाणार आहेत.वागळे यांच्या चॅनलकरिता अर्ज करणा-यामध्ये सर्वात जास्त आयबीएन लोकमत,टीव्ही ९ चे कर्मचारी जास्त आहेत.आणि वागळेही या दोन चॅनलमधीलच कर्मचारी फोडणार आहेत,अशी माहिती आहे.\nवागळे यांच्या चॅनलचे नाव 'महाराष्ट्र नंबर १' असे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वागळे यांच्या चॅनलमध्ये वागळे स्वत: सर्व पदाकरिता मुलाखती घेवून निवड करणार आहेत.१५ ऑगस्टपासून मुलाखती सुरू होणार असल्याची चर्चा आहे.\nअसो,वागळे यांच्या चॅनलला 'बेरक्या'च्या शुभेच्छा...\nअधिक माहिती वेळोवेळी देवूच...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या क���ढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/job-as-central-govt-officer-without-upsc/", "date_download": "2020-03-28T13:53:46Z", "digest": "sha1:KM77GV37JFZFJR5UQ5X7OXQPUGPBI7FW", "length": 9593, "nlines": 162, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates UPSC शिवाय केंद्रात सरकारी नोकरीची संधी; पगार 1,00,000 च्या घरात!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nUPSC शिवाय केंद्रात सरकारी नोकरीची संधी; पगार 1,00,000 च्या घरात\nUPSC शिवाय केंद्रात सरकारी नोकरीची संधी; पगार 1,00,000 च्या घरात\nदेशभरातील लाखो युवा दरवर्षी UPSC च्या परीक्षांसाठी जीवतोड मेहनत करत असतात. ही परीक्षा पास होऊन केंद्रात सरकारी अधिकारी व्हायचं या मुलांचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा मेहनत आणि बुद्ध���मत्ता असूनही UPSC परीक्षेत पास होता न आल्याने तरुणांची ही संधी हुकते. मात्र आता UPSC परीक्षा दिल्याशिवायही केंद्रात सरकारी अधिकारी बनण्याची संधी सरकारने देऊ केली आहे. पगार 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. नीती आयोगाचं सल्लागार अलोक कुमार यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.\nUPSC पास न करताही सरकारी अधिकारी\nनीती आयोगाने 44 जागांकरता अर्ज मागवले आहेत.\nया अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर अर्जदारांच्या योग्यतेनुसार त्यांची निवड केली जाईल.\nकेंद्र सरकारकडूनच ही नियुक्ती होणार आहे.\nही नोकरी contract basis वर म्हणजेच कंत्राटी तत्वावर असेल.\nसाधारण 1 लाख 5 हजार पगार व्यक्तीला निवड झाल्यानंतर मिळणार आहे.\nअर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अनुभवाचा विचार नोकरीसाठी केला जाईल.\nशिक्षण हादेखील महत्वाचा criteria असेल.\nअर्जदाराचं वय 26 ते 35 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.\nकामाचं स्वरूप स्पष्ट करण्यात आलं नसलं, तरी विविध डिपार्टमेंट्समध्ये नियुक्ती होणार आहे. निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती मिळेल.\nPrevious ‘या’ सुपरस्टारची नवी कार, सगळ्या Bollywood स्टार्सपेक्षा भारी\nNext रणवीर सिंहचा ’83’ मधील फर्स्ट लूक आऊट; सोशल मीडियावर लूक शेअर\nLock Down : अर्थमंत्र्यांकडून 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा निर्णय\nवाईन शॉप २ तास सुरु ठेवा, मुख्यमंत्र्यांकडे विनंती\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्य���त हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-rabbi-season-begins-to-sowsupply-of-4-thousand-quintals-of-seed/", "date_download": "2020-03-28T14:51:29Z", "digest": "sha1:JKUXYAPDNGCTVNIUFK3PELWTHUZSKHBJ", "length": 17809, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यां���डून नागरिकांची लूट\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nबळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा\n जिल्ह्यात रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता बियाणांची मागणी केली आहे. जिल्ह्याकरिता 1 लाख 6 हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून महाबीज, राबिनी व खासगी कंपन्यांकडून आतापर्यंत 22 हजार 200 क्विंटल बियाणांचा जिल्ह्यात पुरवठा झाला आहे.\nजिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल व भुईमूग या रब्बी हंगामातील पिकांकरिता 1 लाख 6 हजार 292 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत महाबीज कंपनीचे 5 हजार 332 क्विंटल, राबिनीचे 920 क्विंटल तर खासगी कंपन्यांचे 15 हजार 948 क्विंटल असे एकूण 22 हजार 202 क्विंटलचा पुरवठा जिल्ह्यात झालेला आहे. यामध्ये ज्वारी 119 क्विंटल, गहू 18 हजार 138 क्विंटल, मका 318 क्विंटल, हरभरा 3625 क्विंटल याप्रमाणे बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.\nअतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेल्या क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्याच्या आशेवर असलेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. जमिनीला पेरणी योग्य वाफसा नसल्याने जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला काहीसा उशीर होत आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.\nतर अतिवृष्टीमुळे महापुराच्या तडाख्यातून सुटलेला पिकांना फटका बसला. खरीप हंगाम हातचा गेलेला असताना उरली-सुरली काढणी योग्य झालेल्या पिकांना परतीच्या पावसाने तडाखा दिला. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची कापणी लांबत गेली. महापूर आणि अतिवृष्टीने खरीप हंगामातील भरपाई रब्बी हंगामात करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे.\nरब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्यासाठी 70 हजार 764 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. हरभरा, उडीद, मूग अशा कडधान्यांचे 41,184 हेक्टर क्षेत्र निश्चित केले.\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपिस्तुलातून गोळी उडाली; नगरमध्ये एकाचा मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘व्हॉट्सअँप’आधी ‘गुगल पे’मध्ये येणार हे फिचर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनगर: रांगोळीतून दिला सामाजिक संदेश\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजाणून घ्या नवरात्रीतील नऊ माळा व नऊ रंगाचे महत्व\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/scientific-method-process-on-waste-in-bhandewadi-dumping-yard-tukaram-munde-2088593/", "date_download": "2020-03-28T15:13:34Z", "digest": "sha1:VHSIHZFDMO3JOFJ3TGYHVE4YXUI5TIYF", "length": 16177, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Scientific method process on Waste in Bhandewadi dumping yard Tukaram Munde | भांडेवाडीतील कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nभांडेवाडीतील कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया\nभांडेवाडीतील कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया\nनागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेताना मुंढे यांना कचरा ट्रान्सफर स्टेशन प्रस्तावाची माहिती मिळाली.\nस्मार्ट सिटी प्रकल्पातून ४० कोटींची तरतूद\nनागपूर : भांडेवाडी आणि जवळपासच्या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या समस्येतून दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. भांडेवाडी डंम्पिग यार्डमध्ये वर्षांनुवर्षे जमा झालेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने बायोमायनिंग करून ती जमीन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nमुंढे यांनी गेल्या आठवडय़ात भांडेवाडी डंम्पिग यार्डला भेट दिली होती. तेथील कचऱ्याचे मोठे ढिगारे पाहून ते संतापले होते. उन्हाळ्यात कचऱ्यामध्ये आग लागण्याचे प्रकार होतात आणि वायू प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. एक लाखाहून अधिक नागरिकांना अस्थमाने ग्रासले आहे.\nया विरोधात परिसरातील नागरिकांनी हरितलवादाकडे दाद मागितली आहे. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेताना मुंढे यांना कचरा ट्रान्सफर स्टेशन प्रस्तावाची माहिती मिळाली. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पाच ट्रान्सफर स्टेशन प्रस्तावित करण्यात आले होते. घराघरातून एकत्रित होणारा कचरा छोटय़ा गाडय़ांच्या माध्यमातून ट्रान्सफर स्टेशनला आणणे आणि त्या कचऱ्याला मोठय़ा कंटेनरच्या माध्यमातून भांडेवाडीपर्यंत नेणे अशी प्रक्रिया प्रस्तावित होती. यासाठी निविदा प्रक्रिया प्रारंभ झाली होती. स्मार्ट सिटी प्रकल्पातूनच ४० कोटींची तरतूद करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी संभाळल्यानंतर प्रस्तावित ट्रान्सफर स्टेशनची निविदा प्रक्रिया रद्द करून त्याचे ४० कोटी रुपये बायोमायनिंग प्रकल्पात वापरण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांना ही या संदर्भात माहिती दिली होती. भांडेवाडीमध्ये ६ ते ८ लाख मेट्रिक टन जुना कचरा जमा आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे प्रक्रिया करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया झाल्यास ३२ एकर जागा महापालिकेला उपलब्ध होऊ शकते. या जागेचा उपयोग भांडेवाडी डंम्पिग यार्डमध्ये जमा होणा���्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.\nआयुक्तांनी दिला चार ‘आर’चा मंत्र\nस्वच्छता दुतातर्फे जमा करण्यात येणारा कचरा हा भांडेवाडीपर्यंत विलग स्वरूपातच यावा, यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी घरातूनच ओला व सुका कचरा विलग स्वरूपात द्यावा, असे आवाहन करतानाच आयुक्तांनी नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी चार ‘आर’चा मंत्र दिला आहे. त्यात ‘रिडय़ूस (घरात निर्माण होणारा कचरा कमी करणे) ‘रियूज’ (कचऱ्याचा पुनर्वापर), रिसायकल (पुनप्र्रक्रिया) आणि रिफ्यूज (प्लास्टिकचा उपयोग टाळा) आदींचा समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट, मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\n\"प्रत्यक्षात देव पाहिला नाही पण उद्धव ठाकरे यांच्या रुपाने देव भेटला\"\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nटेलीमेडिसीनची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\n‘एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट वेतन द्या’\nमानसोपचार तज्ज्ञांकडून दूरध्वनीद्वारे विनामूल्य समुपदेशन\nसाखर मुबलक, पण निर्बंधामुळे टंचाईची शक्यता\nवाहतूक बंद असताना टोलबंदी कशाला\nभाजपच्या वतीने दररोज २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य, भोजन\nगाडय़ा जमा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश\nराज्यातील सर्व अपंगांना एक महिन्याचे अन्नधान, आरोग्य साहित्य घरपोच करणार\n1 Maharashtra HSC Board Exam 2020 : कक्षात उशिरा सोडल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ\n2 सत्ता गेल्यानंतर भाजपला शहाणपण\n3 काँग्रेसच्या वर्चस्ववादी धोरणावर राष्ट्रवादी नाराज\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\n गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट, मराठमोळ्य�� महिलेची यशोगाथा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARUNACHI-GOSHT/650.aspx", "date_download": "2020-03-28T15:20:30Z", "digest": "sha1:RCHQUD2K7YUVQYLCIUJXBVDQGBCQJVWH", "length": 30028, "nlines": 203, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ARUNACHI GOSHT", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nअरुणा शानबागसारखं प्रकरण हे वैद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य जगणा-या रोग्यांसाठी दयामरणाचा निर्णय योग्य म्हणता येईल की अयोग्य यावर म्हणावी तेवढी चर्चा झालेली नाही. बलात्काराविरूद्धच्या कायद्यातील पळवाटांबाबतही योग्य तो उपाय झालेला नाही. अरुणाची ना धड मृत आणि ना धड जिवंत अशी अवस्था करणा-या नराधमाला मात्र केवळ सात वर्षांची शिक्षा झाली पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य जगणा-या रोग्यांसाठी दयामरणाचा निर्णय योग्य म्हणता येईल की अयोग्य यावर म्हणावी तेवढी चर्चा झालेली नाही. बलात्काराविरूद्धच्या कायद्यातील पळवाटांबाबतही योग्य तो उपाय झालेला नाही. अरुणाची ना धड मृत आणि ना धड जिवंत अशी अवस्था करणा-या नराधमाला मात्र केवळ सात वर्षांची शिक्षा झाली तीही चोरी आणि मारहाणीच्या कृत्यांबद्दल. बलात्कार केल्याचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा आरोप कोणी त्याच्यावर ठेवलाच नाही. अशा प्रश्नांची उठाठेव करण्याची गरज आहेच कुणाला तीही चोरी आणि मारहाणीच्या कृत्यांबद्दल. बलात्कार केल्याचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा आरोप कोणी त्याच्यावर ठेवलाच नाही. अशा प्रश्नांची उठाठेव करण्याची गरज आहेच कुणाला पिंकी विराणींचे हे पुस्तक या अशा धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडते.\nसध्या संपूर्ण भारतभर 2-3 प्रकरणांची चर्चा होतेय,ते म्हणजे निर्भया हत्याकांड व दोषींची फाशी,हैद्राबाद बलात्कार व आरोपींचे एन्काऊंटर, उन्नव बलात्कार प्रकरण. ह्या सगळ्या बातम्या वाचतांना,बघतांना एक घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात.तिचे नाव अरुणाशानभाग.KEM हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणावर तिथल्याच एका वॉर्ड बॉय ने बलात्कार केला,त्यावेळी तिचा गळा लोखंडी साखळीने आवळल्या मुळे अरुणा कोमात गेली ती तब्बल 42 वर्षे. ह्या काळात तिचा भ���वी पती होणार असलेल्या डॉक्टर ने देखील साथ सोडली.पण जिवाभावाच्या मैत्रिणींनी तब्बल 42 वर्ष निरपेक्ष सेवा केली.तिच्या गुन्हेगाराला फक्त 7 वर्षे सजा झाली आणि तो मोकाट सुटला ह्या संघर्षाची कहाणी पिंकी विराणी यांनी शब्दबद्ध केलीय,तर मीना कर्णिक यांनी मराठी अनुवाद केलाय अवश्य वाचावे असे ...Read more\nसध्या संपूर्ण भारतभर 2-3 प्रकरणांची चर्चा होतेय,ते म्हणजे निर्भया हत्याकांड व दोषींची फाशी,हैद्राबाद बलात्कार व आरोपींचे एन्काऊंटर, उन्नव बलात्कार प्रकरण. ह्या सगळ्या बातम्या वाचतांना,बघतांना एक घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात.तिचे नाव अरुणाशानभाग.KEM हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणावर तिथल्याच एका वॉर्ड बॉय ने बलात्कार केला,त्यावेळी तिचा गळा लोखंडी साखळीने आवळल्या मुळे अरुणा कोमात गेली ती तब्बल 42 वर्षे ह्या काळात तिचा भावी पती होणार असलेल्या डॉक्टर ने देखील साथ सोडली.पण जिवाभावाच्या मैत्रिणींनी तब्बल 42 वर्ष निरपेक्ष सेवा केली.तिच्या गुन्हेगाराला फक्त 7 वर्षे सजा झाली आणि तो मोकाट सुटला ह्या संघर्षाची कहाणी पिंकी विराणी यांनी शब्दबद्ध केलीय,तर मीना कर्णिक यांनी मराठी अनुवाद केलाय अवश्य वाचावे असे ...Read more\nअरुणा शानभाग या के.ई.एम हॉस्पिटलमधील नर्सवर झालेल्या अत्याचाराची ही सत्यकहाणी आहे. तिच्यावर ओढवलेल्या त्या अमंगल आणि क्रूर अशा घटनेनंतर तिच्या मेंदूवर परिणाम होतो आणि ती नेहमीसाठी अर्धवट बेशुद्धावस्थेत जाते आणि सुरू होतो तिचा जीवनमृत्यूशी संघर्ष. मळ लेखिका पिंकी विराणी यांनी अरुणा विषयीचा सगळा तपशील मिळवून लिखाण केले असल्याने वाचनीयता अधिक आहे. अगदी पहिल्या वाक्यापासून वाचक कथेशी एकरूप होऊन जातो. भाषाशैली इतकी प्रभावी आहे की, घटना डोळ्यांसमोर घडत असल्याचे जाणवते आणि आपण देखील या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याचा भास होतो. अरुणाची निरागसता, तिचे दु:ख-यातना व्यक्त करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. याचवेळी लेखिकेने ‘दया मरणाच्या’ विषयावर देखील मंथन केले आहे. आपल्याला मरण हवंय हे सुद्धा सांगता न येणाऱ्या अरुणाच्या भावविश्वात लेखिका आपल्याला सहजपणे घेऊन जाते. तिची प्रत्येक भावना आपल्यापर्यंत पोहोचवते. ...Read more\nआज या घटनेला छत्तीस वर्षाचा कालावधी लोटला आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये एका नर्सवर झालेला खुनी हल्ला, त्यामुळे तिला झालेले ब्रेनहॅमरेज आणि त्यानंतरचा प्रदीर्घ काळ तिचा जीवनाशी चाललेला निर्विकार संघर्ष. घटना नवीन असताना मेडिकलच्या विद्याथ्र्यांना आवर्जून अ्यासायला उपयुक्त केले जायचे. विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांना पहिल्या वर्षी ही केस अभ्यासावी लागायची. पिंकी विराणीनी ‘अरूणाज स्टोरी’ लिहिली नव्हती तोपर्यंत अरुणा शानबागवर केवळ खुनी हल्ला झाला अशी अनेकांची समजूत होती. आपल्या कायद्याच्या भाषेतील बलात्काराची व्याख्या वेगळी असल्यामुळे गुन्हेगारांना या गुन्ह्यासाठी शिक्षा झालीच नाही. खुनी हल्ला आणि चोरी यासाठी केवळ सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा एकाच वेळेला भोगल्याने त्याची सुटका झाली. पिंकी विराणीने सत्य शोधले, त्या घटनेपासून प्रतिसाद देण्याच्या पलीकडे गेलेल्या अरुणाा शानबागकडून काही माहिती मिळण्याची शक्यता नव्हती. त्यावेळी हजर असलेल्या लोकांचा अरुणाच्या नातेवाईकांचा माग काढत सत्याचा मागोवा घेण्याची कामगिरी अतिशय अवघड होती. पिंकी विराणीने ती पेलली. संशोधनात्मक लेखनाचा विषय समजून लोकांच्या बोलण्यातून धागेदोरे जुळवत अरुणाचा भूतकाळ, कौटुंबिक पाश्र्वभूमी, स्वभाव, प्रत्यक्ष घटना घडलेल्या दिवसाच्या मागच्या पुढच्या काळातील संदर्भ शोधून अरुणाची सत्यकथा वाचकांपुढे मांडली. मीना कर्णिक यांनी भाषेला योग्य वजन देत तीच सत्यकथा मराठीत अनुवादित करून ‘अरुणाची गोष्ट’ या कादंबरीद्वारे वाचकांपुढे मांडली. घटनास्थळ आणि त्यानंतर अरुणाचा दीर्घ निवास (पेशंट म्हणून) केईएममध्येच असल्यामुळे केईएमचा स्टाफ, नर्सेस, डीन हे सगळेच कादंबरीत हजेरी लावतात. मृत नाही आणि फक्त जिवंत म्हणण्याखेरीज अरुणा काहीही करू शकत नाही अशा अवस्थेत तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवल्यावर गेली अनेक वर्षे तिच्याबरोबर काम करणाNया नर्सेसनी या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये रूजू झालेल्या व्रतस्थपणे अरुणाला सांभाळले. अरुणाच्या अत्याचाराइतकीच या नर्सेसच्या माणुसकीची ही कहाणी बनते. एका खुनशी अधम पुरुषाच्या हीनतेबरोबर तेव्हाचे डीन सी. के. देशपांडे अरुणाचा भावी वर डॉ. संदीप सरदेसाई यांच्या सहृदयतेची काहणी बनते. प्रसंगानुसार इतर अनेक पात्रे कादंबरीत हजेरी लावतात. घटनेची उकल करत जातात. पोलीस चौकशी, केस, निकाल या ठरावीक चाकोरीतून केस फिरते आणि नंतर शिल्लक राहतो तो अरुणाचा जीवघेणा संघर्ष. शब्दात व्यक्त करू शकत नाही. तिला डोळ्यांनी दिसत नाही तरीही वेदना तिला जाणवतात. परंतु, या वेदनामय जीवनातून मला मुक्ती हवी आहे हे सांगता न येणाNया अवस्थेत अरुणा शानबाग वर्षानुवर्षे जगते आहे. कादंबरीत प्रत्यक्ष घटना, अरुणाचा भूतकाळ आणि या घटनेनंतर आजपर्यंत सुरू असलेल्या केईएमचा कारभार आणि त्यासंबंधीत व्यक्तीविषयी माहिती देणारे प्रकल्प अशा तीन प्रकरणात कादंबरी आपल्यापुढे उलगडते. कादंबरी संपते आणि वाचकांच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होते. स्त्रियांची समाजातील सुरक्षितता आपल्या उपयोगाचा नाही म्हटल्यावर त्याच्या नातेवाईकांची होणारी व्यवहारी प्रतिक्रिया, कोणत्या तरी चुकीने एका जीवाला आयुष्यभर मिळणाNया यातना या सगळ्या मन पिळवटून टाकणाNया विचारांची वाचक विषण्ण होतो. अरुणाची गोष्ट वाचकांच्या मनात करुणा दाटून आणते. या करुणेने वेगळे रूप घेऊन सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलली तरच अरुणाची गोष्ट सार्थकी लागली असे म्हणता येईल. अरुणाचा मूक संघर्ष आणि समाजातील पुरुषी पशू यांची गोष्ट ‘अरुणाची गोष्ट’ मध्ये सापडते. ‘अरुणाज स्टोरी’ या पिंकी विराणी लिखित सत्यकथेचा मीना कर्णिक यांनी केलेला अनुवाद ‘अरुणाची गोष्ट’ आणि रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली ‘नष्ट नीड’ या विवाहबाह्य संबंधातील गुंतागुंत समर्थपणे दाखवणारी कादंबरी मेहता प्रकाशनने प्रकाशित केली आहे. ...Read more\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस���थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/-----23.html", "date_download": "2020-03-28T14:21:17Z", "digest": "sha1:57TN2VGC64PVMITUQKOVEGIEVCPHO3V5", "length": 41337, "nlines": 966, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "लोंझा", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण दौलताबाद अंतुर यासारखे किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे अपरीचीत आहे. इतकेच नव्हे तर काळाच्या ओघात काही किल्ले लोकांच्या विस्मरणात देखील गेले आहेत. लोकांच्या विस्मरणात गेलेला असाच एक किल्ला म्हणजे लोंझा किल्ला. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. कन्नड तालुक्यात लेणी व पाण्याची टाकी यांनी सजलेला व रचनेच्या बाबतीत जवळच्याच सुतोंडा किल्ल्याशी समानता बाळगुन असलेला हा किल्ला परिसरात महादेव टाका म्हणुन ओळखला जात होता. किल्ला म्हणुन अस्तित्व हरवुन बसलेला व लोकांच्या पुर्णपणे विस्मरणात गेलेला हा किल्ला पुन्हा नव्याने लोकांसमोर आणण्याचे काम श्री. राजन महाजन व श्री. हेमंत पोखरणकर यांनी केले. खाजगी वाहनाने चालीसगावहून सुतोंडा व लोंझा हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहुन अंतुर किल्ल्यावर मुक्कामास जाता येते. लोंझा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला पांगरा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. येथील रस्त्यांची भयानक अवस्था पहाता मुंबई-पुण्याहुन येथे जाताना चाळीसगावमार्गे जाणे हा बऱ्यापैकी पर्याय आहे. चाळीसगाव पांगरा हे अंतर २५ कि.मी.असुन चाळीसगाव-नागद मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर १०० कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-कन्नड-नागद मार्गे पांगरा येथे येण्यास ५ तास लागतात. नागदहून बनोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागद पासून १ किमी अंतरावर उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव टाका अशी पाटी आहे. या परिसरात लोंझा किल्ला महादेव टाका या नावाने प्रसिद्ध असल्याने लोंझाच्या रस्त्याची चौकशी करताना महादेव टाका असे विचारावे. येथून लोंझा किल्ला ७ किमी अंतरावर आहे. फाटयापासून ५ किमी अंतरावर पांगरा गाव आहे. वाहनांची सोय केवळ पांगरापर्यंत असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास पुढील अंतर पायी कापावे लागते. पांगरा गावातून उजवीकडे जाणारा रस्ता २ कि.मी.वरील तलावाकाठच्या आश्रमाकडे जातो. या रस्त्याने जाताना डाव्या बाजुला एक प्राचीन उध्वस्त शिवमंदिर दिसते. मंदिराचा सभामंडप पुर्णपणे ढासळलेला असुन गर्भगृह कसेबसे उभे आहे. मंदिर ढासळले असले तरी त्याच्या अवशेषावरील कोरीव आवर्जुन पहाण्यासारखे आहे. लोंझा किल्ला मुख्य डोगरापासुन सुटावलेल्या एका उंच टेकडीवर आहे. आश्रमाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. या वाटेने जाताना पत्र्याच्या निवाऱ्यात एक शिवलिंग व शनीदेवाची मुर्ती पहायला मिळते. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन आश्रमाकडून जाणारी वाट मुख्यतः वापरात आहे. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट आपण चढत असलेल्या वाटेच्या विरुद्ध बाजूस असुन तेथुन ढासळलेल्या दरवाजातून ती गडावर येते. पायऱ्यांच्या वाटेने १० मिनिटात आपण खिंडीत पोहोचतो. येथे वरील बाजुस उध्वस्त तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. पाय-यांची वाट उजवीकडे वळते तिथे एक झिज झालेली शेंदूर फासलेली मारूतीची मूर्ती आहे. येथुन २५-३० पायऱ्या चढून किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातुन आपण गडप्रवेश करतो. पायथ्यापासून इथवर येण्यासाठी अर्धा तास लागतो. किल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार पुर्णपणे उध्वस्त झालेले असुन त्याचा केवळ तळभाग शिल्लक आहे. समुद्रसपाटीपासून १५७१ फुट उंचीवर असलेला हा गोलाकार किल्ला ८ एकर परिसरावर पसरलेला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच कातळात दोन दालनात कोरलेली पाणी साठलेली गुहा पहायला मिळते. या गुहेकडून उजव्या बाजूस आल्यावर अजुन एक टाके व त्यापुढे एका खाली एक अशी दोन मोठी पाण्याची टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या वरील बाजुस एका खाली एक अशी ३ पाण्याची टाकी असुन त्यांच्या वरील बाजूस अजुन दोन भली मोठी पाण्याची टाकी आहेत. या सर्व टाक्यांशेजारी त्यांच्यावर झाकण टाकण्यासाठी जमिनीमध्ये खळगे कोरलेले आहेत. तसेच टाक्यात पाणी जमा करण्यासाठी वरील बाजूस चर खो���लेले आहेत. या टाक्यांच्या खालील बाजुस एक चौकोनी सुकलेले टाके दिसते. या टाक्याकडे जातांना वाटेत एक लेणीवजा खांबटाके दिसते. या टाक्याच्या खालील बाजूस काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या या भागात पहिली पाण्याने भरलेली गुहा सोडल्यास एकुण १० टाकी पहायला मिळतात. चौकोनी टाके पाहून माथ्याला प्रदक्षिणा घालत पुढे गेल्यावर डोंगर उतारावर एका झाडाखाली अजुन एक लेण्यासारखे भलेमोठे खांबटाके पहायला मिळते. डोंगरावरून आलेली माती साठत असल्याने हे टाके बुजत चालले आहे. हे टाके पाहुन झाल्यावर पुढील वाटेने टेकडीच्या माथ्यावर जावे. गडमाथ्यावर भिंतीचे व दोन वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. यातील एका चौथऱ्यावर कबर उभारलेली असुन त्यापासून काही अंतरावर हनुमानाची मुर्ती ठेवलेली आहे. गडमाथा पाहून प्रवेशव्दाराच्या दिशेने खाली उतरताना वाटेत २ घरांची जोती पाहायला मिळतात. प्रवेशव्दाराकडून डावीकडे जाणारी एक मळलेली वाट असुन या वाटेच्या डाव्या बाजूस लोखंडी सरंक्षक कठडे बांधलेले आहेत. या वाटेने पुढे आल्यावर काही अंतरावर उजव्या बाजूस कातळात कोरलेली ४ खांबी प्रशस्त गुहा आहे. या गुहेचा आकार साधारण ४० x ३८ फूट लांबरुंद आणि सहा फूट उंच असा आहे. या गुहेचा मार्ग बनविताना गुहेसमोरचा कातळ आतील बाजूस कोरून त्यातून गुहेची वाट काढलेली आहे. त्यामुळे समोरून केवळ कातळभिंत व त्यातील प्रवेशमार्ग दिसतो. गुहेच्या खिडक्या- दारांना बसवलेल्या सिमेंटच्या चौकटी आणि लोखंडी जाळ्यांमुळे गुहेला आधुनिक स्वरूप आले आहे. गुहेत शिवलिंग स्थापन करून भिंतीवर हनुमान प्रतिमा कोरली आहे तसेच एक होमकुंडही बांधलेले आहे. या गुहेत सध्या एका साधूचे वास्तव्य असुन गुहेत २५ ते ३० जण सहजपणे राहु शकतात. गुहेच्या बाजूला एक मोठे ५ खांबी बारमही पाण्याचे टाके असुन या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या टाक्याच्या वरील बाजूस पाण्याचं अजुन एक कोरड टाक आहे. त्याच्या जवळच १०० फुट लांबीचे ५ खांबी लेणं आहे. लेणी पाहुन कठड्याकडील मूळ वाटेवर परतुन पुढे निघावे. या वाटेने पुढे आल्यावर नागद गावाकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. किल्ल्याचा नागद दरवाजा काळाच्या ओघात नामशेष झाला असला तरी येथील बांधकाम व अवशेष आपल्याला पूर्वीच्या काळी येथे दरवाजा असल्याची जाणी��� करून देतात. येथुन काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर वाटेच्या डाव्या बाजूला कातळात झीज झालेली शेंदुर लावलेली मुर्ती पहायला मिळते. येथुन खाली जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन पुढील वाट नागद गावाकडे जाते. येथे आपले किल्ला दर्शन पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो. लोंझा किल्ल्यावरून उत्तरेला अंतुर किल्ला दिसतो. किल्ल्याच्या निर्मितीविषयी अंदाज बांधणे कठीण असले तरी एकंदर भौगोलिक स्थान व रचनेवरून तसेच तटबंदीच्या बांधकामावरून किल्ल्याची निर्मिती मध्ययुगीन कालखंडाच्या आधी टेहळणीसाठी झाली असावी. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे यादवकाळात राजधानीकडे येणाऱ्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. अंतुर हा या परिसरातील एक महत्वाचा किल्ला असल्याने त्याच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या दिशेने जाणा-या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या प्रभावळीत जे किल्ले बांधले गेले त्यातील एक म्हणजे लोंझा किल्ला. ज्येष्ठ लेणी अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांच्या मते ही हिनयान पंथीय बौद्ध लेणी असून ती चौथ्या किंवा पाचव्या शतकात कोरली असावी. बौद्ध धर्माची उतरती कळा व त्यामुळे पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने हि लेणी अर्धवट राहिली असावीत. यावरून या किल्ल्याचा इतिहास चौथ्या शतकापर्यंत जातो. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे हळूहळू हे किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. हा डोंगरमाथा परिसर महादेव टाका डोंगर म्हणून ओळखला जात असला तरी औरंगाबाद गॅझेटिअरमध्ये या ठिकाणाचा उल्लेख लोंझा नावाने असल्याने या किल्ल्याला लोंझा नाव दिले गेले.--------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2015/01/aamchya-hindu-rashtrwadat-haach-shishtachar/", "date_download": "2020-03-28T15:32:34Z", "digest": "sha1:QC3DTRIEEEWGHK6JGSKX6PJLOXVAFTU4", "length": 22305, "nlines": 88, "source_domain": "kalamnaama.com", "title": "आमच्या हिंदू राष्ट्रवादात हाच शिष्टाचार – Kalamnaama", "raw_content": "\nआमच्या हिंदू राष्ट्रवादात हाच शिष्टाचार\nरिलायन्स, अदाणी किंवा एस्सार या कंपन्यांना गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी भरपूर सुविधा दिल्या अशी चर्चा केली जात होती प��ंतु याबाबत ठोस अशी माहिती देऊन त्याविरोधात वृत्तपत्रादी माध्यमांमधून ब्रही काढला जात नाही. हे व्हायचंच असं आपण सर्वांनी नाही तरी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही गृहीत धरलंच आहे. या उद्योगांना गुजरात सरकारने नियम गुंडाळून ठेवून मदत केल्याचं कुणी ऐरेगैरे म्हणतात असंही नाही, तर ते प्रत्यक्ष कॅगच्या महालेखापालांचंच म्हणणं आहे. विनोद राय नावाचे अधिकारी या कॅगचे प्रमुख होते, तेव्हा त्यांनी मनमोहनसिंग सरकारने टूजीची बँडविड्थ लिलाव न करता दिली आणि सरकारचं म्हणजे देशाच्या जनतेचं करोडो रुपयांचं नुकसान केलं अशी बातमी माध्यमांना दिली होती. त्यानंतर कोळसा खाणींचं वाटप करण्यात प्रचंड घोटाळा झाल्याचंही या कॅगनेच उघडकीस आणलं होतं. या सर्व गोष्टी केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या होत्या. त्यांना केंद्रातील त्यावेळचं यूपीएचं म्हणजे काँग्रेसचं आघाडी सरकार जबाबदार होतं. या प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात घोटाळा झाला किंवा नाही आणि झाला असल्यास त्याला प्रत्यक्षात जबाबदार कोण हे अद्याप सिद्ध व्हायचंच आहे. परंतु या तथाकथित घोटाळ्यांच्या प्रसिद्धीमुळे केंद्रातल्या काँग्रेसच्या सरकारचे तीनतेरा वाजले. गुजरात सरकारने अदाणी, रिलायन्स किंवा एस्सारला मदत केली आणि त्यामुळे त्या राज्य सरकारचं प्रत्यक्ष नुकसान झालं, याची माहिती त्याच कॅगने जाहीर करूनही त्याबाबत फारशी बोंबाबोंब कोणी केली नाही.\n‘रिलायन्स इंडस्ट्रिज् लिमिटेड’ या कंपनीसमवेत गुजरात राज्य पेट्रोनेट लिमिटेडने नैसर्गिक वायू वाहून नेण्याबाबत वायुवाहतूक करार केला होता. या करारान्वये गुजरात पेट्रोनेटला देय असलेली रक्कम त्यांनी रिलायन्सकडून वसूलच केली नाही. भडभूत येथील नैसर्गिक वायू निर्मिती केंद्रापासून हा वायू भडोच जिल्ह्यातील रिलायन्सच्या जामनगर येथील शुद्धीकरण केंद्रापर्यंत नेण्याबद्दलचं शुल्क गुजरात पेट्रोनेटने वसूलच केलं नाही. ही गोष्ट आजकालची नाही तर २००७ सालापासून सुरू असलेली गोष्ट आहे. त्या संपूर्ण काळात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्याच काळात रिलायन्सला दुसर्या तेलनिर्मिती केंद्रातून नैसर्गिक वायू वाहून न्यायचा होता. त्यासाठी त्यांच्या मूळ वायू वाहतूक करारातील अटींनुसार नव्या दराने शुल्क आकारणी केली जाणं अपेक्षित होतं. तसंही करण्यात ���लं नाही. यातून गुजरात राज्याचं किती नुकसान झालं याची आकडेवारी देण्यात आलेली नाही कारण त्यासाठी कराराची अंमलबजावणीच करण्यात आली नव्हती. याबाबतचा उल्लेख कॅगच्या अहवालात करण्यात आलेला आहे.\nयाच पद्धतीने अदाणी मालक असलेल्या ‘अदाणी पॉवर लिमिटेड’ या कंपनीने गुजरात ऊर्जा विकास निगमसमवेत केलेल्या वीज खरेदी करारातील अटींचं पालन न केल्याबद्दल त्यांच्याकडून १६० कोटी २६ लाख रुपये वसूल करणं आवश्यक होतं. ते तर केलेच नाहीत परंतु त्यांना झालेल्या दंडाच्या रकमेतही सूट देऊन त्यांच्याकडून फक्त ७० कोटी ८२ लाख रुपये वसूल करण्यात आले असा आक्षेप कॅगने नोंदवलेला आहे. अदाणी पॉवरकडून करायची ही वसुली त्यांनी कबूल केल्याप्रमाणे वीजपुरवठा केला नाही याबद्दलच्या दंडाची होती. गुजरातमध्ये भारनियमन केलं जात नाही, २४ तास अव्याहत वीजपुरवठा केला जातो वगैरेचा प्रचार जोरात केला गेला, परंतु वस्तुस्थिती वेगळीच होती.\nसुरतजवळ हाजिरा इथे ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’च्या जागेजवळच एस्सार स्टील या कंपनीने सात लाख २४ हजार ८९७ चौरस मीटर जागा सरळ सरळ अतिक्रमण करून बळकावलेली आहे. त्या जागेची बाजारभावाप्रमाणे जी किंमत लावायला हवी होती त्यात गुजरात सरकारने वारेमाप सवलत देऊन सरकारचं नुकसान केल्याचा आक्षेप कॅगने नोंदवलेला होता. त्यानंतर फोर्ड इंडिया या कंपनीलाही ४६० एकर जागा बहाल केली. या जागेची किंमत किमान २०५ कोटी रुपये एवढी झाली असती असं नमूद करून कॅगने ही बाब गुजरात सरकारच्या निदर्शनास आणल्यानंतर सरकारने या जागेचा प्रती चौरस फूट ११०० रुपयांचा दर राज्यस्तरीय मंजुरी समितीने मान्य केल्याचं उत्तर सरकारने दिलं. त्यावर अशा समितीला अशाप्रकारे दर ठरवण्याचा अधिकारच नसल्याचं निदर्शनास आणल्यानंतर या मंजुरीला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचं सांगण्यात आलं. नरेंद्र मोदी याच ‘फोर्ड इंडिया’च्या विश्रामगृहात वस्तीला रहातात.\n‘एल अॅण्ड टी’ ही मुंबईतील कंपनी गुजरातला न्यायचीच असा चंग नरेंद्र मोदी यांनी बांधला होता. त्यासाठी अत्यंत पद्धतशीर प्रयत्न विविध स्तरावर सुरू करण्यात आले होते. त्यासाठी प्रथम मुंबईतील पवईच्या कंपनीची आस्थापना गुंडाळण्याचं काम करावं लागणार होतं. त्यासाठी तिथे सरकारने दिलेल्या जागेचा सरकारने नेमून दिलेला ‘औद्योगिक’ ���ा वापर बदलून त्याला सरकारकडून मान्यता मिळवणं हा पहिला टप्पा होता. तो अत्यंत धोरणीपणाने करून घेण्यात आला. त्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मदत केली. त्यानंतर ‘एल एॅण्ड टी’ने गुजरात सरकारकडे जागेची मागणी केली. तेव्हा त्यांना हाजिरा इथे साडे आठ लाख चौरस मीटर एवढी जागा गुजरात सरकारने देऊ केली. या जागेची किंमत जिल्हा जमीनमूल्य निर्धारण समितीने १००० रुपये ते १०५० रुपये प्रति चौरस मीटर या दराने किंमत आकारावी असं म्हटलं होतं. मूल्यनिर्धारणाचा विषय राज्यस्तरीय समितीकडे गेल्यावर त्यांनी हाच दर २०५० रुपये प्रमाणे आकारावा अशी शिफारस केली. परंतु राज्य मंत्रिमंडळाने ते मूल्य कमी करून ७०० रुपये प्रति चौरस मीटरवर आणून ठेवलं आणि त्याचं कारण देताना असा उद्योग गुजरातमध्ये येणं महत्त्वाचं आहे असं कारणही दिलं. सवलत देताना जी किंमत राज्यस्तरीय समितीने ठरवली त्या किमतीत ३० टक्के सवलत द्यावी असं मंत्रिमंडळाने म्हटलं परंतु प्रत्यक्षात ही सवलत ६५ टक्के एवढी देण्यात आल्याचं कॅगने निदर्शनास आणलेलं आहे.\nइकडे महाराष्ट्रातील ‘लार्सन अण्ड टुब्रो’ने आपलं चंबुगबाळं आवरायला सुरुवात केलीच होती. जिथे कंपनीची जागा होती त्या जागेवर त्यांनी सरळ गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याची परवानगी मिळवली आणि तिथे बुकिंगही करण्याची सुरुवात केली.\nनरेंद्र मोदी यांना आपलं गुजरात हे राज्य देशात भरधाव पुढे निघाल्याचं चित्र देशासमोर ठेवायचं होतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. हे सारं घडत असताना देशात काँग्रेस आणि वृत्तपत्रादी माध्यमं डोळ्यांवर कातडं ओढून बसली होती. ज्यांनी विरोध केला त्यांना नामोहरम करण्याची मोदींची तयारी होती. उदाहरणार्थ, रिलायन्सच्या बाबतीत विरोधी बातम्या देणार्या टिव्ही18 च्या राघव बहेल यांच्या सर्व कंपन्या मुकेश अंबानी यांनी खरेदी केल्या आणि जे कोणी त्यांच्या विरोधात बातम्या देण्याची शक्यता होती त्या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.\nभारतासारख्या खंडप्राय देशात राबवल्या जाणार्या लोकशाही सरकारचे प्रमुख म्हणून काम करणार्या डॉ. मनमोहन सिंग यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारे आणि हा देशच जणू भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे असं चित्र जगासमोर ने��ारे विनोद राय सध्या युनायटेड नेशन्समध्ये स्थानापन्न झालेले आहेत. आपण स्वतः सत्तेत असताना भ्रष्टाचाराच्या व्याख्या बदलता येतात हे या देशात अनेकदा सिद्ध झालं आहे. रिलायन्सने केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नसून ती देशसेवाच असते असं नवं गणित देशात तयार होऊ घातलेलं आहे. टूजीच्या वाटपात झालेल्या तथाकथित भ्रष्टाचाराचे नगारे अजून थंड झालेले नाहीत. त्याआधीच थ्रीजी आणि त्याच्याही पुढे जाऊन फोरजीही देशात येऊ घातलं आहे. लोकांना बँडविड्थ हवी आहे. त्यांना ती पुरवणारा काय करतो याच्याशी देणं घेणं नाही. मुकेश अंबानींच्या रिलायन्सने देशात फोरजीसाठी जमिनीखालून केबलचं जाळं गेल्या वर्षदीड वर्षांच्या काळात निर्माण केलं. ते करताना स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्ते खोदण्याबद्दल जी भरपाई द्यायची असते ती देणं तर दूरच परंतु त्या खणकुदळीबद्दल जर कुणी आक्षेप घेतला तर त्या अधिकार्याला तत्काळ समज देण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली होती. सारा देश आपल्या वेठीला धरणार्या रिलायन्सच्या मालकांना पायघड्या घालणारे नरेंद्र मोदी आपल्याला चालतात. अदाणींच्या पत्नीसमोर पंतप्रधान नतमस्तक झालेले आपल्याला चालतात. देशात एका विशिष्ट समाजाचंच प्राबल्य असलं पाहिजे असं उच्चरवाने सांगणारे आपल्याला आदर्श वाटतात. आपल्या देशाची ही शोकांतिका आहे. मी केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नसतो तर तोच शिष्टाचार आहे हा खुद्द पंतप्रधानांनीच आदर्श घालून दिलेला असल्यामुळे आता भ्रष्टाचाराच्या, अपहाराच्या, लबाडीच्या, कर्तव्यच्युतीच्या व्याख्या बदलाव्या लागतील.\nPrevious article अपारंपरिक एमएसडी\nNext article घर वापसी कोणाचीः मूळनिवासींची की विदेशींयांची\nअचूक भविष्य सांगा, २१ लाख मिळवा\nमॅन ऑफ द इअर…\nघर वापसी कोणाचीः मूळनिवासींची की विदेशींयांची\nआमच्या हिंदू राष्ट्रवादात हाच शिष्टाचार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/b-town-celebs-attend-red-carpet-of-miss-diva-2020/videoshow/74271009.cms", "date_download": "2020-03-28T15:49:15Z", "digest": "sha1:7JXWLW3GG2GKVSUUTNF723KMYSE6AB7L", "length": 8002, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Malaika Arora: b-town celebs attend red carpet of ‘miss diva 2020’ - मिस दिवा २०२० रेड कार्पेटवर मलायकावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, Watch entertainment Video | Maharashtra Times", "raw_content": "\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nमिस दिवा २०२० रेड कार्पेटवर मलायकावर खिळल्या साऱ्यांच्या नजराFeb 24, 2020, 12:32 AM IST\nमिस दिवा २०२० चा ग्रँड फिनालेच्या रेड कार्पेटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. मलायका अरोरापासून ते अनिल कपूरपर्यंत अनेकांनी त्यांचा ग्लॅमरस अंदाज दाखवला. हा मिस दिवाचा आठवा सीझन होता. मिस दिवाच्या विजेत्याला मिस यूनिवर्स २०२० मध्ये देशाचं प्रतिनिधत्व करण्याची संधी मिळते.\nकरोना- हास्य जत्रेची टीम म्हणते, 'आम्हाला काही फरक पडत नाही\nमाशांमुळं होऊ शकतो करोनाचा फैलाव पाहा काय सांगतायेत अमिताभ बच्चन\nजमावबंदी असतानाही नमाज पठणासाठी गर्दी\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्णी- मोने\nकरोना व्हायरस: तुम्ही घराबाहेर पडला नाहीत तर काय होईल\nमालेगावमध्ये एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nअन् शरद पवारांनी मांडला बुद्धिबळाचा डाव\nआनंद शिंदे यांचं करोनावरील गाणं ऐकलंत का\nकेंद्र सरकारचं मोठं पॅकेज; कोणाला काय मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-overview-onion-market-lasalgaon-central-team-27873", "date_download": "2020-03-28T15:05:38Z", "digest": "sha1:YIVEVBGHEOPEHKXCRKMHFDKO2WAGMFZ2", "length": 15434, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Overview of onion market in Lasalgaon by the Central team | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा बाजाराचा आढावा\nकेंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा बाजाराचा आढावा\nरविवार, 16 फेब्रुवारी 2020\nनाशिक : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता शेतकरी आणि बाजार समितीकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने शुक्रवार (ता. १४) लासलगाव बाजार समितीस भेट देऊन कांदा लिलाव, कांद्याची दररोज होणारी आवक, देयकाची चुकवती आणि बाजारभावाची माहिती घेऊन पाहणी केली.\nनाशिक : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता शेतकरी आणि बाजार समितीकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने शुक्रवार (ता. १४) लासलगाव बाजार समितीस भेट देऊन कांदा लिलाव, कांद्याची दररोज होणारी आवक, देयकाची चुकवती आणि बाजारभावाची माहिती घेऊन पाहणी केली.\nचालू वर्षाच्या खरीप कांदा उत्पादनात एकरी उत्पादकता घटल्याने उत्पादनखर्च व मिळत असलेले उत्पन्न यात तफावत आहे. उत्पादकांचा खर्चही निघणे मुश्कील झाल्याने कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी जोर धरत असताना केंद्रीय पथकातील सदस्य कृषी विभागाचे विशेष सचिव राजेश वर्मा व अपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्रन यांनी लासलगाव बाजार समितीत दररोज येणारी आवक, असलेले बाजारभाव आणि कांद्याची लिलावाची पद्धतीची माहिती जाणून घेतली. ‘‘कांद्याला सरासरी पंधराशे ते अठराशे रुपये बाजार भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर दोन सदस्यीय पथकाने निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे संपूर्ण अहवाल देणार,’’ असल्याचे आश्वासन या पथकाने दिल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.\nशेतकऱ्यांनी आणि बाजार समितीच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर असलेले निर्बंध तातडीने उठवण्याची मागणी पथकाकडे केली. या वेळी माजी उपसभापती संदीप दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे यांसह शेतकरी उपस्थित होते.\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना ��धीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...\nहिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...\nनगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...\nसोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...\nअकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...\nविदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...\nपरभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nजळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...\nकऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील...\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...\nसोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...\nसोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...\nखुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...\nनिफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...\nऔरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...\nअकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...\nत���ार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/occasional-rains-in-junnar-and/235029.html", "date_download": "2020-03-28T14:02:23Z", "digest": "sha1:SQHYTLG6O6NNINGGZYAYBYFO3LP7PCB5", "length": 20586, "nlines": 295, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra जुन्नर व लेण्याद्री परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी ; बळीराजाच्या समस्येत वाढ", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक ��दत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nजुन्नर व लेण्याद्री परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी ; बळीराजाच्या समस्येत वाढ\nजुन्नर तालुक्यात आज सोसाट्याचा वारा व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. देशात सर्वत्र कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पूर्ण देश लॉक डाऊन केला असल्याने शेती माल काढणे व बाजारात विकणे शेतकऱ्यांसाठी जिकरीचे झाले असताना अचानक आलेल्या पावसाने फळबागांचे व शेती मालाचे नुकसान होणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.\nजुन्नर परिसरातील लेण्याद्री, गोळेगाव, कुमशेत, पिंपळगाव, कबाडवाडी माणिकडोह, कुसूर, वडज,पारुंडे, येणेरे, बेलसर,निरगुडे आदी गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. काही काळ चाललेल्या ह्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा, गहू व फळबागांचे नुकासन होणार आहे. कांदा व गहू भिजल्याने तो खराब होणार असल्याची भीती बळीराजाने वर्तविली आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशच लॉकडाऊन केल्याने कांदा व गहू काढणीला व शेती कामाला मजूर मिळत नाही हि समस्या तसेच आरोग्याचे समस्या असतानाच आज अवकाळीने हजेरी लावून बळीराजाच्या समस्या अधिक वाढविल्या आहेत.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nलॉकडाऊन : सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र पोलीस रस्त्यावर\nकोरोना : भोरमध्ये बाहेरून आलेल्यांची तपासणी\nकोरोना संशियतांसाठी रुग्णवाहिकाच नाही\nवाघोलीत भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mtnl-recruitment-2020-4300-vacancy/", "date_download": "2020-03-28T15:34:41Z", "digest": "sha1:XJDEHLKPCIZZ4LVYCFPSF3VPTQ4FSXV3", "length": 13402, "nlines": 143, "source_domain": "mahabharti.in", "title": "MTNL Recruitment 2020 - 4300 Vacancy ‘एमटीएनएल’मध्ये आता कंत्राटी भरती!", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n‘एमटीएनएल’मध्ये आता कंत्राटी भरती\n‘एमटीएनएल’मध्ये आता कंत्राटी भरती\nआवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचारी असल्याचे कारण पुढे करीत ‘महानगर टेलिफोन निगम’मध्ये (एमटीएनएल) मेगा स्वेच्छानिवृत्ती लागू करणाऱ्या व्यवस्थापनाने आता लाइनमन, सफाई कर्मचारी, चालक आदी दोन हजार तसेच कार्मिक विभागात २३०० अशा सुमारे ४३०० कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने तातडीने भरती करण्याचे ठरविले आहे. व्यवस्थापनाच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nएमटीएनएलमधील मुंबई व नवी दिल्ली येथील १४ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे ‘एमटीएनएल’मध्ये मुंबई व दिल्लीत चार हजार २५४ कर्मचारी शिल्लक आहेत. त्यामुळेच तातडीने तब्बल चार हजार ३०० कर्मचाऱ्यांची आता कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक आता एमटीएनएलच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. या पत्रकात कंत्राटी भरतीसाठी अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार एमटीएनएल वा बीएसएनएलचे माजी कर्मचारी असलेल्यांसाठी अनुभवाची अटही काढून टाकण्यात आली आहे. परंतु स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून एकीकडे ते कुठल्याही सार्वजनिक उपक्रमात नोकरी करणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र घेतल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांमार्फत पुन्हा सेवेत येण्यास प्रतिबंध आहे. असे असताना कंत्राटदारांच्या अटीत मात्र अशा कर्मचाऱ्यांचा उल्लेख करण्यात आल्यामुळे संदिग्धता निर्माण झाली आहे.\nएमटीएनएलच्या मुंबई व दिल्लीतील कार्मिक विभागात २३०० कर्मचारी आऊटसोर्सिगद्वारे भरण्याबाबत केंद्रीय दूरसंचार विभागानेच मान्यता दिली आहे. स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर कर्मचारी कपात झाल्याने एमटीएनएलची अनेक कार्यालये रिक्त झाली आहेत. त्यावर उपाय म्हणून व्यवस्थापनाने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी नंतर दूरसंचार विभागाकडून मान्यता घेण्यात येणार आहे.\nकंत्राटी भरती अशी असेल\n५० वर्षांपुढील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती जाहीर करताना ती टप्प्याटप्प्याने राबविण्याचे आवाहन सर्वच कामगार संघटनांनी केले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत व्यवस्थापनाने सरसकट स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. आर्थिक चणचण असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र कंत्राटी पद्धतीने पुन्हा कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी व्यवस्थापनाकडे निधी आहे. कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन देण्यासाठी व्यवस्थापन तितकेसे इच्छुक नाही, असा आरोप आता केला जात आहे.\n* चालक – मुंबई – ७५; दिल्ली – ३५\n* लाइनमन – मुंबई – १०००; दिल्ली ३५\n* असिस्टंट लाइनमन – मुंबई – ५००; दिल्ली ४२०\n* सफाई कर्मचारी आणि रक्षक – दिल्ली – ९६.\n* कार्मिक विभाग- दोन हजार ३९६\nनाशिकमध्ये कर्मचारी बीएसएनएलच्या सेवेत\nनाशिक : एकाचवेळी मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी सेवेतून बाहेर गेल्यावर त्याचा विपरीत परिणाम नाशिक येथे कामकाजावर होण्याची शक्यता लक्षात घेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विनामोबदला काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामकाजावर कुठलाही विपरीत परिणाम झालेला नाही. नाशिक जिल्ह्य़ातून बीएसएनएलच्या साधारण ७५ टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. ९२० पैकी ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - र���ज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/nwcmc-nanded-bharti-2020/", "date_download": "2020-03-28T14:45:27Z", "digest": "sha1:LI5WJ3JJJ2M3Q2ACQX5L5XOOLZDUCNO4", "length": 7734, "nlines": 132, "source_domain": "mahabharti.in", "title": "NWCMC Nanded Bharti 2020 - Apply Offline Mode Now", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती २०२०\nनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती २०२०\nनांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील भूसंपादन विभाग येथे विशेष कार्यासन अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.\nनांदेड महानगरपालिका भरती २०२० – १० जागा\nपदाचे नाव – विशेष कार्यासन अधिकारी\nपद संख्या – १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा.\nनोकरी ठिकाण – नांदेड\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, मुख्य प्रःसासाकीय इमारत (पहिला माळा) आवक विभाग (एक खिडकी)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - प���स्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/24557600.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T16:23:54Z", "digest": "sha1:GN5HBCDX4ZEMR2M3YAZY3CTNRZB5RL7R", "length": 14154, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik + North Maharashtra News News: प्रलंबित मागण्यांसाठी एसटी संघटना आक्रमक - | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nप्रलंबित मागण्यांसाठी एसटी संघटना आक्रमक\nकामगार कराराअंतर्गत मान्य केलेली रक्कम फरकासह देणे, महागाई भत्ता, दिवाळीचा अॅडव्हान्स यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार आक्रमक झाले आहेत.\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nकामगार कराराअंतर्गत मान्य केलेली रक्कम फरकासह देणे, महागाई भत्ता, दिवाळीचा अॅडव्हान्स यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार आक्रमक झाले आहेत. सर्व प्रलंबित प्रश्न प्रशासनाने दिवाळीपूर्वी मान्य करण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जात असून त्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.\nराज्य परिवहन सेवेतील(एसटी) कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. यात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह इतर संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने कामगारांसमवेत करार केला. या कराराबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटेनेचे प्रादेशिक सचिव विजय पवार यांनी माहिती दिली. यात २०१२ ते २०१६ या कालावधीसाठी असलेल्या या कामगार करारानुसार प्रशासनाकडून कामगारांना देण्यात येणारी थकबाकी ७०६ कोटी रुपये आहे. त्याचबरोबर महागाई भत्त्यातील ७२ कोटी रुपये कामगारांना देणे बाकी आहे. तसेच जानेवारी २०१३ पासून लागू केलेल्या महाभाई भत्त्याच्या फरकही कामगारांना मिळालेला नाही. त्याचबरोबर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी अॅडव्हान्स(अग्रीम) मिळावा अशी कामगारांची मागणी असल्याचे पवार यांनी सांगितले. दिवाळी काही दिवसांवर आल्याने काम��ार वर्गाकडून अॅडव्हान्ससह सर्व थकीत रक्कम फरकासह मिळण्याची मागणी केली जाते आहे. या मागण्यांसह एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी व प्रगतीसाठी कामगारांकडून विविध प्रस्ताव पाठविण्यास आले आहेत. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने कामगार आक्रमक झाले असून त्यासाठी आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. त्याअंतर्गत सोमवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. तसेच गुरुवारी(२४ ऑक्टोबर) एकदिवसीय धरणे आंदोलनही पुकारण्यात आले आहे. हे आंदोलन राज्यभरात होणार असून नाशिकमधील आंदोलन शिंगाडा तलावाजवळील विभागीय कार्यालयासमोर होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.\nएसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसतर्फे(इंटक संलग्न) मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात वेतनातील फरक, महागाई भत्ता, दिवाळीसाठी सानुग्राह अनुदान देण्यासह इतर मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव डी. के. घुगे, अध्यक्ष गोरख खोकले, कार्याध्यक्ष विजयसिंह परदेशी, खजिनदार आर. डी. गवळी यांसह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\n‘करोना’ निवारणासाठी रस्त्यावरच ‘अजान’\nपरदेशातून नाशिकमध्ये परतले २६४ नागरिक\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरा��ील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nप्रलंबित मागण्यांसाठी एसटी संघटना आक्रमक...\nमूल्यांकनाची विद्यमान पद्ध‍ ती 'जैसे थे'च...\nसूर्यवंशी खून : संशयित ताब्यात...\nती एअरगन पोलिस अधिका-याचीच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T16:10:13Z", "digest": "sha1:U6VFVEQF27WRHS7QY273FFUOQS53MEEC", "length": 7672, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेफाली शहा - विकिपीडिया", "raw_content": "\nशेफाली शहा (मागील नाव: शेफाली छाया) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. शेफालीने १९९५ सालच्या रंगीला ह्या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ सालच्या सत्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली प्रदर्शित झालेल्या द लास्ट इयर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी शेफालीला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.\nमोहब्बतें, मॉन्सून वेडिंग इत्यादी गाजलेल्या चित्रपटांमध्ये शेफालीच्या भूमिका होत्या.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शेफाली शहाचे पान (इंग्लिश मजकूर)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री\nके. पी. ए. सी. ललिता (१९९०)\nसुदीप्त चक्रवर्ती आणि सोहिनी हलदार (१९९९)\nके. पी. ए. सी. ललिता (२०००)\nकोंकणा सेन शर्मा (२००६)\nलीशांगथेम तोन्थोईंगांबी देवी (२०११)\nडॉली आहलूवालिया आणी कल्पना (२०१२)\nअमृता सुभाष आणी ऐडा अल-काशिफ (२०१३)\nइ.स. १९७२ मधील जन्म\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१९ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259549:2012-11-03-21-00-03&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:51:38Z", "digest": "sha1:3ZWNLUAEEUK3PHQVSSHW5MIKDOKE3EOP", "length": 15399, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उद्धव ठाकरे यांच्यावर आज ‘लीलावती’मध्ये अँजिओप्लास्टी!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> उद्धव ठाकरे यांच्यावर आज ‘लीलावती’मध्ये अँजिओप्लास्टी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nउद्धव ठाकरे यांच्यावर आज ‘लीलावती’मध्ये अँजिओप्लास्टी\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त होत असतानाच रविवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी पुन्हा ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.\nउद्धव ठाकरे रविवारी सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल होणार असून त्यांच्यावर डॉ. सॅम्युअल मॅथ्यू हे अँजिओप्लास्टी करतील, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. उद्धव यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे जुलैमध्ये त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अँजिओग्राफीनंतर त्यांच्या हृदयावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या वेळी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी आठ स्टेन्ट बसविण्यात आले होते. त्याच वेळी त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्याची गरज लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ४ नोव्हेंबर ही तारीख पूर्वीच डॉक्टरांनी निश्चित केली होती. त्यानुसार त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये आणखी एक किंवा दोन स्टेन्ट बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी जुलै २००९ मध्य�� बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही अशीच स्टेन्ट बसविण्याची शस्त्रक्रिया डॉ. मॅथ्यू यांनी केली होती. उद्धव यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे दोन-तीन दिवस त्यांना लीलावती रुग्णालयात राहावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/let-s-fight-corona-in-unison-d/234878.html", "date_download": "2020-03-28T13:53:51Z", "digest": "sha1:6GXSBUKFU7SV5FLBI5EAPGHTEXT52PQP", "length": 25170, "nlines": 299, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करुया : खा. डॉ. अमोल कोल्हे", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील प���य ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nएकजुटीने कोरोनाचा मुकाबला करुया : खा. डॉ. अमोल कोल्हे\nजनता कर्फ्यूच्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे केले अभिनंदन\nनारायणगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव‌ ठाकरे यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात पुढचे पाऊल उचलले असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी महाराष्ट्र लॉक डाऊन करण्याची घोषणा केली आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करु या , असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला आपण सगळ्यांनी जो काही प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व्यक्त करून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या या लढ्यातील जे कोणी अग्रणी आहेत, त्यांच्या कृतज्ञतेपोटी आपण टाळ्या वाजवल्यात, थाळ्या वाजवल्यात, शंखनाद केलात, घंटानाद केलात. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र लॉक डाऊन करण्याची घोषणा केली आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ज्या प्रमाणात वाढ होत आहे, ती पाहता अशा प्रकारच्या रोगांमध्ये आऊटब्रेक होण्याची एक शक्यता असते. ज्यामध्ये अचानक रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढू शकते आणि या उंबरठ्यावर आपण आहोत की काय, अशी शंका निर्माण झाली असताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलणे ही खरोखरच अत्यंत कौतुकास्पद बाब आहे, असे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आता वेळ आली आहे ती तुमची-आमची, आपली जबाबदारी पार पाडण्याची.\n- सगळ्यांनी साथ दिली पाहिजे\nअनेकांचे यात नुकसान होणे स्वाभाविक आहे, ज्यामध्ये हातावर पोट असणारे लोक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील. सर्वच क्षेत्रातील सर्व जणांचे थोडेफार नुकसान आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेहमीच्या शिकवणीची मी आपणा सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो. ती म्हणजे, अल्प काळाच्या नुकसानापोटी जर दीर्घकालीन फायदा होणार असेल तर आपण या दीर्घकालीन फायद्याचा विचार केला पाहिजे. आता जरी आपल्याला नुकसान होताना दिसत असले तरीसुद्धा या एकूण आजाराचे गांभीर्य, जागतिक पातळीवरील आलेल्या संकटाचे गांभीर्य आपण समजून घेतले पाहिजे आणि सरकारच्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.\n- गर्दी टाळायची आहे\nया लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा तशाच सुरू राहतील. औषधांची दुकाने सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसाच सुरू राहील, त्यामुळे आपण फक्त एवढीच जबाबदारी पाडायची आहे ती म्हणजे, आपण सर्वांनी घरात राहायचे आहे. घरी राहून सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळायची आहे. या रोगाचा संसर्ग, या रोगाचा जो प्रसार आहे तो कसा रोखता येईल हे संपूर्णपणे आपल्या हातात आहे, असे सांगून खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, आता वेळ आली आहे ती आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीने सरकारच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा मुकाबला करण्याची. मुख्यमंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील, सार्वजनिक आरोग्य खातं असेल, प्रशासन असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांना साथ देऊ या, सगळ्यांनी मिळून कोरोनाचा मुकाबला करू या. त्यासाठी महाराष्ट्र लॉकडाऊनचा आदर करू या, असे आवाहनही खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nलॉकडाऊन : सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र पोलीस रस्त्यावर\nकोरोना : भोरमध्ये बाहेरून आलेल्यांची तपासणी\nकोरोना संशियतांसाठी रुग्णवाहिकाच नाही\nवाघोलीत भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nपुण्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/2218", "date_download": "2020-03-28T13:54:24Z", "digest": "sha1:AYNFLDH7V5UHYEIY2JKL4G6VVLF2THNI", "length": 5242, "nlines": 72, "source_domain": "bookstruck.app", "title": "गौतम बुद्ध", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nगौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव 'सिद्धार्थ' असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला 'गौतम' या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.\nधर्मानंद कोसंबीआचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.\nबुद्ध धम्माची तीन अंगे\nबुद्धांचा समाज जीवनावरील प्रभाव\nसात वृध्दिकारक धर्म खालीलप्रमाणे\nबुद्ध व बौद्ध धर्माबद्दल विचारवंताची मते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/CAA-India-closed-today-against-NRC.html", "date_download": "2020-03-28T15:06:12Z", "digest": "sha1:JYOPP4BE5VIXDCYEY3QNWR6ZA6THTLQT", "length": 4904, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "CAA, NRC विरोधात आज भारत बंद | Gosip4U Digital Wing Of India CAA, NRC विरोधात आज भारत बंद - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या CAA, NRC विरोधात आज भारत बंद\nCAA, NRC विरोधात आज भारत बंद\nCAA, NRC विरोधात आज भारत बंद\nबहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.\nमध्ये रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने धावत आहेत.\nऐन गर्दीच्या वेळी रेल रोको झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे.\nसीएए आणि एनआरसी विरोधात भारत बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला.\nबहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/2219", "date_download": "2020-03-28T14:54:49Z", "digest": "sha1:UUDRBIQCURP7M2MPV6NYWQ6AEUKUKFFP", "length": 3858, "nlines": 55, "source_domain": "bookstruck.app", "title": "बामियानचे बुद्ध", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nबामियानचे बुद्ध हे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या ज्या अफगाणिस्तान मधील बामियान शहरा जवळ स्थित होत्या. या काबुलच्या २३० किलोमीटर (१४० मैल) वायव्य दिशेवर आणि २५०० मीटर (८२०० फुट) उंचीवर होत्या. यातील, लहान मूर्ती इ. स. ५०७ मध्ये बांधली होती आणि मोठ्या आकाराची मूर्ती इ. स. ५५४ मधील होती. ह्या अनुक्रमे ३५ मीटर (११५ फूट) आणि ५३ मीटर (१७४ फूट) उंचीच्या होत्या. ह्या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे.\nधर्मानंद कोसंबीआचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE/8", "date_download": "2020-03-28T15:03:37Z", "digest": "sha1:PQEEGHI3JSOGG6WYGQ62ZXZCY2EWRQMR", "length": 22451, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "दमा: Latest दमा News & Updates,दमा Photos & Images, दमा Videos | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्स���ह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\n९३ टक्के मुलांना श्वसनविकार\nजगातील विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून या वायुप्रदूषणामुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामामुळे अपुऱ्या दिवसांची व वजनाची बाळांची मुदतपूर्व प्रसूती होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने अहवालामध्ये प्रसिद्ध केला आहे.\nटॉकटाइम- फटाक्यांमुळे श्वसनविकारांत भर\n९३ टक्के मुलांना श्वसनविकार\nवाढत्या वायुप्रदूषणामुळे मुले घुसमटलीम टा...\n९३ टक्के मुलांना श्वसनविकार\n९३ टक्के मुलांना श्वसनविकार\nवाढत्या वायुप्रदूषणामुळे मुले घुसमटलीम टा...\nफटाक्यांबाबत अहवालाची अहवालाची प्रतीक्षाप्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहितीम टा...\nसेवेत कायम होण्यापूर्वीच ८८ कामगारांचा मृत्यू\nवर्षानुवर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम केल्यानंतर २,७०० सफाई कामगारांना महापालिकेत कायम कर्मचारी म्हणून रूजू होण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाच्या ...\nतीन वर्षांत २२१ कामगारांचा मृत्यू\nमटा सिरीज भाग १लोगो-सफाईचा 'मृत्यू'मार्गडोंबिवलीत नालेसफाईसाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाला...\nदिवाळी साजरी करा फटाक्यांविना\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबई दिवाळीत वाजविण्यात येणारे फटाके, यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण तसेच वायुप्रदूषण हे आरोग्यासाठी हानीकारक आहे...\nनाशिककरांची सकाळ धुलीकणांच्या साथीने\nम टा प्रतिनिधी, नाशिकगंगापूररोडवर सकाळी जॉगिंग करणारे आणि शाळा कॉलेजेसमध्ये जाणारे विद्यार्थी वाहतुकीची वर्दळ सुरू होऊन अवघा काही वेळ झालेला...\n�🙏�🏻आज मिळणार दम्याचे औषध\nकोजागिरीनिमित्त पोद्दारेश्वर राम मंदिरातील उपक्रममटा...\nस्वाइन फ्लू नियंत्रणाची जबाबदारी आपलीच\nडॉ प्रदीप आवटेराज्य सर्वेक्षण अधिकारीइन्फ्लूएन्झा आपल्यासोबत राहणारच आहे कधी सी-सॉ खेळत, कधी बहुरूपी बनत...\nआरोग्यमंत्र -- स्वाइन फ्लू नियंत्रण - आपली जबाबदारी\n- डॉ प्रदीप आवटेराज्य सर्वेक्षण अधिकारी ०००००००००००००००००००००००००००००००इन्फ्लूएन्झा आपल्यासोबत राहणारच आहे, कधी सी-सॉ खेळत, कधी बहुरुपी बनत...\nआरोग्यमंत्र: स्वाइन फ्लू नियंत्रण - आपली जबाबदारी\nइन्फ्लूएन्झा आपल्यासोबत राहणारच आहे, कधी सी-सॉ खेळत, कधी बहुरुपी बनत. आपण काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्न… आपल्या हातात आहे ते शहाणपणाने वागणे. लोकशाही आणि आरोग्य या दोन्हींमध्ये एक गोष्ट सामाईक आहे. ती म्हणजे, या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी सातत्यशील प्रयत्नांची गरज असते. आपल्याला आरोग्यदायी सवयी लावाव्या लागतील. याला कोणताच शॉर्टकट नाही.\nआरोग्यमंत्र- रोखा स्वाइन फ्लूचा संसर्ग\nस्वाइन फ्लू या आजाराचे स्वरूप हे सौम्य असते त्यामुळे या आजाराला न घाबरता त्याचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे ००डॉ...\nआरोग्यमंत्र: रोखा स्वाइन फ्लूचा संसर्ग\nस्वाइन फ्लू या आजाराचे स्वरूप हे सौम्य असते. त्यामुळे या आजाराला न घाबरता त्याचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.\nतारापूर ग्रामस्थांना कचऱ्याची डोकेदुखी\nनृत्य, अभिनय, भाषा, रायफल शूटिंग, फोटोग्राफी अशा विविध गोष्टींमध्ये रमणारी अष्टपैलू कलावंत म्हणजे ऐश्वर्या काळे...\nवाढत्या उष्म्यामुळे त्वचारोग, दमा बळावला\nमुंबईकरांना ऑक्टोबर हिट इंगा दाखवू लागल्यानंतर संसर्गजन्य तापांसह विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहे. विविध प्रकारच्या त्वचारोगांनीही मुंबईकरांची डोकेदुखी वाढवली आहे.\nनृत्य, अभिनय, भाषा, रायफल शूटिंग, फोटोग्राफी अशा विविध गोष्टींमध्ये रमणारी अष्टपैलू कलावंत म्हणजे ऐश्वर्या काळे...\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-03-28T15:29:02Z", "digest": "sha1:QOK2IAHQ6T3RMVSSOSQZQZBEYXOCXAWO", "length": 6421, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लौरेंट कोसील्नी - विकिपीडिया", "raw_content": "\n१० सप्टेंबर, १९८५ (1985-09-10) (वय: ३४)\n१.८५ मीटर (६ फूट १ इंच)[१]\nटूर्स एफ.सी. ६७ (६)\nआर्सेनल एफ.सी. ६३ (४)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १६:०८, ३१ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:०८, ३१ मे २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८५ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2020-03-28T15:34:48Z", "digest": "sha1:BSSWNSTQ6PQURVJBJD5PI4YWLNKHP4TM", "length": 13584, "nlines": 124, "source_domain": "www.aarogya.com", "title": "मेडिकल टुरिझमला चालना अपेक्षित - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमेडिकल टुरिझमला चालना अपेक्षित\nमेडिकल टुरिझमला चालना अपेक्षित\nउपेक्षित आणि आर्थिक दृष्टीने कमकुवत अशा वर्गापर्यंत आरोग्य सुविधा पोचविण्याच्या उद्देशाने कुंभारीजवळ साकारलेल्या \"लोकमंगल हॉस्पिटल'मुळे सोलापूरच्या मेडिकल टुरिझमला चालना मिळणे अपेक्षित आहे. येत्या रविवारी या हॉस्पिटलचे उद्‌घाटन होणार आहे.\nसोलापुरात आरोग्यसेवेसाठी अतिशय चांगले डॉक्‍टर व सुविधा उपलब्ध असल्या तरी अशी एकत्रित सेवा देणारी मोजकी रुग्णालये आहेत. काही ठिकाणी तेथील दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. अशा स्थितीत दर्जेदार आरोग्यसेवा इतर रुग्णालयांच्या तुलनेत ४० ते ५० टक्के कमी दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा \"लोकमंगल हॉस्पिटल'ने केली आहे. भविष्यात सुपर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे वाटचाल करतानाही \"सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा' हेच मध्यवर्ती ध्येय असेल, असा विश्‍वास लोकमंगल मेडिकल फौंडेशनचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती शरदकृष्ण ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.\nसोलापुरात सर्वोपचार रुग्णालय वगळता इतर कोणत्याही रुग्णालयास रक्तपेढी संलग्न नाही. \"लोकमंगल' सुरवातीपासून रक्तपेढीचीही सोय उपलब्ध करून देणार आहे. प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. विजय रघोजी यांनी सांगितले, की पहिल्या टप्प्यापासूनच रुग्णालयातील प्रत्येक विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा उपलब्ध असेल. रुग्णांच्या वाहतुकीसाठी सुसज्ज रुग्णवाहिका आहेत.\nरुग्णालय प्रकल्पासाठी ३० एकर जागा उपलब्ध असून यात आगामी काळात डॉक्‍टर, नर्स, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने असतील. वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रशिक्षण केंद्र असतील. प्रदूषण मुक्त वातावरणासाठी चार हजार वृक्ष लागवडीची वनराई विकसित होत आहे. संकल्पित ५०० खाटांच्या रुग्णालयातील पहिला टप्पा १५० खाटांचा आहे.\nरुग्णालयात डॉ. पी. जी. शितोळे (सर्जन),\nडॉ. आर. एम. स्वामी (फिजिशियन), डॉ. खांडेकर (सर्जन), डॉ. लीना अंबरकर (नेत्ररोग तज्ज्ञ),\nडॉ. अमोल गोडसे (दंत विभाग), डॉ. महेंद्र जोशी (अतिदक्षता विभाग), डॉ. भारत मुळे (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. एम. डी. खोसे (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. गवळी (स्त्री रोग तज्ज्ञ) आदींची सेवा उपलब्ध असेल.\nस्त्री रोग, प्रसूती विभाग, अस्थिशल्य, सर्वसाधारण शल्य चिकित्सा, मेडिसीन, नेत्रचिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, त्वचा व गुप्तरोग, मानसोपचार हे सर्व विभाग पहिल्या टप्प्यात आधुनिक साधनसामुग्रीसह सज्ज आहेत. पुढील टप्प्यात हृदयरोग, मूत्ररोग, मेंदूरोग, कॅथलॅब सूक्ष्म शल्य चिकित्सा, प्लॅस्टिक शल्यचिकित्सा, डायलिसिस, आणि रोपण चिकित्सा हे विशेष विभाग आधुनिक साधनसामुग्रीसह सज्ज होत आहेत.\nमाजी खासदार सुभाष देशमुख, श्री. ठाकरे, बालाजी अमाईन्सचे डी. रामरेड्डी, रुदाली ग्रुपचे संजय गुप्ता, क्रॉस इंटरनॅशनलचे काशिनाथ ढोले, प्रभू रॉकशेकचे सिद्धाराम चिट्टे, मनीष बोथरा, दामोदर देवसाने, डॉ. रघोजी, डॉ. विजय सावस्कर, डॉ. अंबुजा गोविंदराज, डॉ. संध्या सावस्कर आदी विश्‍वस्त आहेत.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/reason-behind-athletes-awarded-stuffed-toys-3235", "date_download": "2020-03-28T14:35:26Z", "digest": "sha1:HCELTLFD22H4YV74M7BRS6CAYIZKZSZG", "length": 7397, "nlines": 45, "source_domain": "www.bobhata.com", "title": "ऑलम्पिकमध्ये मेडलसोबत खेळणी का देतात? हे आहे त्याचं कारण!!", "raw_content": "\nऑलम्पिकमध्ये मेडलसोबत खेळणी का देतात हे आहे त्याचं कारण\nपरवाच पी. व्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकलं. यावेळचा फोटो बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तिच्या हातात मेडलसोबत एक बाहुला पण आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूंच्या हातात पण हा बाहुला दिसत होता. एवढंच नाही तर ऑलम्पिक स्पर्धकांना पण असेच बाहुले दिले गेले होते.\nतुम्हाला प्रश्न पडला का, खेळाडूंना मेडलसोबत असे बाहुले का दिले जातात याचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.\nमंडळी, ऑलम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेच्यावेळी एकाच दिवशी अनेक स्पर्धा चालू असतात. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना त्याचवेळी मेडल दिले जात नाहीत. त्या दिवसाच���या सर्व स्पर्धा संपल्यानंतर रात्री मोठ्या समारंभाचं आयोजन केलं जातं आणि तेव्हा विजेत्या खेळाडूंना मेडल्स दिले जातात.\nमंडळी, मेडल्स रात्री दिले जाणार असल्या कारणाने स्पर्धा संपल्यावर विजेत्यांना पुष्पगुच्छ देण्याची जुनी परंपरा होती. ही परंपरा २०१६ च्या रिओ ऑलम्पिकमध्ये मोडीत काढण्यात आली. पुष्पगुच्छ काही कायमचे टिकत नाहीत, परिणामी ते आठवण म्हणून जपून ठेवता येत नाहीत. गुच्छ मिळाल्यानंतर काहीवेळाने तो तिथेच फेकलाही जातो.आणि पुष्पगुच्छ म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास हा आलाच. या सर्व कारणांमुळे ही पुष्पगुच्छाची परंपरा बाद ठरवण्यात आली. त्याची जागा घेतली छोट्या ट्रॉफीज आणि खेळण्यांनी.ऑलम्पिकपासून सुरु झालेली ही परंपरा नंतर इतर स्पर्धांमध्येही स्वीकारली गेली. त्यांनतरच्या सर्वच स्पर्धांमध्ये तुम्हाला स्पर्धकांच्या हातात ट्रॉफीज आणि खेळणी दिसतील.\nसाउथ कोरियात झालेल्या विंटर ऑलम्पिक २०१८ च्या स्पर्धांमध्ये साउथ कोरियन परंपरेप्रमाणे बाहुल्यात बदल करण्यात आले होते. साउथ कोरियात पांढऱ्या वाघाला महत्व आहे, त्यामुळे स्पर्धकांना पांढऱ्या वाघाची प्रतिकृती देण्यात आली होती. यात आणखी एक नाविन्य म्हणजे या वाघाच्या डोक्यावर टोपी होती आणि या टोपीवर कागदी फुलांची छोटी माळ होती.\nफुलांची माळ असलेली अशी टोपी देण्याची पद्धत साउथ कोरियावर राज्य केलेल्या चोसून साम्राज्यात होती. त्याकाळी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा पास होणाऱ्यास ही टोपी दिली जायची. चोसून साम्राज्य ५०० वर्ष (१३९२ ते १९१०) टिकलं. साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर ही पद्धत पण बंद झाली.\nआता सध्या सुरु झालेली ही फुलांऐवजी बाहुला किंवा इतर वस्तू देण्याची कल्पना आम्हांला तर आवडली. तुमचं याबद्दल काय मत आहे\nऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट पण कसे आणि कुठे\nलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी पार्ले-जी पाहा काय करतेय\nपुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती\n१.७० लाख कोटींचा मदतनिधी पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे जाणून घ्या एका क्लिकवर \nक्वारनटाईनने आपल्याला काय शिकवलं पाहा या १० मजेदार मीम्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2020-03-28T15:15:46Z", "digest": "sha1:JHLWGQZ74QEUTKU2INYJLP37AXWGSULN", "length": 4490, "nlines": 78, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nरामनाथ कोविंद (2) Apply रामनाथ कोविंद filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nडॉ. प्रमोद सावंत (1) Apply डॉ. प्रमोद सावंत filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nमनोहर पर्रीकर (1) Apply मनोहर पर्रीकर filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nआरक्षण कायम ठेवण्याची काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी\nपणजीः अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण कायम राहील याकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस...\nपणजीः देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच समस्त गोमंतकीयांचे लाडके भाई स्व. मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर...\nनितीशकुमारांचा 'आतला' आवाज अन्‌ 'बाहेर'चे प्रतिसाद...\nबिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/09/05/some-prized-coins-of-2018/", "date_download": "2020-03-28T14:06:15Z", "digest": "sha1:JVVP42N27GLWW2TKNNAFH62G3W5AGFRY", "length": 11305, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ही आहेत यंदाच्या वर्षामध्ये सर्वात मौल्यवान ठरलेली नाणी - Majha Paper", "raw_content": "\nअँटीबायोटिक्सची शक्ती हजार पटीने वाढविल्याचा वैज्ञानिकांचा दावा\nआजीबाईंचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रांना वाटली स्वतःची लाज\nहृद्रोग आता नव्या स्वरूपात\nजगातील सर्वात मोठी भगवद गीता\nजरपाल क्वीन – पाकवरील भारताच्या विजयाची देखणी निशाणी\nझटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतःच्याच जेवणात टाकला मेलेला उंदिर\nबॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्रींचे एकमेकींशी नाही पटत \nया ठिकाणी अजूनही भरतो स्वयंवर मेळा\n18 व्या वर्षात नाही तर या वयात एखादी व्यक्ती होते ‘अ‍ॅडल्ट’\n��४ कोटींच्या वाडग्याचा होत होता बॉल ठेवण्यासाठी वापर\nपीएफधारकांनो अशी पूर्ण करा आपली केवायसी\nकाय आहे 996 कार्य संस्कृती, ज्यामुळे बिघडत आहे जीवन संतुलन\nही आहेत यंदाच्या वर्षामध्ये सर्वात मौल्यवान ठरलेली नाणी\nSeptember 5, 2018 , 4:55 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: दुर्मिळ नाणी, मौल्यवान\nदर वर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी मुंबई येथे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ‘कॉइन, बँकनोट आणि फिलाटेली फेअर’ आयोजित केले गेले होते. या ठिकाणी अनेक प्राचीन, बहुमूल्य नाणी आणि मुद्रा प्रदर्शित केल्या जाऊन, ही नाणी खरेदी करून आपल्या संग्रही जतन करून ठेवण्याची संधीही या नाण्यांच्या आणि मुद्रांच्या लिलावामार्फत इच्छुकांना दिली गेली. त्यामुळे जुनी नाणी आणि मुद्रांचे संकलन करण्याचा छंद आणि शौक असणाऱ्यांच्या करीता ही एक पर्वणीच होती. या ठिकाणी अतिशय प्राचीन, आणि मौल्यवान नाण्यांचा, आणि मुद्रांचा लीलाव करण्यात आला.\nसमुद्रगुप्त कालीन, ‘अश्वमेध’ नामक सुवर्णमुद्रा सहा लाख रुपये किंमतीची ठरली. या सुवर्णमुद्रेला ‘दिनार’ म्हंटले जात असे. अतिशय सुंदर कलाकुसर असलेली ही सुवर्णमुद्रा चौथ्या ते सहाव्या शतकातील असल्याचे समजते. हे सुवर्णमुद्रा प्राचीन असल्याने तिचे मूल्य सर्वाधिक, म्हणजेच सहा लाख रुपयांचे ठरले आहे. १५२१ ते १५५७ सालापर्यंत जॉन(तिसरा) याचे पोर्तुगालवर अधिपत्य होते. त्याच्या अधिपत्याखाली पोतुगीझांच्या साम्राज्याचा विस्तार ब्राझील आणि आशियाखंडापर्यंत होता. भारतामध्ये पावले घट्ट रोवण्याच्या उद्देशाने पोर्तुगालने मसाल्यांच्या निर्यातीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्याकाळी मसाल्यांच्या सोबत, नाण्यांना देखील मोठी मागणी असल्याने पोर्तुगीझांनी १५३० साली कोचीन येथे टांकसाळ सुरु केली. या टांकसाळीमध्ये जॉन( तिसरा) च्या नावाने तयार झालेल्या सुवर्णमुद्रेला देखील सहा लाख रुपयांची किंमत मिळाली.\nराष्ट्रकूटचे राजे कृष्णा(दुसरे) कालीन सुवर्णमुद्रा अतिशय दुर्मिळ समजली जाते. त्याकाळी भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर राष्ट्रकूट साम्राज्य असल्याने येथून होणाऱ्या व्यापारावर देखील त्यांचेच नियंत्रण होते. ‘गरुड’ हे राष्ट्रकूटाचे राजचिन्ह असून, या सुवर्णमुद्रेवरही कमळावर विराजमान असलेला गरुड कोरलेला आहे. लिलावामध्ये या नाण्याची वि��्री होऊ शकली नसली तरी या मुद्रेसाठी तब्बल सात लाख रुपयांची बोली लावली गेली होती. जहांगीर कालीन सुवर्णमुद्रा जगभरातील प्राचीन आणि बहुमूल्य मुद्रांपैकी एक समजली जात असून, ही सुवर्णमुद्रा बऱ्हाणपूर येथील टांकसाळीमध्ये तयार केली गेली आहे. या सुवर्णमुद्रेला प्रदर्शनामध्ये ४.१ लाख रुपयांची किंमत मिळाली.\nशाह आलम(दुसरा) मुघल साम्राज्याचा सतरावा सम्राट होता. १७५९-१८०६ या कालावधीच्या दरम्यान त्याचे अधिपत्य होते. शाह आलम च्या नावाने तयार केलेली रजतमुद्रा सरहिंदमधील टांकसाळीमध्ये तयार करण्यात आली होती. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा जय झाल्यानंतर त्यांनी सरहिंद काबीज केले. त्यानंतर त्यांनी शाह आलमच्या नावाने ही रजतमुद्रा बनवविली होती. या रजतमुद्रेला प्रदर्शनामध्ये १.७ लाख रुपये इतकी किंमत मिळाली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792710", "date_download": "2020-03-28T14:54:22Z", "digest": "sha1:JV4FI4IWNXID4TTAE57DAIWU62N2PV24", "length": 3938, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोरोनाविरोधी लढय़ात अंबानींचे दिलदार पाऊल; कर्मचाऱयांना दुप्पट वेतन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कोरोनाविरोधी लढय़ात अंबानींचे दिलदार पाऊल; कर्मचाऱयांना दुप्पट वेतन\nकोरोनाविरोधी लढय़ात अंबानींचे दिलदार पाऊल; कर्मचाऱयांना दुप्पट वेतन\nऑनलाईन टीम / मुंबई :\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबा��ी आपल्या कोणत्याही कर्मचाऱयास आर्थिक ताण बसू नये म्हणून ज्यांचे मासिक उत्पन्न तीस हजारपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱयांना पुढील काळात दुप्पट वेतन देण्याची घोषणा केली आहे.\nया निर्णयाची माहिती देण्यासाठी रिलायन्सने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की मासिक वेतन तीस हजारपेक्षा कमी असणाऱया रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱयांना या महिन्यात दुप्पट वेतन दिले जाईल. यामागे त्यांचा आर्थिक व्यवहार नियमित सुरू रहावा व आर्थिक भार कमी व्हावा, असा उद्देश आहे.\nदगडूशेठ चरणीही 25 हजारांच्या जुन्या नोटा \nमंत्रिपदांसाठी 22: 12 चा फॉर्म्युला\nK-4 बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27812", "date_download": "2020-03-28T15:39:53Z", "digest": "sha1:D36XOWOX762Q7YFJO5M6MBJZATSWGFJO", "length": 14446, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 54| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 54\nतत्त्वबोध झाल्यावर बुद्ध भगवान त्याच बोधिवृक्षाखाली सात दिवस बसून विमुत्तिसुखाचा आस्वाद घेत होता आणि त्या प्रसंगी रात्रीच्या तीन यामात त्याने खाली दिलेला प्रतीत्यसमुत्पाद सुलटउलट मनात आणला, असे महावग्गात म्हटले आहे. परंतु संयुत्तनिकायातील दोन सुत्तात बुद्धाने बोधिसत्त्वावस्थेत असतानाच हा प्रतीत्यसमुत्पाद जाणला असे सांगितले आहे. या सुत्तांचा व महावग्गातील मजकुराचा मेळ बसत नाही. महावग्ग लिहिला त्या वेळी या प्रतीत्यसमुत्पादाला भलतेच महत्त्व आले होते असे वाटते. नागार्जुनासारख्या महायानपंथाच्या आचार्यांनी तर या प्रतीत्यसमुत्पादाला आपल्या तत्त्वज्ञानाचा पाया बनविले.\nतो प्रतीत्यसमुत्पाद संक्षेपत: येणेप्रमाणे –\nअविद्येपासून संस्कार, संस्कारापासून ज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति (जन्म), आणि जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दु:ख, दौर्मनस्य, उपायास हे उत्पन्न होतात.\nपूर्ण बैराग्याने अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरूपाचा निरोध होतो. नामरूपाच्या निरोधाने षडायतनाचा निरोध, षडायतनाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध, स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध, वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध, तृष्णेच्या निरोधाने उपादनाचा निरोध, उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध, भवाच्या निरोधाने जन्माचा निरोध, जन्माच्या निरोधाने जरा, मरण, शोक, परिवेदन, दु:ख दीर्मनस्य, उपायास यांचा निरोध होतो.\nदु:खाच्या मागे एवढी कारणपरंपरा जोडल्याने ते सामान्य जनतेला समजणे बरेच कठीण झाले. होता होता या प्रतीत्यसमुत्पादाला गहन तत्त्वज्ञानाचे स्वरूप आले आणि त्याच्यावरच वादविवाद होऊ लागले. नागार्जुनाचार्याने आपली माध्यमककारिता या प्रतीत्यसमुत्पादाच्या पायावरच लिहिली आहे, आणि बुद्धघोषाचार्याने विशुद्धिमार्गाचा एकषष्ठांश भाग (जवळ जवळ असे सव्वाशे पृष्ठे) याच्या विवेचनात खर्च केला आहे. ही सगळी चर्चा वाचल्यावर विद्वान मनुष्य देखील घोटाळ्यात पडत, मग सामान्य जनतेला हे तत्त्वज्ञान समजावे कसे बुद्ध भगवन्ताचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे उच्च वर्णाच्या लोकांपेक्षा खालच्या वर्गाच्या लोकांत विशेष फैलावला तो अशा गहन तत्त्वज्ञानामुळे नव्हे. चार आर्यसत्यांचे तत्त्वज्ञान अगदी साधे आहे. ते सर्व प्रकारच्या लोकांना पटले, यात मुळीच नवल नाही. याचा विचार लौकरच करण्यात येईल.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रक��ण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/insurance-cover-for-bariatric-surgery/articleshow/71843937.cms", "date_download": "2020-03-28T16:07:58Z", "digest": "sha1:KXX5BFPGWT4YM7ZDL4P2UGW3UPGRXFOX", "length": 15148, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "insurance cover for bariatric surgery : ‘बॅरिअॅट्रिक सर्जरी’लाही आता विम्याचे कवच - insurance cover for 'bariatric surgery' | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n‘बॅरिअॅट्रिक सर्जरी’लाही आता विम्याचे कवच\nलठ्ठपणा आजार नसून, ती 'कॉस्मेटिक' सर्जरी असल्याचा सांगून विमा नाकारणाऱ्या कंपन्यांना आता विमा प्राधिकरणाने (इर्डा) दणका दिला आहे. त्यामुळे लठ्ठपणावरील अथवा वजन कमी करण्यासाठीच्या 'बॅरिअॅट्रिक सर्जरी'ला 'विम्या'चे कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लठ्ठपणामुळे त्रस्त असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.\n‘बॅरिअॅट्रिक सर्जरी’लाही आता विम्याचे कवच\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nलठ्ठपणा आजार नसून, ती 'कॉस्मेटिक' सर्जरी असल्याचा सांगून विमा नाकारणाऱ्या कंपन्यांना आता विमा प्राधिकरणाने (इर्डा) दणका दिला आहे. त्यामुळे लठ्ठपणावरील अथवा वजन कमी करण्यासाठीच्या 'बॅरिअॅट्रिक सर्जरी'ला 'विम्या'चे कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लठ्ठपणामुळे त्रस्त असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तो कमी करण्यासाठी 'बॅरिअॅट्रिक सर्जरी'चा पर्याय शोधण्यात आला. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना लाखो रुपये खर्च येत होता. भरीस भर म्हणनू विमा कंपन्यांकडून 'बॅरिअॅट्रिक सर्जरी'साठी संरक्षणही नाकारले जात होते. त्यामुळे रुग्णांना भुर्दंड सहन करावा लागत होता.\n'लठ्ठपणा दूर करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक सर्जरी हा अत्यावश्यक उपचार बनला आहे. मात्र, विमा कंपन्यांनी हा खर्च देण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून विमा कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे काही कंपन्यांनी बॅरिअॅट्रिक सर्जरीचा खर्च देण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप अनेक विमा कंपन्या हा खर्च देत नसल्याने पुराव्यांसह विमा प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात आला. आमच्या प्रयत्नांची दखल घेऊन इर्डाने सर्वच विमा कंपन्यांना बॅरिअॅट्रिक सर्जरीसाठी विम्याचे संरक्षण देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे,' अशी माहिती 'ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया'चे माजी अध्यक्ष आणि बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी दिली.\nबॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. सतीश पट्टणशेट्टी म्हणाले, बॅरिअॅट्रिक सर्जरी केल्याने अनेकांना मधुमेहावर नियंत्रण तसेच वजन कमी करता येईल. अनेकांना या गोष्टी करण्याची इच्छा असली तरी पैशांअभावी शक्य होत नाही. मात्र, आता विमा लागू झाल्याने संबंधितांनी दिलासा मिळणार आहे.'\nदेशातील एकही विमा कंपनी बॅरिअॅट्रिक सर्जरीला विमा देण्याचे टाळू शकणार नाही. बीएमआय ३५ पेक्षा अधिक असेल, दम लागत असल्यास आणि मधुमेह असल्यास रुग्णाला बॅरिअॅट्रिक सर्जरी करावी लागते. आता या शस्त्रक्रियेचा खर्च विमा कंपन्यांना रुग्णांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी विमा कंपन्या प्रीमियमचा काय नियम करतात यावर सर्व अवलंबून आहे. काही कंपन्यांनी रुग्णाच्या स्थितीनुसार विमा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नव्याने विमा काढणाऱ्याला नव्या पॉलिसीमध्ये विमा संरक्षण देण्यात येईल.\nडॉ. शशांक शहा, बॅरिअॅट्रिक सर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\nकरोनाचा धसका; प्रवासी शिंकताच पायलटची विमानातून उडी\nपुण्यातील रस्त्यांवर वाहने चालविण्यास मनाई; अंमलबजावणी सुूरू\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nसाडेपाचशे जणांना रुग्णालयांतून डिस्चार्ज\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधा��� बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘बॅरिअॅट्रिक सर्जरी’लाही आता विम्याचे कवच...\nविजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू...\nभीषण अपघाताततिघे जागीच ठार...\nशिक्षकभरती होणार डिसेंबरअखेर पूर्ण...\nशहरातील पूरग्रस्तांचेपुन्हा सर्वेक्षण करणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/09/blog-post.html", "date_download": "2020-03-28T15:04:12Z", "digest": "sha1:JH3XWY2QGGRB2SJWEJK23YAUW46XTMEF", "length": 13443, "nlines": 53, "source_domain": "www.berkya.com", "title": "चंद्रशेखऱ बेहेरे यांचा राजीनामा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याचंद्रशेखऱ बेहेरे यांचा राजीनामा\nचंद्रशेखऱ बेहेरे यांचा राजीनामा\nबेरक्या उर्फ नारद - ४:२५ म.पू.\nमराठी पत्रकार परिषदेच्या 25 ऑगस्ट 2015 रोजी मुंबईतील प्रेस क्लबच्या सभागृहात झालेल्या बैठकीत परिषदेचे तत्कालिन कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.राजीनामा पत्रात ते म्हणतात की,मी 1 सप्टेंबर 2015 पासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार होतो मात्र माझ्यावर दाखल असलेल्या विविध न्यायालयीन खटल्यांमुळे मी अध्यक्षपदाची धुरा सांभाळू इच्छित नाही.\nचंद्रशेखर बेहेरे यांचा हा राजीनामा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला असून पुढील व्यवस्था होईपर्यत विद्यमान कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांना अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची सूचना केली आहे.\nचंद्रशेखर बेहेरे यांच्यावर नंदुरबारमधील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे विविध आठ गुन्हे दाखल आहेत.त्यातील काही प्रकऱणात त्यांना अटकही झालेली आहे.शिवाय ते ज्या नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य असल्याचे सांगतात तो नंदुरबार जिल्हा पत्रकार संघच 2007 पासून अस्तित्वात नसल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून समोर आलेलं आहे.जिल्हा संघाचा सदस्य हाच प��िषदेचा सदस्य असतो.मात्र नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघचं अस्तित्वात नसल्याने ते परिषदेचेही सदस्य नाहीत.परिषदेचा सदस्य नसलेली व्यक्ती परिषदेचा कार्याध्यक्ष अथवा अध्यक्ष होऊ शकत नाही हे वास्तवही त्यांच्या निदर्शनास समोर आल्यानंतर त्यांनी स्वखुषीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी राजीनामा देऊन परिषदेची संभाव्य बदनामी टाळल्याबद्दल कार्यकारिणीने त्यांना धन्यवाद दिले आहेत.चंद्रशेखर बेहेरे यांनी स्वतःहून आपल्यापदाचा राजीनामा दिलेला असल्याने आता त्यांचा परिषदेशी दुरान्वयानेही संबंध राहिला नसल्याचे परिषदेच्या पत्रकात स्पष्ट कऱण्यात आले आहे.\nपरिषदेच्यावतीने बेहेरे यांचे नाव अधिस्वीकृती समितीसाठी पाठविण्यात आले होते.मात्र ते नावही आता मागे घेण्यात येत असल्याचे परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा आणि सरचिटणीस यशवंत पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.\nअधिस्वीकृति समिति मध्ये 2 महिला सदस्य घेणार\nआता नामनिर्देशित सदस्य संख्या 9 वरुन 11 होणार\nएकूण समिति 27 सदस्यांची\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणू��� का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/bihar-thieves-writes-bhabhi-ji-bahut-aachi-hai-mirror-3411", "date_download": "2020-03-28T15:20:08Z", "digest": "sha1:FWYHDGW44QZVPKYN2VXVB2XMIZMUGROH", "length": 5036, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "लाखो रुपये लुटून जाता जाता चोरांनी आरशावर काय लिहिलंय पाहा....", "raw_content": "\nलाखो रुपये लुटून जाता जाता चोरांनी आरशावर काय लिहिलंय पाहा....\nहा फोटो बिहारची राजधानी पटना येथील हनुमान नगरच्या एका घरातला आहे. या घरात स्थानिक व्यावसायिक प्रवीण त्याच्या पत्नी सोबत राहतो. त्याच्या घरातल्या आरशावर लिहीलंय “भाभीजी बहुत अच्छी हैं” आणि खाली भाभीच्या नवऱ्याबद्दल म्हणजे प्रवीणबद्दल शिव्यांची लाखोली वाहिली आहे. या फोटो मागची गोष्ट आज जाणून घेऊया.\nहे काम बिहारच्या चोरांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी या घरात चोर घुसले आणि त्यांनी घरातून ६० लाख रुपयांचे दागिने चोरले. शिवाय ३५ लाख रुपये रोकड पण त्यांनी लंपास केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी किचनमधून तेल, पीठ, तांदूळ, मॅगीचे पॅकेट्स, टूथपेस्ट आणि सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर एवढं सगळं चोरून नेलं.\nएवढी मोठी चोरी होऊनही सध्या चर्चा मात्र आरशावर लिहिलेल्या मजकुराची आहे. हा मजकूर चोरांनी जाता जाता लिहिला आहे. चोरीच्यावेळी असं काय घडलं की चोरांनी आरशावर फीडबॅक लिहिला याबद्दल समजू शकलेलं नाही.\nआता जे लिहिलंय त्याबद्दल आपल्याला गम्मत वाटू शकते पण पोलिसांसाठी हा चोरांना पकडण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. हस्ताक्षरावरून चोराला नक्कीच पकडता येऊ शकतं. बिहारचे पोलीस या दिशेने तपास करतील असं सध्या तरी आपण गृहीत धरू शकतो. अशा पद्धतीने चोर पकडले गेले तर चोरांनी जाता जाता स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे असं म्हणता येईल.\nऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट पण कसे आणि कुठे\nलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी पार्ले-जी पाहा काय करतेय\nपुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती\n१.७० लाख कोटींचा मदतनिधी पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे जाणून घ्या एका क्लिकवर \nक्वारनटाईनने आपल्याला काय शिकवलं पाहा या १० मजेदार मीम्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0?page=2", "date_download": "2020-03-28T15:06:46Z", "digest": "sha1:V4ZLORLPVBTH4CS4TL4XI4HJVBYZ7VAN", "length": 4530, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nकल्याणमध्ये महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या\n'मार्ड' डॉक्टरांचा 'मेस्मा'ला विरोध\nराज्यात सरकारी डॉक्टरांवर पुन्हा लागणार ‘मेस्मा’\nटाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बसला अपघात, एक ठार, ३० जखमी\nवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी जे.जे.तील डाॅक्टर शिकले मल्याळम\nनालासोपारा स्फोटकप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक\nव्हिटॅमिनच्या जागी दिलं कॅन्सरचं औषध, विक्रेत्याचा परवाना रद्द\nसंपामुळं सरकारी रूग्णालयात रुग्णांचे हाल, शस्त्रक्रियाही रद्द\nबलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर अात्महत्या\n डाॅक्टर म्हणताहेेत, नो टेलिफोनिक कन्स्लटेशन\nरेल्वेत सापडलेल्या बाळाचं कामा रुग्णालयात बारसं\nशिकाऊ डाॅक्टरांच्या पालघरमधील प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i110926141516/view", "date_download": "2020-03-28T15:28:51Z", "digest": "sha1:U5C4ELE2WWZLDEH7PRGFO2ZW766IGGP5", "length": 10473, "nlines": 192, "source_domain": "www.transliteral.org", "title": "काशी खंड", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - प्रस्तावना\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १ ला\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २ रा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३ रा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ४ था\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ११ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सव्विसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय पंचवीसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चोविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय तेविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय बाविसावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C", "date_download": "2020-03-28T16:06:46Z", "digest": "sha1:PTSGS2FCCRPHOQZFO6VDKLB3LRFXDVY2", "length": 23603, "nlines": 311, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "किकी चॅलेंज: Latest किकी चॅलेंज News & Updates,किकी चॅलेंज Photos & Images, किकी चॅलेंज Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरि���ेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\n‘स्कल ब्रेकर चॅलेंज’चा धोका\n​बॉलिवूडमध्ये #10yearchallenge चा ट्रेंड\nअलीकडे बऱ्यापैकी व्हायरल झालेल्या गोष्टींमधली एक गोष्ट म्हणजे किकी चॅलेंज. या चॅलेंजचं खूळ डोक्यात घेऊन अनेकांनी जिवही धोक्यात टाकल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. पण हेच चॅलेंज जर तुमच्याऐवजी एखाद्या रोबोटनं स्वीकारलं तर वाचून अवाक झालात ना वाचून अवाक झालात ना हे चॅलेंज पूर्ण केलंय व्हीजेटीआयच्या 'अवित्रा' नावाच्या रोबोटनं. सध्या याचा व्हिडीओ कॉलेजमध्ये तुफान व्हायरल होतोय.\n'ब्रेनबाजी' नंतर 'पोलबाजी'ला मिळतोय भरघोस प्रतिसाद\n'बाजीनाऊ' अॅपवरील 'ब्रेनबाजी क्वीझ गेमला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'पोलबाजी' या डिजीटल लाइव्ह गेमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. 'जनता की आवाज' ही या शोची मध्यवर्ती संकल्पना असून या गेमच्या माध्यमातून स्पर्धकांना देशातील समस्यांवर आधारीत प्रश्न विचारले जातात.\nकाळासोबत जशा अनेक गोष्टी बदलल्या, तसे खेळ आणि खेळाचं साहित्यदेखील. मुख्यत्वे पूर्वीच्या अचल, अबोल खेळण्यांऐवजी नव्या पिढीला बोलणाऱ्या, हव्या तेवढ्या वेगानं धावणाऱ्या किंवा कोणतंही आव्हान सहज स्वीकारणाऱ्या व्यक्तिरेखांनी युक्त असे आभासी खेळ अधिक भावू लागले.\nkiki challenge: 'किकी चॅलेंज'मुळं तिघांना शिक्षा\nतरुणाईला किकी चॅलेंजचे खूळ लागले असतानाच लोकल प्रवासात याप्रकारे स्टंटबाजी करणाऱ्या तिघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या(आरपीएफ) पथकाने केलेल्या कारवाईने चांगलाच दणका दिला आहे.\n पुन्हा ऑनलाइन भीतीचं सावट पसरलंय... ब्लू व्हेल सारखा खुनी 'मोमो गेम' आलाय...या गेमच्या व्यसनापायी तासनतास एकाच जागी स्वमग्न बसणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. तरुणाईतील मोठा वर्ग मोबाइल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेला आहे.\nअभिनेता सुनील शेट्टी यांचा वाढदिवस अलीकडेच झाला त्यांची मुलगी अथिया शेट्टी हिनं त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता...\nरेवती देशपांडे, जोशी-बेडेकर कॉलेज ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने स्वछता पंधरवड्याच्या अंतर्गत स्वछता अभियान ...\nसोसेल का हा मीडिया\n'इंडिया अगेन्स्ट करप्शन' मोहीम असो, वा सध्या झपाट्यानं विस्तारत असलेलं 'किकी चॅलेंज'... सोशल मीडियाचा प्रभाव दिवसागणीक वाढतच आहे. याचे फायदे आहेत, तसेच धोकेही. त्यामुळं हे दुधारी शस्त्र म्यान करावं की, अभिव्यक्ती स्वतंत्र्य विनाबंधन अबाधित ठवावं, अशी गोंधळाची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विनाबंधन अबाधित ठेवावं, अशी गोंधळाची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.\nमुंबई टाइम्स टीमअवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकतं त्यामुळे अवयवदान करण्याचं आवाहन सातत्यानं केलं जातं...\nमुंबई: धावत्या लोकलमध्ये 'किकी' करणारे गजाआड\nजगभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेल्या 'किकी चॅलेंज'चं वेड अनेक तरुणांना लागलं आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लोकलमध्ये अशाच प्रकारे 'किकी' स्टंट करून जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\nलोकलमध्ये ‘किकी चॅलेंज’ स्टंट नको\nरेल्वे पोलिसांचे आवाहनम टा...\nलोकलमध्ये ‘किकी चॅलेंज’ स्टंट नको\nरेल्वे पोलिसांचे आवाहनम टा...\nलोकलमध्ये ‘किकी चॅलेंज’ स्टंट नको\nचालत्या वाहनांमधून किकी चॅलेंज स्टंट करण्याचे वेड लोकलपर्यंत पोहोचल्याची घटना नुकतीच मध्य रेल्वेवर समोर आली आहे. सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच येथे लोकल सुरू असतानाच एक तरुण किकी चॅलेंजचे स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.\nविनय राऊळ किकी चॅलेंज लोकप्रिय कॅनेडियन रॅपर ड्रेकचं 'इन माय फीलिंग्ज' हे गाणं सोशल मीडियावर सध्या गाजतंय...\n'किकी चॅलेंज' ठरतंय पोलिसांची डोकेदुखी\nकॅनेडियन रॅप सिंगर ड्रेकच्या 'इन माय फिलिंग्ज' या व्हिडिओतील 'किकी डु यू लव मी' या गाण्यानं तरुणाईला बेभान करून टाकलं आहे. पण या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर फिरणारे 'किकी चॅलेंज' मात्र दिवसेंदिवस पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. या चॅलेंजच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या स्टंटबाजीमुळे अनेक अपघात घडत आहेत.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/comedian/news", "date_download": "2020-03-28T16:09:05Z", "digest": "sha1:PB3BWLBV7H45ABEVSSRBDE3SXYUMIK6W", "length": 36479, "nlines": 349, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "comedian News: Latest comedian News & Updates on comedian | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने ख���ंद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nराजाप्रमाणे जगतो Mr. Bean, लग्झरी गाड्या, बंगल्यांचा आहे मालक\nडरहम येथे जन्मलेल्या रोवन यांनी ऑक्सफर्डमधील क्वींस कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग केलं. एटकिन्टसन हे जवळपास ८ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.\nवडापाव घेऊन कुणाल कामरा कृष्णकुंजवर, राज ठाकरेंना कार्यक्रमाचे निमंत्रण\nगेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. 'शटअप यार कुणाल' या आपल्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कुणाल कामरा कृष्णकुंजवर गेले होते. त्यांनीच ट्विटरवर फोटो शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.\nस्पाइस जेट, गो एअरचीही कुणाल कामरावर बंदी\nविमान प्रवासात पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत इंडिगो आणि एअर इंडियापाठोपाठ स्पाइसजेट व गो एअर या विमान कंपन्यांनीही बुधवारी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरावर प्रवासबंदीची कारवाई केली आहे.\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nपत्रकार अर्णब गोस्वामी याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरावर सहा महिन्यांची बंदी घातली होती. आता आणखी दोन विमान कंपन्यांनीही कुणाल कामरावर सहा महिन्यांची प्रवासबंदी घातली आहे. स्पाईस जेट आणि गो एअर या विमान कंपन्यांनी कामरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\nआचार्य अत्रे हे खरोखरीच एक अद्भुत रसायन होते. नाटककार, विडंबनकार, विनोदी साहित्यकार, कथालेखक, चित्रपटदिग्दर्शक, पटकथाकार, संवादलेखक, आत्मचरित्रकार, बालवाङ्मयकार, शिक्षणतज्ज्ञ, वैचारिक साहित्यकार, अनुवादक, कवी... अशी अत्रे यांची अनेक रूपे होती. त्याबरोबरच वक्ता, राजकीय पुढारी, संपादक, अशा त्यांच्या वास्तव जीवनातील विविध भूमिकाही तेवढ्याच जबरदस्त आणि लार्जर दॅन लाइफ होत्या. त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी माणसं होती, तशी त्यांच्या कटू, जिव्हारी लागणाऱ्या वाग्बाणांनी दुखावली गेलेली माणसंही खूप होती. त्यांच्या निधनाला पन्नास वर्षे लोटली, तरी त्यांच्या नावाभोवती तेच वलय, तोच दरारा आणि तोच आदर कायम आहे.\n‘मामां’च्या गावाला जाऊ या \nमराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार अशोक सराफ यांनी सिने-नाट्यसृष्टी गाजवली. मनोरंजनसृष्टीचे मामा अशी ओळख असलेल्या सराफ यांच्या अभिनयाचा ‘धूमधडाका’ पाहून आश्चर्यचकीत व्हायला होतं. एकांकिकांतून सुरुवात केलेल्या मामांची रंगभूमीवर एंट्री झाली होती ती विदूषकाच्या रुपात.\nनाटक- सिनेमातल्या ऑफरमध्ये वैविध्य हवं. मी पूर्णत: 'डिरेक्टर्स अॅक्टर' आहे, कशापद्धतीच्या भुमिका करु शकते हे दिग्दर्शक ओळखतील आणि त्यानुसार मी नक्की 'मोल्ड' होईल, असं म्हणणं आहे अभिनेत्री श्रेया बुगडेचं.....\nमुंबई टाइम्स टीम तरुणाईमध्ये सध्या स्टँडअप कॉमेडीची चांगलीच क्रेज आहे मग ते सोशल मीडियावरील व्हिडीओ असो वा स्टँडअपचे प्रत्यक्ष कार्यक्रम असो...\nगोविंदा मामामुळं भाचा 'टीव्ही शो'मधून गायब\nलोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये नुकत्याच एका भागामध्ये अभिनेते गोविंदा यांनी हजेरी लावली होती. मात्र या भागात शोचा सध्याचा हुकुमी एक्का मानला जाणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेक गायब होता.\nलोकप्रिय तेलगू अभिनेते वेणू माधव यांचे निधन\n'छत्रपती' आणि 'से' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे लोकप्रिय तेलगू विनोदी अभिनेते वेणू माधव यांचे बुधवारी निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. वेणू माधव यांना गेले काही दिवस यकृताच्या आजारासह अनेक आजारांनी ग्रासले होते. हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\n शक्य नाही; सुनील ग्रोवर ठाम\nकॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झालेलं भांडण सर्वश्रुत आहे. एकेकाळी छोट्या पडद्यावरची ही सुपरहिट जोडी होती. या जोडीनं त्यांच्यातले वाद मिटवून पुन्हा एकत्र यावं अशी चाहत्यांची इच्छा आहे.\nरंगभूमीवर गेली ३४ वर्षं मी हास्यकलाकार म्हणून कार्यरत आहे. सध्याच्या ताणतणावाच्या आयुष्यात हास्यकलाकार म्हणजे हास्यदूतच आहेत असे मला वाटते. या ३४ वर्षांच्या कालावधीत गेली २५ वर्षं मी माझ्या कलेच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक, दुःखानं पिचलेल्या, समाजाच्या प्रवाहात नसलेल्या अनेकांच्या जीवनात आनंद, हास्य निर्माण करत आहे.\nदिग्दर्शकाची कीकू शारदाविरूद्ध फसवणूकीची तक्रार\nबॉलिवूड कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांनी विनोदी अभिनेता कीकू शरदासहीत सहा जणांविरोधात पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. कीकू शारदा जोडला गेलेल्या 'द मुंबई फेस्ट' या चॅरिटेबल ट्रस्ट विरोधात ही ५०.७० लाखांनी फसवल्याची तक्रार करण्यात आली आहे.\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nदुबईत एका हॉटेलमध्ये शो करत असताना भारतीय वंशाचा कॉमेडियन मंजूनाथ नायडू याचा स्टेजवरच दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे स्टेजवर हृदयविकाराचा झटका आल्याने तो कोसळला तेव्हा हा अभिनयच आहे, असं समजून लोक त्याला हसत होते.\nदर्जाहीन विनोदामुळे थांबवलं होतं काम\n​स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणारे प्रसिद्ध अभिनेता जॉनी लिव्हर ‘एक टप्पा आऊट’ या मराठमोळ्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसणार आहेत. स्टँडअप कॉमेडीची आपण कधीच कदर केली नाही असं सांगतानाच दर्जाहीन विनोद आणि भूमिका येत असल्याने मध्यंतरी चित्रपटातलं काम थांबवल्याचं त्यांनी ‘पुणे टाइम्स’शी बोलताना स्पष्ट केलं.\nशक्ती कपूर, चंकी पांडे आणि गोविंदा कॉमेडीचे तीन एक्के\nया फोटोतल्या तिघांना ओळखलंत ना शक्ती कपूर, चंकी पांडे आणि गोविंदा या तीन विनोदवीरांनी प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावलंय. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी आलेल्या 'आंखे'मधून त्यांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं होतं.\nआवडत्या भूमिकेसाठी भाऊने दिला वेळ\nसध्या सगळ्यात व्यग्र कलाकारांपैकी एक म्हणजे भाऊ कदम एकाच वेळी अनेक गोष्टी तो करतोय 'नशीबवान' या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे...\nKBC: वैवाहिक जीवनासाठी बिग बींनी कपिलला दिला 'हा' कानमंत्र\nविनोदवीर कपिल शर्मा १२ डिसेंबरला त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चथरत हिच्याशी विवाहबद्ध होतो आहे. सिनेसृष्टीत या लग्नाची भरपूर चर्चा सुरू आहे. पण बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी मात्र कपिलला लग्नानंतरच्या आयुष्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.\nसुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल करणार\nमागील आठवड्यात हिमानी मालोंडे आणि शारदा पाल यांचा झालेला मृत्यू निश्चितच दुर्दैवी आहे. परंतु या दोन्ही मृत्यूंसाठी सध्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व व्यवस्थापनावर होणारे दोषारोपण तथ्यहीन आहेत.\nAIB च्या उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप\nवादग्रस्त यूट्यूब चॅनल 'एआयबी'मधील विनोदवीर उत्सव चक्रवर्ती याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्सव चक्रवर्ती अल्पवयीन मुलींना व्हॉट्सअॅपवर नग्न फोटो पाठवायला सांगायाचा, असा आरोप महिमा कुकरेजा नावाच्या महिलेने केला आहे.\nमराठी सांस्कृतिक क्षेत्र हे उत्तम विनोदाने ओतप्रोत भरले आहे मराठीत संपन्न, विविधांगी साहित्याची जशी श्रीमंत परंपरा आहे तशीच सिनेमा, नाटकांचीही आहे...\nKapil Sharma: कपिल शर्मा छोट्या पडद्यावर करणार कमबॅक\nविनोदवीर कपिल शर्मा लवकरच छोटा पडदा व्यापणार आहे. त्याचे खळखळून हसवणारे विनोद चाहत्यांना पुन्हा ऐकायला मिळणार आहेत. 'द कपिल शर्मा शो'चा होस्ट असलेल्या कपिलनं ऑक्टोबरपर्यंत छोट्या पडद्यावर वापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती\nप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा माझा गुरू आहे. त्याची सध्याची परिस्थिती बघून मन दुःखी होतं. रडू कोसळतं, अशा शब्दांत 'द कपिल शर्मा शो'मधील त्याची एकेकाळची सहकारी भारती सिंहनं आपल्या भावना व्यक्त केल्या.\n'ऋषी कपूर यांच्यात सेंस ऑफ ह्यूमरची कमतरता'\n​कॉमेडियन मल्लिका दुआ नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. मल्लिका नुकतीच एका चाट शोमध्ये सहभागी झाली होती. शोमध्ये' मल्लिकानं खास आपल्या स्टाइलनं उत्तरं दिली. पण अभिनेता ऋषी कपूर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं ती चर्चेत आली आहे.\nअक्षयच्या पॅडमॅन चॅलेंजवर मल्लिकाची टीका\nअभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा सिनेमा 'पॅडमॅन' मुळे खूपच चर्चेत आहे. तो सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशनचाच एक भाग म्हणून त्याने लोकांना 'पॅडमॅन' चॅलेंज दिलं आहे. यात सेलिब्रिटी आणि लोकही हातात सॅनिटरी पॅड घेतलेले फोटो शेअर करत आहेत. या 'पॅडमॅन चॅलेंज' वर कॉमेडियन मल्लिका दुआने टीका केली आहे.\nभारती सिंग अडकणार लग्नाच्या बेडीत\nप्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंग लवकरच हर्ष लिंबाचिया ह्याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ३ डिसेंबर रोजी दोघेही बोहल्यावर चढणार आहेत. भारती आणि हर्ष सोशल मीडियावरुन नेहमी त्यांचे फोटो पोस्ट करत असतात त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर भारतीने सोशल मीडियावर हर्षबरोबरचा फोटो टाकून त्यांच्या लग्नाची तारीखही जाहिर केली आहे.\nमोदींवरील मिमीक्रीमुळे श्याम रंगीला ब��हेर\nनोटाबंदीवेळी 'सोनम गुप्ता बेवफा' चा मिमीक्री करणारा प्रसिद्ध विनोदी कलाकार श्याम रंगीला काही दिवसांपासून अक्षय कुमारच्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमधल्या लीक व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी श्यामनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंदाजात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोवर मिमीक्री केली होती.\nBP वाढल्याने कपिल शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल\nछोट्या पडद्यावरील कॉमेडी किंग कपिल शर्माला बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं . सध्या कपिलची प्रकृती स्थिर आहे. रक्तदाब वाढल्याने कपिलला अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला तातडीनं अंधेरीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2020-03-28T16:15:00Z", "digest": "sha1:HJAIG6LDJUTI424PDWNIV33MTQS2XB7N", "length": 4521, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चौथ्या संघाचे युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चौथ्या संघाचे युद्ध\" वर्गातील लेख\nएकूण २७ पैकी खालील २७ पाने या वर्गात आहेत.\nबृहत् पोलंडचा उठाव (१८०६)\nसाचा:मोहिमचौकट चौथ्या संघाचे युद्ध\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१२ रोजी १७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2016/10/blog-post_18.html", "date_download": "2020-03-28T15:24:46Z", "digest": "sha1:3G3ZSR33B33EQEC2DYQCPRHMPU7DFRDP", "length": 11546, "nlines": 46, "source_domain": "www.berkya.com", "title": "महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये बदल....नजिर शेख सिटी इन्चार्ज !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये बदल....नजिर शेख सिटी इन्चार्ज \nमहाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये बदल....नजिर शेख सिटी इन्चार्ज \nबेरक्या उर्फ नारद - ६:२० म.पू.\nऔरंगाबाद - पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये अचानक बदल करण्यात आले आहेत.विनोद काकडे याची चिफ रिपोर्टर पदावरून अचानक गच्छंती करण्यात आली असून,सिटी इन्चार्ज म्हणून नजिर शेख याची नियुक्ती करण्यात आली आहे.मंगळवारी 6 वाजता हा अचानक निर्णय घेण्यात आला आणि अवघ्या काही मिनीटात बेरक्याच्या हाती ही माहिती आली.\nनजिर शेख हा सन 2012 ते 2014 या काळात चिफ रिपोर्टर होता.सन 2014 मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम केलेल्या विनोद काकडे यास चिफ रिपोर्टर करण्यात आले तर नजिर शेख यास विद्यापीठ बिट देण्यात आले होते.पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर काकडेची चिफ रिपोर्टर पदावरून गच्छंती करण्यात आली आणि पुन्हा क्राईम रिपोर्टर करण्यात आले.फौजदाराचा पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आल्यामुळे काकडे नाराज झाले आहेत तर दुसरीकडे हा बदल का करण्यात आला,याची माहिती बेरक्याच्या हाती लागली आहे.\nनजिर शेख हे काही वर्षापुर्वी कोल्हापुरात पुढारीमध्ये रिपोर्टर होेते.त्यांचे आणि पद्मश्रीचे जुने संबंध आहेत.शेख यांना पुढारीमध्ये निवासी संपादकपदाची ऑफर होती.ते पुढारीत जावू नये म्हणून राजेंद्रबाबूनी नजिर शेख यास सिटी इन्चार्ज करून टाकले तर काकडेंना मूळ पदावर आणले.या अचानक बदलामुळे महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये चर्चेला उधाण आले आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द��वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/---------3.html", "date_download": "2020-03-28T13:53:30Z", "digest": "sha1:NPJXHYKU4ZQRKAAVV6D72AY4GLTMX64I", "length": 23815, "nlines": 831, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कनकदुर्ग", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्व आहे. सुवर्णदुर्गाच्या समोरच्या किनाऱ्यावर हा किल्ला उभा आहे. सुवर्णदुर्ग संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत हर्णे गावाच्या किनाऱ्यावर दुर्गत्रयी बांधण्यात आली, ती म्हणजे गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड. हर्णेच्या दक्षिणेकडे समुद्रात घुसलेल्या एक टेकडीच्या प्रचंड कातळाच्या माथ्यावर उभारलेला हा छोटेखानी किल्ला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ ५ एकर आहे. कनकदुर्गाची उभारणी कोणी आणि केव्हा केली हे ज्ञात नाही. हर्णे गावाकडून कनकदुर्गाकडे जाणारी वाट आपल्याला एका पुलावरून थेट पायऱ्यांपाशी घेऊन जाते. या पायऱ्याच्या बाजुलाच डौलाने भगवा झेंडा फडकणारा भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज येथे पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायऱ्याच्या मार्गाने आपण पाच मिनिटांत कनकदुर्गावर पोहोचतो. पायऱ्यांवरुन आत गेले की उजव्या हाताला काही पाण्याची टाकी आहेत. इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे ती अगदी दुरावस्थेत व जवळपास बुजलीच आहेत. गडाच्या माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्या असून त्या भागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंत सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो याशिवाय उत्तरेकडे फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावर जास्त अवशेष नसल्याने अर्ध्या तासात आपला किल्ला पाहून होतो. सन १८६२ मधल्या एका संदर्भात ह्या दोन्ही किल्ल्यांची दुरावस्था नोंदली गेली आहे. ------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF)", "date_download": "2020-03-28T16:10:30Z", "digest": "sha1:AZE6K5UQJ3P42MZICLJVIMFG3ZSWJ5M3", "length": 6418, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंग (प्राचीन राज्य) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्राचीन महाजनपदांचा स्थानदर्शक नकाशा; अंग देश मगधाच्या पूर्वेस दाखवला आहे.\nअंग हे प्राचीन भारतातील एक राज्य व १६ महाजनपदांमधील एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदात आढळतो. बौद्ध ग्रंथांत अंग व वंग यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. महाभारतातील उल्लेखांनुसार आधुनिक भागलपुर, मुंगेर व त्यानजीकच्या बिहार व बंगाल यांमधील क्षेत्र अंग देशात मोडत असे. अंग देशाची राजधानी चंपा येथे होती. हे जनपद मगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी अंगाच्या राजांनी बृहद्रथ व ब्रह्मदत्ताच्या सहयोगाने मगधाच्या काही राजांना हरवलेही होते; परंतु कालांतराने त्यांचे सामर्थ्य क्षीण झाले व त्यांना मगधाकडून पराजित व्हावे लागले [१].\nराजा दशरथाचा मित्र लोमपाद व महाभारतातील कर्ण यांनी अंग देशावर राज्य केले होते.\n^ नाहर, डॉ. रतिभानु सिंह (इ.स. १९७४). प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास (हिंदी मजकूर). अलाहाबाद, भारत: किताबमहल. पान क्रमांक १११-११२.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअंग • अवंती • अश्मक • कांबोज • काशी • कुरू • कोसल • चेदी • पांचाल • मगध • मत्स्य • मल्ल • वत्स • वृज्जी • शूरसेन • गांधार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/karnataka-assembly-bypolls-on-15-seats-results-live-bjp/", "date_download": "2020-03-28T15:02:59Z", "digest": "sha1:YVZTMU45ARIO5QS2ERUFFOTI5ZF3ASO5", "length": 15862, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "येडियुरप्पा सरकारवरील संकट दूर; भाजप सहा जागा जिंकत आघाडीवर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News देश विदेश मुख्य बातम्या\nयेडियुरप्पा सरकारवरील संकट दूर; भाजप सहा जागा जिंकत आघाडीवर\nदिल्ली : कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतचा निकाल पाहता जनादेश भाजपच्या बाजूने आहे. भाजपने ०६ जागा जिंकल्या असून आघाडीवर आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने केवळ एक जागा जिंकली असून एका जागेवर आघाडी घेतली आहे.\nदरम्यान कर्नाटक विधानसभा पोटीनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडत आहे. एकूण १५ विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक पार पडली होती. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभा सभागृहातील तब्बल १७ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्यानं���र या ठिकाणी फेरनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत भाजपाला आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किमान 6 जागांवर विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे होते, ते ध्येय त्यांनी साध्य केले आहे.\nतसेच एका विधानसभा जागेवर अपक्ष आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेसने आपला पराभव स्वीकारला असून आम्ही मतदारांचा प्रतिसाद स्वीकार करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.\nसुरगाणा : डोंगऱ्या देव आणि पावरीचे सप्तसूर उमटले गोव्याच्या रंगमंचावर.. \n‘हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपाणी पुरीच्या पाण्यात चक्क अळ्या \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकांबळेंचा सेना प्रवेश ठरल्या वेळीच \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान\nआवर्जून वाचाच, जळगाव, शैक्षणिक\nजळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792713", "date_download": "2020-03-28T15:22:44Z", "digest": "sha1:QGEA6JTHPNHWDUWDOORPXK5MMFP2IGPR", "length": 3844, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संचारबंदीत लग्नसोहळा; दोन पोलीस निलंबित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » संचारबंदीत लग्नसोहळा; दोन पोलीस निलंबित\nसंचारबंदीत लग्नसोहळा; दोन पोलीस निलंबित\nऑनलाईन टीम / औरंगाबाद :\nसंचारबंदीच्या काळात औरंगाबादेतील सावंगी हर्सूल येथील एका मंगल कार्यालयात लग्न सोहळा पार पडल्याप्रकरणी सावंगी बीटचे जमादार प्रशांत अशोक नावंदे व गोपनीय शाखेचे जमादार नंदकिशोर संपत दांडगे यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ही कारवाई केली.\nजमावबंदी आदेश लागू असताना सावंगीत लग्न सोहळा पार पडला. याची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे नावंदे व दांडगे यांनी वरिष्ठांना देऊन कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र, त्यात कुचाराई केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर वधू पिता प्रल्हाद साळवे, वर पिता व मंगल कार्यालय मालक सुखदेव उत्तमराव रोडे या तिघांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतबला वादनात प्रयोगशीलता आवश्यक\nटिकटॉक ऍपवर बंदी घाला, उच्च न्यायालियात याचिका दाखल\nशरद पवार यांच्या हत्येचा कट \nअक्कलकोट मतदारसंघातील रस्ते विकासासाठी १६ कोटीचा निधी मंजूर\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255548:2012-10-12-20-39-01&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:01:32Z", "digest": "sha1:NMBBSZ4NJ24D5WHH25XUKOIWNVTAHOQ6", "length": 16822, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "दीपक शिंदे सह्य़ाद्री माणिक पुरस्काराने सन्मानित", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> दीपक शिंदे सह्य़ाद्री माणिक पुरस्काराने सन्मानित\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्या��ा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nदीपक शिंदे सह्य़ाद्री माणिक पुरस्काराने सन्मानित\nसह्य़ाद्री वाहिनीचे रायगड जिल्हा प्रतिनिधी दीपक शिंदे यांना काल सायंकाळी मुंबई येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे झालेल्या लक्स सह्य़ाद्री माणिक पुरस्कार २०११ सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. शिंदे यांनी केलेली ‘उधाणाचे पाणी’ ही वृत्तकथा सवरेत्कृष्ट ठरली. प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nदीपक अर्जुन शिंदे हे गेली १२ वर्षे मुंबई दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीचे रायगड जिल्ह्य़ाचे वृत्तप्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करून खडतर वाटचाल ते करीत आहेत. हिरवळ प्रतिष्ठानच्या महाड वार्ता या खासगी वृत्तवाहिनीमधून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सह्य़ाद्री वाहिनीचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. दरम्यान त्यांनी दै. नवशक्ती, दै. नवाकाळ, दै. सागर, दै. पुढारी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते. सह्य़ाद्री वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करताना दुर्गम भागात जाऊन त्यांनी वृत्तसंकलन केले आहे. यामध्ये पर्यावरण, पर्यटन, दुर्बल घटक व आदिवासींकरिता काम करणाऱ्या संस्थांचे सकारात्मक उपक्रम व त्यांना येणाऱ्या अडचणी, सेझविरोधी व त्यासारखी विविध आंदोलने, शासकीय खात्यातील सकारात्मक कामे, ऐतिहासिक गड किल्ल्यांचे संवर्धन, राजकीय घडामोडी, रायगड जिल्ह्य़ातील विविध समस्यांचे वृत्तसंकलन करण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पेण तालुक्यातील उधाणामुळे होणारे शेतीचे नुकसान या वृत्तकथेवरच त्यांना हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी त्यांना रायगड जिल्हा पत्रकार संघाचा कै. प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार, रायगड प्रेस क्लबचे वतीने देण्यात येणारा युवा पत्रकार पुरस्कार, ओम फाऊंडेशनचा रायगड रत्न, रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nमहाराष्ट्रातील वृत्तप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या प्रतिनिधींमधून या पुरस्कारासाठी तीन जणांचे नॉमिनेशन करण्यात आले होते. त्यातून दीपक शिंदे यांनी बाजी मारल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\n���्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://puneganeshfestival.com/single-post/4/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%AC!%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A5%A7%E0%A5%AC.%E0%A5%AC%E0%A5%A6%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%20%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87/puneganeshspecial", "date_download": "2020-03-28T15:14:19Z", "digest": "sha1:5C6WMXWX2HWV7I6FPQS4DRYN5LKDL4N2", "length": 18890, "nlines": 275, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "PuneGaneshFestival", "raw_content": "\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nडेस्कटॉप वॉलपेपर (Desktop Wallpaper)\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nडेस्कटॉप वॉलपेपर (Desktop Wallpaper)\n एका लाडवाचा लिलाव १६.६० लाख रुपये\nकालच राज्यात आणि राज्याबाहेरही आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाला निरोप देण्यात आला आहे. बाप्पाला आवडणारे मोदक, लाडू यांना या काळात चांगलीच मागणी असते. हैद्राबादच्या जवळ असणाऱ्या बाळापूर या गावात एका गणपतीचा प्रसाद असणाऱ्या ला़डूचा लिलाव झाला आहे. विशेष म्हणजे या लिलावात लाडूला थोडीथोडकी नाही तर तब्बल १६.६० लाख रुपये किंमत आली आहे. त्यामुळे लाडूच्या लिलावाचे मागील २५ वर्षातील सगळे रेकॉर्ड तुटले आहेत. हा गणपती येथील अतिशय प्रसिद्ध गणपती असून त्याच्या लाडूचा दर्वर्षी मोठा लिलाव करण्यात येतो. श्रीनिवास गुप्ता यांनी यावर्षी हा लाडू १६ लाख ६० हजार रुपयांना घेतला.\n२०१७ मध्ये या लाडूची किंमत १५.६० लाख होती तर २०१६मध्ये १४.६५ लाखांचा लिलाव झाला होता. या लाडूचे वजन २१ किलो असून १९९४ पासून या लाडूचा गणेश विसर्जनाच्या वेळी लिलाव करण्यात येतो. १९९४ मध्ये या लाडूचा ४५० रुपयांत लिलाव झाला होता. या लाडूचा लिलाव जिंकल्यानंतर गुप्ता म्हणाले, आतापर्यंत जेवढे लोक हा लाडू जिंकले ते यशस्वी झाले आहेत, त्यामुळे मीही यशस्वी होईन असा माझा विश्वास आहे. याठिकाणी आमदार टी.कृष्णा रेड्डी उपस्थित होते. या लाडूचा लिलाव जिंकल्यानंतर मीही राजकारणात यशस्वी झालो होतो असे ते म्हणाले. सकाळी ९ वाजता सुरु झालेला लाडूचा हा लिलाव १०.३० वाजता म्हणजेच साधारण दिड तासानी लगेच संपला. त्याम���ळे २५ वर्षांपासून लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या लाडूला विक्रमी किंमत आल्याचे चित्र आहे.\nकै नागेश शिल्पी यांनी बनवलेल्या या विलोभनीय मूर्तीला 'गरुड गणपती' असे नाव का पडले.\nपुण्यातील प्रसिद्ध नवसाला पावणारा दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा इतिहास\nश्रीलंबोदरानंद स्वामी यांचे समाधी स्थानावरील श्री गणेश\nआंध्रप्रदेशातील या गणेश मंदिरात दररोज वाढत आहे मूर्तीचा आकार\nपुण्यातील गणपतीची दहा हाताची सुरेख मूर्ती\nपुण्यात साकारतेय महिला गणेश मूर्तिकार\n‘जय मल्हार’ फेम रुपातल्या गणेशमूर्तीही यावेळचं वैशिष्ट्य\nकल्याणकरांनी जपली ‘मेळा गणपती’ची परंपरा\nपरदेशातील महाराष्ट्र मंडळातही उत्साहात विराजमान झाले लाडके गणपती बाप्पा...\n६५ व्या वर्षीही जपली शाडू गणेशमूर्ती कला\nतुळशीने दिला होता श्रीगणेशाला लग्न करण्याचा शाप, जाणून घ्या रोचक गोष्टी\nगौरायांच्या सजावटीतून टेकड्या वाचवा संदेश\nबाप्पाच्या पुजेचं साहित्य; आत्ताच करून ठेवा ही तयारी…\nदेखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे\nजाणून घ्या पुण्यातील मानाच्या पाच गणपतींविषयी…\nपुण्यातील मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे..........\nश्री गुरुजी तालीम मंडळ\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट\nआदर्शवत ‘मोहो गाव’, एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला ६५ वर्षे पूर्ण\nआगळे रुप : चार टन उसापासून नाशकात साकारले बाप्पा\n‘रजतनगरी’ च्या क्रीडा क्षेत्रातील ‘वैभव; श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ\nबाप्पावरचे अनोखे प्रेम; १५० गणपतींनी सजवले घर\nमहाडमध्ये गौराईचे धुमधडाक्‍यात आगमन\nखडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती\nजिवंत देखावे बनले गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड\nग्रामीण पथकांनी आणला मिरवणुकीत जोश\nकार्यकर्त्यांसह गणरायाचाही फेटय़ात रुबाब\nदगडूशेठ आणि मंडईच्या रथांनी डोळ्यांचे पारणे फेडले\nनिरोप देतो आता देवा, आज्ञा असावी \nपुढच्या वर्षी लवकर या \nविसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजन-तुकाराम मुंडे यांनी धरला ठेका\nगणपती बाप्पाचे नाव घ्या होळीत हे जाळा आणि दारिद्र्य टाळा\nपोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदाची मिरवणूक दोन तास अगोदर संपल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले\nपुणे गणेश फेस्टीवल डॉट कॉम व फिरस्ती महाराष्ट्राची आयोजित 10 दिवस 10 गणपती हेरिटेज वॉक ला प��णेकरांचा मोठा प्रतिसाद\nयंदाचा गणेशोत्सव आम्ही कसब्यात साजरा करत आहोत. मात्र, पुढीलवर्षीचा गणेशोत्सव श्रीनगरमधील गणपतयार या प्राचीन मंडळात साजरा करू\nमानाच्या गणपतींची थाटात मिरवणूक...विसर्जन -आकर्षक रथ, जिवंत देखावे आणि ढोल-ताशांचा निनाद\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\nसारसबागेतील सिद्धिविनायक उर्फ तळ्यातला गणपती\nकार्यालय : मार्केटयार्ड गुलटेकडी,पुणे - ४११०३७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/227", "date_download": "2020-03-28T15:34:29Z", "digest": "sha1:LGFCVDCKUI5IFKFURKGJQC43NM3666GQ", "length": 28409, "nlines": 324, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मानवजातीची कथा | तरवारीचें व फांसाचें थैमान 20| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतरवारीचें व फांसाचें थैमान 20\nहॅनिबॉल कार्थेजहून येणार्‍या सैन्याची व वाहतुकीची वाट पाहत होता. आपण लवकरच मदतीस येतों असा त्याचा भाऊ हस्द्रुबॉल याचा निरोप आला. नीट सुसज्ज असें प्रचंड सैन्यच नव्हे तर रोमला वेढा घालण्यासाठीं जरूर तीं यंत्रेंहि घेऊन हस्द्रुबॉल येणार होता.\nहस्द्रुबॉल विजयी होत होत उत्तरेकडून आल्प्सच्या मार्गानें येत होता. त्यानें स्पेनमधील रोमन शिबंदीचा फन्ना उडविला होता व तो आतां इटलींत येणार होता. ही विजयकर्ता कानीं पडतांच हॅनिबॉल आनंदला व आपली आणि हस्द्रुबॉलची गांठ कोठें पडावी हें त्यानें ठरविलें. दोघांची गांठ पडल्यावर दोघेहि टायबर नदीच्या तीरावरील रोम शहरावर चालून जाणार होते.\nहॅनिबॉल हस्द्रुबॉलची वाट पाहत असतां हस्द्रुबॉलऐवजीं रोमन लोकांनींच त्याला एक अभिनंदनपर भेट पाठविली. हॅनिबॉल ती उघडून पाहूं लागला तों आंत त्याला काय आढळलें त्याच्या भावाचें मुंडकें रोमन लोकांनीं हस्द्रुबॉलच्या सैन्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार केलें होतें.\nभावाच्या मरणामुळें हॅनिबॉलच्या आशा धुळीस मिळाल्या ; त्याचे मनोरथ ढांसळले. इटलींत यापुढें एक क्षणहि राहणें उपयोगी नव्हतें ; नव्हे, तें मूर्खपणाचेंच ठरलें असतें. हस्द्रुबॉलवर मिळालेल्या विजयामुळें रोमनांनींहि चढाई सुरू करून भूमध्यसमुद्रांतून एक सैन्य खुद्द कार्थेजवर पाठविलें. कार्थेज संकटांत पडलें. हॅनिबॉलला स्वत:च्या नगरीच्या रक्षणार्थ धांवपळ करीत मागें फि��ावें लागलें. किती तरी वर्षांनीं तो स्वदेशांत परत आला होता. तो भरतारुण्यांत इटलींत गेला होता ; त्या वेळीं त्याच्या नसांनसांत रोमनांचा द्वेष भरला असून त्याला तेव्हां विजयाबाबत खात्री होती. पण आतां त्याच्या डोळ्यांवरची झांपड उडाली होती ; तो हताश होऊन वृध्दावस्थेंत कार्थेजला परतला होता. त्याच्या मनांतील द्वेषबीजाचेंच आतां निराशेच्या हलाहलांत रूपान्तर झालें होतें व तें त्याला सारखें जाळीत होतें. त्याच्या देवांनीं त्याची वंचना केली होती. आपला नक्की पराजय होणार हें जाणून तो लढत होता—गमावलेल्या गोष्टीसाठीं लढत होता. तरीहि तो डगमगला नाहीं. सैन्याचे अवशिष्ट जीर्णशीर्ण भाग घेऊन तो उभा राहिला. ख्रि.पू. २०२ मध्यें झामा येथें रोमनांची व त्याच्या सैन्याची गांठ पडली. कार्थेजियनांचा पुरा मोडा झाला. हॅनिबॉलनें तहाचीं बोलणीं सुरू केलीं.\nहॅनिबॉल कार्थेजमध्यें कांही दिवस सार्वजनिक खात्यांचा मंत्री म्हणून काम करीत होता. पण आपल्या अमर द्वेषाच्या शमनार्थ रोमवर पुन्हां जंगी स्वारी करण्याची तयारी तो गुप्तपणें करीत असल्याची कुणकूण कानीं आल्यामुळें रोमनांनीं साशंक होऊन कार्थेजकडे हॅनिबॉलला आपल्या ताब्यांत देण्याची मागणी केली. आपल्या भावाचा क्रूरपणें करण्यांत आलेला वध डोळ्यांसमोर असल्यामुळें हॅनिबॉल आश्रयार्थ आशियामायनरमध्यें अ‍ॅन्टिओकसच्या दरबारीं पळून गेला.\nपण रोमन तेथेंहि त्याच्या पाठोपाठ आले. तो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं अशी सारखी धांवपळ करीत होता व शत्रूहि सारखे त्याचा पाठलाग करीत होते. शिकारी कुत्रे पाठीस लागावे त्याप्रमाणें रोमन त्याचा पिच्छा सोडीनांत. वन्य पशूंची शिकार करणें हा तर रोमनांचा आवडता खेळ होताच ; पण पराभूत व भयभीत शत्रूची शिकार करणें हा त्यांचा त्याहूनहि आवडता खेळ होता. शेवटीं काळ्या समुद्राच्या तीरीं बिथिनिया येथें तो पकडला गेला. निसटून जाणें अशक्य असें वाटलें तेव्हां त्यानें आत्महत्या केली. 'रोमनांची चिंता सरावी, त्यांना हायसें वाटावें म्हणून मी स्वत:च स्वत:ला मारून घेतों' असें तो उपहासानें म्हणाला.\nम्हातार्‍या व अगतिक हॅनिबॉलचा सूडबुध्दीनें असा सारखा पाठलाग करणें हें खरोखर गुन्हेगारींचे कृत्य होतें. पण पुढें सर्व कार्थेज शहराचा जो जाणूनबूजूस खून करण्यांत यावयाचा होता त्या नीचतम व अति ���यानक गुन्ह्याची ती केवळ नांदी होती ; त्या घोरतम पापाची ही केवळ प्रस्तावना होती.\nकार्थेज शहराचा बळी कसा घेण्यांत आला ती कथा पुढील प्रकरणांत सांगूं.\nतरवारीचें व फांसाचें थैमान 1\nतरवारीचें व फांसाचें थैमान 2\nतरवारीचें व फांसाचें थैमान 3\nतरवारीचें व फांसाचें थैमान 4\nतरवारीचें व फांसाचें थैमान 5\nतरवारीचें व फांसाचें थैमान 6\nतरवारीचें व फांसाचें थैमान 7\nतरवारीचें व फांसाचें थैमान 8\nतरवारीचें व फांसाचें थैमान 9\nतरवारीचें व फांसाचें थैमान 10\nतरवारीचें व फांसाचें थैमान 11\nतरवारीचें व फांसाचें थैमान 12\nतरवारीचें व फांसाचें थैमान 13\nतरवारीचें व फांसाचें थैमान 14\nतरवारीचें व फांसाचें थैमान 15\nतरवारीचें व फांसाचें थैमान 16\nतरवारीचें व फांसाचें थैमान 17\nतरवारीचें व फांसाचें थैमान 18\nतरवारीचें व फांसाचें थैमान 19\nतरवारीचें व फांसाचें थैमान 20\nतरवारीचें व फांसाचें थैमान 21\nतरवारीचें व फांसाचें थैमान 22\nतरवारीचें व फांसाचें थैमान 23\nतरवारीचें व फांसाचें थैमान 24\nतरवारीचें व फांसाचें थैमान 25\nतरवारीचें व फांसाचें थैमान 26\nतरवारीचें व फांसाचें थैमान 27\nतरवारीचें व फांसाचें थैमान 28\nतरवारीचें व फांसाचें थैमान 29\nतरवारीचें व फांसाचें थैमान 30\nतरवारीचें व फांसाचें थैमान 31\nतरवारीचें व फांसाचें थैमान 32\nतरवारीचें व फांसाचें थैमान 33\nतरवारीचें व फांसाचें थैमान 34\nतरवारीचें व फांसाचें थैमान 35\nतरवारीचें व फांसाचें थैमान 36\nतरवारीचें व फांसाचें थैमान 37\nतरवारीचें व फांसाचें थैमान 38\nतरवारीचें व फांसाचें थैमान 39\nतरवारीचें व फांसाचें थैमान 40\nतरवारीचें व फांसाचें थैमान 41\nतरवारीचें व फांसाचें थैमान 42\nतरवारीचें व फांसाचें थैमान 43\nतरवारीचें व फांसाचें थैमान 44\nतरवारीचें व फांसाचें थैमान 45\nतरवारीचें व फांसाचें थैमान 46\nतरवारीचें व फांसाचें थैमान 47\nतरवारीचें व फांसाचें थैमान 48\nतरवारीचें व फांसाचें थैमान 49\nतरवारीचें व फांसाचें थैमान 50\nतरवारीचें व फांसाचें थैमान 51\nतरवारीचें व फांसाचें थैमान 52\nतरवारीचें व फांसाचें थैमान 53\nतरवारीचें व फांसाचें थैमान 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 1\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 2\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 3\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 4\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 5\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 6\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 7\nखर्‍या संस्कृतीचा प्���ारंभ 8\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 9\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 10\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 11\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 12\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 13\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 14\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 16\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 17\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 18\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 19\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 20\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 21\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 23\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 24\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 25\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 27\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 28\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 29\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 30\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 33\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 35\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 37\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 39\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 40\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 42\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 43\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 44\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 45\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 46\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 48\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 50\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 52\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 53\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 55\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 57\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 58\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 60\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 61\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 63\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 65\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 66\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 67\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 68\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 69\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 70\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/boat-marina-center/225125.html", "date_download": "2020-03-28T14:31:32Z", "digest": "sha1:3D3TZ6GGG7E2BJISRCBDTKNKB6TXP6UG", "length": 22665, "nlines": 295, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra नवी मुंबई ते अलिबाग अवघ्या एका तासात", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना ��्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nनवी मुंबई ते अलिबाग अवघ्या एका तासात\nमुंबई. नवी मुंबई ते आलिबाग अंतर तीन तासांवरून फक्त एक तासात पार करण्यात येणार आहे. बोट प्रवासाच्या मरिना सेंटरचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बोट टर्मिनस 111 कोटींचे आहे. नवी मुंबईवरून आलिबागला जाण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो. तर मुंबई गाठण्यासाठी एक तास अपुरा पडतो. मात्र भविष्यात हे दोन्हीकडे पोहचण्याचा वेळ कमालीचा घटणार आहे. नेरूळ येथे उभे राहत असलेल्या मरिना सेंटर मधून सुटणाऱ्या बोटी अलिबागला फक्त एक तासात आणि मुंबईला अर्धा तासात पोहचणार आहेत. 111 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून एक वर्षात तो कार्यरत होणार आहे. रस्ते आणि रेल्वे प्रवासावर मर्यादा येत असल्याने राज्य शासनाच्या मेरिटाईम बोर्डाकडून पर्यायी सागरी वाहतूकीकडे विशेष लक्ष देण्यात आले. याचाच परिणाम म्हणजे नवी मुंबईत उभा राहत असलेले नेरूळ येथील मरिना सेंटर सिडको आणि मेरिटाईम बोर्डाकडून 111 कोटी खर्च करून बोट टर्मिनसची उभारणी नेरूळ खाडीत केली जात आहे. मरिना सेंटर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाहून नेरूळ ते अलिबाग , नेरूळ ते मुंबई अशा बोटी सुटणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात ठाणे , वसई विरार आणि कल्याण डोंबिवली शहराला बोटींच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. विना प्रदूषण, विना वाहतूक कोंडी, कमी वेळेत आणि कमी खर्चात बोटीने इच्छित स्थळी पोहचतां येणार असल्याने लोकांनाही याची उत्सुकता लागली आहे. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे , सिडको आधिकारी आणि मेरिटाईम बोर्डाच्या आधिकार्यांनी या मरिना सेंटरला भेट देत याची पाहणी केली. सध्याच्या कामाची गती पाहता येत्या सहा महिन��यात या बोट टर्मिनची उभारणी पूर्ण होणार असल्याचे यावेळी ठेकादारांकडून सांगण्यात आले. भव्य अशा बोट टर्मिनसवर प्रवाशी तिकिट खिडकी, फूड कोर्ट, प्रतिक्षा कक्ष , कार आणि बस पार्किंग अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nमुंबईतील ह्या बड्या रुग्णालयांतही 'कोरोना'साठी स्वतंत्र खाटांचे मोठे व्यवस्थापन\nखासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार - यशवंत जाधव\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला कौतुकास्पद निर्णय, जाणून घ्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थायी आणी इतर समित्यांच्या निवडणुका स्थगित\nलॉकडाउनमुळे स्मार्टफोनच्या तुलनेत टिव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर ��डकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/phonetic_help", "date_download": "2020-03-28T15:11:43Z", "digest": "sha1:TETE2SS7AWSIG76JX6BDYKFNYT3VE6PV", "length": 14067, "nlines": 240, "source_domain": "aisiakshare.com", "title": " टंकलेखन मदत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'ऐसी अक्षरे'वर 'गमभन' वापरून नागरी लिपीत टंकन करण्याची सोय केलेली आहे.\nअ आ इ ई उ ऊ\nए ऐ ओ औ अं अ:\nऋ लृ ॐ अ‍ॅ ऑ\nक ख ग घ ङ\nच छ ज झ ञ\nट ठ ड ढ ण\nत थ द ध न\nप फ ब भ म\nय र ल व श\nष स ह ळ क्ष ज्ञ\n (उच्चारी दंड) ॥ ग॒ ग़\nगोंधळात टाकणारे काही शब्द:\nअसत् = asatt + बॅकस्पेस (हलन्त अथवा पाय मोडलेली अक्षरे लिहीण्यासाठी ज्या अक्षराचा पाय मोडायचा आहे त्याच्यापुढे आणखी एक व्यंजन लिहून 'बॅकस्पेस' हे बटण वापरावे.\n*तसेच अकारान्त शब्दाच्या शेवटी a लिहीण्याची गरज नाही. वर दिलेली सर्व व्यंजनं शेवटच्या a शिवायही तशीच दिसतात.\nही मदत उपलब्ध केल्याबद्द्ल धन्यवाद \nटंकन साहाय्यासाठी त्याच टॅबमध्ये नवीन पान\nजर आधीच्या पानावर काही लिखाण करीत असता टंकन साहाय्याची आवश्यकता भासली आणि टंकनसहाय्यवर टिचकी मारली असता त्याच टॅबमध्ये नवीन पान उघडते. अशाने अर्धवट केलेले लिखाण नष्ट होते. टंकनसाहाय्याचे पान नेहमी नवीन टॅबमध्ये उघडेल किंवा पॉपअप स्वरूपात येईल अशी व्यवस्था झाल्यास उत्तम.\nपॉप-अप करण्यासाठी थोडा वेळ लागेल. फायरफॉक्स वापरकर्त्यांना कदाचित थोडा त्रास शकेल. सध्या नवीन टॅबमधे ही लिंक उघडेल अशी व्यवस्था केली आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nही सोय तत्परतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. अर्थात पॉपअपची सोय झाल्यास सोन्याहून पिवळे\n (आत्ता कॉपी-पेस्ट केले आहे.)\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nआभार.. माहिती मूळ धाग्यात\nआभार.. माहिती मूळ धाग्यात 'अ‍ॅ'डवली आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n वर अ‍ॅडवलेले दिसले नाही म्हणून खवचटपणे विचारले आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nकसं लिहायचं ते \"ठॉ\"उक नै ब्वा\nबादवे, नुक्ता द्यायचा असे�� उर्दू स्टाइल तर असा देता येइलः-\nउर्दू मध्ये जहाज मधील ज मध्ये नुक्ता देतात की नाही ठॉउक नाही, इथे फक्त उदाहरण म्हणून दिले आहे.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nमी आजच इथे सदस्य झालो.\nमराठीत टंकन करण्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/when-pm-narendra-modi-missed-a-step-at-atal-ghat-in-kanpur/videoshow/72615468.cms", "date_download": "2020-03-28T16:21:57Z", "digest": "sha1:XYZE7MWSR4ESFCS55FO7CUXFTS2Z4ECG", "length": 7591, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "when pm narendra modi missed a step at atal ghat in kanpur - अटल घाटावर चालताना पंतप्रधान मोदी घसरले, Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nअटल घाटावर चालताना पंतप्रधान मोदी घसरलेDec 15, 2019, 01:42 AM IST\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कानपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी 'नमामी गंगे' अभियानातंर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेले असता अटल घाटावर पायऱ्या चढताना त्यांचा पाय घसरला. त्यावेळेस त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना लगेचच सावरलं.\nकरोना- हास्य जत्रेची टीम म्हणते, 'आम्हाला काही फरक पडत नाही\nमाशांमुळं होऊ शकतो करोनाचा फैलाव पाहा काय सांगतायेत अमिताभ बच्चन\nजमावबंदी असतानाही नमाज पठणासाठी गर्दी\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्णी- मोने\nकरोना व्हायरस: तुम्ही घराबाहेर पडला नाहीत तर काय होईल\nमालेगावमध्ये एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nअन् शरद पवारांनी मांडला बुद्धिबळाचा डाव\nआनंद शिंदे यांचं करोनावरील गाणं ऐकलंत का\nकेंद्र सरकारचं मोठं पॅकेज; कोणाला काय मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2019/05/12/kairi-rice/", "date_download": "2020-03-28T14:44:24Z", "digest": "sha1:4ILAQSJB42WMHVFTMYH4O3F7VXZGSYOV", "length": 9129, "nlines": 172, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Kairi Rice (कैरीचा भात) - Raw Mango Rice | My Family Recipes", "raw_content": "\nहा एक सोपा भाताचा प्रकार आहे ज्यात कच्ची कैरी घातली जाते. कैरीच्या थोड्या आंबट चवीचा खमंग भात खूप चविष्ट लागतो. नेहमीच्या पुलावाला हा एक स्वादिष्ट पर्याय आहे. हा भात थंड / गरम कसाही छान लागतो. शिळा भात वापरून ही हा भात बनवू शकता. वरून फोडणी घातलेला, तळलेले शेंगदाणे आणि काजू घातलेला हा कैरीचा भात नक्की करून बघा.\nकच्चे शेंगदाणे अर्धा कप\nकिसलेलं सुकं खोबरं अर्धा कप\nसाखर १ चमचा (चवीनुसार कमी /जास्त करा)\nठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा\nउडीद डाळ १ चमचा\nसुक्या लाल मिरच्या ४–५\n१. तांदूळ धुवून प्रेशर कुकर मध्ये भात करून घ्या. एका परातीत पसरून गार करून घ्या.\n२. सुकं खोबरं गुलाबी रंगावर भाजून ताटलीत काढून घ्या.\n३. कैरी सोलून किसून घ्या.\n४. एका छोट्या कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग घालून फोडणी करा. उडीद डाळ घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. शेंगदाणे घालून लालसर परतून घ्या. काजूगर घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. सुक्या लाल मिरच्या मध्ये उभी चीर देऊन घाला आणि कढीपत्ता घाला.\n५. ही फोडणी परातीतल्या भातावर घाला. सुकं खोबरं हाताने चुरून घाला.\n६. भातात मीठ, साखर, हिरवी मिरची घालून नीट मिक्स करा .\n७. आता अर्धी किसलेली कैरी घालून मिक्स करा. चव पाहून आणखी लागेल तशी उरलेली कैरी घाला.\n८. हा भात गार किंवा गरम कसाही छान लागतो. गरम हवा असेल तर पातेलीत काढून झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढा किंवा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घ्या.\n९. कैरीचा चविष्ट भात पापड आणि दह्याबरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/12/uddhav-thackerays-decisions-about-cases-registered-against-nanar-project-and-aarey-agitators/", "date_download": "2020-03-28T14:05:18Z", "digest": "sha1:F4T7ITIESLIY6VH3KNWL6RPY5GOKFZBY", "length": 6205, "nlines": 85, "source_domain": "kalamnaama.com", "title": "महाराष्ट्र सरकारकडून लवकरच दाऊदवरील गुन्हे मागे घेईल -भाजप नेते मोहित भारतीय – Kalamnaama", "raw_content": "\nमहाराष्ट्र सरकारकडून लवकरच दाऊदवरील गुन्हे मागे घेईल -भाजप नेते मोहित भारतीय\n'सूत्रांनुसार, महाराष्ट्र सरकारकडून लवकरच दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीन चिट देण्याची शक्यता आहे,' कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर भाजपने टिका केली आहे. ‘सूत्रांनुसार, महाराष्ट्र सरकारकडून लवकरच दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीन चिट देण्याची शक्यता आहे,’ कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे. घाई करा थोडेच दिवस बाकी आहेत, असं ट्विट मुंबई भाजपचे सरचिटणीस मोहित भारतीय केलं आहे.\nउद्धव ठाकरे यांनी रविवारी कारशेडविरोधी आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला होतो. तसंच उद्धव ठाकरे यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ७२ जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश सोमवारी दिला आहे. नाणार प्रकल्प रद्द करा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.\nPrevious article पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/15.html", "date_download": "2020-03-28T13:56:51Z", "digest": "sha1:3RT3ZX67MQ3U2CBCT7AVYB2UKU7RPR4K", "length": 13075, "nlines": 240, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "रामभक्त हनुमान - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > देवता > हनुमानाच्या गाेष्टी > रामभक्त हनुमान\nएकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ' तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.\nमुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते. रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता. म्हणूनच ���्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता. आपणसुद्धा सेवा करायला पटकन पुढे आलो, तर देवाची लाडकी मुले होऊ.\nहनुमानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा \nराम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256986:2012-10-21-21-33-41&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:06:29Z", "digest": "sha1:65V2K6SZU4BTDIMSJIQTZJ2V2FP2QSKS", "length": 15548, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "वीज दरवाढीविरोधात ‘निमा’ची आज बैठक", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वीज दरवाढीविरोधात ‘निमा’ची आज बैठक\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nवीज दरवाढीविरोधात ‘निमा’ची आज बैठक\nमहावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या वीज दरवाढीला विरोध करण्यासाठी येथील सर्व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व उद्योजकांची सोमवारी दुपारी चार वाजता नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) येथे बैठक होणार आहे.\nवाढती महागाई, जागतिक आर्थिक मंदी व जागतिक पातळीवर सुरू असलेल्या स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादनांचा दर्जा वाढविणे, अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत उद्योजकांनी उद्योग सुरू ठेवला आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीतर्फे दरवाढ करून उद्योगांना आणखी अडचणीत आणले आहे. महावितरणच्या वीज दरवाढ निर्णयास विरोध करण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी औद्योगिक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत २५ ऑक्टोबर रोजी एक दिवस उद्योग बंद ठेवण्यासह जोपर्यंत वीज दर कमी होत नाहीत तोपर्यंत वीज बिल न भरणे तसेच ३० ऑक्टोबपर्यंत मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणे, असा निर्णय घेण्यात आला. वीजदरवाढीस महाराष्ट्रातून विरोध होत असतानाही निमाने याआधी बंद न ठेवता १० ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन दरवाढीस तीव्र विरोध असल्याच्या भावना मुख्य अभियंता प्रभाकर शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आता नाशिकमधील औद्योगिक संघटनांच्या उद्योजक, सभासदांच्या बैठकीत २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंदमध्ये सहभागी होणे व आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात येणार आहे. बैठकीस औद्योगिक संघटनांच्या उद्योजक सभासदांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष मनीष कोठारी, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर आदींनी केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी ��िळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27817", "date_download": "2020-03-28T15:01:57Z", "digest": "sha1:QDDDELWAW27AH7OS3QEGEKPJC2RWKSKY", "length": 16154, "nlines": 194, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 59| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 59\nज्या पंचवर्गीय भिक्षूंना बुद्ध भगवंताने पहिला धर्मोपदेश केला त्यांची माहिती सुत्तपटिकात फारच थोडी सापडते. पहिल्या प्रथम जयाला बौद्धधर्माचा तत्त्वबोध झाला तो अज्ञात कौण्डिन्य चिरकालाने राजगृहाला आला व त्याने बुद्धाला साष्टांग प्राणिपात केला असा उल्लेख संयुक्तनिकायातील वंगीस संयुत्तात (नं. ९) सापडतो. दुसरा पंचवर्गीय भिक्षु अस्साजि (अश्वजित) राजगृह येथे आजारी होता व त्याला भगवंताने उपदेश केला अशी माहिती खन्धसंयुत्ताच्या ८८ व्या सुत्तात आली आहे. या दोघांशिवाय बाकी तिघांची नावे सुत्तपिटाकात मुळीच सापडत नाहीत. जातकाच्या निदानकथेत व इतर अट्ठकथांतून या पंचवर्गीय भिक्षूंची थोडीबहुत माहिती सापडते, तिचा सारांश असा –\nरामो धजो लक्खणो चापि मन्ती\nकोण्डञ्ञो च भोजो सुयामो सुदत्तो\nएते तदा अट्ठ अहेसं ब्राह्मणा\n‘राम, ध्वज, लक्खण (लक्ष्मण), मन्ती (मंत्री), कोण्डञ्ञ (कौण्डिन्य), भोज, सुयाम आणि सुदत्त हे आठ षडेग वेद जाणणारे ब्राह्मण होते, त्यांनी बोधिसत्त्वाचे भविष्य वर्तविले.’\nयापैकी सातांनी बोधिसत्त्व गृहस्थाश्रमात राहिला, तर चक्रवर्ती होईल, आणि गृहस्थाश्रम सोडून संन्यासी झाला तर सम्यकसंबुद्ध होईल, असे द्विधा भाकित केले. या आठांत कौण्डिन्य अगदी तरुण होता. त्याने बोधिसत्त्व निस्संशय सम्यकसंबुद्ध होणार असे एकच भविष्य वर्तविले. द्विधा भविष्य वर्तविणार्‍या सात ब्राह्मणांनी घरी जाऊन आपल्या मुलांना सांगितले की, “आम्ही आता वृद्ध झालो आहोत, आणि सिद्धार्थ राजकुमार बुद्ध झाला, तर ते पाहण्याचे आमच्या नशिबी नाही. तो जर बुद्ध झाला तर तुम्ही त्याच्या संघात प्रवेश करा.”\nबोधिसत्त्वाने गृहत्याग केला, तेव्हा एकटा कौण्डिन्य हयात होता. बाकी सात ब्राह्मणांच्या मुलांपाशी जाऊन तो म्हणाला, “सिद्धार्थकुमार परिव्राजक झाला आहे. तो खात्रीने बुद्ध होणार. त्याच्या मागोमाग आपणही परिव्राजक होऊ.”त्या तरुणांपैकी चौघांनी कौण्डिन्याचे वचन मान्य केले; व त्याच्या बरोबर प्रव्रज्या घेऊन ते बोधिसत्त्वाच्या मागोमाग गेले. हे पाच जण पुढे पंचवर्गीय या नावाने प्रसिद्धीस आले. त्यांची नावे महावग्गात आणि ललितविस्तरात सापडतात, ती येणे प्रमाणे :-- कौण्डञ्ञ (कौण्डिन्य), वप्प (वाष्प), भद्दिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वजित).\nपरंतु वर दिलेली पंचवर्गीयांची माहिती दंतकथात्मक दिसते. गोतमकुमार बुद्ध होणार अशी जर कौण्डिन्याची खात्री होती, तर त्याला उरुवेलेत सोडून कौण्डिन्य वाराणसीला कां गेला बोधिसत्त्वाने शरीराला लागणारा आहार घेण्याला सुरुवात केल्याबरोबर कौण्डिन्याची पूर्ण श्रद्धा कशी नष्ट झाली बोधिसत्त्वाने शरीराला लागणारा आहार घेण्याला सुरुवात केल्याबरोबर कौण्डिन्याची पूर्ण श्रद्धा कशी नष्ट झाली मला वाटते की, हे पंचवर्गीय भिक्षु पूर्वी आळार कालामाच्या पंथातील असून शाक्यांच्या किंवा त्याच्या आसपासच्या प्रदेशात राहत असत. तेथे त्यांची व बोधिसत्त्वाची मैत्री जमली. ते सर्वच ब्राह्मण होते, असेही म्हणता येत नाही. आळार कालामाच्या आणि उद्दक रामपुत्ताच्या संप्रदायात तथ्य न वाटल्यामुळे बोधिसत्त्व पुढील मार्ग शोधण्याच्या हेतूने राजगृहाला आला, तेव्हा त्याच्या बरोबर हे पंचवर्गीय भिक्षु देखील आले असावेत. बोधिसत्त्वाला नवीन धर्ममार्माचा बोध झाला तर त्याच मार्गाने आपण देखील जाऊ असा त्यांचा विचार होता. पण बोधिसत्त्वाने तपस्या आणि उपोषणे सोडून दिली तेव्हा त्यांचा विश्वास उडाला आणि ते वाराणसीला निघून गेले.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28384", "date_download": "2020-03-28T15:11:49Z", "digest": "sha1:2UILW6ZKBZ34T3UAA63JU7VPFVHWWPJZ", "length": 20795, "nlines": 193, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\n१०४. “तदनन्तर पिलिंदवच्छानें भगवंतापाशी दूत पाठवून आरामिक ठेवण्यासाठीं परवानगी मागितली; व भगवंतानें ती दिली. त्यानन्तर पुन्हा एकदां बिंबिसार राजा त्याजपाशी आला. तेव्हां आरामिक ठेवण्यास भगवंताची परवागनी मिळाल्याचें त्याला समजलें; व तो म्हणाला, ‘असें आहे तर, भदन्त, मी तुम्हाला एक आरामिक देतों.’\n१०५. “बिंबिसार राजा कार्यव्यग्रतेमुळें ती गोष्ट विसरून गेला. पण कांही काळानें त्याला आठवण झाली, व तो आपल्या महामात्याला म्हणाला, ‘तुम्ही पिलिंदवच्छाला आरामिक दिला काय’ ‘नाहीं’ असें उत्तर मिळाल्यावर तो म्हणाला, ‘आरामिक देण्याचें वचन देऊन आजला किती दिवस झाले’ ‘नाहीं’ असें उत्तर मिळाल्यावर तो म्हणाला, ‘आरामिक देण्याचें वचन देऊन आजला किती दिवस झाले’ महामात्यानें दिवस मोजून ‘पांचशें दिवस झाले’ असें राजाला सांगितलें. तेव्हां राजानें पिलिंदवच्छाला पांचशें आरामिक देण्याची आज्ञा केली. त्या पांचशे आरामिकांचा एक गांवच वसला. त्याला ‘आरामिकग्रामक’ किंवा ‘पिलिंदवच्छग्रामक’ असें म्हणत”. १\n( १ महावग्ग, भेसज्जक्खन्धक ).\n१०६ ही गोष्ट बुद्धसमकालीं घडलेली नव्हे. ती अशोकानंतर रचली आहे, यांत शंका नाही. अशाच प्रकारची दुसरी एक गोष्ट ह्यूएनू त्संग याच्या प्रवासवृत्तांत सांपडते. तिचा सारांश येथें देणें योग्य वाटतें.\n१०७. “काश्मीरच्या राज्याचा परिघ सात हजार ली आहे; व तें चारी बाजूला डोंगरांनी वेढलें आहे... बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर आनंदाचा शिष्य अरहन्त माध्यान्तिक ह्या देशांत आला. त्यावेळी हा प्रदेश एक मोठा तलावच होता; व येथें एक नाग रहात होता. माध्यान्तिक अरहन्तानें आपल्या ऋद्धिबलानें नागाला वश करून घेतले, व ह्या तलावाचें पाणी शोषण करावयास लावलें. त्यामुळे हा प्रदेश वस्तीला योग्य बनला. पण नागाला रहाण्यास जागा नव्हती. तेव्हां अरहन्तानें ह्या प्रदेशाच्या वायव्येला असलेल्या एका लहानशा तलावांत रहाण्यास त्याला जागा दिली. तदनन्तर तो नाग म्हणाला, ‘हा प्रदेश मी तुम्हाला दान देतों.’ माध्यान्तिक म्हणाला, ‘मी लवकरच निर्वाणाला जाणार आहें; तेव्हां तुझे दान घेऊन मला काय करावयाचें ’ नाग म्हणाल, ‘जर हें शक्य नाहीं, तर जोंपर्यंत बुद्धाचा धर्म अस्तित्वांत असेल तोपर्यंत माझें हें दान पांचशे अरहन्तांना स्वीकारूं द्या.’\n१०८. “त्याच्या विनंतीला अनुसरून माध्यान्तिक अरहन्तानें त्या प्रदेशांत पांचशे संघाराम (विहार) बांधले; व आजूबाजूच्या प्रदेशांतून गरीब लोकांना विकत घेऊन त्या संघारामांचे आरामिक बनविलें. माध्यान्तिकाच्या मरणानंतर हे आरामिक आजूबाजूच्या प्रदेशांचे राजे झाले. परंतु आजूबाजूचे लोक त्यांना हीन समजत व ‘क्रीत’ ( विकत घेतलेले ) १\n( १ चिनी शब्द कि-लि-तो याजपासून संस्कृत क्रीत असावयास पाहिजे. पण भाषांतरकार Samuel Beal यांनी क्रितीय असा शब्द दिला आहे. किरात म्हणून जे लोक होते, व ज्यांचा महाभारतांत अनेक ठिकाणीं उल्लेख सांपडतो, तेच तर हे क्रीत नसतील ना\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौ��ाणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/--------69.html", "date_download": "2020-03-28T15:03:16Z", "digest": "sha1:NEWOZ6QAKE5ARKYGAQSC2775L42JSGIY", "length": 31793, "nlines": 1090, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तांदुळवाडी", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. प्राचीन परंपरा लाभलेल्या या प्रदेशात अनेक बलाढय़ राजसत्ता नांदल्या व त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तसेच बलाढ्य दुर्ग उभारले. नरनाळा व गाविलगड हे गोंड राजसत्तेने उभारलेले असेच दोन बलाढ्य दुर्ग. घनदाट जंगलात डोंगरमाथ्यावर असलेले हे गिरीदुर्ग आकाराने तसेच प्रचंड आहेत. यातील नरनाळा किल्ला विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असल्याने यावर वनखाते व पुरातत्व विभाग यांच्यामार्फत मर्यादीत भागातच प्रवेश दिला जातो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेला नरनाळा किल्ला तीन किल्ल्यांचा समुह म्हणजेच दुर्गत्रिकुट आहे. या त्रिकुटातील एक किल्ला म्हणजे जाफराबाद किल्ला. जाफराबाद किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला नरनाळा किल्ल्याचा पायथा गाठावा लागतो. अकोला शहारापासुन अकोट हे तालुक्याचे ठिकाण ४७ कि.मी.अंतरावर ���सुन अकोट ते शहानुर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव २२ कि.मी. अंतरावर आहे. नरनाळा किल्ल्याच्या महाकाली दरवाजावर उभे राहुन पहिले असता नरनाळा डोंगराच्या उजवीकडील डोंगर म्हणजे जाफराबादचा किल्ला तर डावीकडील डोंगर म्हणजे तेलीयागड आहे. जाफराबाद किल्ल्याचा डोंगर पूर्वपश्चिम पसरलेला असुन एका खाचेने नरनाळा किल्ल्याच्या डोंगरापासुन वेगळा झालेला आहे. किल्ल्याचा उत्तर भाग दुहेरी तटबंदी घालुन संरक्षित केला आहे. जाफराबाद किल्ल्याचा डोंगर आकाराने लहान असुन किल्ल्यावर जाणारी वाट हि नरनाळा किल्ल्यावरून जाते. जाफराबाद किल्ल्याचा नरनाळा किल्ल्याकडील दरवाजाचा भाग तटबंदी घालुन नरनाळा किल्ल्यापासून वेगळा करण्यात आला असून दरवाजाकडील या भागात एके ठिकाणी विजयनगर साम्राज्याचे चिन्ह असलेले गंडभेरुंड शिल्प पहायला मिळते. जाफराबाद किल्ल्याच्या पुढील भागात वाघांचा वावर असल्याने हा भाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सामील करून त्या भागात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. किल्ल्यावर जाता येत नसले तरी नरनाळा किल्ल्याच्या बाजुस असलेली तटबंदी व बुरुज पाहता किल्ल्याची इतर भागात असलेली तटबंदी व बुरुज देखील सुस्थितीत असावेत. सद्यस्थितीत केवळ दरवाजाकडील भाग पाहुन आपल्याला त्यावरच समाधान मानावे लागते. दरवाजाकडील हा भागदेखील आपल्याला गाडीतुन खाली न उतरता पाहावा लागतो. आपली गडफेरी दरवाजात सुरु होऊन तेथेच संपते. वनसंरक्षण कायद्यामुळे जाफराबाद किल्ला पर्यटकांपासून दूर राहिला असल्याने किल्ल्यावरील वास्तू सुस्थितीत असाव्यात किंवा वाढलेल्या जंगलामुळे नष्ट झाल्या असाव्यात असा केवळ अंदाज करता येतो. जाफराबाद किल्ला नरनाळा किल्ल्याचा भाग असल्याने नरनाळा किल्ल्याचा इतिहास जाफराबाद किल्ल्याशी संबधीत आहे. ---------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-03-28T15:06:08Z", "digest": "sha1:662YIDRWYYWWBFMOZZBCBDBK7DUR5KSF", "length": 8770, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nक्रीडा (4) Apply क्रीडा filter\nक्रिकेट (7) Apply क्रिकेट filter\nएकद��वसीय (2) Apply एकदिवसीय filter\nकर्णधार (2) Apply कर्णधार filter\nफलंदाजी (2) Apply फलंदाजी filter\nजम्मू-काश्मीर (1) Apply जम्मू-काश्मीर filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nरणजी करंडक (1) Apply रणजी करंडक filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nविमानतळ (1) Apply विमानतळ filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nहरियाना (1) Apply हरियाना filter\n‘अच्छे दिन’ येणारच नाहीत : विजय सरदेसाई\nसासष्टी: देशात सर्वाधिक बेरोजगारी गोव्यात असून गोव्यातील बेरोजगारीचा टक्का ३४.५ वर पोहचलेला आहे. देशात सर्वत्र विकास साधून...\nआयुष्‍य म्‍हणजे क्रिकेटच्या धावांसारखेच...\nपणजीः डोक्‍यावर टोपी, शर्टाच्‍या दंडांना अगदी मुलांसारख्‍या घातलेल्‍या घड्या आणि हातात बॅटसह ती मैदानात उतरायची. नाव विश्रांती...\nसर्वाधिक जास्त 35 कोटी खर्च करून पेडण्यात बांधलेला इंडोर स्टेडीयम उद्घाटनासाठी सज्य\nमोरजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने का होईना, पण पेडणे तालुक्यात सर्वाधिक खर्च करून सावळवाडा येथे ३५ कोटी रुपये खर्च...\nथिवीतील शेतजमीन मालकांसाठी सुधारीत दर देणे अशक्य :मुख्यमंत्री\nपणजी: थिवी येथे क्रिकेट स्टेडिअमसाठी भू संपादन करण्यात आलेल्या जमिनीसाठी ठरविण्यात आलेल्या दरामध्ये सुधारणा करणे अशक्य आहे....\nपणजी: जम्मू-काश्मीरची सहाव्या विकेटची जोडी मुसैफ एजाझ (११५) व लोन नासीर मुझफ्फर (९०) गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत होती...\nगोव्याच्या महिला त्रिपुरास भारी\nपणजी: कर्णधार संजुला नाईक हिच्या जबाबदार अर्धशतकाच्या बळावर गोव्याने शनिवारी २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत...\nजिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांनी एकत्रित यावे:सरदेसाई\nपणजी:भाजपविरोधी मते फुटू नयेत याची काळजी घ्यावी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांची तारीख आज जाहीर झाल्यानंतर या निवडणुकांना सामोरे...\nगोव्याच्या फलंदाजांची आज ‘कसोटी’\nपणजी:हरियानाचे विजयाचे ३८७ धावांचे आव्हान, यजमान गोलंदाजांची धुलाई कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात...\n‘अवे’ मैदानावर विजयाची प्रतीक्षा संपुष्टात\nकिशोर पेटकर पणजी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अवे (बाहेरगावी) मैदानावर विजय नोंदविण्यासाठी गोव्याल�� तब्बल चार वर्षांची प्रतीक्षा...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792716", "date_download": "2020-03-28T14:12:18Z", "digest": "sha1:5ZUID24R3X6FE5MWCK7YFLLYCX2SRJQ5", "length": 3843, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इस्लामपूरच्या काही रूग्णांची प्रकृती स्थिर : जयंत पाटील - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » इस्लामपूरच्या काही रूग्णांची प्रकृती स्थिर : जयंत पाटील\nइस्लामपूरच्या काही रूग्णांची प्रकृती स्थिर : जयंत पाटील\nसांगलीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना हॉस्टेलमध्ये क्वॉरनटाईन केले आहे. काही रुग्णांशी माझं बोलणं झालं. रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी सांगितली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांनी करायला हवी. भाजी मंडई सारख्या परिसरात लोक जास्त गर्दी करतात तर अशा परिसरात रकाने बनवून त्यात उभे राहून खरेदी करावी, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच कोरोनाचा जास्त फैलाव होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.\nमहाराष्ट्र तेलंगणा सीमेवर 10 कोटींची रोकड जप्त ; दोघे जण ताब्यात\nकाका, चुलत भावाकडून 50 लाखांची फसवणूक\nअभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्तास्थापनेचा दावा\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256531:2012-10-19-17-45-38&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:51:32Z", "digest": "sha1:PMZHDTF2IC3GFPZ2ZBB5ESUWJ2AYV4Y6", "length": 15597, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उत्तर महाराष्ट्रात दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> उत्तर महाराष्ट्रात दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक\nसंघाने काँग्रेसलासुद्ध��� मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nउत्तर महाराष्ट्रात दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक\nसिन्नर तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकास तर जळगाव जिल्ह्यात सहाय्यक उपनिरीक्षकास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. तक्रारदार व त्यांच्या भावाची सिन्नर तालुक्यातील दोडी खुर्द शिवारात शेती आहे. शेत गट नंबर ४९२ वरून त्यांच्यात वाद सुरू असून त्यासंदर्भात अपर महसूल आयुक्तांकडे दावाही दाखल करण्यात आला होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागला. खोटे मुखत्यारपत्र तयार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निकालपत्रात म्हटले होते. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तक्रारदाराने निकालपत्रासह वावी पोलिसांकडे तक्रार केली असता उपनिरीक्षक शहाजी नाथाजी मकासरे यांनी त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आपणास डबल सीमकार्ड असलेला मोबाइल आणून द्यावा, असे सूचित केले. मोबाइल (किंमत रु. २६००) लाच स्वरूपात स्वीकारत असताना शुक्रवारी वावी येथे मकासरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.\nदुसरी घटना जळगाव जिल्ह्यात घडली. तक्रारदार व त्याच्या नातेवाईकाविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. प्रतिबंधक कारवाई करताना त्यांना अटक करू नये, यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी तुळशीराम वराडे यांनी तक्रारदाराकडे ७५०० रुपयांची मागणी केली. गुरुवारी मेहुणबारे पोलीस ठाण्यात ही ��क्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27818", "date_download": "2020-03-28T14:49:41Z", "digest": "sha1:JA2VUGUIJ2GHH4NO7Q5NUPK4CA2HKZPA", "length": 16520, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 60| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 60\nगोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन वाराणसीला ऋषिपत्तनात आला तेव्हा त्या पंचवर्गीय भिक्षूंनी त्याचा आदरसत्कार देखील करू नये असा बेत केला होता, इत्यादिक मजकूर पाचव्या प्रकरणात आलाच आहे. अखेरीस या पंचवर्गीयांनी बोधिसत्त्वाचा धर्ममार्ग ऐकून घेतला आणि त्या प्रसंगी एका तेवढ्या कौण्डिन्याने आपली संमति दर्शवलि. तेव्हा बुद्ध भगवान उद्गारला, ‘‘कौण्डिन्याने जाणले (अञ्ञासि वत भो कौण्डञ्ञो).’’ त्यामुळे कौण्डिन्याला ‘अञ्ञासि कौण्डञ्ञ (अज्ञात कौण्डिन्य)’ हेच नाव पडले. आणि ह्य़ा एकाच गोष्टीवरून बौद्ध वाङ्मयात कौण्डिन्याला प्रसिद्ध स्थान मिळाले. ह्यानंतर त्याने कोणतीही महत्त्वाची कामगिरी केल्याचा उल्लेख मुळीच सापडत नाही. प्रथमत: त्याने एकट्यानेच बुद्धाच्या नवीन धर्ममार्गाचे अभिनंदन केले, हाच त्याचा पुरुषार्थ समजला पाहिजे.\nतदनंतर बुद्ध भगवंताने वप्प (बाष्प) आणि भद्दिय (भद्रिक) या दोघांची समजूत घातली. आणि काही दिवसांनी त्यांना देखील या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. नंतर काही काळाने महानाम व अस्सजि (अश्वजित) यांना या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. आणि हे पंचवर्गीय भिक्षु बुद्धाचे एकनिष्ठ भक्त झाले. या कामी किती वेळ गेला याचा कोठे उल्लेख नाही. पण पंचवर्गीय भिक्षु प्रथमत: बुद्धाचे शिष्य झाले, आणि या पाचांचा भिक्षुसंघ बनला, याबद्दल सुत्तपिटकाची आणि विनयपिटकाची एकवाक्यता आहे.\nयश आणि त्याचे साथी\nपंचवर्गीयांबरोबर बुद्ध भगवान् ऋषिपत्तनात राहत असता त्याला आणखी ५५ भिक्षु कसे मिळाले आणि त्या चातुर्मासानंतर भगवंताने राजगृहापर्यंत प्रवास करून भिक्षुसंघात केवढी मोठी भर घातली याचे वर्णन महावग्गात सापडते. त्याचा सारांश येथे देत आहे.\nवाराणसीत यश नावाचा एक सुसंपन्न तरुण राहत होता. एकाएकी प्रपंचातून त्याचे मन उठले आणि शांत स्थानाचा शोध करीत तो ऋषिपत्तनात आला. बुद्धाने धर्मोपदेश करून त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. त्याच्या शोधासाठी त्याचे आईबाप आले. त्यांना बुद्धाने उपदेश केला आणि ते देखील बुद्धाचे उपासक झाले.\nयक्ष भिक्षु होऊन बुद्धाच्या संघांत दाखल झाला, हे वर्तमान वाराणसी नगरात राहणार्‍या त्याच्या विमल, सुबाहु पुण्णजि (पूर्णजित) आणि गवंपति (गवांपति) ह्या चार मित्रांना समजले आणि ऋषिपत्तनात येऊन ते देखील बुद्धाच्या भिक्षुसंघात प्रविष्ट झाले. त्या सर्वाचे पन्नास तरुण मित्र होते. त्यांनी ऋषिपत्तनात येऊन बुद्धोपदेश ऐकला आणि आपल्या मित्रांप्रमाणेच संघात प्रवेश केला. याप्रमाणे साठ भिक्षूंचा संघ ऋषिपत्तनांत गोळा झाला.\nचातुर्मासाच्या शेवटी बुद्ध भगवान् या आपल्या भिक्षुसंघास म्हणाला, ‘‘भिक्षुहो, प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशातून मी मुक्त झालो आहे, आणि तुम्ही देखील या पाशातून मुक्त झाला आहा. तेव्हा आता, भिक्षु हो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी, धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गाने दोघे जाऊ नका. प्रश्नरंभी कल्याणप्रद, मध्यंतरी कल्याणप्रद आणि शेवटी कल्याणप्रद अशा या धर्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.’’\nयाप्रमाणे बुद्ध भगवंताने आपल्या साठ भिक्षूंस चारी दिशांना पाठविले. ते इतर तरुणांना भगवंतापाशी आणीत आणि भगवान् त्यांना प्रव्रज्या देऊन आपल्या भिक्षुसंघात दाखल करून घेत असे. पण त्या कामी साठ भिक्षूंना व तरुण उमेदवारांना त्रास पडू लागला; म्हणून परस्परच प्रव्रज्या देऊन आपल्या संघात दाखल करून घेण्याला त्याने भिक्षूंना परवानगी दिली व तो स्वत: उरुवेलेकडे जाण्यास निघाला.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28385", "date_download": "2020-03-28T15:02:48Z", "digest": "sha1:AG47VXZ7S3FIKWK55NLZ4LJ7NEJMGLJ2", "length": 23098, "nlines": 193, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\n१०९ “बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी अशोक राजानें सर्व जग जिंकले; आणि त्याचा मान दूरदूरच्या प्रदेशांतहि वाढला. त्रिरत्‍नांचा तो अत्यंत आदर करी, व सगळ्या प्राणिमात्रांबद्दल प्रेम बाळगीत असे. त्या वेळीं एक हजार भिक्षूंत भांडण उत्पन्न झालें. पैकीं पांचशे भिक्षु अरहन्त होते, व पांचशें दांभिक होते. त्यांच्यापैकीं बरे कोण व वाईट कोण, हें अशोकाला माहीत नसल्यामुळें त्या सर्वांनाच जलसमाधि देण्याच्या उद्देशानें गंगेच्या काठीं त्यानें गोळा केलें. अरहन्तांना हें समजलें, तेव्हां ते एकदम आकाशमार्गानें ह्या प्रदेशाला (काश्मीरला) आले. त्यांचे ऋद्धिबल पाहून अशोकानें त्यांना स्वदेशीं येण्यास आमंत्रण केलें. पण ते गेले नाहींत. तेव्हां अशोकानें या प्रदेशांत पांचशें संघाराम बांधले; आणि हा देश संघाला दान दिला.\n११० “बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर ४०० व्यावर्षी कनिष्क राजा गादीवर आला... त्यानें आपल्या कारकिर्दीत या प्रदेशांत एक भिक्षूंची मोठी सभा भरवली, व त्रिपिटकाचें शुद्धीकरण करविलें. हें संस्करण त्यानें ताम्रपटांवर लिहवून एका मोठ्या दगडाच्या पेटींत भरून जमिनींत गाडलें, व त्याच्यावर एक स्तूप बांधला. ह्या देशांतून जातांना त्यानें गुढघे टेकून पुनरपि हा सर्व देश संघाला दान दिला. कनिष्काच्या मरणानंतर क्रीत लोकांनी राज्यव्यवस्था आपल्या ताब्यांत घेतली, भिक्षूंना या प्रदेशांतून हांकून दिलें, आणि बुद्धधर्माचा विध्वंस केला.\n१११. “तुखार देशांत हिमतल येथें रहाणारा राजा शाक्य वंशीय होता. तो बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर सहाशें वर्षांनी गादीवर आला. क्रीतांनी बौद्धधर्माचा विध्वंस केल्याची गोष्टी जेव्हां त्याला समजली, तेव्हां त्यानें आपल्या राज्यांतील अत्यन्त शूर असे तीन हजार योद्धे गोळा गेले, व त्यांना कारवानांचा वेश देऊन काश्मीर देशांत प्रवेश केला. ह्या कारवानांजवळ निरनिराळा माल होता खरा, पण आंत त्यांचीं सर्�� शस्त्रास्त्रें छूपविलीं होतीं. काश्मीरच्या राजानें आदरातिथ्यपूर्वक त्यांचें स्वागत केलें. तुखारचा राजा कारवानच्या वेशांतील पांचशें योद्धे व राजाला देण्यासाठीं उत्तमोत्तम पदार्थ बरोबर घेऊन राजाच्या भेटीला गेला. तेथें एकाएकीं आपली पगडी खालीं टाकून त्यानें क्रीतांच्या राजावर हल्ला केला, व त्याला ठार केलें, आणि त्याच्या अमात्यांना हांकून दिलें; पण लोकांना कोणत्याहि प्रकारे त्रास दिला नाहीं. भिक्षूंना पुन्हा बोलावून त्यांच्यासाठीं त्यानें एक संघाराम बांधला, व त्यांची तेथें स्थापना केली. पश्चिम घाटांतून तो परत गेला. जातेवेळी त्यानें पूर्वेच्या बाजूला साष्टांग दंडवत घालून हा देश भिक्षुसंघाला दान दिला.\n११२. “क्रीतांनी अशा प्रकारें अनेक वेळां भिक्षुसंघाविरुद्ध बंड केलें आहे; व त्यामुळें उत्तरोत्तर ते बुद्धधर्माचा द्वेष करीत आले आहेत. कांहीं वर्षांनंतर पुन्हा त्यांनी हें राज्य बळकावलें. त्यामुळे ह्या प्रदेशांत सध्या बौद्धधर्माचा विशेष प्रसार नाहीं. मिथ्यादृष्टि लोकांच्या मन्दिरांचा येथें फार आदर होतो.” १\n११३. या दंतकथेंत दिलेला अशोकाचा व कनिष्काचा काळ बरोबर नाहीं. अशोकाचा राज्यभिषेक बुद्धपरिनिर्वाणानंतर महावंसाप्रमाणें २१८ वर्षांनी झाला; व पाश्चात्य ग्रंथकारांच्या मताप्रमाणें २१४ वर्षांनी झाला. परन्तु कोणाच्याहि मतें तो बुद्धपरिनिर्वाणानन्तर शंभर वर्षांनी झाला नाहीं. कनिष्काचा काळ बुद्धानंतर सातव्या शतकांत ठरतो. तेव्हां ह्युएन् त्संगचीं ही विधानें चुकलेलीं आहेत यांत शंका नाहीं. दुसरी गोष्ट माध्यान्तिक स्थविर आनन्दाचा शिष्य नसून अशोकसमकालीन होता. त्याला अशोकाच्या कारकीर्दीत मोग्गलिपुत्त तिस्स यानें काश्मीर आणि गांधार प्रदेशांत पाठविल्याचा दाखला महावंसांत सांपडतो;१ आणि तोच बरोबर असला पाहिजे.\n( १ थेरं कस्मीरगन्धारं मज्झन्तिकमपेसयि महावंस १२ \nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्क��ति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसर��� - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभा��� चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/jobs-in-solapur/", "date_download": "2020-03-28T14:47:46Z", "digest": "sha1:GD2VSMHCDT3XD5GIQHHJYC7MD5YEWTBP", "length": 6455, "nlines": 128, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nजिल्हा परिषद सोलापूर मध्ये २०० पदांची भरती\nअंगणवाडी सेविका भरती २०२०\nसोलापुर महानगरपालिका भरती २०२० – मुदतवाढ\nSolapur Mahanagarpalika Bharti 2020 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सोलापुर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., फार्मासिस्ट, जी. एन. एम. पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…\nसोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती २०२०\nसोलापूर विद्यापीठ भरती २०२०\nसोलापूर विद्यापीठ भरती २०२०\nदयानंद संस्था सोलापूर भरती २०२०\nवालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर भरती २०२०\nशिवाजी डी. एड. कॉलेज सोलापूर भरती २०२०\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/mira-bhayandar-mahanagarpalika-bharti-2020/", "date_download": "2020-03-28T15:03:52Z", "digest": "sha1:LMICRHRC5NBE5IRUINPUCLNN3B7Y7QN5", "length": 4302, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमीरा-भाईंदर महानगरपालिका भरती २०२०\nMira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2020 - मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे ऑपरेशन मॅनेजर, ITS ऑफिसर पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. more details are given below.\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.shivbharat.com/2015/09/shivkalin-kumbhamela.html", "date_download": "2020-03-28T14:58:15Z", "digest": "sha1:UKBNHSJNYER5LSI3KTC7ABENLI224XTA", "length": 8307, "nlines": 55, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवकालीन 'सिंहस्थ' | शिवभारत - इतिहासाशी जडले नाते", "raw_content": "\nपेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्त्रियांचे धार्मिक जीवन\nसमुद्र मंथनातून आलेले अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सलग १२ दिवस युद्ध झाले. या दरम्यान हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. पुराणातील कथित कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. नाशिकमध्ये गोदातीरी भरणारा 'सिंहस्थ कुंभमेळा' असतो कारण तो सिंह राशीत येतो. सिंह राशीत गुरु ग्रह असताना गंगा भूतलावर प्रकटल्याने या काळाला 'सिंहस्थ' पर्व म्हटले गेले.\nकुंभमेळा - नेट साभार\nया पर्वकाळात अनेक आ��ाडे ,संप्रदाय एकत्रित येऊन विचारमंथन आणि शाहीस्नान करतात. यात मुख्यत्वेकरून नागा साधूंची संख्या जास्त दिसून येते .अतिशय जुनी परंपरा लाभलेल्या या 'सिंहस्थ पर्वाचे' उल्लेख शिवकालीन कागदपत्रातही मिळतात ते असे,\n१) १५ सप्टेंबर १६२२ -\n\"भट जुनारदार को नासिक मालूम केले, आपण गोदातीरी स्नानसंध्या करून साहेवासी द्वा देऊन असतो. आपणास सिंहस्थ पटी दर सिंहस्थी माफ आहे. हाली सिहस्त येऊन गुदरला ते माफीचे खुर्दखत हाली पाहिजे. तरी पटी माफ असे\" (संदर्भ :पसासं १६५)\n२) इ.स.१६४७ - \"कारकिर्दी मलिक अंबर अमानत व जमा केले. आपण वजिराचे बंद्गीस उभे राहून महालास ताजेखान याजकडे खुर्दखत आणिले. त्याप्रमाणे आपले दुमाला केले. त्याउपरी गेला सिंहस्थ निमे कमावीस स्याहु भोसला व निमे अमल पात्स्याही दिधले. तरी मिरासी आपली आहे\" (संदर्भ :पसासं ५४१)\n३) इ.स. १६५९ -\n\".पंढरपूर, तुळापूर, कोलापूर येथील मूर्ती काडीली. विजापुरात अली पातशाय असतां अफलखान वजिराने हे केले. मार्गशीष पंचमीस शिवाजी भोसला याने महापापी अफजलखान मारिला. मार्गशीस वदी ७ शनिवारी पनाळे घेतले. सिंहस्थ बृहस्पती आला होता.\" (संदर्भ :पसासं ७९९).म्हणजे शिवाजी महाराजांनी अफझलखानास मारून नंतर अवघ्या १८ दिवसांत पन्हाळा किल्ला घेतला तेव्हा सिंहस्थ पर्व सुरु होते.\nकुंभमेळा -हरिद्वार इ.स. १८५०\nशिवकालीन सिंहस्थ पर्वाचा कालनिर्णय खालीलप्रमाणे -\n१६२३ सप्टेंबर ,१६३५ ऑगस्ट,\n१६४७ ऑगस्ट , १६५९ जुलै,\n१६७१ जुलै ,१६८३ जून,\n१६९५ मे. (संदर्भ : शि.नि. पृ - ९०)\nकुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र म्हणजे नागा साधू. वेगवेगळे संप्रदाय, परंपरा व उपासना पद्धती मानणारे हे साधू वेगवेगळ्या आखाडय़ांशी जोडले गेलेले असतात. यातील पंथांचे एकमेकांत वाद असले तरी,मात्र कुंभमेळा हा प्रकार विलक्षण नक्कीच आहे,हजारो - लाखो लोक आपल्या श्रद्धेने गंगेत स्नान करतात, अलीकडच्या काळात या कुंभमेळ्यात परदेशी पर्यटकही मोठय़ा संख्येने सहभागी होऊ लागले आहेत.अशा या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याचे उल्लेख शिवकालात आणि त्यानंतरही आढळून येतात.\nशिवकालीन पत्रसार संग्रह खंड १\nशिवाजी निबंधावली - न. चिं. केळकर ,द.वि. आपटे\nमराठ्यांच्या इतिहासाची साधने - वि.का. राजवाडे\nShivbharat 11:54 AM shivkalin kumbha mela , नागा साधू , शिवकालीन कुंभमेळा , शिवाजी महाराज आणि कुंभमेळा No comments\nजावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार��ध\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/ignoring-the-repair-of-squid-panels/articleshow/74108811.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T16:09:46Z", "digest": "sha1:PLCJPIDILV4OEGJT2JO5PR4B3D3PFL4M", "length": 8906, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "nagpur local news News: विद्रूप फलकांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष - ignoring the repair of squid panels | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nविद्रूप फलकांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष\nविद्रूप फलकांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष\nलोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रशासकीय यंत्रणेकडून शहरातील विकास कामांची माहिती दर्शविणाऱ्या फलकांवर काळे फासण्यात आले होते. या फलकांवरील लोकप्रतिनिधींची नावे खोडण्यात आली होती. निवडणूक आटोपल्यानंतरही हे विद्रूप फलक ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे कोणते काम कोणत्या निधीतून झाले, कुणी केले याबद्दल संभ्रम कायम राहातो. हे फलक व्यवस्थित करणे गरजेचे आहे.- मुकुंद सांबारे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरस्त्यावर टाकण्यात आला कचरा\nरस्त्यावरील खड्डा अद्यापही कायमच\nरस्त्यावरील खड्ड्याभोवती पांढरे पट्टे\nमोकळ्या भूखंडावर साचतेय सांडपाणी\nविजेच्या खांबावर उगवली झाडे\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nअवकाळी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात..\nलॉक डाउन असतानाही गर्दी करून क्रिकेट खेलने\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nविद्रूप फलकांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष...\n२६ जानेवारी ला दत्तात्रय गार्डन येथे कचरा....\nखणलेला खड्डा बुजविला अर्धवट...\nबांधकाम साहित्य रस्त्यावर पडून...\nरस्त्यावरील भंगारामुळे वाहतुकीला अडथळा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/hyderabad-woman-lodges-rape-complaint-against-son-in-law/articleshow/72684414.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-28T15:14:45Z", "digest": "sha1:BHQO3W3FRXNMS4K4HPTAWSCQCCTM2CW3", "length": 14234, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "hyderabad : हैदराबादः जावयाचा सासूवर बलात्कार, गुन्हा दाखल - hyderabad: woman lodges rape complaint against son-in-law | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nहैदराबादः जावयाचा सासूवर बलात्कार, गुन्हा दाखल\nहैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात निषेध नोंदवला जात असताना तेलंगणाची राजधानी हैदराबाद पुन्हा एकदा बलात्काराने हादरली आहे. एका खासगी कंपनीत मार्केटिंग एक्झक्युटीव असलेल्या एका नराधमाने सासूवर बलात्कार केला आहे. सासूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे.\nहैदराबादः जावयाचा सासूवर बलात्कार, गुन्हा दाखल\nहैदराबादः हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात निषेध नोंदवला जात असताना तेलंगणाची राजधानी हैदराबाद पुन्हा एकदा बलात्काराने हादरली आहे. एका खासगी कंपनीत मार्केटिंग एक्झक्युटीव असलेल्या एका नराधमाने सासूवर बलात्कार केला आहे. सासूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे.\nहैदराबादेतील पंजागट्ट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ४८ वर्षीय असलेल्या सासूने ३४ वर्षीय जावयाविरुद्ध पोलिस ठाण्यात जावून तक्रार केली. सासूच्या या तक्रारीनंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून आरोपी जावयाला अटक केली आहे.\nपीडित महिला एका अपार्टमेंटमध्ये मुलगी आणि जावई यांच्यासोबत राहतेय. दारूच्या नशेत जावयाने बलात्कार केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना घडली तेव्हा पीडित महिला घरात एकटी होती. मुलगी कामानिमित्त घराबाहेर गेली होती. मुलगी घरी आल्यानंतर आई रडत होती. तर तिचा पती घरी नव्हता. मुलीच्या आईने तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने ��ात्काळ पतीला फोन करून घरी बोलावले. याबाबत विचारणा केल्यानंतर पतीने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मुलगी व आईने दोघींनी मिळून पोलिस स्टेशन गाठले व रितसर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरुद्ध भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत असून आरोपीचे नाव गोपनिय ठेवले आहे. पतीच्या या कृत्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला असून तिने पतीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. पतीचे कृत्य नीच स्वरूपाचे असून मी लवकरच पतीपासून घटस्फोट घेणार असल्याचे मुलीने सांगितले आहे.\nबूट लपवल्यानं नवरदेव भडकला, नवरीनं लग्न मोडलं\nयूपी: फतेहपुरात तरुणीला बलात्कारानंतर जाळले\nनिर्भयाः मी दोषींना फाशी देते; रक्ताने लिहिले पत्र\nनिर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीची तयारी; १०० किलोच्या डमीला लटकवले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nइतर बातम्या:बलात्कार|तरुणीवर बलात्कार|son-in-law|rape complaint|hyderabad\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल\nतुम्ही बाजारातून करोना घरी तर घेऊन येत नाही आहात ना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nहैदराबादः जावयाचा सासू��र बलात्कार, गुन्हा दाखल...\nनागरिकत्व कायद्याचा निर्णय हजार टक्के योग्य; मोदींनी मौन सोडलं...\nसावरकर वादः काँग्रेसची दुटप्पी भूमिका, मायावतींचा हल्ला...\nपेनसाठी दहा वर्षाच्या मुलीनं आठवीच्या मुलीची केली हत्या...\nबिर्याणी विकण्याचा व्यवसाय केल्याने दलित तरुणाला मारहाण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-03-28T15:39:25Z", "digest": "sha1:PCI7FSJGIWUZN3KYVCIY3TRIPZKVSFDG", "length": 30888, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:मंदिर/निवडक मंदिरे - विकिपीडिया", "raw_content": "\nअमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.\nमंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला असणारा एक अर्धमंडप, मंडप, अंतराळ, व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर अलंकृत चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आणि वर कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.\n...मागील निवडलेली मंदिरे/नवीन निवडा\nउस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.\nउस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५कि.मी. आहे. सोलापूर, उस्मान��बाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.\nकृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000 एव्हडी होती.\nभवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.\nदर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय\nया तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.\nगाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.देविला स्पर्श कोणालाही करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देविचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देविची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)\nसभामंड्प ओलांडून गेल्यावर पुर्वेला भवानी शंकराची वरदमुर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह ,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मुर्ति दृष्टीस पडतात.\nयेथील काही प्रेक्षणीय स्थळे:- १)काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे. २)आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे. ३)घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे. ४)पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी: असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे. ५)रामवरदायणी -येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावा ची पाण्याची ठिकाणे आहेत. ६)भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे. ७)गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे. ८)नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथिल क्रांती चौकात आहे. ९)मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेहि म्ह्णतात.यावर महादेवाची पिन्ड आहे.तसेच मोठे मारुति मंदीर आहे.त्याचबरोबर याज्ञवाल्यक्य महाराजांचा आश्रम येथे आहे १०)धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते.\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/3 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/3\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/4 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/4\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/5 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/5\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/6 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/6\n��ालन:मंदिर/निवडक मंदिरे/7 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/7\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/8 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/8\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/9 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/9\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/10 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/10\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/11 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/11\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/12 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/12\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/13 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/13\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/14 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/14\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/15 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/15\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/16 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/16\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/17 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/17\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/18 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/18\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/19 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/19\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/20 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/20\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/21 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/21\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/22 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/22\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/23 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/23\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/24 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/24\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/25 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/25\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/26 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/26\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/27 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/27\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/28 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/28\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/29 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/29\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/30 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/30\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/31 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/31\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/32 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/32\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/33 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/33\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/34 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/34\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/35 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/35\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/36 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/36\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/37 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/37\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/38 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/38\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/39 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/39\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/40 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/40\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/41 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/41\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/42 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/42\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/43 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/43\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/44 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/44\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/45 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/45\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/46 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/46\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/47 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/47\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/48 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/48\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/49 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/49\nदालन:मंदिर/निवडक मंदिरे/50 दालन:मंदिर/निवडक मंदिरे/50\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१२ रोजी २३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-validation-base-authentication-database-eligible-listings-panel-28196?tid=124", "date_download": "2020-03-28T14:15:41Z", "digest": "sha1:UREZBDGS7XJ7W2GUORXQ46FEU7PBHWGL", "length": 15813, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Validation, base authentication in the database, eligible listings on the panel | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण, पात्र याद्या लावल्या फलकावर\nनांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण, पात्र याद्या लावल्या फलकावर\nगुरुवार, 27 फेब्रुवारी 2020\nनंदुरबार ः महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदर्खे आणि खोंडामळी येथील पात्र शेतकऱ्यांची यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध करत आधार प्रमाणीकरणास सुरुवात करण्यात आली. जाहीर झालेल्या यादीत नांदर्खेच्या २२२ आणि खोंडामळीच्या २१२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पात्र शेतकरी कर्जमुक्तीनंतर एप्रिलपासून पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत.\nनंदुरबार ः महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदर्खे आणि खोंडामळी येथील पात्र शेतकऱ्यांची यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध करत आधार प्रमाणीकरणास सुरुवात करण्यात आली. जाहीर झालेल्या यादीत नांदर्खेच्या २२२ आणि खोंडामळीच्या २१२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पात्र शेतकरी कर्जमुक्तीनंतर एप्रिलपासून पुढील हंगामासाठी कर्ज घे���्यास पात्र ठरणार आहेत.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली, त्यात वरील दोन्ही गावांचा समावेश आहे. तेथील आपले सरकार सेवा केंद्र, विविध कार्य सोसायटी शाखा, जिल्हा बॅंक शाखा अशा विविध ठिकाणी ही यादी प्रदर्शित करण्यात आली. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया इतरही गावांमध्ये तातडीने सुरू करण्यात येणार आहे.\nयादीनुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येत असून प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे. प्रमाणपत्र प्राप्त शेतकऱ्यांना शासनातर्फे कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. प्रमाणिकरण करताना खाते क्रमांक, आधार आणि बोटांचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे.\nजिल्हा उपनिबंधक अशोक चाळक आणि सहायक उपनिबंधक निरज चौधरी यांनी दोन्ही गावांना भेट देऊन प्रमाणिकरण प्रक्रियेची माहिती घेतली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते खोंडमाळी येथे प्रातिनिधीक स्वरूपात आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मंगळवारीदेखील ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nनंदुरबार nandurbar महात्मा फुले कर्ज कर्जमुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare अजित पवार ajit pawar मुंबई mumbai सरकार government तहसीलदार ऊस प्रशासन administrations\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोर���ना संसर्गामुळे बंदने...\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nहिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...\nनगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...\nसोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...\nअकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...\nविदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nपरभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nजळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...\nकऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील...\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...\nसोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nसोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...\nखुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...\nनिफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2011/10/blog-post_28.html", "date_download": "2020-03-28T15:18:58Z", "digest": "sha1:WBNFGQY4ERQH5SU7VWLEG4QHRNGRBBZY", "length": 34247, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "बातम्यांची विश्वासार्हता धोक्यात", "raw_content": "\nबेरक्या उर्फ नारद - ३:४६ म.पू.\nज्या बातम्यांच्या भरवशावर वृत्तपत्रांना जाहिराती मिळतात त्या बातम्यांची विश्वासार्हता राहीली आहे काय असे म्हणण्याइतपत बातम्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. रोजची वृत्तपत्रे चाळली तर प्रथमदर्शनीच वृत्तपत्रांच्या प्रथम पानावर बातम्यांऐवजी जाहिराती गच्च भरलेल्या दिसून येतात. आताशा त्यात लैंगीक जाहिरातीची जास्तीच भर पडत चालली आहे. वृत्तपत्राचे प्रथम पान हे देशातील प्रमुख बातम्यांसाठी राखून ठेवलेले असते. त्याच वृत्तपत्रांचे अर्धे अधिक पान जाहिरातींनी व्यापलेले दिसते. एखादे दर्जेदार वृत्तपत्र जाहिरातीच्या भरवशावर नव्हे तर बातम्यांच्या भरवशावरच चालते. त्या वृत्तपत्रातील जाहिरातींनी सरकार घाबरत नाही तर बातम्यांनी सरकारच्या उरात धडकी बसते. जनतेमधील दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी पत्रकार आपले लेखणीरुपी धनुष्यबाणातून शब्दांचे तीर सोडतो. आज बातम्यांची परिस्थिती शोचनिय झाली आहे. जाहिरातपिसाट पत्रकारांनी बातमीला वेश्यांच्या कोठ्यावर बसविले असून रोज तिच्यावर बलात्कार केले जात आहेत. तर जाहिरातीला पालखीतून बसवून तीची मिरवणूक काढल्या जात आहे. महाराष्ट्रात तर वृत्तपत्रांचा नुसता बाजार झाला आहे. येथे दररोज एकतरी वृत्तपत्र निघते. स्थानिक स्तरावर तर दररोज शेकडयाने निघणारी वृत्तपत्रे व त्यांच्या भरमसाठ आवृत्त्या यांच्यामध्ये बोटावर मोजण्याइतपतही वृत्तपत्रे दर्जेदार नाहीत. फक्त जाहिरातीचा दृष्टीकोन समोर ठेवून निघणारी वृत्तपत्रे, वृत्तपत्रांचे हत्यार वापरुन होणारे ब्लॅकमेलींगचे प्रकार, बातम्या छापण्याच्या धमक्या देवून घेतल्या जाणा-या जाहिराती, वृत्तपत्रांच्या पत्रकारांना शासनाकडून मिळणा-या जास्तीत जास्त सवलती, चिल्लर पत्रकारांच्या उसन्या धमक्यांना घाबरुन स्थानिक सरकारी, निमसरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, राजकीय क्षेत्र आदींकडून दर महिन्याला मिळणारे हप्ते व जाहिराती, दिवाळी, दसरा, स्वातंत्र्य दिन आदी विशेष प्रसंगी डॉक्टर, वकील आदींकडून जबरदस्ती व विना परवानगीने छापल्या जाणा-या जाहिराती आदी घातक प्रकारामध्ये वृत्तपत्रसृष्टीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सर्व स्तरावर अशा धोकादायक प्रकाराने सर्वसामान्य वाचक, अधिकारी, कर्मचारी आदींमध्ये दर्जेदार वृत्तपत्रांबाबत एक चुकीचा संदेश पसरत आहे. केवळ पैसे मिळविणे हा एकच उद्देश ठेवून काही घातक व गुंडप्रवृत्तींची वृत्तपत्रात होणारी घुसखोरी पाहता दर्जेदार बातम्या व दर्जेदार वृत्तपत्रांची तसेच दर्जेदार पत्रकारांचे पावित्र पवित्र अशा पत्रकारीतेच्या क्षेत्रात मातीमोल ठरत आहे.\nस्वातंत्र्यपुर्व काळातील महान पत्रकारांनी त्यांच्या वृत्तपत्रात नुसत्या बातम्या छापून ब्रिटीश सरकारला हादरवून सोडले होते. त्यांचा वारसा घेवून आजही काही प्रतिभावंत पत्रकार वृत्तपत्रसृष्टीत पत्रकारीतेचा पवित्र वसा सांभाळून आहेत. त्यांच्या शब्दाला व बोलण्याला किंमत आहे. त्यांच्या समाजाप्रती व देशाप्रती संवेदना आहेत. अशा पत्रकारांनी जाहिरातीला दुय्यम स्थान देवून बातमीलाच ईश्वर मानले आहे. त्यामुळे त्यांना कधी भरमसाठ जाहिराती मिळवून धनसंचय करायची गरज वाटली नाही. या पत्रकारांच्या शब्दालाच किंमत असल्यामुळे केवळ शब्दाच्या प्रतिष्ठेमुळे त्यांच्या जिवनात पैशाची कधीच अडचण भासली नाही. आजच्या पत्रकारीतेतील काही पत्रकार मात्र जाहिरातीसाठी हपापल्यासारखे वागत आहेत. स्वत:ला महान समजून घेणारे हे पत्रकार जाहिरातीसाठी रात्रंदिवस भुकतहान विसरतात. मात्र त्यांना चांगल्या दर्जेदार व सकस बातम्यांसाठी धावाधाव करायची गरज वाटत नाही. चांगल्या व विश्वासार्ह वृत्तपत्राचा पाया ख-या व दर्जेदार बातम्यांमध्ये आहे. वृत्तपत्रामध्ये जनमाणसात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी वाचकांना सकस बातम्यांचा बौध्दीक आहार द्यावा लागतो. अशाच वृत्तपत्रांची प्रतिष्ठा कायम टिकून राहते. मात्र जे पत्रकार केवळ जाहिरातीलाच आपले दैवत मानून वृत्तपत्रक्षेत्रात वाटचाल करतात त्या पत्रकारांचे जिवन अल्पायुषी ठरते. असे पत्रकार जाहिरातीच्या रुपाने कितीही पैसे कमावित असले तरी प्रसिध्दी त्याच्यापासून दुर दुर जात राहते. जाहिरातीसाठी साम-दाम-दंड-भेद या इंग्रजांच्या पध्दतीचा अवलंब करण्यात धन्यता मानणा-या अशा पत्रकारांच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्यांची विश्वासार्हता कायमची नष्ट होते.\nआज राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच स्थानिक स्तरावर हजारोंच्या संख्येने दैनिके व नियतकालिके प्रकाशित होतात. या वृत्तपत्रांमध्ये छापल्या जाणा-या बातम्यांची दखल अधिकारीक स्तरावर घेतल्या जाते का रोज प्रकाशित होणारी किती वृत्तपत्रे अधिका-यांच्या डोळ्याखालून जातात रोज प्रकाशित होणारी किती वृत्तपत्रे अधिका-यांच्या डोळ्याखालून जातात किती अधिकारी अशी वृत्तपत्रे वाचून त्यातील बातम्यांची दखल घेतात किती अधिकारी अशी वृत्तपत्रे वाचून त्यातील बातम्यांची दखल घेतात हा संशोधनाचा मुद्दा आहे. अशा वृत्तपत्रांत छापण्यात आलेल्या किती बातम्या ख-या व विश्वासार्ह असतात हा संशोधनाचा मुद्दा आहे. अशा वृत्तपत्रांत छापण्यात आलेल्या किती बातम्या ख-या व विश्वासार्ह असतात माझ्या मते, राष्ट्रीय स्तरावरील काही बोटावर मोजण्याइतपत वृत्तपत्रे सोडली तर अनेक वृत्तपत्रांकडे शासनातील अधिकारी ढुंकुनही पाहत नाहीत. बातम्या छापण्याची धमकी किंवा धौस देवून सर्वसामान्य जनता, सरकारी अधिकारी, व्यापारी, डॉक्टरांकडून हजारो रुपयांच्या जाहिराती उकळल्या जातात. ज्यांच्याकडून सरळसरळ गुंडांप्रमाणे हप्ते न घेता नियमित जाहिराती घेतल्या जातात ते जाहिरातदार आपल्या घामाच्या कमाईतून या पत्रकारांना जाहिरातीच्या रुपाने पैसे देतात असे म्हटले तर ते मुर्खपणाचे ठरेल. अधिकारी, डॉक्टरांकडून पत्रकारांना दिल्या जाणा-या हजारो रुपयांच्या जाहिरातीसाठी सरकारी अधिकारी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात. तर डॉक्टर, व्यापारी हा जाहिरातीचा पैसा आपल्या ग्राहकांकडून व पेशंटकडून अव्वाच्या सव्वा बिल काढून वसुल करतात. कोणताच सरकारी अधिकारी वृत्तपत्रांना स्वत:च्या खिशातून हजारो रुपयाच्या जाहिराती देत नाही. हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे.\nआजकाल वृत्तपत्राचे रजिस्ट्रेशन करणे ही काही मोठी गोष्ट राहीलेली नाही. केवळ दहा रुपयाच्या अर्जावर वृत्तपत्राचे टायटल मिळते. कोणीही उठसुठ येतो आणि पत्रकार म्हणून मिरवितो. ज्याच्याकडे एक बातमीही लिहायची अक्कल किंवा कुवत नाही तो ही कडक इस्त्रीचे कपडे घालून व कॉलर ताठ ठेवून पत्रकार म्हणून मिरवितो.\nवृत्तपत्राचे टायटल मिळविण्यासाठी संबंधीत कार्यालये समोेरच्या व्यक्तीची प्रवृत्ती कशा स्वरुपाची आहे, त्याची काही गुन्हेगारी पाश्र्वभूमि आहे काय त्यांची शैक्षणिक पात्रता, वृत्तपत्र क्षेत्राचा अनुभव याचा कोणताही तपास करीत नाही. कोणतेही मेहनतीचे काम न करता जाहिरातीच्या रुपाने बक्कळ पैसा मिळत असेल तर कोणाला नको आहे. या भावनेतून आज हजारोंच्या संख्येने वृत्तपत्रे छा���ल्या जात आहेत. अनेक वृत्तपत्रे आज शासकीय यादीवर आहेत. अशा वृत्तपत्रांचे खपाचे आकडे डोळे दिपविणारे आहेत. शासनदरबारी केवळ कागदी घोडे नाचवून व आर्थिक कुस्ती लढवून शासकीय जाहिराती पदरात पाडणा-या अशा वृत्तपत्रांमधून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणा-या किती बातम्या छापल्या जातात त्यांची शैक्षणिक पात्रता, वृत्तपत्र क्षेत्राचा अनुभव याचा कोणताही तपास करीत नाही. कोणतेही मेहनतीचे काम न करता जाहिरातीच्या रुपाने बक्कळ पैसा मिळत असेल तर कोणाला नको आहे. या भावनेतून आज हजारोंच्या संख्येने वृत्तपत्रे छापल्या जात आहेत. अनेक वृत्तपत्रे आज शासकीय यादीवर आहेत. अशा वृत्तपत्रांचे खपाचे आकडे डोळे दिपविणारे आहेत. शासनदरबारी केवळ कागदी घोडे नाचवून व आर्थिक कुस्ती लढवून शासकीय जाहिराती पदरात पाडणा-या अशा वृत्तपत्रांमधून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणा-या किती बातम्या छापल्या जातात अशा वृत्तपत्रातून जनतेला खरच न्याय मिळतो का अशा वृत्तपत्रातून जनतेला खरच न्याय मिळतो का अशी वृत्तपत्रे सरकार चालविण्यासाठी मार्गदर्शक ठरतात का अशी वृत्तपत्रे सरकार चालविण्यासाठी मार्गदर्शक ठरतात का हे ही तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाला मात्र अशी वृत्तपत्रे व त्यात काम करणा-या पत्रकारांचे चारित्र तपासून पाहण्याची गरज वाटत नाही. संबंधीत कार्यालयाने परवानगी दिलेली वृत्तपत्रे कशा प्रकारे चालतात, त्यांचा दर्जा कसा आहे, त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेला काय त्रास होतो याची दखल शासनाला घ्यावीशी वाटत नाही. राज्यस्तरावर सोडले तर जिल्हा व तालुका स्तरावर अशा वृत्तपत्रांवर व अशा पत्रकारांवर नजर ठेवणारे एकही स्वतंत्र कार्यालय नाही. वृत्तपत्रांसंबंधी क्षेत्रावर कायद्याचा वचक ठेवण्यासाठी अनिल देशमुख समितीव्दारे वृत्तपत्रांबाबतच्या कायद्याची रचना केली गेली. मात्र या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजच्या बदलत्या वृत्तपत्रीय युगात अनिल देशमुख कायदाही कुचकामी ठरत आहे.\nवृत्तपत्रांच्या बाजारु व गल्लाभरु वृत्तीमुळे, त्यातल्या त्यात स्थानिक स्तरावरही आपली विश्वासार्हता गमाविलेल्या पत्रकारीतेमुळे सर्वसामान्य वाचकांचा बातम्यांवरचा भरवसा दिवसेंदिवस उडत आहे. केवळ जाहिराती मिळविण्यासाठी हेतुपुरस्पर विरोधातल्या किंवा प्रशंसेच्या बातम्या (फटाके) प्रसारीत करुन वाचकांच्या मेंदूचे ब्रेनवॉश केल्या जात आहे. येथेही काही वेळा कास्ट फॅक्टरचा (जातीचा फायदा) उपयोग करुन घेतला जातो. निवडणूक काळात तर पेडन्युज हा घाणेरडा व किळसवाणा प्रकार ही पहायला मिळतो. त्यामुळे एखादा नवीन पत्रकार जरी दर्जेदार वृत्तपत्र काढत असेल तर त्याला या सर्व प्रकाराचा फटका बसतो. ध्येयनिष्ठ पत्रकार अल्पावधीतच यामुळे नाउमेद होतो. त्याच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते.\nत्यामुळे आजच्या पत्रकारीतेमध्ये दिवसेंदिवस बातमीचे स्वास्थ्य हरवत आहे. आज अशी परिस्थिती आहे की, क्वचितच एखाद्या बातमीची शासन स्तरावर दखल घेतल्या जाते. माझ्या पाहण्यात अशीही वृत्तपत्रे आहेत की, एखाद्या राजकीय नेत्याने केवळ जाहिरात दिली नाही म्हणून महिनामहिनाभर त्याच्या विरोधातल्या बातम्या प्रकाशित केल्या गेल्या. मात्र त्या राजकीय नेत्याच्या राजकीय जिवनावर या बातम्यांमुळे काहीही फरक पडला नाही. उलट पुढील निवडणूकीत तो अधिक मतांनी निवडून आला. अनेक जाहिरातपिसाट पत्रकारांना जाहिरातीच्या अधिक लोभामुळे अनेकवेळा मानहानी किंवा मार खायचीही पाळी येते. मात्र निर्ढावलेले पत्रकार अशा प्रकारामुळे अधिकच बेशरम होवून जास्त उत्साहाने जाहिरातदाराच्या मागे लागत असल्याची परिस्थिती आहे. काही पत्रकार असेही आहेत की, जाहिरात देत नाही म्हणून अनेक पत्रकार शासकीय अधिका-यांच्या मागे लागतात. उठसुठ त्याच्या विरोधात बातम्या छापतात. निवडणूकीच्या वेळेस पत्रकारांना पाट्र्या देणे, पाकीटे देणे ही गोष्ट आज साधारण झाली आहे. पत्रकारीतेच्या जगात याला मुक मान्यताही मिळालेली आहे. तोड्या करणे हा आजच्या पत्रकारीतेला लागलेला रोग आहे. एखादे प्रकरण हाती लागले की, मोठी तोडी करणे व तोडी फिस्कटली तर विरोधात बातम्या छापणे हा काही पत्रकारांच्या पत्रकारीतेचा पिंडच झाला आहे. अशा तोड्या करण्यासाठी अनेक ठिकाणी पत्रकारांचा ग्रुपच कार्यरत असतो. या कामी त्यांच्यामध्ये पोलीस प्रशासन महत्वाची भूमिका बजावत असते.\nवृत्तपत्र हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे शस्त्र आहे. मात्र दुर्देवाने लिहावेसे वाटते की, आजघडीला वृत्तपत्र हे काही दृष्ट प्रवृत्तींसाठी केवळ पैसे कमाविण्याचे साधन झाले आहे. सरकारने वृत्तपत्राला दिलेले अवाजवी स्वातंत्र्य हे यामागचे एक कारण असू शकते. ६० वर्षाआधीची पत्रकारीता व ६० वर्षानंतरची पत्रकारीता यामधील तुलना करायची असल्यास काही वृत्तपत्रांचा अपवाद वगळल्यास आजच्या वृत्तपत्रसृष्टीला बाजारु व गलिच्छ रुप आले आहे. ध्येयनिष्ठ पत्रकारीता नावालाच उरली आहे. स्थानिक स्तरावरच्या पत्रकारीतेबद्दल सांगायचे झाल्यास, काही पत्रकार असेही आहेत की, ज्यांनी आपल्या उभ्या पत्रकारीतेच्या जिवनात साधी बातमीही लिहीली नसेल मात्र ते राष्ट्रीय स्तरावरच्या दैनिकाच्या बरोबरीने जाहिराती मिळवतात. मग भलेही त्यांच्या वृत्तपत्रातील एकाही बातमीने सर्वसामान्यांना न्याय मिळाला नसेल. बातमी म्हणजे काय बातमी कशाची खातात हे अजूनही स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणा-या तथाकथीत पत्रकारांना माहित नाही. अशा पत्रकारांनी चार प्रतिष्ठीत माणसात आपली कॉलर ताठ करुन स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणे म्हणजे लेखणीशी केलेला व्याभिचार व बेईमानी नाही काय \nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - प��्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/02/blog-post_19.html", "date_download": "2020-03-28T15:16:17Z", "digest": "sha1:BCJQYWNAZU4B7LVCTK4Y2MLGAEYWI4GG", "length": 12304, "nlines": 51, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यापत���रकारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार\nपत्रकारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार\nबेरक्या उर्फ नारद - ९:५९ म.पू.\nमहाराष्ट्रातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्लयाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार निष्क्रीय असून पत्रकारांना संरक्षण देण्याच्यादृष्टीने सरकार कोणताच निर्णय घेत नाही.पत्रकार संरक्षण कायदा व्हावा या मागणीसाठी आपण गेली सात वर्षे सनदशीर मार्गानं आपण लढतो आहोत.सरकार त्याची दखल घेत नाही.त्यामुळंच आता आपणास दिल्ली गाठावी लागत आहे.१ मे २०१२ रोजी आपण दिल्लीत आंदोलन करणार आहोतच पण त्या अगोदर आता \"पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती'चं एक शिष्टमंडळ महामहिम राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांची २२ तारखेला ११.३० वाजता दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात भेट घेत आहे. यावेळी महाराष्ट्रातील पत्रकारांची कैफियत आम्ही त्यांच्या कानी घालणार आहोत.तसेच \"पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती'नं जी श्वेतपत्रिका तयार केली आहे ती देखील राष्ट्रपती महोदयंाना सादर केली जाणार आहे.या व्हाईट पेपरमध्ये अलिकडच्या काळात महाराष्ट्रतील ज्या २१२ पत्रकारांवर हल्ले झाले त्यातील शंभर घटनांची माहिती तपशिलानं दिलेली आहे.तसेच माध्यमांच्या कार्यालयावरील हल्ले आणि राज्यातील पत्रकारांच्या झालेल्या हत्त्या याचीही माहिती त्यात देण्यात आली आहे.\nयाच दौऱ्यात आम्ही प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या.मार्कन्डेय काटजू तसेच केंद्रीय कायदा मंत्र्यांचीही आम्ही भेट घेत आहोत.दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊनही महाराष्ट्रतील पत्रकार कोणत्या स्थितीत काम करीत आहेत हे जगाच्या वेशीवर मांडले जाणार आहे.\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी आम्हाला आपल्या शुभेच्छा आणि खंबीर पाठिंब्याची गरज आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मी���िया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोण��ाही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T14:51:00Z", "digest": "sha1:7JOJS3EKZVGIDRFRZV6VVUHQTTGUXM5T", "length": 4266, "nlines": 78, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nकुत्रा (1) Apply कुत्रा filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nबिबट्या (1) Apply बिबट्या filter\nलसीकरण (1) Apply लसीकरण filter\nवनक्षेत्र (1) Apply वनक्षेत्र filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशिरोड्यात बिबट्याचा मुक्त वावर\nशिरोडा: शेणवीवाडा शिरोडा आणि कारायमळच्या भरवस्तीत भल्या मोठ्या बिबट्याने मुक्तपणे हैदोस घातला असून या बिबट्याच्या दशहतीमुळे...\nनवेवाडे येथे कुत्र्याला विष घालून मारण्याचा प्रकार\nमुरगाव: नवेवाडे वास्को येथील श्री जयसंतोषी माता मंदिर परिसरात एका तीन महिन्याच्या पाळीव कुत्र्याला विष घालून मारण्याची घटना घडली....\nगोवा रेबिज निर्मूलनाच्‍या लक्ष्‍यपूर्तीकडे\nपणजी:मिशन रेबिजचे उल्लेखनीय कार्य : स्‍वयंसेवकांचाही पुढाकार रेबिज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वाढता व्याप आणि जनजागृती यामुळे...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/693619", "date_download": "2020-03-28T15:05:10Z", "digest": "sha1:K7B3TP3TK6JYK5X7XIMI2ISPEF6TIR4G", "length": 4112, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आरबीआय घटविणार व्याजदर? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज व्याजदराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. 3 जूनपासून आरबीआयच्या बैठकीला सुरुवात ��ाली आहे. या बैठकीत 0.35 टक्क्मयांपर्यंत व्याजदर कमी होण्याची शक्मयता आहे.\nदेशाची आर्थिक वृद्धी होण्यासाठी व्याजदर घटवणे गरजेचे आहे. व्याजदर घटवल्यानंतर आरबीआयकडून कोणत्याही इतर बँकेने कर्ज घेतल्यास त्यांना नव्या व्याजदरानुसार कर्ज मिळणार आहे. बँकेला कमी व्याजदरात कर्ज मिळाल्यास त्याचा फायदा बँक ग्राहकाला देणार आहे. त्यामुळे सामान्यांनाही कर्ज घेणे स्वस्त होणार आहे.\nअमेरिकेच्या रिसर्च फर्म बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या रिपोर्टनुसार, महागाई सध्या योग्य स्तरावर आहे. त्यामुळे केंद्रीय बँक व्याजदर घटवून आणखी कमी करू शकते. मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानं राजकोष आणि चलनाच्या वृद्धीची जोखीम कमी झाली आहे. त्यामुळे व्याजदरात 0.25 टक्क्मयांची कपात होऊ शकते.\nआता शेतकऱयांना फक्त 4 टक्के दराने पीककर्ज ; केंद्र सरकारची मान्यता\nनारायण राणे भाजपच्या संपर्कात नाहीत : चंद्रकांत पाटील\nजवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केले ठार\nअखेर… हर्षवर्धन पाटील उद्या करणार भाजपात प्रवेश\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256155:2012-10-17-21-01-48&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:55:38Z", "digest": "sha1:LKWGFRMGDQNPOETLGNFUT7I6WE366BBB", "length": 15908, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘दबंग’ सलमान", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> ‘दबंग’ सलमान\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकायदामंत्री खुर्शिद यांची केजरीवाल यांना धमकी\nविशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nफारुखाबाद लोकसभा मतदारसंघात जाऊन झाकीर हुसैन ट्रस्टमध्ये झालेल्या ७१ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शिद यांनी मंगळवारी गर्भित धमकीच दिली. फारुखाबादमध्ये केजरीवाल येतील खरे, पण त्यांनी फारुखाबादमधून परतही जाऊन दाखवावे, असे धमकावताना आजवर आपण लेखणीने काम केले, पण आता रक्तानेही काम करू, असा इशारा खुर्शिद यांनी दिला.\nकेजरीवाल यांनी दिल्लीच्या संसद मार्गावरील आपले आंदोलन गुंडाळून येत्या १ नोव्हेंबरपासून फारुखाबाद येथे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यावर बोलताना आपण विधी व न्यायमंत्री असल्याचे विसरून सलमान खुर्शिद यांनी सलमान खानच्या फिल्मी अंदाजात ‘दबंग’ प्रतिक्रिया व्यक्त केली. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलण्याच्या सवयीमुळे खुर्शिद नव्याने अडचणीत आले आहेत. ही संधी साधून केजरीवाल यांनीही खुर्शिद यांच्यावर पलटवार केला. आपला जीव खुर्शिद यांच्या हाती नसून ईश्वराच्या हाती आहे. ईश्वरी इच्छेने आपल्या हातून होणारे कार्य पूर्ण झाल्याशिवाय आपण मरणार नाही. शिवाय एक अरविंद मेला तर शंभर अरविंद उभे होतील. कारण आता देश जागा झाला आहे, असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांना धमकी देणारे सलमान खुर्शिद हे देशाचे कायदामंत्री आहेत की माफिया डॉन, असा सवाल प्रशांत भूषण यांनी केला. आपल्या विधानामुळे वाद चिघळल्याचे लक्षात आल्यावर खुर्शिद यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा खुर्शिद यांनी केला आहे. मात्र, अधूनमधून तोल सुटल्यासारखी विधाने करणाऱ्या खुर्शिद यांच्यामुळे सरकार आणि काँग्रेस पक्ष मात्र या नव्या वादामुळे अडचणीत आला आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (प���र्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257068:2012-10-22-17-15-59&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T14:37:12Z", "digest": "sha1:7X7H7BFK7OVUIJTSAI6BACUZQTSLCWOJ", "length": 16388, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रोहे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहिन्यांना मंजुरी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रोहे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहिन्यांना मंजुरी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापे���्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरोहे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहिन्यांना मंजुरी\nरोहे औद्योगिक वसाहतीमधील चाळीस वर्षे वापरात असल्याने जुन्या जीर्ण झालेल्या सांडपाणी वाहिन्या बदलण्याची रोहे इंडस्ट्रीज असोसिएशनची मागणी मंजूर झाली असून एम.आय.डी.सी.ने ६० कोटी रुपये मंजूर केलेल्या या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री कै. सी. डी. देशमुख यांच्या पुढाकाराने १९६८ साली राज्यातील पहिली औद्योगिक वसाहत रोहे धाटाव येथे स्थापन झाली. शासनाने रासायनिक झोन जाहीर केल्यामुळे वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर रासायनिक कारखाने उभे राहिले व त्यामुळे जलप्रदूषणाची मोठी समस्या उभी राहिली. एम.आय.डी.सी.ने वसाहतीचे सांडपाणी रोहे शहरापासून केवळ ३ कि.मी. अंतरावर कुंडलिका नदीमध्ये सोडल्याने प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले. प्रदूषणाने आरे गावापासून पुढे व झोळांबे खारापटीपासून पुढे शेकडो एकर शेती उद्ध्वस्त झाली. या प्रश्नावर १९८४ साली महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष व शे.का.पक्षाचे आमदार भाई बंदरकर व व्ही.टी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व मच्छीमार बांधवांचे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून वसाहतीचे सांडपाणी दूरवर खाडीमध्ये पोशिरे बंदर येथे सोडण्याची शिफारस केली होती. आज ३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने या प्रश्नावर कार्यवाही सुरू केली आहे. वसाहतीपासून उचरे गावापर्यंतची सांडपाणी वाहिनी बदलण्यासाठी १२ कोटी ५० लाख रुपये, आरेपासून पुढे पोशिरे बंदपर्यंत नवीन वाहिनी टाकण्यासाठी २८ कोटी रुपये, वसाहतीमधील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये, कंपन्यांना उत्पादनासाठी लागणारे पाणी पुरविणाऱ्या जुन्या वाहिन्या बदलण्यासाठी ५ कोटी रुपये, या कामामुळे खराब होणारे रस्ते सुधारण्यासाठी ४ कोटी रुपये, पावसाळी वसाहतीमधील पाणी वाहून नेणारे ओहोळ व नाले दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले .\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/recruitment-in-gail-for-executive-trainee-jobs/articleshow/74131230.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T16:05:50Z", "digest": "sha1:ZKBVWMHDOUVI77EILQKNUQPY7YTZ5BFC", "length": 10407, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "recruitment : GAIL या सरकारी कंपनीत भरती प्रक्रिया सुरू - recruitment in gail for executive trainee jobs | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nGAIL या सरकारी कंपनीत भरती प्रक्रिया सुरू\nगॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात GAIL या सरकारी कंपनीत अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. एक्झिक्युटिव्ह ट्रेनीची २५ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ मार्च २०२० आहे.\nGAIL या सरकारी कंपनीत भरती प्रक्रिया सुरू\nगॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात GAIL या सरकारी कंपनीत अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. एक्झिक्युटिव्ह ट्रेनीची २५ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ मार्च २०२० आहे.\nया भरतीबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे:\nपदांचे नाव - पदांची संख्या - वेतन\nकार्यकारी ट्रेनी (रासायनिक) - १५ पदे - वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना\nकार्यकारी ट्रेनी (इन्स्ट्रूमेंटेशन) - १२ पदे - वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना\nशैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंगची पदवी\nवयोमर्यादा- २८ वर्षे (३ मार्च २०२० पर्यंत)\nपरीक्षा शुल्क - नाही\nपरीक्षा अर्ज भरण्याची अखेरची मुदत - १२ मार्च २०२०\nनोकरीचं ठिकाण - देशभर\nज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, ते gailonline.com या संकेतस्थळावर अधिक माहिती आणि लॉगइन करू शकतात.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरिअर न्यूज:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाला हरवण्याची कल्पना सुचवणाऱ्याला ४२ लाख इनाम\nSSC-CGL भरती २०२०: कोणत्या पदाला किती पगार\nपरीक्षा लांबणीवर; रद्द नाही: विद्यापीठाने केले स्पष्ट\nमुलांनो, वेळेचं करा 'असं' प्लॅनिंग\nइतर बातम्या:सरकारी नोकरी|भरती|नोकरी|गेलमध्ये भरती|recruitment|Jobs|gail|Executive Trainee\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोना���्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' निर्देश\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nGAIL या सरकारी कंपनीत भरती प्रक्रिया सुरू...\nसीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा शनिवारपासून...\nकॉलेजांची माहिती मिळवा आता एका क्लिकवर...\nदहावी उत्तीर्णांसाठी इस्रोत भरती; प्रवेश परीक्षाही नाही...\nसीबीएसईच्या अध्यक्षांचं मुलांना भावूक पत्र......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/police-arrested-two-mens-with-new-drugus-manali-cream/articleshow/66977124.cms", "date_download": "2020-03-28T16:23:12Z", "digest": "sha1:YWLSWA3OPO5A45ML5CH4LRGKPVOGDSD2", "length": 12331, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Arrested with drugs : ‘मनाली क्रीम’ची नशेबाजांना चटक - police arrested two mens with new drugus 'manali cream' | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n‘मनाली क्रीम’ची नशेबाजांना चटक\nनशा करणाऱ्या तरुणांमध्ये सध्या 'मनाली क्रीम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मिरी चरसची मागणी अधिक आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने नुकतीच या 'क्रीम'सह दोघांना अटक केली आहे.\n‘मनाली क्रीम’ची नशेबाजांना चटक\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nनशा करणाऱ्या तरुणांमध्ये सध्या 'मनाली क्रीम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मिरी चरसची मागणी अधिक आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने नुकतीच या 'क्रीम'सह दोघांना अटक केली आहे.\nएक तरुण ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक शशांक शेळके यांच्या पथकाने चुनाभट्टी येथील प्रियदर्शनी बस थांबा येथे सापळा रचला. हिमाचल प्रदेशहून आलेल्या लीलामनी चौहान याला पोलिसांनी ताब्यात घेतले. फोटोग्राफर असलेल्या लीलामनीची अंगझडती घेतली असता, एक किलो ३०० ग्रॅम 'मनाली क्रीम' सापडले. या ड्रग्जची किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या एका घटनेत अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटचे पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने माहीम कापड बाजार येथून नदीम मन्सुरी याला ३०० ग्रॅम 'मनाली क्रीम'सह पकडले.\nजोगेश्वरीत 'एमडी'सह एक अटकेत\nजोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाजवळ गुन्हे शाखा युनिट दहाच्या पथकाने झाकीर सय्यद या तरुणाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून सवा लाखाचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले. अंमली पदार्थ तस्करीत झाकीर याचा सहभाग असून अनेक दिवसांपासून तो ड्रग्ज पुरविण्याचे काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘मनाली क्रीम’ची नशेबाजांना चटक...\nमाधुरीला भाजप देणार पुण्यातून लोकसभा उमेदवारी\nSTतील चालक, वाहक लिपिक होणार...\nMahaparinirvan Din: संविधानामुळेच भारत जगातील सर्वोत्तम देश: फडण...\nMahaparinirvan Din Live : दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये: प्रकाश ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.valutafx.com/", "date_download": "2020-03-28T14:16:33Z", "digest": "sha1:GJHTJJIEHYB6XDNMPZHCLUCGP5BBYZYC", "length": 23058, "nlines": 590, "source_domain": "mr.valutafx.com", "title": "ऑनलाईन चलन परिवर्तक - ValutaFX.com", "raw_content": "\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nभारतीय रुपयाचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nअमेरिकन डॉलरचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nब्रिटिश पाउंडचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nपाकिस्तानी रुपयाचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nमलेशियन रिंगिटचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nऑस्ट्रेलियन डॉलरचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nकॅनडियन डॉलरचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nदक्षिण आफ्रिकी रँडचे इतर दर\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम\nसंयुक्त अरब अमिरात दिरहामचे इतर दर\nसाईटवर समाविष्ट करा रूपरेषा कस्टमाइज करा\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीब��यन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-necessary-fertilizer-sweet-lemon-dr-m-b-patil-28194", "date_download": "2020-03-28T13:56:21Z", "digest": "sha1:6TKT7MYEJ237HIVEP5DYSUTBCKYA36WT", "length": 17323, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Necessary fertilizer for sweet lemon : Dr. M. B. Patil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक : डॉ. एम. बी. पाटील\nमोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक : डॉ. एम. बी. पाटील\nगुरुवार, 27 फेब्रुवारी 2020\nऔरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती करण्यात सर्वात मोठा हातभार लावते. या पिकामध्ये काटेकोर आणि खतमात्रा देणे फार आवश्यक आहे. मोसंबीत सर्व शेतकरी फार कमी प्रमाणात खतमात्रा वापरतात. त्यामुळे त्यांना उत्पन्न फार कमी मिळते. यामुळे सर्वांनी नियोजित व आवश्यक खतमात्रा देणे गरजेचे आहे,’’ असे मत हिमायतबाग फळबाग संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.\nऔरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती करण्यात सर्वात मोठा हातभार लावते. या पिकामध्ये काटेकोर आणि खतमात्रा देणे फार आवश्यक आहे. मोसंबीत सर्व शेतकरी फार कमी प्रमाणात खतमात्रा वापरतात. त्यामुळे त्यांना उत्पन्न फार कमी मिळते. यामुळे सर्वांनी नियोजित व आवश्यक खतमात्रा देणे गरजेचे आहे,’’ असे मत हिमायतबाग फळबाग संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.\nकृषी विज्ञान केंद्र, औरंगाबादतर्फे देवगाव (ता. पैठण) येथे आयोजित ‘सुधारित मोसंबी लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन’ कार्यक्रमात पाटील बोलत होते. औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, पैठण तालुका कृषी अधिकारी रामेश्वर मोटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, अशोक निर्वळ आदी उपस्थित होते.\nडॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी बागेमध्ये आंबिया बहाराची नवती व फुले यायला सुरुवात झाली आहे. या नवतीवरच सीट्रससील, मावा व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची पहिली फवारणी डायमेथोएट ०२ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस ०१ मि.लि, दुसरी फवारणी १२-१५ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा थायेमिसॉक्झाम ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात करावी. त्याचबरोबर खत व पाण्याची आवश्यकता आंबे बहाराच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक झाडाला प्रत्येक दिवशी ५० लिटर पाणी देणे आवश्यक आहे.’’\n‘‘मार्चमध्ये ६० लिटर, एप्रिलमध्ये ७० लिटर व मेमध्ये ८० लिटर पाणी द्यावे. खताच्या मात्रा दिल्या नसतील, तर शेणखत ५० किलो प्रतिझाड, ८०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ४०० ग्रॅम पालाश त्याचबरोबर २५० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. जास्तीच्या तापमानामुळे फुलगळ किंवा फळगळ होत असेल, तर दोन ते तीन फवारण्या कराव्यात. त्यामुळे फळगळ कमी होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन येऊ शकते,’’ असेही डॉ. पाटील म्हणाले.\nडॉ. मोटे म्हणाले, ‘‘प्रत्येक शेतकऱ्याने सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे.’’ डॉ. झाडे यांनी मोसंबी पिकासोबत स्पर्धा करणारी आंतरपिके घेऊ नयेत, असे सांगितले. मोसंबीच्या बागेत ठिबक सिंचनाने पाणी व त्याचे नियोजन याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पि��ुरे यांनी आभार मानले.\nऔरंगाबाद aurangabad मोसंबी sweet lime खत fertiliser उत्पन्न फळबाग horticulture पैठण कीटकनाशक स्पर्धा ठिबक सिंचन सिंचन\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...\nहिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...\nनगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...\nसोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...\nअकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...\nविदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...\nपरभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nजळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...\nकऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील...\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...\nसोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...\nसोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच���या संकटामुळे परराज्यातील...\nखुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...\nनिफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...\nऔरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...\nअकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...\nतयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792719", "date_download": "2020-03-28T14:59:53Z", "digest": "sha1:VHBZZFZGQ2744T6V6JG46KRXC6LDFZNL", "length": 3961, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » शेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार\nशेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार\nऑनलाईन टीम / मुंबई\nशेअर बाजारासाठी आज दुसऱ्या दिवशीही चांगली बातमी आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आज २८ हजार ७८२ अंकांवर सुरुवात झाली. त्यानंतर ६०० अंकांची उसळी घेत सेन्सेक २९ हजार १३७ वर पोहोचला. तर निफ्टीतही सुधारणा झाली असून ३२३ अंकांच्या तेजीसह ८ हजार ६४१ वर पोहोचला आहे.\nबुधवारी चिंताजनक अवस्थेत सुरू झालेला शेअर बाजार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्यानंतर वधारला. दुपारनंतर सेन्सेकने १८६१ अंकांची उसळी घेत २८ हजार ५३५ अंकांवर बंद झाला होता. जागतिक बाजारात तेजी असल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटमध्येही दिसत आहे. अमेरिकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २ लाख कोटी डॉलरचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेजी आहे.\nअखेर खासदार गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट\nछत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाठय़पुस्तकात येणार\nज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन\nअमेरिकेचा इशारा : भारताविरोधात कारवाईचा विचार नको\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद��योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_375.html", "date_download": "2020-03-28T15:20:31Z", "digest": "sha1:XZRNGRBK7RBCVYXYS46NBC7RAOHVB66S", "length": 8262, "nlines": 40, "source_domain": "www.idainik.com", "title": "बाटेवाडी गावावर कड्याची टांगती तलवार", "raw_content": "\nबाटेवाडी गावावर कड्याची टांगती तलवार\nचाफळ : चाफळ विभागातील बाटेवाडी, ता. पाटण गावावर डोंगराची कडा कोसळण्याची टांगती तलवार उभी असतानाच राहत्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेखाली जगत आहे. गत 11 वर्षापासून वर्षानुवर्षे बाटेवाडी गावावर ही परिस्थिती ओढावत आहे. तरीही प्रशासन याकडे गांभिर्याने पाहत नाही. माळीण गावासारखी परिस्थिती ओढावण्याची वेळ प्रशासन बघत आहे की काय असा प्रश्न ग्रामस्थ विचारु लागले आहेत.\nचाफळच्या पश्चिमेस डोंगर कपारीत बाटेवाडी हे छोटसं गाव वसलेलं आहे. पाठवडे ग्रामपंचायती अंतर्गत या गावाचा समावेश होतो. 180 च्या आसपास लोकसंख्या असणार्‍या या गावात साधारणत: 26 कुटुंबे सध्या वास्तवास आहेत. येथील तरुण वर्ग नोकरी निमित्ताने मुंबई, पुणे येथे वास्तवास आहे. गावात वयोवृध्दासह महिला वर्ग रोजंदारी व शेती करुन आपले जीवन जगत आहेत.\nमूळातच स्वातंत्र्य पूर्व काळापासून या गावात मुलभूत सोईसुविधांचा वणवा पेटलेला आहे. गावात ये-जा करणारा रस्ता असो, अथवा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्ठीने उपाय योजना असो, अन्यथा पिण्याचे शुध्द पाणी असो या सर्व गोष्ठींसाठी येथील जनता सदैव झगडत आहे. याचे कोणाला कसलेच सोयर सुतक नाही. वारंवार व वर्षानुवर्षे मुलभूत सुविधांसह पुर्वसनासाठी झगडूनही येथील जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. यातच भरीस भर म्हणून की काय 2007 ला पावसाळ्यात अतिवृष्टी होवून डोंगराच्या कड्याचा काही भाग निसटून थेट गावाच्या दिशेने कोसळल्याने ग्रामस्थांची पळताभुई थोडी अशी अवस्था झाली होती.\nयावेळी प्रशासकीय यंत्रणा पुर्वसनाच्या कामास लागली होती. परंतु या गोष्टीला तब्बल 11 वर्ष पूर्ण होत आली असतानाही याकडे कोणी गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. डोंगर दर्‍यातून वाहून येणारे पाणी थेट काही घरामध्ये घुसू लागले आहे. प्रशासनाकडे लक्ष द्यावे.\nयापूर्वी घरावर दरड कोसळून येथील रामचंद्र दगडू जाधव व सिताराम तुकाराम जाधव यांच्या घराचे नुकसान झाले होते. या दरम्यान तालुक्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांनी गावास भेट देत गावचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यास ग्रामस्थांनीही होकार दर्शवला होता. पुर्नवसाचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. हे येथील वास्तव आहे.\n…अन्यथा माळीणसारखी परिस्थिती उद्भवेल\nचाफळसह परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. येथील ग्रामस्थ जुन्या आठवणींना उजाळा देत येथील जनता भितीच्या छायेखाली जगत आहे. यावर्षी डोंगराची दरड कोसळू देवू नये, एकंदरीत प्रशासन या गावाकडे गांभिर्याने पाहण्यास तयार नसल्याने येथील जनतेने आपले सर्वस्व देवावर हवाली करत जीव मूठीत घेवून दिवस भितीच्या छायेखाली जगत आहेत. प्रशासनाने या गावचा पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास माळीण सारखी परिस्थिती निर्माण होवू शकते.\nवर्षभर पुनर्वसनाच्या बाबतीत दुर्लक्ष करणारा तालुक्याचा महसूल विभाग जून जूलैला न चुकता या गावातील आपत्तीग्रस्त कुटुंबांना योग्य ती काळजी घेण्याबाबत नोटिसा देत होता. परंतु यावर्षी नोटीस सोडा साधी विचारपूसही प्रशासनाने केली नाही. वर्षानुवर्ष मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनीधी पुनर्वसनाच्या बाबतीत कोणतीही ठोस उपाय योजना करताना दिसून येत नाहीत. यावर्षी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास विधानसभा निवडणूक काळात काळ्या फिती लावून मतदानावर बहिष्कार घालणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/tag/cover-story/", "date_download": "2020-03-28T13:59:15Z", "digest": "sha1:LDS7RPIVBFXTSO5TXL4INRMT3PJVIDFC", "length": 3112, "nlines": 77, "source_domain": "kalamnaama.com", "title": "Cover Story – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा May 16, 2019\nअचूक भविष्य सांगा, २१ लाख मिळवा\nयुवराज मोहीते January 4, 2015\nमॅन ऑफ द इअर…\nघर वापसी कोणाचीः मूळनिवासींची की विदेशींयांची\nआमच्या हिंदू राष्ट्रवादात हाच शिष्टाचार\nनिलमताईंचा पत्ता कोणी कापला\nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/7-tips-waking-early-3407", "date_download": "2020-03-28T14:01:15Z", "digest": "sha1:IEQ6BGX4S553YAJ3YPK5FPYQEVWCSZEN", "length": 6466, "nlines": 46, "source_domain": "www.bobhata.com", "title": "झोपेचा बळी न देता सकाळी लवकर उठा....या ६ टिप्स बघून घ्या !!", "raw_content": "\nझोपेचा बळी न देता सकाळी लवकर उठा....या ६ टिप्स बघून घ्या \nफारच कमी लोक आहेत ज्यांना सकाळी लवकर उठायला आवडतं. नाही तर अनेकांना सकाळी लवकर उठण्याच्या नावानेच धडकी भरते. मनाविरुद्ध का होईना पण शाळा, कॉलेज, किंवा नोकरीच्या निमित्ताने लवकर उठावंच लागतं. अशा लोकांना काही दिवसांनी लवकर उठण्याची सवय होऊन जाते, पण काहींना प्रचंड वैताग येतो. या दुसऱ्या प्रकारातल्या लोकांसाठी आम्ही आज काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या आधारे तुम्ही सकाळी सहज लवकर उठू शकता आणि तुमच्या झोपेचं खोबरं देखील होणार नाही.\n1. रोज दहा ते पंधरा मिनिटे लवकर उठण्यास सुरुवात करावी. कारण जर अचानकपणे तुम्ही लवकर उठलात तर तुमचा दिवस प्रचंड आळसात जाईल.\n2. आपल्याकडे एक म्हण आहे \" लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्य लाभे \". याच म्हणीनुसार जर तुम्हाला लवकर उठायचे असेल, तर लवकर झोपी जाणे अनिवार्य आहे. तुम्ही तुमच्या दिवसभरातील दिनचर्येचा अभ्यास करून झोपी जाण्याची एक वेळ ठरवून घ्या. तुमच्या शरीराला मग या दिनचर्येची सवय होऊन जाईल. जर सुरवातीला तुम्हाला लवकर झोप येत नसेल तर तुमच्या ठरलेल्या वेळेला विश्रांत अवस्थेमध्ये पुस्तक वाचत बसावे त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. ठरलेल्या वेळेनंतर मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर शक्यतो टाळावा.\n3. झोपी जाण्यापूर्वी पुढच्या दिवसाचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण करण्यात वेळ घालवाल.\n4. उठण्यासाठी गजर लावाच. पण तुमचा मोबाईल किंवा गजराचे घड्याळ गजर लावल्यानंतर थोडा दूर ठेवा. म्हणजे गजर वाजल्यानंतर तुम्हाला झोपेतून उठून तो बंद करायला लागेल. या कृतीमुळे तुमची झोप नक्कीच कमी होईल.\n5. पहाटे लवकर उठल्यानंतर एक काळजी मात्र घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही सकाळी न्याहारी घ्यावी. कारण तुमच्यासाठी दिवस मोठा असणार आहे.\n6. जेव्हा तुम्ही पहाटे लवकर उठण्याचा निश्���य कराल त्या दिवसापासून कसोशीने तो तुमचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता.\nऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट पण कसे आणि कुठे\nलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी पार्ले-जी पाहा काय करतेय\nपुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती\n१.७० लाख कोटींचा मदतनिधी पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे जाणून घ्या एका क्लिकवर \nक्वारनटाईनने आपल्याला काय शिकवलं पाहा या १० मजेदार मीम्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/the-vacant-posts-in-the-psychiatric-hospital-in-nagpur/", "date_download": "2020-03-28T15:22:10Z", "digest": "sha1:NTBDXA4SJA3GSPHWCOWVO73N2S7KXJXF", "length": 9748, "nlines": 118, "source_domain": "mahabharti.in", "title": "The vacant posts in the psychiatric hospital in Nagpur", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nनागपुरातील मनोरुग्णालय रिक्त पदांच्या विळख्यात\nनागपुरातील मनोरुग्णालय रिक्त पदांच्या विळख्यात\nपरिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकारतज्ज्ञांची साथ मोलाची असते. मात्र उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात वर्ग ‘अ’मधील मानसोपचार तज्ज्ञाची मंजूर नऊही पदे रिक्त आहेत, तर वर्ग ‘ड’मधील मंजूर २३४ पैकी १०८ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर रुग्णांची विशेष जबाबदारी असते त्या स्त्री-पुरुष परिचरांची २०७ पैकी १०० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा हा विळखा घट्ट होत चालल्याने मनोरुग्णालयाच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे.मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयाची स्थापना केली. मात्र, शासनाचे या रुग्णालयाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: रिक्त पदांमुळे नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय अडचणीत आले आहे. मनोरुग्णालयात वर्ग ‘अ’मध्ये मानसोपचार तज्ज्ञाच्या नऊ जागा मंजूर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासूनही सर्वच जागा रिक्त आहेत. रुग्णांच्या उपचाराचा भार वर्ग ‘ब’मधील नऊ मानसोपचार तज्ज्ञांवर आला आहे. डॉक्टरांसोबतच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निम्मे पदे रिक्त आ��ेत. प्राप्त माहितीनुसार, वर्ग ‘ड’ची २३४ पदे मंजूर असताना १०८ पदे रिक्त आहेत. यातही मनोरुग्णांची जबाबदारी असलेल्या १८० स्त्री-पुरुष परिचरमधून १०१ पदे भरली असून ७९ पदे रिक्त आहेत. यातील श्रेणी-१मधील स्त्री-पुरुष परिचरची २७ मधील तब्बल २१ पदे रिक्त आहेत. यामुळे मनोरुग्णांचा सांभाळ करणे रुग्णालय प्रशासनाला कठीण होऊ लागले आहे. औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाल्याने असंख्य जीवघेण्या आजारांवर मानवाने मात केली. मात्र, रिक्त पदांचा दशावतार दूर करण्यात शासनाला यश मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A5%A7.%E0%A5%A6", "date_download": "2020-03-28T16:10:41Z", "digest": "sha1:SA3FGZYG53I6M37D32PPB3VYXKFVPXFS", "length": 8027, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० - विकिपीडिया", "raw_content": "\n(विंडोज १.० या पानावरून पुनर्निर्देशित)\nमायक्रोसॉफ्ट विंडोज चा एक भाग\nविंडोज १.०१ ची झलक\nनोव्हेंबर २०, १९८५ (माहिती)\n१.०४ (एप्रिल १९८७) (माहिती)\nडिसेंबर ३१, २००१ पासून असमर्थित\nमायक्रोसॉफ्टने निर्माण केलेल्या संचालन प्रणाल्या\nझेनिक्स · एमएस-डॉस · एमएसएक्स-डॉस · ओएस/२ · विंडोज (१.० · २.क्ष · ३.क्ष · ९क्ष · एनटी · सीई · भ्रमणध्वनी) · एक्सबॉक्स संचालन प्रणाली · एक्सबॉक्स ३६० प्रणाली सॉफ्टवेअर · झून · डेंजरओएस · सिंग्युलॅरिटी · मिडोरी · बॅरलफिश\nमायक्रोसॉफ्ट विंडोज संचालन प्रणाल्या\nआवृत्त्या · तुलना · घटक · इतिहास · कालरेषा · चिकित्सा\nविंडोज १.० · विंडोज २.० · विंडोज २.१क्ष · विंडोज ३.० · विंडोज ३.१क्ष\nविंडोज ९५ · विंडोज ९८ (विकासप्रक्रिया) · विंडोज एमई\nविंडोज एनटी ३.१ · विंडोज एनटी ३.५ · विंडोज एनटी ३.५१ · विंडोज एनटी ४.० · विंडोज २०००\nविंडोज एक्सपी (आवृत्त्या [एक्स६४ · मीडिया केंद्र] · विकासप्रक्रिया) · विंडोज व्हिस्टा (आवृत्त्या · विकासप्रक्रिया) · विंडोज ७ (आवृत्त्या · विकासप्रक्रिया) · विंडोज ८\nसर्व्हर २००३ · सर्व्हर २००८ (सर्व्हर २००८ आरटू · एचपीसी सर्व्हर २००८) · होम सर्व्हर (होम सर्व्हर २०११) · एसेन्शल बिझनेस सर्व्हर · मल्टिपॉइंट सर्व्हर · लहान व्यापारासाठी सर्व्हर · विंडोज सर्व्हर २०१२\nविंडोज एम्बेडेड (पीओएसरेडी) · विंडोज स्थापनापूर्व एन्व्हिरॉन्मेंट · विंडोज फंडामेंटल्स फॉर लीगसी पीसीज\nविंडोज सीई ३.० · विंडोज सीई ५.० · विंडोज सीई ६.० · विंडोज सीई ७.०\nविंडोज भ्रमणध्वनी · विंडोज फोन(७ · ८)\nकैरो · नॅशविल · नेपच्यून · ओडीसी\nओएस/२ · विंडोज स्थापना · मेट्रो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१८ रोजी ०७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/copy-free-campaign-fail-beed-district-263168", "date_download": "2020-03-28T14:45:38Z", "digest": "sha1:VT3OH2YNDEF5B3H4KQGQ2CG74OUPHSZD", "length": 15858, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "बीडचा नादच करायचा नाय... विद्यार्थ्यांवर कॉप्यांचा पाऊस! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, मार्च 28, 2020\nबीडचा नादच करायचा नाय... विद्यार्थ्यांवर कॉप्यांचा पाऊस\nबुधवार, 19 फेब्रुवारी 2020\nबीड जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेचा गवगवा करण्यात आला, पण बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला मंगळवारी कॉप्यांचा सुळसुळाट पाह��यला मिळाला. परीक्षा केंद्रांजवळ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचा गोतावळा पाहायला मिळाला.\nशिरूर कासार (जि. बीड) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत तालुक्यात मंगळवारी (ता.18) बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला सर्वच सात केंद्रावर सर्रास कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट दिसून आला.\nकाही केंद्रावर विद्यार्थिनी आसनव्यवस्था नसल्याने जमिनीवर बसून परीक्षा देण्याची दुर्दैवी वेळ शिक्षण विभाग, बोर्डाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांवर आली होती. त्यामुळे तालुक्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरला बट्ट्याबोळ झाला असल्याचे दिसून आले.\nहेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का\nतालुक्यात बारावीच्या परीक्षेला कालिका देवी महाविद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, आदर्श विद्यालय खलापुरी, पाडळी विद्यालय, जालिंदर विद्यालय रायमोह, रेणुका विद्यालय मानूर, अतुल कनिष्ठ विद्यालय रायमोह या सात केंद्रांवर सुरवात झाली आहे. पहिल्याच इंग्रजी विषयाला दोन हजार 251 विद्यार्थी बसले होते. त्यात दोन हजार 132 विद्यार्थी हजर हाते. 119 विद्यार्थी गैरहजर राहिले.\nहेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला\nप्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी न करताच केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्धा तासात विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी केंद्राभोवती गर्दी करून थेट कॉपी पुरविण्यात येत असल्याचे दिसून आले. दोन केंद्रांवर समोरील गेट बंद करून विद्यार्थ्यांना खुलेआम कॉपीला परवाना दिल्याचे दिसून येत होते. बाहेरून खिडकीला दोरी बांधून दुसऱ्या मजल्यावरील विद्यार्थ्यांना नातेवाइकांमार्फत सर्रास कॉपीचा पुरवठा करण्यात येत होता.\nहेही वाचा - कोरोना विषाणू लातूरमध्ये येऊच नये म्हणून....\nएका केंद्रावर कॉपी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या. त्या जाळून टाकण्यात येत होत्या. एका केंद्राच्या इमारतीचे वरच्या मजल्यावर बांधकाम सुरू असल्याने सतत आवाजाचा अडथळा निर्माण झाला. एका केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नसल्याने जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ आली. दुर्गंधी पसरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.\nतालुक्यातील सात केंद्रांवर बैठे पथक, भरारी पथकाची नियुक्त करण्यात आली होती. मात्र, हे पथक कुचकामी ठरत आहे. पहिल्या दिवशी जिल्हास्तरावरील पथकाने भेट दिली नसल्याचे सर्व केंद्रांवर आलबेल होते. त्यामुळे तालुक्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्तीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\ncoronavirus - बीड जिल्ह्यात गावोगावी घेतली जातेय खबरदारी\nशिरूर कासार (जि. बीड) - ग्रामीण भागात पूर्वी स्वच्छता मोहीम केवळ फार्स ठरत होती, परंतु आता स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याचे महत्त्व सर्वानाच पटू...\nखासगी रुग्णालये बंद, रुग्णांचे उपचाराविना हाल\nकेज (जि. बीड) - सद्यःस्थितीत कोरोनासारख्या आपत्तीचा प्रसार रोखण्यासाठी शासन अनेक उपाययोजना आखत आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत असताना साध्या...\nजीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी अडीच तासांचा वेळ\nबीड - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणखी कडक करण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या...\nयंदा हाताला मेंदी नव्हे, सॅनिटायझर लावण्याची वेळ, लग्नाळूंचा हिरमोड...\nटाकरवण (जि. बीड) - कोरोना विषाणूमुळे लग्नसोहळ्याचे मंगलमय सूर बेसूर झाले असून, मंगल कार्यालय व लॉन्सचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगल...\nऔंदा सालगडी ठरला; मात्र कामावरच आला नाय...\nमाजलगाव (जि. बीड) - ग्रामीण भागामध्ये नवीन वर्षाची सुरवात ही पाडव्याला होते. यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढलेली...\nकन्हेरवाडीत एकाचा गळफास, नातेवाइकांचा खुनाचा आरोप\nपरळी वैजनाथ (जि. बीड) - तालुक्यातील कन्हेरवाडी येथील एका व्यक्तीचा गळफासाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री घडली; मात्र...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/matheran-mini-train-is-back-from-neral-to-matheran-29393", "date_download": "2020-03-28T14:47:59Z", "digest": "sha1:6Y5IGEABTQM2Z7ONW43LJ65EMZZQ6NQH", "length": 7482, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल | Mumbai", "raw_content": "\nमाथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल\nमाथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल\nBy मुंबई लाइव्ह टीम\nहिवाळ्यात थंडीचा आनंद लुटण्यासाठी माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर आहे. मध्यरेल्वेतर्फे पावसाळ्यात थांबवण्यात येणारी माथेरानची मिनी ट्रेन शुक्रवारपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. सहा डब्यांपुरती मर्यादीत असलेली ही ट्रेन आता ८ डब्यांची होणार आहे.\nपावसाळ्यानंतर पुन्हा चालू करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये १६ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये नेरळ ते माथेरान ३ फेऱ्या चालवण्यात येणार असून अमन लॉज ते माथेरानदरम्यान १४ फेऱ्या चालवण्यात येतील. मंगळवारपासून गुरुवारपर्यंत नेरळ ते माथेरान २ फेऱ्या चालवण्यात येणार असून अमन लॉज ते माथेरान १२ फेऱ्या चालवण्यात येतील.\nअमन लॉज ते माथेरानपर्यंत २२ फेऱ्या\nशुक्रवारी फेऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन २१ फेऱ्या होतील. यामध्ये ३ फेऱ्या नेरळ ते माथेरान आणि बाकीच्या फेऱ्या अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालवण्यात येईल. विकेंडला म्हणजे शनिवार आणि रविवारी एकूण २२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये दोन फेऱ्या नेरळ ते माथेरानपर्यंत आणि उर्वरित २२ फेऱ्या अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालवण्यात येतील.\nCoronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद\nCoronavirus Updates: महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा\nरेल्वे तिकीट परतावा बँकेत जमा होणार\nCoronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद\nचुकूनही तिकीट रद्द करू नका, IRCTC चं रेल्वे प्रवाशांना आवाहन\nCoronavirus Updates : अत्यावश्यक वाहतुकीसाठी राज्य सरकारचा 'हा' निर्णय\nफुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेला मिळालं 'इतकं' उत्पन्न\nजनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा\nबेस्टच्या 'या' कल्पनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद\nबेस्टच्या इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी सौर, हरितचा पर्याय\nहतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257837:2012-10-25-20-51-33&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T13:58:52Z", "digest": "sha1:BU6E6WKS7ESZUVDNR5WSIDY7ZKWHQHL3", "length": 18805, "nlines": 238, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पश्चिम घाटात तीन जलविद्युत प्रकल्पांची आखणी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पश्चिम घाटात तीन जलविद्युत प्रकल्पांची आखणी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nपश्चिम घाटात तीन जलविद्युत प्रकल्पांची आखणी\n* २९०० मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट\n* कोकणातील पाणी उचलून वापरणार\nअभिजित घोरपडे / पुणे\nराज्यात जास्त मागणीच्या वेळी (पीक अवर्स) विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पश्चिम घाटात तीन ठिकाणी २९०० मेगाव्ॉट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यांच्या सर्वेक्षणासाठी प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळाली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांसाठी कोकणातील पाणी उचलून ते पुन्हा पुन्हा वीजनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणारी वीज कमी मागणीच्या वेळी या योजनांसाठी वापरता येईल.\nया प्रत्येक प्रकल्पात घाटमाथ्यावर एक आणि खाली कोकणात एक अशी लहान धरणे बांधली जाणार आहेत. अशा प्रकारे पानशेत, वरसगाव व वरंध घाट हे तीन प्रकल्प असतील. पानशेत प्रकल्प १४०० मेगाव्ॉट क्षमतेचा, वरसगाव प्रकल्प १००० मेगाव्ॉट क्षमतेचा, तर वरंध प्रकल्प ५०० मेगाव्ॉट क्षमतेचा आहे. त्यांच्यासाठी घाटावर वेल्हे तालुक्यात दोन व मुळशी तालुक्यात एक धरण (सर्व पुणे जिल्ह्य़ात) बांधले जाणार आहे, तर कोकणात माणगाव तालुक्यात दोन व महाड तालुक्यात एक धरण (सर्व रायगड जिल्ह्य़ात) होणार आहे. अशा प्रकारे या तीन योजनांमुळे राज्यातील जलविद्युत क्षमता २९०० मेगाव्ॉटने वाढणार आहे. सध्या नगर जिल्ह्य़ात घाटघर येथे असा २५० मेगाव्ॉटचा प्रकल्प अस्तित्वात आहे.\nविजेची जास्त मागणी असेल, तेव्हा घाटमाथ्यावरील धरणांमधून पाणी सोडून त्यावर वीजनिर्मिती केली जाईल. जास्तीची वीज उपलब्ध असेल तेव्हा खालच्या कोकणातील धरणांमधून पुन्हा घाटमाथ्यांवरील धरणे भरून घेतली जातील. पुन्हा हेच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाईल. हेच चक्र पुन्हा पुन्हा सुरू राहील. या प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूरही झाली आहे. या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे, अशी माहिती पुण्यातील कोयना संकल्पचित्र मंडळाचे अधीक्षक अभियंता टी. एन. मुंडे यांनी दिली.\nसध्या महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मितीच्या तुलनेत जलविद्युतचे प्रमाण १५ टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे. औष्णिक प्रकल्प व जैतापूरचा अणुप्रकल्प उभा राहिल्यानंतर ते आणखी कमी होईल. या प्रकल्पांमुळे जलविद्युतचे प्रमाण वाढून औष्णिक व जलविद्युत प्रकल्पांचे ६० : ४० हे गुणोत्तर निर्माण करता येईल, असे मुंडे यांनी सांगितले.\nकाय आहे उदंचन योजना\nउदंचन योजनांमध्ये खाली व उंचीवर अशी दोन धरणे असतात. जास्तीची वीज उपलब्ध असते तेव्हा ती वापरून खालच्या धरणातून पाणी वरच्या धरणात टाकले जाते. हे पाणी वरून खाली सोडून त्यावर वीज तयार केली जाते. पुन्हा हे पाणी उचलले जाते. त्यामुळे तेच पाणी वापरून पुन्हा पुन्हा वीजनिर्मिती शक्य होते. औष्णिक किंवा अणुऊर्जा प्रकल्पात वीजनिर्मिती सुरू केल्यावर ती लगेच बंद करता येत नाही. त्यामुळे वीज अव्याहतपणे तयार होत राहते. दुपारी किंवा रात्री विजेची मागणी कमी असताना ही वीज वायाच जाते. उदंचन प्रकल्प असतील तर ही वीज वापरून खालच्या धरणातील पाणी वर उचलले जाते आणि ते वापरून वीजनिर्मिती केली जाते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.zeetalkies.com/celebs-speak/-0950.html", "date_download": "2020-03-28T13:49:25Z", "digest": "sha1:NFVNG6CZ6MRKDUCCKND7XR3XFDYRTUTO", "length": 7017, "nlines": 113, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "झी टॅाकीजवर 'नटसम्राट' Zee Talkies latest Celebs Speak online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं. प्रेक्षकांनी उचलून धरलेल्या व नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय असलेल्या 'नटसम्राट' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २१ ऑगस्टला दुपारी १२.३० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर होणार आहे.\nकाही नट असे असतात जे खूप यश मिळवतात पण ��्यांच्या पडत्या काळात त्यांना कुणीही विचारत नाही. जोपर्य़ंत त्याच्याकडे वैभव असतं तोपर्यंतच त्याला सगळे जवळ करतात. पण उतरत्या काळात आप्तांना त्याचं ओझं होऊ लागतं. पण हा नट मरेपर्यंत त्याचं नटपण सोडत नाही. अशाच एका नटाची कथा असलेला सिनेमा म्हणजे ‘नटसम्राट…असा नट होणे नाही’.\nअप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्त्र अभिनेते नाना पाटेकर, कावेरीच्या भूमिकेतील मेधा मांजरेकर तसेच सुनील बर्वे, अजित परब,नेहा पेंडसे आणि मृण्मयी देशपांडे या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी दर्जेदार पर्वणीच असणार आहे. मोठं ऎश्वर्य आणि वैभव हरवलेल्या एका नटाची शोकांतिका असलेल्या ‘नटसम्राट’ या सिनेमाचा आस्वाद प्रेक्षकांना २१ ऑगस्ट ला. दुपारी १२.३० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर घेता येईल.\nTags: नटसम्राट, तात्यासाहेब शिरवाडकर, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, झी टॅाकीज, सुनील बर्वे, अजित परब, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nश्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/arogya-vibhag-mumbai-bharti-2020/", "date_download": "2020-03-28T15:09:41Z", "digest": "sha1:CNEJB5ZQSPVELENNIWIIF25OTIDNJR4L", "length": 7537, "nlines": 130, "source_domain": "mahabharti.in", "title": "Arogya Vibhag Mumbai Bharti 2020 - Apply Offline Mode", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई २०२०\nArogya Vibhag Mumbai Bharti 2020 – सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई येथे विशेतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा पदांच्या एकूण ११७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – विशेतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा\nपद संख्या – ११७ जागा\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धत्ती – ऑफलाईन\nअर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथील कार्यालय.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२० आहे.\nसार्वजनिक आरोग्य विभागात ११७ पदांची भरती\nअधिक माह��ती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/parbhani-army-recruitment-rally-2019/", "date_download": "2020-03-28T15:14:21Z", "digest": "sha1:HJVH3EFSJAPDBUJIUSJ5DIFEIZ2DEB7M", "length": 4489, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nपरभणी सैन्य भरती मेळावा २०१९\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सैनिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे. तसेच…\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिल���र्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/job-vacancies-in-maharashtra-government-health-department/articleshow/73984314.cms", "date_download": "2020-03-28T15:08:30Z", "digest": "sha1:QCNHWKMMYGAOLNCXMULWSO7DWKX6VQKJ", "length": 12053, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "job vacancies : सार्वजनिक आरोग्य विभागात १७७ पदांची भरती - job vacancies in maharashtra government health department | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nसार्वजनिक आरोग्य विभागात १७७ पदांची भरती\nमहाराष्ट्र सरकारतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागात १७७ पदे भरली जाणार आहेत. आरोग्य सेवा आयुक्तालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत १८ फेब्रुवारी असणार आहे. उमेदवार आपला अर्ज पोस्टाद्वारे अथवा ऑनलाइन स्वरुपात भरू शकतात.\nसार्वजनिक आरोग्य विभागात १७७ पदांची भरती\nमहाराष्ट्र सरकारतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागात १७७ पदे भरली जाणार आहेत. आरोग्य सेवा आयुक्तालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत १८ फेब्रुवारी असणार आहे. उमेदवार आपला अर्ज पोस्टाद्वारे अथवा ऑनलाइन स्वरुपात भरू शकतात.\nरिक्त पदे पुढीलप्रमाणे आहेत -\nपदाचे स्वरुप - रिक्त जागा\n१. वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ) - ०६\n२. मनोविकृती चिकित्सक - २९\n३. नेत्र शल्य चिकित्सक - १३\n४. शरीरविकृती शास्त्रज्ञ - ०९\n५. क्षयरोग चिकित्सक - ११\n६. बधिरीकरण तज्ज्ञ - १२\n७.स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ- रिक्त पदे - ०९\n८. क्ष-किरण शास्त्रज्ञ रिक्त पदे - १५\n९.अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ - ०४\n१०. बालरोग तज्ज्ञ - ०९\nवेतन श्रेणी - ६७,७०० - २,०८,७००\nअर्जदाराचे वय - अमागास करिता अर्जदाराचं वय हे २०२० पर्यंत ३८ वर्षं ते ४३ वर्षांपर्यंत.\nकोण करू शकतं अर्ज- M.B.B.S, वैद्यकीय विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे इच्छुक उमेदवार. त्या विषयातील तज्ज्ञ असणारे पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार.\nप्रवेश शुल्क- खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ३०० रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क DD द्वारे आकारण्यात येईल.\nउमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असणार आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरिअर न्यूज:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाला हरवण्याची कल्पना सुचवणाऱ्याला ४२ लाख इनाम\nSSC-CGL भरती २०२०: कोणत्या पदाला किती पगार\nपरीक्षा लांबणीवर; रद्द नाही: विद्यापीठाने केले स्पष्ट\nमुलांनो, वेळेचं करा 'असं' प्लॅनिंग\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' निर्देश\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसार्वजनिक आरोग्य विभागात १७७ पदांची भरती...\n'आयडॉल'मध्ये प्रथमच जानेवारी सत्राचे प्रवेश...\nIBPS SO Mains Result 2020 बँकिंगच्या 'स्पेशालिस्ट ऑफिसर' पदांचे ...\nसीए परीक्षेसाठी आजपासून अर्ज सुरू...\n तरी त्या गुणांवर मिळू शकेल नोकरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/console-to-heavy-vehicles/articleshow/60703759.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T15:00:17Z", "digest": "sha1:GPRZXHFOODFASODJCYIW5Y5URX2IM6TD", "length": 13651, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: अवजड वाहनांना तूर्त दिलासा - console to heavy vehicles | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nअवजड वाहनांना तूर्त दिलासा\nशहरात अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत वाहतूक पोलिसांनी लागू केलेले निर्बंध १० दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत.\nअवजड वाहनांना तूर्त दिलासा\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nशहरात अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत वाहतूक पोलिसांनी लागू केलेले निर्बंध १० दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत. मात्र पार्किंगबाबत लावण्यात आलेले निर्बंध कायम राहणार आहेत, असे वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुकित अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. अवजड वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आलेले आहेत.\nवाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अवजड वाहनांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत व सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले होते, तर दक्षिण मुंबईत सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली होती. या कालावधीत वाहनांनी पे पार्किंग अथवा स्वतःच्या जागेत वाहने उभे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. या आदेशाचा भंग करणाऱ्या ४०० अवजड वाहनांवर गुरुवारी वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली होती. त्यामुळे ठिकठिकाणी खटके उडत होते. पोलिसांच्या निर्णयाविरोधात खासगी अवजड वाहनमालकांनी संप पुकारण्याचाही इशारा दिला आहे. मात्र बंदी ६० दिवस प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून यासंदर्भातील अधिसूचनेबाबत काही आक्षेप असल्यास ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र हा वाद वाढू लागल्याने वाहतूकदारांच्या सर्व संघटनांशी दहा दिवसात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे दहा दिवस अवजड वाहनांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले असून त्याच्यावर कारवाई न करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.\nवाहतूक संघटनांनी मुंबईमध्ये पार्किंगसाठी जागा नसल्याचा मुद्दा उचलून धरला. त्यावर वाहतूक पोलिसांनी पालिकेचे पार्किंग, बीपीटीचा मोकळा परिसर आणि बेस्ट डेपोमध्ये पे अँड पार्कची व्यवस्था उभी करण्याचे आश्वासन दिले आहे.\nअसे असेल पार्किंग शुल्क\nशहरातील बेस्टच्या ६६ डेपोंमध्ये खासगी अवजड वाहने आणि इतर वाहने उभी करण्याची व्यवस्था आहे. येथे अवजड वाहने १२ तास उभी करण्यासाठी दिवसाला दोनशे, तर महिन्याला पाच हजार रु. मोजावे लागणार आहेत. तर चारचाकी वाहनांसाठी दिवसाला दीडशे, तर महिन्या��ा ४ हजार, तर दुचाकीसाठी महिना दोन हजार मोजावे लागणार आहेत. बीपीटीच्या जागेवर पंधराशे वाहने उभी करण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी बीपीटीकडून २४ तासाचे १८५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअवजड वाहनांना तूर्त दिलासा...\n​ विद्यापीठाचे ‘मेक अप क्लासेस’...\nआयुक्तांविरोधात सेनेचा अविश्वास ठराव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792442", "date_download": "2020-03-28T15:39:23Z", "digest": "sha1:QEERO4G3ZQ25UCN7VJRG5JTGVT5RKWBE", "length": 8375, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संशयितांच्या संख्येत 100 हून अधिकची वाढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » संशयितांच्या संख्येत 100 हून अधिकची वाढ\nसंशयितांच्या संख्येत 100 हून अधिकची वाढ\nकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. आतापर्यंत जिल्हय़ात आयसोलेशमध्ये असलेल्या रूग्णांची संख्या स्थिर म्हणजे 23 एवढी असली तरी होम क्वारंटाईनच्या संख्येत 100 हून अधिकने वाढ झाली आहे. सोमवारपर��यंत घरीच विलग केलेल्यांची संख्या केलेल्या लोकांची संख्या 456 होती ती मंगळवारी सायंकाळपर्यंत 565 वर पोहचली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी व सीमबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून नियमभंग करणाऱयांविरोधात पोलीसांनी जोरदार मोहिम हाती घेतली आहे.\nजिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थितीविषयी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात नमूद केले आहे की, संचारबंदीची अंमलबजावणी रत्नागिरी जिह्यात योग्य प्रकारे सुरु आहे. जिह्याच्या सीमा अन्य जिह्यातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिह्यातील रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांची संख्या 23 एवढी आहे. त्यात वाढ झालेली नाही. घरातच अलग करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या 456 वरुन 565 इतकी वाढली आहे. पुणे-पिंपरी चिंचवड व मुंबई येथून रत्नागिरी जिह्यात आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यावर वैद्यकीय विभाग लक्ष ठेवून राहणार आहे. जिल्हय़ात कळंबळी 2, दापोली 2, गुहागर 6 कामथे 2 रत्नागिरी 11 अशा एकूण 23 जणांवर आयसोलेशमध्ये उपचार सुरू असल्याचे वैद्यकिय अधिकाऱयांनी सांगितले.\nरत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, झाडगाव, चिपळूण तालुक्यातील खेर्डी, दापोली येथील औद्योगिक क्षेत्रातील 908 पैकी 897 उद्योग बंद करण्यात आले आहेत. 11 उद्योग तांत्रिक कारणास्तव तसेच अत्यावश्यक सेवांशी संबंधित असल्याने सुरु ठेवण्यात आले आहेत. 22 उद्योगांनी अपरिहार्य कारणास्तव काम सुरु ठेवण्यासाठी परवानगी मागितली असून त्याबाबत आवश्यक निर्देश जिल्हा प्रशासन देणार आहेत. घरीच किराणा माल वितरण करण्यासाठी व्यापारी महासंघाला आवाहन करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या विशिष्ट वेळी दुकाने उघडण्याची मुभा दिली जाणार आहे.\nमुंबईतून दुचाकीवरून आलेल्यांना पिटाळले\nशासकीय आदेशांची पोलिसांकडून कडेकोट अंमलबजावणी सुरू असून सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चारचाकी वाहनांना बंदी असलेल्या मुंबईतून दोन दुचाकींवरून चौघेजण रत्नागिरी शहरात येण्यासाठी निघाले होते. मंगळवारी ते हातखंबा येथे आले असता पोलिसांनी त्याना अडवून चौकशी केली. आपण रत्नागिरीत गावी निघालो असून चारचाकीला बंदी असल्याने दुचाकीचा पर्याय स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी या दोन्ही गाडय़ांना प्रवेश नाकारत पुन्हा मुंबई��ा पिटाळले. दरम्यान, न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित रा†िहलेले एक वकिल जिह्यात परतत होते. मात्र त्यांची गाडी एमएच 08 असल्याने विनतीवरून त्यांना कशेडी घाटातून जिह्यात मोठय़ा मुश्कीलीने प्रवेश देण्यात आला.\nकृषी महाविद्यालये पडणार ओस\nघरफोडय़ा करणाऱया टोळीची निर्दोष मुक्तता\nन.प.पाणी योजना आठ दिवसांत मार्गी लावा\nगुहागरच्या सुपुत्रांनी मिळवले नाचणी मळणी यंत्राचे पेटंट\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257222:2012-10-23-10-17-44&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:54:28Z", "digest": "sha1:BEIOXYMSSNHDTFYZRYQL4X5HOTGTCATR", "length": 15036, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गंभीर दखल", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गंभीर दखल\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nगडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गंभीर दखल\nनवी दिल्ली, २३ ऑक्टोबर २०१२\nइंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची गंभीर दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरींना सदर आरोपांबाबत खुलासा करण्यास सांगितला आहे. यासाठी संघाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना नोटीस पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एवढंच नव्हे तर भाजप अध्यक्षपदी दुस-या नेतृत्वाचा विचार करण्याचा सल्लाही पक्षातील ज्य़ेष्ठ मंडळींना देण्यात आला आहे.\nदरम्यान, या आरोपानंतर गडकरी यांनी क्षणभरही अध्यक्षपदी राहू नये. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे भाजपचे राज्यसभा सदस्य राज जेठमलांनी यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी शेतक-यांची जमीन बळकावल्याचा आरोप केल्यानंतर गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचारीची अनेक प्रकरणे बाहेर काढली जात आहेत.\nआगामी निवडणुकीच्या दृष्टीने गडकरींवर करण्यात आलेल्या आरोपांचा स्पष्टपणे खुलासा झाला नाही, तर त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणणे आहे. मात्र, आपण निर्दोष असून कुठल्याही चौकशीस तयार असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/-/articleshow/14754891.cms", "date_download": "2020-03-28T16:29:58Z", "digest": "sha1:NQX3VYDWM6J6U63XX46AXRCOVXANYU34", "length": 9416, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india news News: कर्नाटकात गौडा यांचा राजीनामा - | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकर्नाटकात गौडा यांचा राजीनामा\nकर्नाटक भाजपमधील राजकीय संघर्षातून मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी रविवारी आपला राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सोपवला.\nकर्नाटक भाजपमधील राजकीय संघर्षातून मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी रविवारी आपला राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सोपवला. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या इच्छेनुसार, जगदीश शेट्टर यांची नेमणूक केली जाणार आहे.उद्या, मंगळवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात शेट्टर यांची नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर ११ जुलै रोजी शेट्टर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी शक्यता आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nर��ल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n दिल्लीत मजुरांची तुफान गर्दी\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकर्नाटकात गौडा यांचा राजीनामा...\nमाध्यमांनी मोदींची प्रतिमा डागाळली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-poultry-industry-got-120-crore-setback-corona-maharashtra-27901", "date_download": "2020-03-28T14:11:40Z", "digest": "sha1:I7XGAIKEWQJ7A3RKXUFR33WPD5XMKUBA", "length": 16981, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi poultry industry got 120 crore setback by CORONA Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री उद्योगाचे १२० कोटींचे नुकसान\n‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री उद्योगाचे १२० कोटींचे नुकसान\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nकोरोना विषाणूच्या भीतीने लोकांचे चिकन खायचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे चिकनची मागणी घटल्याने ७० ते ७५ रुपये जिवंत कोंबडीच्या खरेदीचे दर ४० रुपयांपर्यंत कमी झाले आहे. आठवड्याला चार कोटी जिवंत कोंबड्यांची विक्री १ कोटीने कमी झाली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांत सुमारे १०० ते १२५ कोटींचे नुकसान झाले आहे.\n- कुणाल पाथरे, कार्यकारी संचालक, पोल्‍ट्री ब्रीडर ॲण्ड फार्मर वेलफेअर असोसिएशन\nपुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण असताना या विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परिणामी चिकनची मागणी घटल्याने गेल्या २० दि���सांत पोल्ट्री उद्योगाला सुमारे १२० कोटींचा फटका बसला आहे, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत जनजागृती होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून घटलेली मागणी वाढत असून, चिकनची बाजारपेठ पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.\nयाबाबत पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची ब्रॉयलर चिकनची मागणी दिवसाला २ हजार ८०० टनांची आहे. मात्र, कोरोनो विषाणूबाबतच्या अफवेमुळे आणि समाजमाध्यमांमधील फिरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे गेल्या २० दिवसांत चिकनची मागणी ६०० टनांनी घटली आहे. यामुळे १३० रुपये प्रतिकिलोच्या बाजारभावानुसार गेल्या २० दिवसांत सुमारे १०० ते १२० कोटींचे नुकसान झाले आहे.\nमात्र, केंद्र आणि राज्य सरकारने या अफवांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे बाजारपेठ पुन्हा पूर्वपदावर येत असून, गेल्या २० दिवसांत १ हजार ६०० टनांपर्यंत कमी झालेली मागणी आता २ हजार २०० टनांपर्यंत वाढली आहे. काही दिवसांत ही बाजारपेठ पूर्वपदावर येईल असे आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’\nलिफ्टिंग दर ४० रुपयांवर\nकोरोना विषाणूच्या अफवेमुळे गेल्या १५-२० दिवसांपासून चिकनची मागणी ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची दररोजची मागणी सुमारे १५० ते २०० टन एवढी असते. ती मागणी आता १०० टनांपर्यंत घटली आहे. तर चिकनचे १८० रुपये असणारे दर आता १२० रुपये आहेत. तर आमच्या जिवंत कोंबडीचे खरेदीचे दर ७५ ते ८० रुपयांवरुन, ४० रुपये प्रति किलो पर्यंत झाले आहे. मात्र, कोंबडीपासून कोरोना विषाणूचा फैलाव होत नसल्याचे समोर येत असल्याने मागणी वाढायला सुरुवात झाली आहे, असे पुणे जिल्हा ब्रॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले.\n‘कोरोना’च्या भीतीमुळे कोंबड्यांच्या मागणीबरोबरच दरदेखील घटले आहेत. माझा या महिन्यात १० हजार पक्षी विक्रीचा अंदाज होता. मात्र ७ हजारच विक्री झाली. तर, दर ५५ रुपये प्रति किलो अपेक्षित होता. आता ३० रुपये मिळत आहे.\n- संदीप येवले, सांडगेवाडी, पलूस, जि. सांगली\nचिकन कोंबडी पुणे महाराष्ट्र पिंपरी पिंपरी चिंचवड\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसा��ंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख क��टींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://masti.dating.lt/index.php?lg=mr", "date_download": "2020-03-28T15:47:01Z", "digest": "sha1:6P3RDAMOKZRBT6O5BXG2VWT54SXR2C5A", "length": 7670, "nlines": 98, "source_domain": "masti.dating.lt", "title": "The Best & Reliable Dating site for India,Pakistan,Shrilanka,Nepal,Thailand,Hongkong & Rest of Asia", "raw_content": "\n एकुण: 7 034 714 कालचे संपर्क : 85 ऑनलाइन युजर: 60 261\nविडिओ चॅट. कोण ऑनलाइन आहे\nस्लाईड शो प्रमाणे पहा\nआणखी फोटो अपलोड करा\nपैसे भरण्याची प्रणाली निवडा\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वे���ेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792444", "date_download": "2020-03-28T14:58:43Z", "digest": "sha1:5B3CEHBHTAZIKF6TTIUPTRIWXCLQMQ47", "length": 7065, "nlines": 28, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोठय़ा शहरांमध्ये होणार दोन डझन आंबा विक्रीचा प्रयोग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मोठय़ा शहरांमध्ये होणार दोन डझन आंबा विक्रीचा प्रयोग\nमोठय़ा शहरांमध्ये होणार दोन डझन आंबा विक्रीचा प्रयोग\nहवामान बदल, वाढलेला पाऊस आणि थंडीच्या अभावामुळे कोकणातील हापूस उत्पादन अडचणीत असताना कोरोनाचे जागतिक संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आंबा एकदम बाजारात आल्यास दर पडण्याचा धोका आहे या पार्श्वभुमीवर माजी आमदार बाळ माने यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट एक व दोन डझन आंबा विक्रीचा प्रयोग होणार आहे.\nबुधवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शुभकार्याचा प्रारंभ केला जातो. याच पार्श्वभुमीवर माने यांनी ही आंबा विक्रीची संकल्पना गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला पत्रकारांसमोर मांडली. कोरोनाला रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन आहे. त्यानंतर ही योजना अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येईल. त्याकरिता मुंबईच्या नातेवाइक मंडळींनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.\nया ठिकाणी राबवणार योजना\nमहाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि ���ाशिक आदी महापालिकांच्या क्षेत्रामध्ये एक व दोन डझन आंब्याची थेट विक्री करणे शक्य आहे.\nनैसर्गिक पक्व आंबाच हवा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात आंबा विक्रीमध्ये दर पाडण्याचा धोका संभवू शकतो. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी थेट विक्रीचा प्रयोग करणे शक्य आहे. त्यासाठी योजना आखण्यात येत आहे. थेट विक्रीसाठीची यंत्रणा उपलब्ध करण्यासाठीही मदत केली जाणार असून त्यासाठी इच्छुक शेतकऱयांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. बागायतदारांनी आंबा दोन किंवा एक डझन बॉक्समध्ये दिल्यास विक्रीसाठी सुकर होईल. तसेच रोख पैसे मिळतील, असे माने म्हणाले.\n2 एप्रिल 2020 पासून उपक्रम सुरू होईल. यासाठी शेतकऱयांनी बागेतून काढलेला आंबा नैसर्गिकरित्या पिकवून रंग बदलला की द्यावा. म्हणजेच कोणत्याही केमिकलमधून पिकवून देऊ नये. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंतराव माने आणि दादा केळकर यांच्याशी संपर्क साधावा. ही यंत्रणा विकसित करण्याकरिता बागायतदारांनी सूचना कराव्यात असेही माने यांनी सांगितले.\nहातखंब्यानजीक ढाब्यावर धाड, दारू साठा जप्त\n‘आयसीएस’ कोकणातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय\nसलगच्या बाजारपेठ बंदने पीरलोटे परिसर सामसूम\nरत्नागिरी कारागृहातून पळालेल्या कैद्याला अटक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257748:2012-10-25-18-35-34&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:47:37Z", "digest": "sha1:Z6QDSMUMDWYTRDRKSPBWDXSK4SLLX5O2", "length": 17538, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सिडको वाहन जाळपोळ प्रकरणातील संशयितांची चौकशी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सिडको वाहन जाळपोळ प्रकरणातील संशयितांची चौकशी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसिडको वाहन जाळपोळ प्रकरणातील संशयितांची चौकशी\nदुचाकी तोडफोड, जाळपोळ, घरफोडी, लूट अशा वेगवेगळ्या घटनांचे केंद्रबिंदू बनलेल्या सिडको परिसरात निर्माण झालेल्या भयग्रस्त वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी धडक मोहीम राबवून टिप्पर गँगच्या १५ ते २० जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांना आव्हान देण्यासाठी पवननगर येथे टिप्पर गँगने हा प्रकार घडवून आणल्याचे निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने हे चौकशीसत्र राबविले जात आहे. पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जनप्रबोधन मोहीम राबवून गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.\nशहरातील सिडको परिसरात वारंवार दुचाकी जाळण्याच्या घटना घडत आहेत. पवननगर येथे तीन दिवसांपूर्वी इमारतीखालील तीन दुचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. रिक्षातून आलेल्या टोळक्याने हा प्रकार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. हा धागा पकडून झालेल्या प्राथमिक तपासात जाळपोळीच्या या घटनेशी टिप्पर गँगचा संबंध असल्याचे पुढे आले. टिप्पर गँगचे दोन म्होरके गेल्या महिन्यात झालेल्या एक कोटी रुपयांच्या लुटीच्या प्रकरणात कारागृहात आहेत. पोलीस यंत्रणेने गुन्हेगारांविरोधात चालविलेल्या मोहिमेला छेद देण्यासाठी या गँगच्या सदस्यांनी वाहनांची जाळपोळ करत नागरिकांसह यंत्रणेला वेठीस धरले. गुरुवारी उपायुक्त डॉ. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण बोरकर यांनी सिडको परिसरातून पंधरा ते वीस संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या कारवाईत टिप्पर गँगच्या साथीदारांचा समावेश असून त्यातील तीन ते चार सराईत गुन्हेगार आहेत तर उर्वरित संशयित आहे. संशयितांमध्ये रिक्षाचालकाचा समावेश आहे. काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालणे, वाहनांमधून इंधन चोरणे हे प्रकार वाढले आहेत. टिप्पर गँगच्या संशयितांना ताब्यात घेतानाच दुसरीकडे पोलीस यंत्रणेने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली. उपायुक्त स्वामी व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण बोरकर यांनी पवननगरसह सिडकोतील काही भागात प्रत्यक्ष फिरून संशयास्पद घडामोडी दिसल्यास नागरिकांनी त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले. टिप्पर गँग वा इतर कोणतेही गुन्हेगार असा गोंधळ घालताना दिसले आणि त्यांची माहिती लगेच दिली गेली तर ही दहशत पूर्णपणे मोडून काढली जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व म���लभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/schools/school-of-fine-and-performing-arts/11335-admission-procedure-and-fees-structure-2.html", "date_download": "2020-03-28T15:19:18Z", "digest": "sha1:GVSDY3LRBIQ3JBPT57BVXKYHBLWJ2R3K", "length": 10570, "nlines": 236, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "Admission Procedure and Fees Structure", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/marathi-news/c/pudhari/2/", "date_download": "2020-03-28T14:52:45Z", "digest": "sha1:MIUKHMMCVMCZJQW4UOCSDYKXICXPITE5", "length": 7684, "nlines": 163, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "पुढारी Marathi News | MahaNMK", "raw_content": "\nदि. ०६ मार्च २०२०\nदोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा ( 3 weeks ago ) 10\nअजित डोवाल म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती म्हणजे.. ( 3 weeks ago ) 7\nमंत्रालयात फुले आणि पत्र देवून ���हिला कर्मचाऱ्यांचे स्वागत\nशिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर फसवणुकीचा आरोप ( 3 weeks ago ) 8\nचीनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; मृतांचा आकडा ३ हजार पार ( 3 weeks ago ) 8\nसातारा : पोलिसाकडून महिलेला ‘फिरायला’ येण्यासाठी वारंवार ऑफर\nमंदिर परिसरात फक्त ब्राह्मणांसाठी स्वतंत्र शौचालय\nयेस बँकेवर निर्बंध : फक्त ५० हजार काढण्याची मुभा; रात्रभर एटीएमला रांगा ( 3 weeks ago ) 6\nमास्क वापरानंतरच अंबाबाई मंदिरात प्रवेश ( 3 weeks ago ) 7\nकोरोनाचा ८० देशांत फैलाव ( 3 weeks ago ) 6\nदेशात कोरोनाचे रुग्ण ३० ( 3 weeks ago ) 6\nदिशाला टायगरचा विसर... ( 3 weeks ago ) 2\nदेवेंद्र फडणवीसांना हायकोर्टाची नोटीस ( 3 weeks ago ) 6\nकोरोनाच्या अफवेने सोलापूरकर भयभीत ( 3 weeks ago ) 2\nराष्ट्रीय महामार्गाचे ऑपरेशन होणार का\nदरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर घसरला ( 3 weeks ago ) 5\nपक्षात एकही नतद्रष्ट ठेवणार नाही : मुख्यमंत्री ( 3 weeks ago ) 6\nमुंबईतील शाळांना कोरोना अलर्ट\nमुंबईत बायोमेट्रिक हजेरी बंद ( 3 weeks ago ) 5\nएफआरपी कायदा बदलाच्या हालचाली\nअधिक जाहिराती खालील पेजवर:\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257621:2012-10-25-05-48-59&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:36:57Z", "digest": "sha1:SI43RA2OU32NXJYY5JVWW7FGBN4LJVBO", "length": 16209, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गोपनीय माहिती दिल्याबद्दल रजत गुप्ता यांना २ वर्षांच्या कारावसाची शिक्षा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गोपनीय माहिती दिल्याबद्दल रजत गुप्ता यांना २ वर्षांच्या कारावसाची शिक्षा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं ��दलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nगोपनीय माहिती दिल्याबद्दल रजत गुप्ता यांना २ वर्षांच्या कारावसाची शिक्षा\nन्यूयार्क, २५ ऑक्टोबर २०१२\nअमेरिकेतील भारतीय उद्योजक रजत गुप्ता यांना अमेरिकेतील न्यायालयाने कंपनीची गोपनीय माहिती उघड केल्याच्या (इनसाइड ट्रेडिंग) आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी आज (गुरूवार) दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठवावी आहे. न्यायालयाने ६३ वर्षीय रजत गुप्ता यांना ५० लाख अमेरिकी डॉलरचा दंडही ठोठावला आहे.\nवॉल स्ट्रीटच्या भांडवल बाजारातील महत्त्वाच्या कंपन्यांची माहिती प्रतिस्पर्धी कंपनीतील राजरत्नम या अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप यावर्षी जूनमध्ये गुप्ता यांच्यावर निश्चित झाला होता. गोपनीय माहिती दिल्याबद्दलचे हे अमेरिकेतील आजवरील सर्वांत मोठे प्रकरण आहे.\nतरूण वयातच आपल्या आई-वडिलांना गमावल्यानंतर मागील अठरा महिने हा माझ्यासाठी खूपच त्रासदायक काळ राहिला आहे, असं गुप्ता म्हणाले.\nते पुढे म्हणाले की, या प्रकरणाचा माझे कुटुंब, मित्र आणि संस्थांवर जो काही परिणाम होणार आहे त्याचे मला दु:ख आहे. मी माझ्या आयुष्यात कमावलेली सर्व प्रतिष्ठा यामुळे लयास गेली आहे.\nगोल्डमॅन सॅक या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील गुपिते सांगणे, पी अँड जी या सिनसिनाटी येथील कंपनीच्या व्यवसायवृद्धीविषयी आकडेवारी पुरवणे, बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या गुंतवणुकीविषयी माहिती देणे आदी त्यांच्या कारनाम्यांमुळे वॉल स्ट्रीटमध्ये व्यवहार करणाऱ्या हजारो गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली. या माहितीच्या बदल्यात गुप्ता यांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणाची सखोल चौकशी व तपास केल्यानंतर पोलिसांनी ग��प्ता व राजरत्नम यांच्यावर जूनमध्ये खटला दाखल केला होता. राजरत्नम हे सध्या कारागृहात असून आता गुप्ता यांचीही दोन वर्षांसाठी कारागृहात रवानगी झाली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/652", "date_download": "2020-03-28T14:19:03Z", "digest": "sha1:T5KVDQDXBFAIYGYVIKZ62OEJL2C3DU2H", "length": 13815, "nlines": 203, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 108| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n“यंत्रांमुळे जीवनांतील काव्य कमी होईल असे मला वाटते. मनुष्याच्याभोवती वाफेचा नांगर, शिवण्याचे यंत्र, सायकल, मोटार अशी सारी निर्जीव यंत्रे जमा केल्यावर घोडा, बैल वगैरेंची आपणांस जरूरच नाही. परंतु माझ्याभोवती घोडा आहे, माझा बैल माझ्याजवळ आहे—असे माझे चित्र असावे असे मला वाटते. घोड्याला मी खाजविले की, घोडा प्रेमाने फुरफुरतो, बैल माझा आवाज ओळखतो. माझ्या प्रेमाला त्यांच्याकडून उत्तर मिळते. मी सायकलला कितीहि खाजवले, कुरवाळले तर सायकल का मला चाटील वाफेचा नांगर का मला पाहून नाचेल वाफेचा नांगर का मला पाहून नाचेल प्रेमाच्या संबंधाने माणसे व पशु एकत्र सहकार्याने नांदत आहे—हे दर्शन मला पवित्र व पावन वाटते.” स्वामी म्हणाले.\n“तुम्हाला काव्य दिसते, पण मला गुलामगिरी दिसते. मोटेला तासनतास जुंपलेला बैल मानवाला धन्यवादच देत असेल नाही बैलाला बोटबोट आरा टोचतात, त्याच्या अंगाची चाळण करतात हे काव्यच नाही का बैलाला बोटबोट आरा टोचतात, त्याच्या अंगाची चाळण करतात हे काव्यच नाही का बैलगाडीत कधीहि बसावेसे मला वाटत नाही. तुम्ही प्रेमाचे पोवाडे गाणारे लोक बैलास फटके मारीत व आरा टोचीत खुशाल जाता, आणि पुन्हा त्याला काव्य म्हणता बैलगाडीत कधीहि बसावेसे मला वाटत नाही. तुम्ही प्रेमाचे पोवाडे गाणारे लोक बैलास फटके मारीत व आरा टोचीत खुशाल जाता, आणि पुन्हा त्याला काव्य म्हणता माझ्या अंगणांतील दाणे खायला चिमणी येईल व उडून जाईल. तिला पिंजरा ठेवण्याची काय जरूरी माझ्या अंगणांतील दाणे खायला चिमणी येईल व उडून जाईल. तिला पिंजरा ठेवण्याची काय जरूरी गायीगुरे राहू देत रानांत. भोगू दे स्वातंत्र्य. आपण हरणे उड्या मारताना पाहातो, त्याप्रमाणे दुरून गायीगुरांना पाहू,” नारायण म्हणाला.\n“तुम्हाला गायीगुरांचे प्रेमाचे संबंध दिसत नाहीत का\n“गुलामहि काही स्वामिनिष्ठ असतात. परंतु तेवढ्यावरून गुलामगिरीची पद्धति राहावी असे का म्हणाल एखादा घोडा मालकासाठी मेला, एखादा कुत्रा प्रेमाने मेला, एखादे मांजर प्रेमाने मेले, परंतु तेवढ्यावरून त्या प्राण्याची गुलामगिरी क्षम्य ठरत नाही,” नारायण म्हणाला.\n“आणि सायकलला पुसल्यावर सायकलहि आम्हांला धन्यवाद देत नसेल कशावरून च���तन्य सर्वत्र आहेना” नामदेवाने विचारले.\n“जाऊ दे. हे पाहा, तुम्हांला यंत्रे हवी असली तरी आज काही निर्माण करता येत नाहीत. स्वराज्य मिळाल्यावर यंत्रे आणावयाची की चरखे वाढवावयाचे हा प्रश्न उभा राहील. तोपर्यंत आपण आपल्या विचारांचा प्रचार करीत राहू. लोकांना वाटले की यंत्रे हवीत, यंत्रे आणली जातील. लोकांना वाटले ग्रामोद्योग हवा तर त्याची तजवीज करू. आधी स्वराज्य मिळवू या.” स्वामी म्हणाले.\n“परंतु या खादीच्या वगैरे अटी आम्हाला भोंवतात ना\n“गरीब लोकांना त्यामुळे थोडासा आधार देता आला तर का न द्या\n“लोकांना असा आणा अर्धा आणा मिळू लागला, त्यांना थोडे खायला मिळू लागले तर ते समाधानी होतील व क्रांतीसाठी उठणार नाहीत. क्रांतीची भूमिका लवकर तयार करावयाची असेल तर असंतोष हवा,” नारायण म्हणाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.wedacdisplays.com/mr/products/self-atomatic-pusher-system/make-up-self-automatic-pusher-display/", "date_download": "2020-03-28T15:33:42Z", "digest": "sha1:2BRNYMMJSAUGF42N6B6ZCER3YCXYTN2T", "length": 10397, "nlines": 213, "source_domain": "www.wedacdisplays.com", "title": "मेक-अप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन उत्पादक आणि पुरवठादार | चीन मेकअप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन फॅक्टरी", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया मध्ये NBN-उटणे ब्रँड\nव्हिटॅमिन बॉक्स टीडी प्रदर्शन अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा\nहुक किंमत लेबल धारक\nइंजेक्शन प्रयोग यशस्वी भाग\nऔषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nमेक-अप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वत: Atomatic अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रणाली\nमेक-अप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nहुक किंमत लेबल धारक\nइंजेक्शन प्रयोग यशस्वी भाग\nस्वत: Atomatic अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रणाली\nऔषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nमेक-अप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\n900 रुंदी उटणे भूमिका\nफ���र्मसी 600 रुंदी उटणे मजला भूमिका\n1200 रुंदी उटणे काउंटर\n900mm रुंदी उटणे भूमिका\nलहान उटणे प्रदर्शन एकक\nLED प्रकाश प्रदर्शन एकक\nउभे उटणे प्रदर्शन भागीदारी मजला\nमेक-अप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 32\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 31\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 30\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 29\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 28\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 27\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 26\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 25\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 24\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 23\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 21\nमेक-अप अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 22\n123पुढील> >> पृष्ठ 1/3\nआम्ही एक निर्माता, डिझाइन विशेष विकास आणि उटणे, आरोग्य-निगा andE-सिगारेट उद्योग समावेश भागात विविध प्रकारच्या किरकोळ स्टोअर प्रदर्शन उपकरणे उत्पादन आहेत.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआपले उत्पादन सानुकूल करा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapliwani.com/2019/11/blog-post_29.html", "date_download": "2020-03-28T14:11:15Z", "digest": "sha1:O6GEMQIV6NDYPBRXLQQGEMHZKNJOIEDQ", "length": 6012, "nlines": 70, "source_domain": "www.aapliwani.com", "title": "काही तासातच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात..... रविनगर भागातील घटना...", "raw_content": "\nHomemurder caseकाही तासातच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात..... रविनगर भागातील घटना...\nकाही तासातच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात..... रविनगर भागातील घटना...\nकाही तासातच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात.....\nवणी शहरातील रविनगर भागातील आसुटकर यांचे घराच्या माळ्यावरील खोलीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या ��टनेचा आरोपी आणि मृतक शोधणे पोलिसांपुढे जणू आव्हान होते. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच नागपूर येथून मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nरविनगर भागातील आसुटकर अनिल आसुटकर यांच्या घरी आर्वी जिल्हा वर्धा येथील करण कश्यप हा तरुण खोली किरायाने करून रहात होता. करणचा चा सतीश देवासे हा मोर्शी जिल्हा अमरावती येथील मित्र चंद्रपुरातील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करीत होता. सतीशचे करण कडे ६० हजार रुपये कर्ज होते. ती रक्कम सतीश करण ला मागत होता. सदर रक्कम करण चुकवू शकत नसल्याने करणने सतिशचा काटा काढायचे ठरविले. आणि रविनगर येथील खोलीवर नेऊन सतिशचा रविवारी खून केला. सतिशचा मृतदेह एक पोत्यात भरला मात्र तो मृतदेह त्याला बाहेर काढता येत नसल्याने मृतदेह तसाच ठेऊन पळ काढला.\nया घटनेची माहिती मंगळवारी लागताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,ठाणेदार वैभव जाधव,आणि पोलीस घटनास्थळ पंचनामा करीत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,इकबाल शेख हे आरोपीच्या शोधात बाहेर पडले. त्यांनी मोबाईल लोकेशनचा आधार घेत बजाजनगर नागपूर गाठले. अत्यंत हुशारीने काचीपूरा भागात मामाच्या घरी आडोसा घेऊन असलेल्या करण कश्यप ह्याला नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. ६० हजार रुपयांची केलेली उचल परत करायची नसल्याने करण ने मित्राचा निर्घृण खून केला असल्याचे दिसून आले आहे. अवघ्या काही तासातच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि चमूने आरोपींना ताब्यात घेतल्याची ही दुसरी घटना आहे.\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची गळफास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची गळफास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%87.html", "date_download": "2020-03-28T15:13:51Z", "digest": "sha1:TD6URTXFBDCSM233Z35UL3YFTEWOC3FV", "length": 8576, "nlines": 117, "source_domain": "www.aarogya.com", "title": "गर्भवती महिलांना मोफत औषधे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nगर्भवती महिलांना मोफत औषधे\nगर्भवती महिलांना मोफत औषधे\nबालक मृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे आता सर्व सरकारी रुग्णालयांतून गर्भवती महिलांना औषधे व आहार पुढील महिन्यापासून मोफत देण्यात येणार आहेत.\n\"ही नवी योजना एक जूनपासून लागू करण्यात येणार आहेत. औषधोपचाराव्यतिरिक्त आरोग्य केंद्रांपर्यंत येण्याचा आणि त्यांना परत घरी सोडण्याचा खर्चही सरकारतर्फे करण्यात येणार आहे. सर्व गर्भवती महिलांना मोफत औषधोपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारांना करण्यात आल्या आहेत,'' असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/11/16/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2020-03-28T14:36:05Z", "digest": "sha1:DL33YPQAQPIJQ3G4FXUIWG4X3TC6VEN6", "length": 6503, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पोर्शेची मॅकन आर फोर एसयूव्ही भारतात आली - Majha Paper", "raw_content": "\nलग्नाचे २०१६ मध्ये कमी आहेत मुहूर्त\nफळ खावे की ज्यूस प्यावा \nव्हायरल झालेल्या लिटिल मास्टर शेफच्या मागील सत्य\nनॉर्टनची कमांडो ९६१ कॅफे रेसर बाईक भारतात आली\nआली हायड्रोजनवर चालणारी सायकल\n‘ही’ कंपनी धुम्रपान न करणाऱ्यांना देते आगळावेगळा बोनस\nया कारणामुळे कारमध्ये एअरबॅग असणे आहे गरजेचे\nसौरमंडळातील एका ग्रहाला देण्यात आले भारताच्या या गायकांचे नाव\nविसराळूपणा तुमचा नव्हे तर जनुकाचा दोष\nहे असे ठिकाण आहे जिथे आकाशात कायम चमकत असते वीज\nया पठ्ठ्याने ई-कचऱ्यापासून तयार केले 600 ड्रोन्स\nपोर्शेची मॅकन आर फोर एसयूव्ही भारतात आली\nNovember 16, 2016 , 10:49 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: एसयूव्ही, पोर्शे, मॅकन आर फोर\nपोर्शने त्यांच्या भारतातील सर्वात कमी किमतीच्या मॅकनचे चौथे व्हेरिएंट मॅकन आर फोर भारतात सादर केले आहे. या एसयूव्हीची किंमत आहे ७६.८४ लाख रूपये. एस डिझेल, टर्बो नंतरचे हे मॉडेल आहे.\nया एसयूव्हीला २.० लिटरचे चार सिलींडर पेट्रोल इंजिन दिले गेले असून ही कार ० ते १०० किमीचा वेग ६.७ सेकंदात गाठते. कारचा टॉप स्पीड आहे ताशी २२९ किमी. ऑटो क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, व्हॉइस रेकगनिझेशन, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, ७ इंची पोर्शे कम्युनिकेशन मॅनजेमेंट टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. या एसयूव्हीची ड्रायव्हरसीट इलेक्ट्रीकली आठ प्रकारांनी अॅडजस्ट करता येते. क्रूझ कंट्रोल, पॉवर्ड टेलगेट, दिवसा लागणारे एलईडी व मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील या कारला दिले गेले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/33200", "date_download": "2020-03-28T15:12:08Z", "digest": "sha1:RHNUAQQCSEH7TGZXHKE6JMOEU7EN6RXG", "length": 18595, "nlines": 292, "source_domain": "www.misalpav.com", "title": "अनाहिता - अन्नपूर्णा देवी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकोरोना विरूध्द भारताचा लढा\nअनाहिता - अन्नपूर्णा देवी\nमितान in रूची विशेषांक\nअन्नपूर्णा देवी चित्र - मितान\nश्लोक - निनाद काटदरे\nवाह , कीती सुन्दर आहे देवी\nवाह , कीती सुन्दर आहे देवी\nमस्त. आणि तो अन्नपुर्णे\nमस्त. आणि तो अन्नपुर्णे सदापुर्णे श्लोक लग्नात गौरीहर पुजताना म्हणतात ना\nवेरूळच्या कैलास लेणीतील अन्नपूर्णा\nआपल्या घरात असते ती नेहमी बसलेली आणि हातात पळी घेतलेली असते.\nहीच्या हाती कमंडलू आणि धान्याचे कणीस आहे.\nपळी असलेली खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहे.\nअन्न्पुर्णेचा फोटो टाकयची कल्पना खुप छान\nघरी आहेच. आमच्यात लग्नामधे मुलीची आई मुलीला अन्नपूर्णा भेट म्हणून देते. आम्हीही बहिणींना दिली आणि बायकोपण सोबत घेऊन आली :-)\nहो हो आमच्याकडे पण अशीच पद्धत\nहो हो आमच्याकडे पण अशीच पद्धत आहे :)\n@ मितानताई अन्नपूर्णेची मूर्ती खरचं सुंदर आहे __/\\__\nआमच्याकडे पण हि पद्धत आहे.\nआमच्याकडे पण हि पद्धत आहे.\nआमच्याकडे पण हि पद्धत आहे. मलाही आईने लग्नात अन्नपूर्णा भेट दिलीये. _/\\_\n मूर्ती सुंदर आहेच ..\nआमच्यात मुलीलाच 'अन्नपूर्णा' बनवून सासरी पाठवतात. (हलकेच घ्या हो\nमाझ्या लग्नात ऐनवेळी अन्न्पुर्णेची आणलेली मुर्ती सापाडलीच नाही. त्यामुळे आम्हीच झालो अन्न्पुर्णा.\nबरोबर. माझ्यापण लग्नात आईने\nबरोबर. माझ्यापण लग्नात आईने अन्नपुर्णा आणि बाळकृष्ण दिला होता.\nअन्नपूर्णेची मूर्ती सुबक आहे आणि कैलास लेण्यातील व खिद्रापूरची अन्न्पूर्णा दोन्ही फार छान\nप्रचेतस यानी दिलेले फोटोही सुरेख, आणखी माहितीच्या प्रतिक्षेत...\nमितान अन्नपूर्णेची मूर्ती सुरेख आहे..\nअन्नपूर्णेची मूर्ती आवडली. तिच्यामुळे अंकाला पूर्णत्व आले आहे.\nसुरेख मुर्ती. रुची विशेषांक\nसुरेख मुर्ती. रुची विशेषांक बघुन अन्न्पुर्णा नक्कीच खुष झाली असेल.\nरुची विशेषांकासाठी अतिशय उचित फोटो. फार आवडला.\nवल्लीबुवांनी टाकलेले मूर्तींचे फोटोदेखील अत्यंत सुरेख आहेत. :)\nअंकासाठी अतिशय औचित्यपूर्ण फोटो.\nसुरेख आहे अन्नपुर्णा.प्रचेतसनी टाकलेले फोटोहि छान.\nया अधिक महिन्यात आईने दिली\nया अधिक महिन्यात आईने दिली आहे अन्नापुर्णाची मूर्ती. फोटो मस्तच.\nअन्नपूर्णेची सुरेख मूर्ती रुची अंकाचे अधिष्ठान आहे.वल्लींचे फोटोही सुंदर.\nखूप छान कल्पना. प्रचेतसांनी\nखूप छान कल्पना. प्रचेतसांनी दिलेले फोटोही आवडले.\nअन्नपूर्णा मातेचे छायाचित्र टाकण्याची कल्पना अगदी भावली मनाला.\nमूर्ती पण सुंदर व सशास्त्रच आहे. अशी मूर्ती लग्नात आईकडून मुलीला भेट दिली जाते.\nवल्लीच्या अन्नपूर्णा नेहमीप्रमाणे सुरेख.\nसिद्ध समाधी योग (एस एस वाय) मध्ये जेवणा आधी हा मंत्र म्हटला जातो.\nप्र चि आणी माहीती\nछान मूर्ती आणि श्लोक.\nछान मूर्ती आणि श्लोक.\nघरी आहे अन्नपूर्णा, लग्नात मिळालेली.\nअन्नपूर्णेची मूर्ती छान आहे.\nअन्नपूर्णेची मूर्ती छान आहे. माझ्या देवात आहे माहेरुन आलेली अन्नपूर्णा मात्र श्लोक माहीत नव्हता. प्रचेतस यांनी दिलेले अन्नपूर्णेचे फोटो देखील सुरेख आहेत.\nअन्नपूर्णेची मूर्ति खुपच छान\nअन्नपूर्णेची मूर्ति खुपच छान.रूची विशेषांकात अन्नपूर्णादेवीचा फ़ोटो टाकायची कल्पना खुप आवडली.माझ्या देवांमधे पण आहे अशीच अन्नपूर्णा.पण अजूनही ती काही मला पावत नाहिये.\nमुर्ती आवडली. आत्तापर्यंत बघितलेल्या अन्नपुर्णेच्या मुर्तींमधे ही जास्त सुबक वाटली.\nखूप सुबक आहे मूर्ती \nखूप सुबक आहे मूर्ती \nखुप सुंदर आहे मुर्ती.\nखुप सुंदर आहे मुर्ती.\nमी रोज अन्नपुर्णा स्तोत्र\n21 Oct 2015 - 8:18 pm | भाग्यश्री कुलकर्णी\nमी रोज अन्नपुर्णा स्तोत्र म्हणते.ते म्हणताना वेगळेच समाधान मिळते.देवीची म्रुर्ती फार सुरेख आणी प्रचेतस यान्नी दिलेले फोटोही.\nअन्नपुर्णेची मुर्ती सुरेख आहे\nअन्नपुर्णेची मुर्ती सुरेख आहे.तो श्लोक मला नीट दिसत नाही कुणी प्रतिसादामध्ये लिहिल का तो श्लोक\nप्रचेतस यांनी दिलेले फोटो पण अप्रतिम.\nपहिल्यान्दाच पाहते आहे मुर्ती\nकर्नाटकातील होर्नाडू येथे अन्नापुर्नेश्वरीचे सुंदर मंदिर आहे तेथील मूर्ती अत्यंत देखणी आणि तेजपुंज आहे मूर्तीच्या हातात सोन्याची पली आहे तेथील महाप्रसादाची खीर अत्यंत स्वादिष्ट असते\nहे गाव शृंगेरी पासून जवळ आहे\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792446", "date_download": "2020-03-28T13:55:39Z", "digest": "sha1:7G2OIMZPUTGLUXLN4PLCOJDOIMIZBVGV", "length": 8942, "nlines": 27, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘गो कोरोना’ साठी गावकऱयांनीच रोखले रस्ते! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘गो कोरोना’ साठी गावकऱयांनीच रोखले रस्ते\n‘गो कोरोना’ साठी गावकऱयांनीच रोखले रस्ते\nकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपययोजना सुरू असतानाच आता जागरूक गावकऱयांनीही स्वतःहून पुढे येत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. अनेक गावांनी बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदी केली आहे. चिपळुण तालुक्यातील परशुराम पाठोपाठ आता रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी, धनावडेवाडी, धामणसे, आंबेशेत त्याचबरोबर राजापुर तालुक्यातील पाचल व जैतापुर आदी गावांमध्ये गावकऱयांना रस्ते बंद करत स्वतःलाच ‘क्वारंटाईन’ करून घेतले आहे.\nकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने संचार बंदी व सीमाबंदी लागू केली आहे. गावपातळीवर जोरदार जनजागृती मोहीम सुरू असून ग्रामसुरक्षा समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. गावात कुणी परगावाहून रहिवासी किंवा पाहुणे राहण्यासाठी आले असतील तर त्याची माहिती तात्काळ प्रशासन स्तरावर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थही सतर्क झाले आहेत.\nचिपळुण तालुक्यातील परशुराम गावाचा आदर्श घेत अनेक गावांनी ���पल्या गावात कोरोनाचे संकट येऊ नये यासाठी खबरदारी घेत स्वतःहून आपल्याला क्वारंटाईन करण्यातचा निर्णय घेतला आहे. गावात ये-जा करणारे रस्तेच बंद करण्याचा निर्णय त्यांनी केला आहे. मुंबईकरांना तर सोडाच पण आजूबाजूच्या लोकांनाही गावात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडीजवळच्या धनावडेवाडी येथे वाडीत जाणारा रस्ताच ग्रामस्थांनी बंद केला आहे. त्या रस्त्यावर बांबूचे कुंपण उभारण्यात येऊन सर्व वाहनांना अटकाव करण्यात आला आहे.\nत्या कुंपणाच्या ठिकाणीच वाडीत कुणीही बाहेर गावाहून येण्यापूर्वी ग्रामस्थांची परवानगी घ्यावी, असे बंधन घालण्यात आले आहे. तर त्या ठिकाणी ये-जा करणाऱया लोकांना हात धुण्यासाठी डेटॉल व प्लास्टिक बॅरल पाणी भरून ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे अन्य गावातूनही खबरदारी घेण्यासाठी ग्रामस्थ आता पुढे सरसावू लागले आहेत. तालुक्यातील धामणसे येथेही ग्रामस्थांनी रस्ता दगड व बांबूचे कुंपण करून गावाबाहेरील लोकांना येण्यास रोखले आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे मार्गे आंबेशेतकडे जाणारा मार्ग मोठे लाकडाचे ओंडके टाकून प्रतिबंधाचा सूचना फलक लावून बंद करण्यात आला आहे. पानवल गावाकडेही जाणारा रस्ता तेथील ग्रामस्थांनी पानवल फाटा येथे अडथळा करून रोखला आहे.\nपाचल, जैतापूरने स्वतःला केले क्वारंटाईन\nराजापूर तालुक्यातील पाचल व जैतापूर गावानेही स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. दोन्ही गावांनी गावात जाणारे रस्ते बंद केले आहेत.\nपुणे, मुंबईसह परदेशातून येणाऱयाकडून कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे या लोकांना गावातच येऊ न देण्याचा व आपल्या गावातील लोकांना बाहेर जाऊ न देण्याचा निर्णय या गावांनी घेतला आहे. पाचल ग्रामपंचायतीने गावातून बाहेर जाणारे सर्व रस्ते बांबूचा अडथळा घालून बंद केले आहेत. गावाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून तेथे ग्रामस्थांनी खडा पहारा आहे. जैतापूर गावातही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावात जाणारा रस्ता अडवण्यात आला असून बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे.\nमहाड तालुक्यात अवैध कत्तलखान्यावर छापा\nवीज बील थकल्याने इंटरनेट सेवा ठप्प\nखेड नगराध्यक्ष नव्या दालनाचा वाद पेटणार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृ���्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254687:2012-10-09-16-15-44&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:56:02Z", "digest": "sha1:GPRDUUTZYCMKYUP5K7GKW2QX6XQGOHDO", "length": 13593, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कळवण तालुक्यात वीज पडून मायलेकी ठार", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> कळवण तालुक्यात वीज पडून मायलेकी ठार\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकळवण तालुक्यात वीज पडून मायलेकी ठार\nकळवण तालुक्यातील दळवट शिवारात मंगळवारी दुपारी वीज कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या मायलेकी ठार झाल्या. सकाळपासून असह्य़ उकाडय़ाने सर्वजण हैराण झाले असताना दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहर व परिसरात केवळ दहा मिनिटे पावसाने हजेरी लावली. कळवण तालुक्यात पाऊस कमी परंतु विजांचा कडकडाट अधिक अशी स्थिती होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास दळवटजवळील शिंगाशी येथे शेतातून घरी परत येणाऱ्या वाडीबाई लक्ष्मण मोरे (६४) व सखुबाई लक्ष्मण मोरे (१७) या मायलेकी पावसामुळे एका झाडाखाली थांबल्या. वीज कोसळल्याने या दोघींसह एक शेळीही जागीच ठार झाली. या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च���या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/05/win-21lakhs-by-answering-questions/", "date_download": "2020-03-28T14:50:36Z", "digest": "sha1:YSROEE2KGVLFHOI4XCYTZQTHYSKD7JB2", "length": 4437, "nlines": 84, "source_domain": "kalamnaama.com", "title": "अचूक भविष्य सांगा, २१ लाख मिळवा – Kalamnaama", "raw_content": "\nकव्हरस्टोरी - बातमी - राजकारण - लोकसभा २०१९ - May 16, 2019\nअचूक भविष्य सांगा, २१ लाख मिळवा\nनिवणूक भाकितासाठी अंनिसचं ज्येतिषांना आव्हान\nटिम कलमनामा May 16, 2019\nज्योतिष हे थोतांड आहे. पण ते शास्त्र असल्याचा दावा केला जातो. जर शास्त्र असेल तर लोकसभा निवडणुकीचे अचूक निकाल सांगा अाणि २१ लाख मिळवा असं आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे ज्योतिषांना दिलं आहे.\nहे आव्हान अजून कुणी स्विकारलेलं नाही.\nPrevious article पर्रिकरांचा गड राखणार\nNext article ‘सामन्याआधी भारतीय क्रिकटपटूंना ‘सेक्स’ करण्यास सांगणं, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक’\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/us-president-donald-trump-build-a-taj-mahal-in-usa-know-about-its-taj-mahal/articleshow/74265422.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T16:08:48Z", "digest": "sha1:4VVFW5QMK7OPAPPPSXJBERVEVFWWMSCK", "length": 13730, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "donald trump visit india : ट्रम्प यांनी बांधला होता ताज महाल; पण... - us president donald trump build a taj mahal in usa know about its taj mahal | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nट्रम्प यांनी बांधला होता ताज महाल; पण...\nडोनाल्ड ट्रम्प यांचा ताज महाल\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताज महालला ट्रम्प भेट देण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील अमेरिकेत ताज महाल बांधला होता....जाणून घेऊयात ट्रम्प यांना ताज महालबद्दल...\nहा आहे 'ट्रम्प ताज महाल'\nअमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील अंटलांटिक शहरात 'हार्ड रॉक हॉटेल अॅण्ड कॅसिनो अटलांटिक सिटी' नावाचे एक कॅसिनो आणि हॉटेल आहे. याला 'ट्रम्प ताज महाल' या नावानेदेखील ओळखले जाते. हा कॅसिनो अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध कॅसिनोपैकी एक आहे. या कॅसिनो-हॉटेल १९९० मध्ये बांधण्यात आले. हा ताज महाल बनवण्यासाठी १०० कोटी डॉलरचा खर्च आला होता.\nडोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. आपल्या वडिलांकडून उद्योगांचे साम्राज्य त्यांना मिळाले. ट्रम्प यांचा हा कॅसिनो २ एप्रिल १९९० रोजी पूर्ण झाला होता. याचे उद्घाटन डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: केले होते. जवळपास २४ वर्ष हे कॅसिनो-हॉटेल चांगली कमाई करत होते. २०१४ रोजी आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागल्या. अखेर २०१६ मध्ये ट्रम्प यांच्या या ताज महालला टाळं लावण्यात आले. त्यानंतर सेमिनोल ट्राइब ऑफ फ्लोरिडाने हार्ड रॉक इंटरनॅशनल ब्रॅण्ड अंतर्गत हा ताज महाल पुन्हा सुरू करण्यात आला.\nहा कॅसिनो अमेरिकेतील सर्वात मोठ्या कॅसिनोपैकी एक आहे. १५ हजार चौमी क्षेत्रफळावर उभारलेल्या या कॅसिनोमध्ये १९०० हून अधिक खोल्या आहेत. ही इमारतही वेगळ्याच पद्धतीने बांधण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर गोलघुमटसारखी प्रतिकृती आहे. तर, ब्लू-मरुन रंगाचा वापर करण्यात आला असून ताश्कंद येथील इमारतीसारखी ही इमारत दिसते.\nडोनाल्ड ट्रम्प भारतात आपल्या कुटुंबीयांसह दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांची मुले सध्या त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांना कंपनीच्या सर्वपदांचा राजीनामा द्यावा लागला होता.\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोना नियंत्रण: 'इथे' चुकले पाश्चिमात्य देश\nकरोना: 'मेड इन चायना' किटने दिला स्पेनला धोका\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nकरोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनातवाला घेऊन जितेंद्र गेले शनीच्या देवळात\nअमृता फडणवीसांचं 'अलग मेरा ये रंग है' गाणं रि...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधिकारी' हरपला\nकरोनाग्रस्तांना वाळीत टाकणं चुकीचं- तेजस्विनी...\nकतरिनाच्या सौंदऱ्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्य...\n'कुली नंबर १' टीमसाठी एकत्र आलं बॉलिवूड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोन���: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तुटवडा\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nट्रम्प यांनी बांधला होता ताज महाल; पण......\nदक्षिण कोरियात करोनाचा फैलाव; सॅमसंगचा प्लांट बंद...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा...\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू...\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pay-tired-frp-immediately/articleshow/69417379.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T15:00:51Z", "digest": "sha1:6S4Z3G2AH7QQJAEFFJSZXLLP7UYBHB2J", "length": 11315, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ahmednagar news News: 'थकित एफआरपी तत्काळ अदा करा' - pay 'tired frp immediately' | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n'थकित एफआरपी तत्काळ अदा करा'\nभारतीय किसान संघाच्यावतीने साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.\nम. टा. प्रतिनिधी, नगर राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित 'एफआरपी' तत्काळ द्यावी तसेच या 'एफआरपी'वर पंधरा टक्के व्याजही द्यावे, अशी मागमी भारतीय किसान महासंघाने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर शहरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळाचा सामना करताना शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. साखर कारखान्यांना पुरवठा केलेल्या उसातून तयार करण्यात आलेल्या साखरेच्या किमतीच्या प्रती पोते ८५ टक्के रकमेचे कर्ज साखर कारखान्याने घेतले आहे. या कर्जाचे पैसे कोठे गेले, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. साखर नियंत्रण आदेशानुसार चौदा दिवसांनंतर उसाच्या थकित असलेल्या देयकावर विलंब कालावधीसाठी १५ टक्के व्याज ऊस उत्पादक पुरवठादारास द्यावे, अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु, या आदेशानुसार कार्यालयाकडून कार्यवाहीत कुचराई केली जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या परिस्थितीचा विचार करून याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी आंदोलकांनी केली. जिल्हाध्यक्ष गंगाधर चौधरी, डॉ. अरुण गायके, संदीप करंडे, रंगनाथ चौधरी आदी या वेळी उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकिराणा घेण्यासाठी बाहेर पडला; पोलिसांनी पाठ फोडून काढली\nगर्दी टाळण्यासाठी तरुणाचा सायकलवरून १८६ किलोमीटरचा प्रवास\nगावांच्या सीमेवर पोलीस पाटलांचा पहारा\nहोम क्वारंटाइनमधील तिघांचा रस्त्यावर फेरफटका, गुन्हे दाखल\n३१ तारखेपर्यंत करोनाला संपवायचं आहे: मंत्री मुश्रीफ\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'थकित एफआरपी तत्काळ अदा करा'...\nमोफत प्रवास; पण, अटींचा त्रास...\nराष्ट्रीय पंच म्हणून नगरच्या तिघांची निवड...\nमोबाइल चोरणारे तिघे जेरबंद...\nवन विभागासाठी अडीच कोटी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/a-poignant-commentary-on-satire-by-pura/articleshow/70999582.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T16:19:29Z", "digest": "sha1:Z3QUOO7H5ZGJAY6NRQML2EE4HC4OSZSF", "length": 14744, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: पुराच्या दुरवस्थेवर व्यंगचित्राद्वारे मार्मिक भाष्य - a poignant commentary on satire by pura | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nपुराच्या दुरवस्थेवर व्यंगचित्राद्वारे मार्मिक भाष्य\nपुराच्या दुरवस्थेवर व्यंगचित्राद्वारे मार्मिक भाष्यम टा...\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरवस्थेवर व्यंगचित्राद्वारे मार्मिक भाष्य म. टा. प्रतिनिधी, नाशिक पुराच्या पाण्यामुळे सराफ बाजाराची झालेली वाताहत, व्यापाऱ्यांचे नुकसान या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या व्यथा आणि या दुरवस्थेबद्दल व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. शहरात यंदाच्या वर्षी पावसाने थैमान घातले. २००९ च्या पुरापेक्षा यंदाची परिस्थिती गंभीर होती. शहराच्या अनेक भागातील घराघरांमध्ये पाणी शिरले. यामुळे सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात नुकसान झालेल्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. हीच परिस्थिती इतर ठिकाणीही होती. सराफ बाजारात सरकारवाड्याच्या पायऱ्यांपर्यंत पाणी आल्याने अनेक दुकाने पाण्याखाली गेली. तेथील दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून ठराविक आणि मोजक्या लोकांना लाभ मिळाला. या नुकसानीतून लगेच सावरणे शक्य नसल्याने जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यामातून वेगळी मोहीम राबविली जाणार आहे. यात वारंवार येत असलेला पूर व त्यास जबाबदार असलेले प्रशासन यावर भाष्य करण्यात आले आहे. दोषींवर कारवाईची मागणी व्यंगचित्रांची सीरिज केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज ती प्रसारित केली जाणार आहे. बोहरपट्टीच्या टोकापासून चांदवडकर गल्ली, पगडबंद गल्ली या भागात विविध ठिकाणी ही व्यंगचित्रे होर्डिंग करून लावली आहेत. पुरास जबाबदार असलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच वारंवार येणाऱ्या पुराबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nपुराच्या दुरावस्थेवर व्यंगचित्रातून भाष्य\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\n‘करोना’ निवारणासाठी रस्त्यावरच ‘अजान’\nपरदेशातून नाशिकमध्ये परतले २६४ नागरिक\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपुराच्या दुरवस्थेवर व्यंगचित्राद्वारे मार्मिक भाष्य...\nजात वैधता प्रमाणपत्रासाठी ५ ला���ाची लाच; चौघांना अटक...\nईव्हीएम विश्वासार्हचः जिल्हाधिकारी सूरज मांढरे...\nआर्थिक मंदीला भाजपच जबाबदारः संजय राऊत...\nगणेशोत्सवः गौराईचे आज होणार आगमन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AC/10", "date_download": "2020-03-28T16:23:43Z", "digest": "sha1:KLCEFGEJCJKWS5CPG5HOZABPZPPGOS22", "length": 21066, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "जॉब: Latest जॉब News & Updates,जॉब Photos & Images, जॉब Videos | Maharashtra Times - Page 10", "raw_content": "\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची...\n 'या' बँक खात्यात पैसे ...\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्य��� परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nनोकरीची घाई, फसवणुकीकडे नेई\nशिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात बेरोजगार असलेल्या उच्चशिक्षितांना नोकरीच्या आमिषाने फसविण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nतरुणाई रोजचे काही तास लोकप्रिय सोशल साइट्सवर घालवतात. या साइट्स म्हणजे केवळ गप्पा मारण्याचं किंवा फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारं/परिणाम करणारं माध्यम बनलं आहे, अगदी आपल्या करिअरवरही. तो कसा, ते आज समजून घेऊ.\nसतराशे तरुणांना मिळाली नोकरी\nगुलाबराव देवकर फाउंडेशनतर्फे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांसाठी दोन दिवसीय नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात १७२३ तरुणांना नोकरी मिळाली.\nपरदेशात नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा\n‘नीटा’ करणार स्टार्टअपचा विकास\nकंपनीतून स्टीलचे जॉब पळवणारा गजाआड\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादचिकलठाणा एमआयडीसी भागातील कंपनीतून स्टीलचे जॉब पळवणाऱ्या आरोपीला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे...\nबेमुदत उपोषण: हार्दिक पटेलांनी जारी केले मृत्यूपत्र\nगुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या बेमुदत उपोषणाच्या नवव्या दिवशी आपले मृत्यूपत्र तयार केले आहे. यात त्यांनी त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडील आणि एका गोशाळेत विभागली आहे. पाटीदार समाजाला आरक्षण, शेतकरी कर्जमाफा आणि आपला सहकारी अल्पेश कठीरिया यांच्या सुटकेच्या मागणीसाठी हार्दिक उपोषणाला बसले आहेत.\nशेकापची तहसील कार्यालयावर धडक\nछेद : डॉ. राजेंद्र मलोसे\n''अभिषेक''मला ना अमिताभ फार आवडतो म्हणून याचं नाव 'अभिषेक ठेवलं मी' मम्मी...\nजॉब फ्रॉडचे प्रमाण वाढले\nफुंडकर फळ योजनेसाठी ५० हजार अर्ज\nकौशल्य विकासावर द्या भर\nपदवी अभ्यासक्रमाबरोबर कामाच्या ठिकाणी किंवा औद्योगिक जगात आवश्यक असणारी विद्यार्थ्यांमधील कौशल्यं विकसित करण्यावर भर दिला जातो.\nपदवी अभ्यासक्रमाबरोबर कामाच्या ठिकाणी किंवा औद्योगिक जगात आवश्यक असणारी विद्यार्थ्यांमधील कौशल्यं विकसित करण्यावर भर दिला जातो...\nपरदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणूक\nम टा प्रतिनिधी, पुणेसिंगापूर येथे चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे...\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'मी माझ्या मम्मी- पप्पांची क्षमा मागतो, मला त्यांनी शिकवले, पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही...\nजॉब कार्डसाठी बेरोजगारांची गर्दी\nपुंडलिकनगरमधील तिरूमला मंगल कार्यालयामध्ये बेरोजगार तरुणांनी जॉब कार्डसाठी मोठा गर्दी केली होती...\n‘फोर्स्ड टर्मिनेशन’ : ६ महिन्यांत २५ खटले\nअसहाय आयटी कर्मचारी मागतायत कामगार न्यायालयाकडे दाद, मंत्र्यांचे मात्र साफ दुर्लक्षSwapnilJogi@timesgroup...\nनोकरीच्या आमिषाने १९ लाखांना गंडा\n२३५ तक्रारदारांचे पैसे मिळाले परत\nसायबर पोलिस स्टेशनची वर्षभरात चांगली कामगिरीम टा...\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nस्थलांतर करू नका, सरकार व्यवस्था करेन: CM\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256893:2012-10-21-12-58-14&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:54:34Z", "digest": "sha1:P72PSQNDGCNNDVX22IZK5TILOVAMISNJ", "length": 15694, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राजकीय पक्षांनी पेड न्यूज दिली तर त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात धरणार-निवडणूक आयोग", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्व���च्या बातम्या >> राजकीय पक्षांनी पेड न्यूज दिली तर त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात धरणार-निवडणूक आयोग\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराजकीय पक्षांनी पेड न्यूज दिली तर त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात धरणार-निवडणूक आयोग\nनवी दिल्ली, २१ ऑक्टोबर/पीटीआय\nगुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणुकात उमेदवारांकडून पेड न्यूजच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली असून राजकीय पक्षांच्या गैरकृत्यांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.सूत्रांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी तसेच माध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समित्यांना पेड न्यूजवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात केवळ उमेदवारांवरच नव्हे तर राजकीय पक्षांच्या अशा कृतींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. राजकीय पक्षाने अशा प्रकारे पेड न्यूज दिल्या तर तो खर्च त्यांच्या उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. सध्या राजकीय पक्षांच्या खर्चावर कुठलीही मर्यादा नाही. गुजरातेत व हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या उमेदवारांसाठी प्रत्येकी १६ लाख व ११ लाख अशी निवडणूक खर्च मर्यादा आहे.\nनिवडणूक आयोगाचे महासंचालक अक्षय राऊत यांनी सांगितले की, पेड न्यूज देणाऱ्या राजकीय पक्ष व उमेदवार यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पेड न्यूजबाबत दर आठवडय़ाला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. पेड न्यूजच्या प्रकरणात तक्रार आल्यानंतर ९६ तासात नोटीस जारी करावी व उमेदवारांना उत्तरासाठी ४८ तासा���ची मुदत द्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. माध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समितीला कुठल्याही नोटिशीवर उमेदवाराने दिलेल्या उत्तरावर ४८ तासांत निकाल द्यावा लागणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/654", "date_download": "2020-03-28T14:42:14Z", "digest": "sha1:WO4LUY2WK25QVUVMJF7JHRZ6XSFQ5TKU", "length": 14518, "nlines": 206, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 110| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n“ती गांधाळांची चूक आहे. खादीकडे केवळ आर्थिक दृष्टीने पाहा. ज्या खेड्यातील उपाशी बंधुभगिनींसाठी आजच्या परिस्थितीत मी काही करू शकत नाही, त्यांना जर या खादीने घास मिळत असेल, तर घेऊ दे. मला खादी—याच एका विचाराने खादी वापरा असे महात्माजी म्हणतात. आपद्धमं म्हणून तरी आज ती सर्वांनी वापरायला हवी. तिच्या पाठीमागे तत्तवज्ञान काय आहे ते ज्याचा तो जाणे. आपण ते आपल्या बोडक्यावर कोणी लादले तर लादून घेऊ नये. त्या भीतीने खादी न वापरणे म्हणजे भीरुता आहे,” स्वामी म्हणाले.\n“पुष्कळ वेळ झाला. तुम्हाला त्रास झाला,” नारायण म्हणाला.\n“त्रास नाही. तुमचे विचार ऐकून आनंद झाला. आमच्यापुढे तुम्ही जा. तुमचे व महात्माजींचे फारसे मतभेद नाहीत. यंत्र व हिंसा हेच दोन मुद्दे राहातात. हिंसा मनांत आणिली तरी शक्य नाही. आणि यंत्रे स्वराज्य आल्याशिवाय कोणी उभारू शकत नाही. म्हणून मतभेदाच्या दोन्ही गोष्टी स्वराज्यांत पाहू. आज एका झेंड्याखाली काम करू या. महात्माजी श्रीमंतांना गरीब करीत आहेत. गिरणीवाल्यांपासून पैसे घेऊन ग्रामोद्योग करीत आहोत व गिरणीवाल्यांचे कापड घेऊ नका असा प्रचार करीत आहेत. त्यांचेच पैसे घेऊन त्यांना मारीत आहेत. श्रीमंत व गरीब असे वर्गभेद पाडण्याऐवजी चांगले व वाईट असे वर्गभेद पडले तर बरे. ही सत् व असत् यांची चरस होऊ दे. जो श्रीमंत मनुष्य खरोखर सज्जन आहे, तो खरोखर भिकारीच आहे. दामाजी का श्रीमंत होता तो क्षणांत दरिद्री झाला. सज्जनांचा वर्ग व दुर्जनांचा वर्ग असे वर्ग आपण पाडू या. महात्माजींच्या एका डोळस परंतु निस्सीम भक्ताने एकदा सांगितले की, ‘जमीनदारांची जमीन आम्ही वाटून देऊ. त्यांच्याजवळ ठेवणार नाही.’ मला तरी खोल पाहिले तर तुमच्यांत व त्यांच्यांत फारसा भेद कोठे दिसत नाही. म्हणून मी सर्वांचा आहे. राष्ट्रांत धडपड सुरू झाली आहे, ध्येयासाठी धडपड सुरू झाली आहे, तेजस्वी ज्ञानासाठी धडपड सुरू झाली आहे, विचारांना खणखणून, वाजवून, पारखून घेण्याची वृत्ती उत्पन्न झाली आहे हेच भाग्य आहे. जे राष्ट्र धडपडू लागले, जागे होऊ लागले, डोळे चोळू पाहू लागले, त्याचा उज्जव भविष्यकाळ आहे तो क्षणांत दरिद्री झाला. सज्जनांचा वर्ग व दुर्जनांचा व��्ग असे वर्ग आपण पाडू या. महात्माजींच्या एका डोळस परंतु निस्सीम भक्ताने एकदा सांगितले की, ‘जमीनदारांची जमीन आम्ही वाटून देऊ. त्यांच्याजवळ ठेवणार नाही.’ मला तरी खोल पाहिले तर तुमच्यांत व त्यांच्यांत फारसा भेद कोठे दिसत नाही. म्हणून मी सर्वांचा आहे. राष्ट्रांत धडपड सुरू झाली आहे, ध्येयासाठी धडपड सुरू झाली आहे, तेजस्वी ज्ञानासाठी धडपड सुरू झाली आहे, विचारांना खणखणून, वाजवून, पारखून घेण्याची वृत्ती उत्पन्न झाली आहे हेच भाग्य आहे. जे राष्ट्र धडपडू लागले, जागे होऊ लागले, डोळे चोळू पाहू लागले, त्याचा उज्जव भविष्यकाळ आहे श्रद्धेमध्ये भेद असतील, परंतु प्रत्येक पक्ष आपापल्या श्रद्धेसाठी किती तडफडतो, किती त्याग करतो, किती बलिदान करतो हे पाहिले पाहिजे. व त्या त्या त्यागमय श्रद्धेबद्दल पूज्यभाव दाखविला पाहिजे. भाई लाकांचा त्याग अपार आहे. ते चणेकुरमु-यांवर राहातात, रात्रंदिवस श्रमतात, संघटना करतात, उपहास सहन करीत झेंडा उंच राखतात, याबद्दल माझा माथा मी त्यांच्यापुढे नमवीन. श्रद्धाभेद असला तरी त्याग व तळमळ ही पवित्र व पूज्यच आहेत,” स्वामी म्हणाले.\n“नारायणाला थोडे गाता येते,” रघुनाथ म्हणाला.\n“होय का रे नारायण\n“फार येत नाही,” नारायण म्हणाला.\n“म्हणा की एखादे गाणे,” स्वामी म्हणाले.\nनारायणाने आढेवेढे घेतले नाहीत. त्याने एक लहानसे गोड गाणे म्हटले.\nरूप जगाचे पाहुन साचे\nवरून जल ते दिसते नितळे\nपंकजाल परि तळि त्याचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-registered-fir-against-30-35-people-in-connection-with-anti-caa-nrc-protest-at-marine-drive/articleshow/74305019.cms", "date_download": "2020-03-28T16:21:28Z", "digest": "sha1:J5QPVNXLXZ3J6UC3Y77HWDB2H73AYOLT", "length": 13951, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "anti-caa-nrc protest : मुंबई: CAA-NRCविरोधात आंदोलन; ३०-३५ जणांवर गुन्हा - mumbai police registered fir against 30 35 people in connection with anti-caa-nrc protest at marine drive | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nमुंबई: CAA-NRCविरोधात आंदोलन; ३०-३५ जणांवर गुन्हा\nदिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मरीन ड्राइव्ह येथे काल, सोमवारी रात्री विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या ३० ते ३५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nमुंबई: CAA-NRCविरोधात आंदोलन; ३०-३५ जणांवर गुन्हा\nमुंबई: दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मरीन ड्राइव्ह येथे काल, सोमवारी रात्री विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या ३० ते ३५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परवानगी न घेता सीएए आणि एनआरसीविरोधात एकत्रित येऊन घोषणाबाजी करत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nCAA: दिल्लीत हिंसाचार; मुंबई हाय अॅलर्टवर\nLive दिल्ली: हिंसाचारात १० ठार, १५० जखमी\nसीएएविरोधातील नवी दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आतापर्यंत दहा जणांचा या हिंसाचारात बळी गेला आहे. आंदोलकांवर पोलिसांनी आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी हल्ला केल्याचा आरोप होत आहे. या आंदोलकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे काल, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, खबरदारी म्हणून पोलिसांनी गेट वे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या सर्व रस्ते बंद केले होते. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शहरातील कोणत्याही ठिकाणी एकत्रित येण्यास परवानगी नाही. त्यामुळं कुणी विनापरवानगी एकत्र जमल्यास अटक करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता. दरम्यान, गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्यानं आंदोलकांनी मरिन ड्राइव्हकडे मोर्चा वळवला होता. यात सहभागी झालेल्या ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएए आणि एनआरसीविरोधात विनापरवानगी एकत्रित जमून घोषणाबाजी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.\n...म्हणून निलेश राणे बसले धरणे आंदोलनाला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nइतर बातम्या:सीएएविरोधी आंदोलन|मुंबई पोलीस|मुंबई|मरिन ड्राइव्ह आंदोलन|Mumbai Police|mumbai|marine drive protest|anti-caa-nrc protest\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिने मुदतवाढ\nमुंबई, नागपुरात आणखी ८ करोनाग्रस्त; राज्यात एकूण १६७ रुग्ण\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघशीत दान\nCorona in Maharashtra Live: राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १६९ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबई: CAA-NRCविरोधात आंदोलन; ३०-३५ जणांवर गुन्हा...\nराज्यसभेची रणधुमाळी; २६ मार्चला मतदान...\nदेशाला गुजरातचे दंगल मॉडेल नकोय: राष्ट्रवादी...\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १ एप्रिलपासून टोलवाढ; 'हे' आहेत नवे द...\n'या' सरकारचं काम पाहता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला ३९ वर्ष...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-karan-johar-is-planning-to-make-biopic-on-bcci-president-sourav-ganguly-news-circulating/", "date_download": "2020-03-28T15:05:48Z", "digest": "sha1:UZP6LUXVXXJAWNSLBGN45XNFCQDHHXI5", "length": 13209, "nlines": 175, "source_domain": "policenama.com", "title": "BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावर करण जोहर सिनेमा बनवणार ? | bollywood karan johar is planning to make biopic on bcci president sourav ganguly news circulating | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची मैत्रिणीच्या घरी आत्महत्या\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nBCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावर करण जोहर सिनेमा बनवणार \nBCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावर करण जोहर सिनेमा बनवणार \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आहे असं दिसत आहे. याच वर्षी अनेक बायोपिक समोर येताना दिसणार आहे���. यात कपिल देवचा बायोपिक 83, जयललिता यांचा थलायवा, गुंजन सक्सेनाचा गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल असे अनेक सिनेमे आहेत. असं असताना बॉलिवूडच्या बी टाऊनमध्ये आणखी एका बायोपिक बनवला जाण्याची माहिती समजत आहे.\nएका इंग्रजी वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार, करण जोहर अलीकडेच BCCI च्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला आहे. असं म्हटलं जात आहे की, करण सौरव गांगुलीला एक दोन वेळा भेटला आहे. वास्तविक पाहता सिनेमाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. करणनंही असं कोणतंही वक्तव्य केललं नाही. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या काही भेटींवरून असा अंदाज लावला जात आहे की, करण सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवणार आहे. त्यामुळेच तो वारंवार सौरवची भेट घेत आहे.\nयावर्षी रिलीज होणारे बायोपिक\nयावर्षी जे बायोपिक रिलीज होणार आहेत त्यात एक आहे 83. या सिनेमात रणवीर सिंग लिड रोलमध्ये असणार आहे. थलायवी या जयललिता यांच्या बायोपिकमध्ये कंगना रणौत लिड रोलमध्ये असणार आहे. गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या बायोपिकमध्ये जान्हवी कपूर लिड रोल करणार आहे. सरदार उधम सिंह या सिनेमात विकी कौशल लिड रोल करणार आहे. याशिवाय राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारीत पृथ्वीराज या सिनेमात अक्षय कुमार लिड रोल करणार आहे. मैदान सिनेमातही अजय देवगण लिड रोल साकारणार आहे. सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये परिणिती चोपडा लिड रोलमध्ये आहे.\n TikTok व्हिडीओसाठी तरूणीचे जिन्नांच्या मजारीसमोरच ‘ठुमके’ (व्हिडीओ)\nBigg Boss 13 ची Ex स्पर्धक अभिनेत्री दलजीत कौरच्या लेटेस्ट फोटोशुटमुळं सोशलवर ‘राडा’ \nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान केले…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं ‘मौन’ \nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा ‘किंग’ खान \n पुन्हा एकद इंटरनेट सेंसेशन बनली…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते, “SUNKISSED’…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम ‘स्टनिंग’ \nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nCoronavirus : ‘या’ कारणामुळं भारतीय सैन्याच्या…\nअभिनेत्री सारा अली खाननं सांगितलं आई अमृता सिंहचं…\nCoronavirus : प��किस्तानमध्ये ‘कोरोना’…\nCoronavirus : चीनच्या ‘बदनाम’ सी-फूड मार्केटच्या…\n 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची…\nCoronavirus : PM नरेंद्र मोदींनी ‘कोरोना’शी…\nपोलिसांचे पास मिळविण्यासाठी 33 हजार नागरिकांनी केली नोंदणी\nPositive India : ‘लॉकडाउन’ दरम्यान मुस्लिम…\nCoronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 167 वर, सापडले…\n इंग्लंड आणि रशियानं बनवली…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : चीनच्या ‘बदनाम’ सी-फूड मार्केटच्या पहिल्या…\n‘कोरोना हेल्मेट’ पोलिसाचे बनले नवे शस्त्र, लॉकडाऊनमध्ये…\nLockdown : ‘लॉकडाऊन’मुळं घरी बसल्या-बसल्या लागतेय जास्त…\n होय, महिला ‘शिंकली’ अन्…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसपुढं ‘सुपर पॉवर’ अमेरिका ‘हतबल’, बाधितांचा आकडा एक…\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान पुण्यातील गरजुंना ‘अन्नदान’, गणेश भुतडा यांचा सुत्य…\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/shivsena-leader-in-race-for-rajyasabha-election-184420.html", "date_download": "2020-03-28T13:56:25Z", "digest": "sha1:SNNG62AVD2IJCTMESFZI5ZJUSHZB24L2", "length": 16771, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राज्यसभेसाठी शिवसेनेतील इच्छुक नेते Shivsena leader in race for Rajyasabha", "raw_content": "\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nराज्यसभेसाठी शिवसेनेतील जुनेजाणते शर्यतीत, 'काँग्रेस रिटर्न' प्रियंका चतुर्वेदीही इच्छुक\nलोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही राज्यसभेसाठी चर्चेत आहेत.\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत (Shivsena leader in race for Rajyasabha) आहेत.\nराज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी उत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे दिसतात.\nअन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असाही पक्षात मतप्रवाह आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक असल्याची चर्चा आहे.\nराष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.\nशरद पवार मैदानात, पुन्हा संसदेत जाणार\nराज्यसभेत राजकुमार धुत यांची यंदा पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. पण पक्षनेतृत्वाने त्यांच्या नावावर अद्याप फुली मारली नसल्याचं सांगितलं जातं. 42 मतांचा कोटा असल्याने शिवसेनेचा एक खासदार हमखास निवडून जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर भाजपकडून उदयनराजेंचं तिकीटही जवळपास कन्फर्म असल्याचं बोललं जातं. आता शिवसेनेच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.\nराज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय\nराज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.\nराज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर���णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळे भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो. (Shivsena leader in race for Rajyasabha)\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल…\nमी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन : संजय राऊत\nकोरोना vs ठाकरे सरकार : दिवसभरातील महत्त्वाचे निर्णय\nराजकारण 'होम क्वारंटाईन' करा, फडणवीस समर्थक भाजप नेत्याला रोहित पवारांचे…\nसंपूर्ण वेतन मतदारसंघाला, 'कोरोना'बचावासाठी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा प्लॅन\nCorona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद…\nबाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती, शासन निर्णय…\n'कोरोना' व्हायरसमुळे हॉलिवूड अभिनेत्याचे निधन\nCorona | पुढील तीन महिने EMI ला स्थगिती द्या, RBI…\nनाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्यमंत्र्यांचा डोस, भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nCorona | इस्लामपूरला वेढा, विदर्भात विळखा, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 147…\nदहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण; चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू…\n'कोरोना'च्या धोक्यामुळे दादा-वहिनी घरीच थांबा, आक्षेप घेतल्याने मुंबईत भावाचीच हत्या\n 'सिद्धिविनायक मंदिर न्यासा'ची व्हॅन घराखाली येणार\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nमे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत घरीच थांबा\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/foodstuff-seller-sued/234909.html", "date_download": "2020-03-28T14:34:55Z", "digest": "sha1:QBXWG5666ABERGZKJ36R4QKNT25CTZK6", "length": 20572, "nlines": 296, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra खाद्यपदार्थ विक्रेत्यावर गुन्हा दाखल", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगात���ल..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nखाद्यपदार्थ विक्रेत्यावर गुन्हा दाखल\nबाभुळगाव : पूणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ खाद्यपदार्थ व चहा विक्री करणार्‍या लोणी देवकर येथील स्टॉलधारकावर इंदापूर पोलीसांनी फौजदारी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पो. कॉ. वसीम बादशहा शेख यांनी इंदापूर पोलीसात दिली आहे.\nदिपक नामदेव वाघमोडे (वय ३२, रा. एमआयडीसी चौक,लोणी देवकर) असे गुन्हा दाखल झालेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याचे नाव आहे.\nदि.२१ मार्चला आरोपीने रात्री १ वाजण्याच्या सुमारास लोणी देवकर गावच्या हद्दीत, एमआयडीसी चौकात पूणे - सोलापूर हायवेलगत बिगरपरवाना चहाचा गाडा लावला होता. निर्धारि�� वेळेपेक्षा जास्त वेळ गॅस सिलिंडरचा उपयोग करून खाद्यपदार्थ व पेय बनवून विक्री करत असल्याचे इंदापूर पोलीस गस्ती पथकाला दिसून आले. आरोपी हा टपरीसमोर लोकांची गर्दी करून खाद्यपदार्थांची विक्री करत असताना मिळुन आला असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती इंदापूर पोलीसांनी दिली आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nलॉकडाऊन : सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र पोलीस रस्त्यावर\nकोरोना : भोरमध्ये बाहेरून आलेल्यांची तपासणी\nकोरोना संशियतांसाठी रुग्णवाहिकाच नाही\nवाघोलीत भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/goa-navy-s-mig-29k-fighter-pla/230324.html", "date_download": "2020-03-28T15:19:01Z", "digest": "sha1:PAGGBMSPHBU4NPZTNFNXG27BPPTWYNAH", "length": 20087, "nlines": 295, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra नौदलाच्या लढावू विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला ह..\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजना���ा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nनौदलाच्या लढावू विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित\nदिल्ली. नौदलाच्या एमआयजी २९ के (MiG-29K) या लढावू विमानाला पुन्हा एकदा अपघात झालाय. रविवारी सकाळी गोव्यामध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. अपघात झाला तेव्हा या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलं होतं. १०.३० च्या सुमारास या विमानानं हवेत झेप घेतली होती. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय. अपघाता दरम्यान विमानाचा वैमानिक सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. हा अपघात नेमका कसा घडला याची चौकशी करण्यात येईल, असं नौदलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, एमआयजी २९ के या नौदलाच्या विमानाला अपघात होण्याचा हा गेल्या चार महिन्यांतील दुसरा अपघात ठरलाय.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nनौदलाच्या लढावू विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित\nदुसरे विदेशी प्रतिनिधी मंडळ काश्मिरात दाखल\nचीनच्या प्रयोगशाळेत करोना व्हायरसची निर्मिती \nमंत्र्यांचे फोन बाहेर ठेवत मोदींची गुप्त बैठक\nऔरंगाबादचा तुषार खेलो इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये चॅम्पियन\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/aurangabad-municipal-corporation-bharti-2020/", "date_download": "2020-03-28T14:34:14Z", "digest": "sha1:QA52LPKGZVRG57MXND57BQVCUWSKK2QH", "length": 8906, "nlines": 142, "source_domain": "mahabharti.in", "title": "Aurangabad Municipal Corporation Bharti 2020 - Apply Now", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nऔरंगाबाद महानगरपालिका भरती २०२०\nऔरंगाबाद म��ानगरपालिका भरती २०२०\nऔरंगाबाद महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण समिती, औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य विझीटर, जिल्हा पीपीएम समन्वयक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे.\nऔरंगाबाद महानगरपालिका मुलाखत निवड यादी\nपदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य विझीटर, जिल्हा पीपीएम समन्वयक, फार्मासिस्ट\nपद संख्या – ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.\nराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.\nनोकरी ठिकाण – औरंगाबाद\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २४ फेब्रुवारी २०२० आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – शहर क्षयरोग केंद्र, शहर आरोग्य समिती कार्यालय, सिटी मार्व्हल बिल्डींग, डेटा सेंटर, औरंगपुरा, औरंगाबाद – ४३१००१\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मार्च २०२० आहे.\nअ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा\n१ वैद्यकीय अधिकारी ०१\n२ वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ०२\n३ टीबी आरोग्य विझीटर ०२\n४ जिल्हा पीपीएम समन्वयक ०१\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nNHM बीड भरती २०२०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\nउताऱ्यावरील प्रश्नांचा सराव करा\n: : महत्वाच्या भरती : :\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-03-28T14:19:16Z", "digest": "sha1:7L57Z7CX6MG46OLXNJBQ4LLX6AUJ2KNX", "length": 4949, "nlines": 93, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nउत्तर प्रदेश (2) Apply उत्तर प्रदेश filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअरविंद केजरीवाल (1) Apply अरविंद केजरीवाल filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nएनआरसी (1) Apply एनआरसी filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनितीशकुमार (1) Apply नितीशकुमार filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nबहुजन समाज पक्ष (1) Apply बहुजन समाज पक्ष filter\nमध्य प्रदेश (1) Apply मध्य प्रदेश filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमोदी सरकार (1) Apply मोदी सरकार filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nशिक्षक (1) Apply शिक्षक filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nसीएए च्या विरोधात काँग्रेस ने बोलावलेल्या बैठकीकडे अनेक विरोधी पक्षांनी पाठ फिरवली.विरोधकांची एकत्रित फळी निर्माण करण्यातील...\nपाणी वाचवा ,जीवन फुलवा संदेश घेऊन शिक्षक दांपत्याचा देशभर प्रवास\nपणजी, देशभर वाढते पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन घेऊन उत्तर प्रदेशातील मथुरा येथील अजित कुंतल आणि दर्शना उपाध्याय हे शिक्षक...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/water-supply-at-the-in-lohgaon-dhanori-water-tanker-water-supply-rainy-season/", "date_download": "2020-03-28T15:37:38Z", "digest": "sha1:WKFFZADBEOTRUAKKECE5MBUSXGNKFGLQ", "length": 6095, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कळस, धानोरी, लोहगावात ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा", "raw_content": "\nकळस, धानोरी, लोहगावात ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा\nपुणे – महापालिकेच्या नवीन होळकर जलशुद्धीकरण केंद्राकडून विद्यानगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी मुळा नदीच्या आत फुटल्याने कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर तसेच विश्रांतवाडीच्या काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. सध्या या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nवाघोली दररोज १ हजार नागरिकांना मोफत जेवण\nक्वारंटाईनचे शिक्के असणाऱ्या दोन डाॅक्टरांचे दवाखाने मिरजमध्ये सील\nहोळकर जलशुद्धीकरण केंद्रातून टिंगरेनगर जलकेंद्राला १ हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. ही जलवाहिनी रविवारी (दि. ७) पहाटे साप्रसजवळील मुळा नदीपात्रात फुटल्याने टिंगरेनगर केंद्रावर अवलंबून असलेल्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. टिंगरेनगर जलकेंद्रातून लोहगाव, धानोरी, टिंगरेनगर, मुंजाबावस्ती, कलवडवस्ती, विश्रांतवाडी व विमाननगरच्या काही भागाचा पाणीपुरवठा मागील ३ दिवस ठप्प झाला आहे. परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरमधील पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.\nवाघोली दररोज १ हजार नागरिकांना मोफत जेवण\nक्वारंटाईनचे शिक्के असणाऱ्या दोन डाॅक्टरांचे दवाखाने मिरजमध्ये सील\nशाहूवाडीतील तिघांचा मलकापुरातील अपघातात मृत्यू\n इस्लामपुरात कोरोनाबाधितांचा 337 जणांशी संपर्क\nवाघोली दररोज १ हजार नागरिकांना मोफत जेवण\nक्वारंटाईनचे शिक्के असणाऱ्या दोन डाॅक्टरांचे दवाखाने…\nशाहूवाडीतील तिघांचा मलकापुरातील अपघातात मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254674:2012-10-09-12-51-12&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:50:39Z", "digest": "sha1:RNXANXO2OYMAN4C4Q2OTQLRL2X4O37HJ", "length": 18118, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शकल तत्वे तयार करण्याला हिरवा झेंडा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शकल तत्वे तयार करण्याला हिरवा झेंडा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्���ीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nव्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शकल तत्वे तयार करण्याला हिरवा झेंडा\n- ‘पर्यटन लॉबी’ सुखावली\n- केंद्राला आठवडाभराची मुदत\nपी.टी.आय., नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०१२\nव्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक आठवडय़ाची मुदत दिली असून गेल्या २४ जुलैला जारी केलेल्या पर्यटन बंदीच्या आदेशावर लवचिक होण्याचे संकेतही दिले आहेत. देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमधील कोअर झोनमध्ये पर्यटनावर बंदीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.\nमात्र, अंतिम आदेश अद्याप दिलेला नाही. या आदेशाची पर्यटन क्षेत्राला प्रचंड उत्सुकतेने प्रतीक्षा असून न्यायालयाच्या आजच्या भूमिकेमुळे पर्यटन व्यावसायिकांना दिला मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. या मुद्दय़ावरील पुढील सुनावणी आता १६ ऑक्टोबरला होणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए.के. पटनायक आणि न्या. स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठाने या मुद्दय़ावरील सुनावणीदरम्यान केंद्राला मार्गदर्शक तत्वांच्या फेरआखणीसाठी एक आठवडय़ाची मुदत देतानाच नव्या मार्गदर्शक तत्वांना राज्य सरकारे न्यायालयात आव्हान देऊ शकतात, असेही स्पष्ट केले. घटनेच्या विरोधात जाऊन आपण कोणतीही मार्गदर्शक तत्वे निश्चित करून शकत नाही, असेही न्यायमूर्तीनी सांगितले. या मुद्दय़ावर सरकारची बाजू मांडणाऱ्या भारताच्या अतिरिक्त महाधिवक्ता अॅड. इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे काम करणार असून त्याची लगेच अधिसूचनेमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने २४ जुलै रोजी एका अंतरिम आदेशाद्वारे देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये कोअर क्षेत्रात पर्यटन करण्यावर बंदी घातली होती. यानंतरच्या सुनावणीत ही ���ंदी २७ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, पर्यटनावर सरसकट बंदी घालण्यात न्यायालयाला स्वारस्य नसल्याचेही संकेत दिले होते. केंद्राने त्यापूर्वी २७ सप्टेंबरला एक प्रतिज्ञापत्र सादर करून नव्या मार्गदर्शक तत्वांसाठी अनुमती मागितली होती. यात वाघांचे संरक्षण करण्यासाठी नवी पर्यटन संरचना निर्माण केली जाणार नसल्याचे स्पष्ट करून २० टक्के पर्यटनाला परवानगी देण्याची विनंती केंद्राने केली होती. नवी मार्गदर्शक तत्वे तयार करताना व्याघ्र प्रकल्पांमधील कोअर/क्रिटिकल क्षेत्रात कायमस्वरुपी पर्यटन सुविधा बंद करून त्याऐवजी विशिष्ट कालावधीसाठी वन्यजीव पर्यटनाला परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटकांना २० मीटर अंतरापर्यंत रोखले जाणार असून खाद्य वन्यजीवांना भरवण्यावर किंवा त्यांची छेडछाड करण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/funny.html", "date_download": "2020-03-28T14:44:11Z", "digest": "sha1:7NYGJD2RTIJW66E7YBOPO5XB4B5DYG42", "length": 9229, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी; ओपन करताच सुरू होतो कँडीक्रश गेम | Gosip4U Digital Wing Of India शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी; ओपन करताच सुरू होतो कँडीक्रश गेम - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nशेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी; ओपन करताच सुरू होतो कँडीक्रश गेम\nशेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी; ओपन करताच सुरू होतो कँडीक्रश गेम\nमहाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. एसएमएसमध्ये आलेली लिंक ओपन होताच कँडीक्रश गेम होतो सुरू होत आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही लिंक उघडल्यावर कँडीक्रश गेम सुरू होत असल्याचं निदर्शनास आलंय. किसान पोर्टलवरुन शेतकऱ्यांना पाठवलेल्या संदेशामध्ये ही लिंक देण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.\nकिसान पोर्टलवरुन प्रत्येक शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात येतो. यावरुन हवामान, पावसाचा अंदाज, शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना, पिकांवरील रोग, रोगांवर करण्यात येणाऱ्या उपायांवरील मार्गदर्शन, तापमान आदींची माहिती देण्यात येत असते. याच पोर्टलवरुन कर्जमाफीसंदर्भात एसएमएस पाठवण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव योजनेत आहे किंवा नाही, याची माहिती घेता येईल असे वाटत असताना घडतेय तिसरंच. ही लिंक उघडताच कँडीक्रश गेम सुरू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्जमुक्ती योजनेत दोन हजार कॉल्सची माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोबाइलवर ती लिंक पाठविण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 -\nयोजनेनुसार, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात आली आहे. या कर्जमुक्ती योजनेचे निकषही या शासन निर्णयात देण्यात आलेल्या आहेत. कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत, असा निकष या शासन निर्णयात लावण्यात आला आहे.\nराज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, राज्य सार्वजनिक उपक्रम, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी दूध संघाचे अधिकारी व पदाधिकारी यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/restless-and-turbulent/articleshow/70818903.cms", "date_download": "2020-03-28T16:18:51Z", "digest": "sha1:PCDZUILKBXCVGNZFK7MS7S46NLIWRSKY", "length": 33258, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Army : अस्वस्थ आणि अशांत - restless and turbulent | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nपाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या भूमिकेमुळे पाकिस्तानच्या अनेक शहरांत काश्मीरच्या बाजूने निदर्शनं होत आहेत. काश्मिरी जनतेच्या समर्थनार्थ काही शहरांत तेथील उदारमतवाद्यांनीही मोर्चे काढले, हे घातक आहे.\nपाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या भूमिकेमुळे पाकिस्तानच्या अनेक शहरांत काश्मीरच्या बाजूने निदर्शनं होत आहेत. काश्मिरी जनतेच्या समर्थनार्थ काही शहरांत तेथील उदारमतवाद्यांनीही मोर्चे काढले, हे घातक आहे. सहसा ही मंडळी पाकिस्तानच्या लष्कर आणि आयएसआयच्या विरोधात असतात. पण काश्मीरच्या मुद्द्यावरून राजकारण तापवलं जात आहे.\nभारताच्या पश्चिम सरहदीच्या पलीकडच्या देशात घडणाऱ्या घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या व स्फोटक आहेत. त्यात काश्मीरच्या परिस्थितीने उपखंडात अधिक अशांत वातावरण निर्माण केलं आहे, अशी अत्यंत स्फोटक परिस्थिती उपखंडात अनेक वर्षांनंतर निर्माण झाली आहे. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपला स्वातंत्र्य दिवस अशा परिस्थितीत साजरा केला. शंभर वर्षांपूर्वी अफगाणिस्तान ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटला. त्या दृष्टीने गेला सोमवार त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. पण त्याच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी काबूल या राजधानी असलेल्या शहरात केलेल्या बॉम्बस्फोटात ७० जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर जलालाबाद येथे हल्ला करण्यात आला.\nदुसरीकडे अमेरिका आणि तालिबान यांच्यात दोहा, कतार येथे बोलणी सुरू आहेत. त्यांच्यात चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत आणि पुढच्या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिका आणि तालिबानीत करार होण्याची शक्यता आहे. एकीकडे बोलणी सुरू आणि दुसरीकडे बॉम्बस्फोटांनी अफगाण नागरिकांना हैराण करून ठेवलं आहे. त्यातच २८ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानात अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. 'तालिबान', 'अल कायदा'व्यतिरिक्त इस्लामिक स्टेट (आयएस)चा देशात प्रभाव आहे. काबूल आणि जलालाबाद येथील स्फोटामागे आयएस असण्याची शक्यता अधिक आहे.\nभारतीय राज���य घटनेच्या ३७० कलमानुसार जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा नरेंद्र मोदी सरकारने रद्द केल्याच्या वेगवेगळ्या आणि काही ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तो निर्णय आणि त्यासाठी स्वीकारलेल्या प्रक्रियेबद्दल, निश्चितच भारतात वेगवेगळी मतं आहेत. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तीसारख्यांना तुरुंगात टाकून किंवा नजरकैदेत ठेवून विशेष दर्जा रद्द करून सरकारने काश्मिरी जनतेचा विश्वास गमावला, असंही म्हटलं जातं. हे करत असताना फोन, इंटरनेट इत्यादी सेवा बंद करण्यात आल्या. काश्मिरी लोकांना एकमेकांशी संपर्क करणं अशक्य झालं. १४४ कलमामुळे लोकांना घराच्या बाहेर निघणं अशक्य झालेलं. काश्मीर खोऱ्यातून वर्तमानपत्र अशा परिस्थितीत निघणं शक्यच नव्हतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. जम्मूहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकातदेखील खोऱ्यात नेमकं काय चाललं आहे, याची बातमी येत नसे कारण संपर्काचं कुठलंच माध्यम नव्हतं.\nमोदी सरकारच्या निर्णयाचं उर्वरित भारतात स्वागत करण्यात आलं आहे. परंतु काश्मिरी जनतेचं मन जिंकणं महत्त्वाचं आहे. किमान आता तरी काश्मिरी अवामशी मोठ्या प्रमाणात संवाद साधण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीत लोक महत्त्वाचे असतात आणि सरकारने लोकांना विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घेतला पाहिजे. पीपल्स कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मंत्री सज्जाद लोनना पण तुरुंगात टाकण्यात आलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधून बाहेर पडल्यानंतर भाजपने सज्जाद लोनला मुख्यमंत्री बनविण्याचा प्रयत्न केलेला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.\nअपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने काश्मीरच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयीकरण करायला सुरुवात केली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशींनी लगेचच चीनचा दौरा केला. चीन हा पाकिस्तानचा कायमचा मित्र. काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची बैठक बोलविण्याची पाकिस्तानने मागणी केली. शेवटी चीनच्या पुढाकाराने सुरक्षा समितीची अनौपचारिक बैठक झाली. भारत-पाकिस्तान सुरक्षा समितीचे सदस्य नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत चीन वगळता इतर देशांची सहानुभूती भारताच्या बाजूने होती. पाकिस्तान आता काश्मीरचा मुद्दा इंटरनॅशनल क��र्ट ऑफ जस्टिस (आंतरराष्ट्रीय न्यायालय)मध्ये नेण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या भूमिकेमुळे पाकिस्तानच्या अनेक शहरांत काश्मीरच्या बाजूने निदर्शनं होत आहेत. काश्मिरी जनतेच्या समर्थनार्थ काही शहरांत उदारमतवाद्यांनी पण मोर्चे काढले. सहसा ही मंडळी पाकिस्तानच्या लष्कर आणि आयएसआयच्या विरोधात असतात. पण काश्मीरच्या मुद्द्यावरून राजकारण तापत आहे.\nदोन्ही देशांचं लष्कर सरहदीवर सज्ज आहे. पाकिस्तानचं लष्कर त्यांच्या पश्चिमी सरहदीवर पण मोठ्या प्रमाणात आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात पण तणाव आहे. दोन्ही देश एकमेकांवर, दहशतवाद्यांना एकमेकांच्या देशांवर हल्ले करण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप करत आहेत. तालिबानचा सर्वेसर्वा मुल्ला ओमर हा पाकिस्तानच्या कराची शहरात हॉस्पिटलात मेला. अनेक अफगाण दहशतवादी पाकिस्तानात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संपूर्णपणे लष्कराच्या सांगण्याप्रमाणे पावलं उचलत असल्याचं परत एकदा सिद्ध झालं. लष्करप्रमुख बाजवाना सरकारने तीन वर्षांची मुदतवाढ दिली. बाजवाचं लष्करावर संपूर्ण नियंत्रण आहे. इम्रान खानला आज बाजवांची सर्वात अधिक आवश्यकता आहे.\nआज दोन्ही देशांतला परस्पर होणारा व्यापार थांबला आहे. अमृतसर ते वाघादरम्यान सामानाने भरलेले ट्रक सतत धावत असायचे. आता हे ट्रक रस्त्याच्या कडेला उभे असलेले मी काही दिवसांपूर्वी माझ्या अमृतसर भेटीत पाहिले. अशा परिस्थितीत दोन्ही देशांतील नेत्यांनी वातावरण अधिक खराब होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या स्वरूपाची वक्तव्यं केली पाहिजेत.\nइम्रान खानच्या भेटीनंतर अलीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी, मोदींनी आपल्याला काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करायला सांगितलं होतं, असं वादग्रस्त निवेदन केलेलं. भारत सरकारने त्यावर स्पष्टीकरण देत, असं पंतप्रधानांनी सांगितलं नसल्याचं म्हटलं. ट्रम्पही नंतर त्यावर काही बोलले नाही. आता काश्मीर बाबतीत ट्रम्प यांचं, मोदी आणि इम्रान खानसोबत बोलणं झालंय. ट्रम्प मोदींशी जवळपास अर्धा तास बोलले. इम्रान खान यांचं नाव न घेता मोदींनी इम्रानच्या भारतविरोधी वक्तव्याबद्दल ट्रम्पसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानातून हिंसेला चिथावणी देणारी वक्तव्यं केली जात असल्याने आशिया खंडातील शांतता भंग होत असल्याचे मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलं. ट्रम्प यांनी इम्रान खानला काश्मीर प्रश्नावर मवाळ धोरण घेण्यास सांगितलं असल्याची बातमी आहे. ट्रम्पनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, मी माझ्या दोन चांगल्या मित्रांशी - भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान - बोललो आणि काश्मीरमध्ये तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सांगितलं.\nमोदी आणि इम्रानशी बोलल्यानंतर ट्रम्पनी परत एकदा अत्यंत 'गुंतागुंतीच्या' काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली. काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. १९७२चा सिमला करार आणि १९९९च्या लाहोर जाहीरनाम्यानुसार काश्मीरचा मुद्दा परस्पर चर्चेतून सोडवला जावा असं म्हटलं आहे आणि म्हणून काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय नाही, ही भारताची भूमिका राहिली आहे आणि पाकिस्तानची भूमिका या विरुद्ध राहिली आहे. काश्मीरच्या मुद्द्याचं सतत आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आला आहे.\nकाश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतीत आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रधारी देश असल्याने आंतरराष्ट्रीय समुदाय अधिक चिंतीत आहे. दोन्ही देशांनी संयम दाखविणं गरजेचं आहे. अण्वस्त्र प्रथम वापरणार नाही, ही भारताची भूमिका राहिली आहे आणि ती योग्यच आहे. १९४५च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर केला. त्यात काही लाख लोक मारले गेले. अलीकडच्या अण्वस्त्रांची क्षमता त्याहून कितीतरी पटीने अधिक आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी केलेलं पोखरण येथील वक्तव्य की अण्वस्त्र प्रथम वापरणार नाही हे आतापर्यंतचं धोरण आहे, मात्र भविष्यात यामध्ये बदल होऊ शकतो, ही शांतताप्रेमींसाठी चिंतेची बाब आहे. २०१६ साली तेव्हाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी पण अशा आशयाचं निवेदन केलेलं, पण तेव्हा सरकारने स्पष्ट केलं होतं की भारताच्या आतापर्यंतच्या धोरणात बदल करण्याचा सरकारचा कुठलाही हेतू नाही. खरं तर, भारत आणि पाकिस्तानने अण्वस्त्राचा प्रथम उपयोग करणार नाही, अशा स्वरूपाचा करार केला पाहिजे.\nअमेरिकेला अफगाणिस्तानातून त्यांचं उरलेलं लष्कर परत मायदेशी बोलवायचं आहे. आता जवळपास चौदा हजार अमेरिकन जवान अफगाणिस्तानात आहेत. या करता तालिबानशी काही सामंजस्य होणं अमेरिकेसाठी आवश्यक आहे. त्याकरिता दोघांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. तालिबान अफगाणिस्तानात कुठल्याही परदेशी दहशतवादी गटांना मदत करणार नाही, असं आश्वासन अमेरिकेला पाहिजे. अफगाण सरकारशी बोलायला तालिबान तयार नाही. आयएसचा अफगाणिस्तानच्या नानगरहार प्रांतात प्रभाव, दहशत वाढत चालली आहे. काबूल येथे हझारा समाजाच्या एका लग्न समारंभात १७ ऑगस्ट रोजी आयएसने केलेल्या बॉम्बस्फोटात जवळपास ७० जण मृत्युमुखी पडले. हझारा हे शिया मुस्लिम, आयएस ही वहाबी सुन्नी अतिरेकी संघटना. तालिबान आणि आयएसमध्ये प्रचंड मतभेद, वाद आहेत. आयएसचं वाढणं तालिबानसाठीदेखील अडचणीचं आहे.\nतालिबानवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या आयएसआयचं नियंत्रण आहे. या करताच अमेरिकेला पाकिस्तान महत्त्वाचं आहे. तालिबानने अमेरिकेशी चर्चा करावी, या करता निश्चितच पाकिस्तानने मदत केली आहे. प्रत्येक देशासाठी त्यांच्या देशाचा फायदा सर्वात आधी असतो. या तत्त्वानुसार अमेरिकेसाठी पाकिस्तानची मदत महत्त्वाची आहे.\nअफगाणिस्तानातून पाकिस्तान मार्गे भारतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वस्तुंचा पुरवठा बंद झाला आहे. इराण येथील चाबहार बंदरातून काही महिन्यांपूर्वीपासून अफगाणिस्तानातून मालसामान येण्याची सुरुवात झाली, ही जमेची बाजू. मात्र अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधाचा परिणाम भारतावर होण्यास सुरुवात झाली आहे. इराणसोबत भारताचे खूप जुने संबंध आहेत.\nअफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित झाली तर, तिथले दहशतवादी काश्मीरच्या खोऱ्यात येतील काय, अशीही चर्चा होत आहे. आजच्या जगात एका ठिकाणी घडत असलेल्या घटनांचा दुसऱ्या देशात परिणाम होतो, हे नाकारता येत नाही. काश्मीरमधील परिस्थितीचा पाकिस्तान फायदा करून घेऊ पाहत आहेत. तसंच वेगवेगळ्या दहशतवादी संघटनादेखील त्याचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहेत. काश्मीरच्या नावाने लोकांची सहानुभूती प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nकाश्मीरची परिस्थिती बाहेरच्या शक्तींमुळे चिघळणार नाही, याची काळजी ज्या स्वरूपात घेतली पाहिजे; त्याच स्वरूपात काश्मिरी अवामचं मन आणि दिल जिंकणंही आवश्य��� आहे. या करता केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. जगातले कुठलेही प्रश्न लोकांची मनं जिंकल्याशिवाय सुटत नसतात ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. काश्मिरी लोकांची मनं जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे निर्बंध हटविण्याची आवश्यकता आहे. संवाद हा एकमात्र मार्ग आहे. गांधी-नेहरूंनी संवादातून आणि शेख अब्दुल्लांच्या मदतीने काश्मिरी लोकांची मनं जिंकली होती. आता देखील काश्मिरी मनं आणि दिल जिंकता येईल, आवश्यकता आहे राजकीय इच्छाशक्तीची\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nगोचाला : पूर्वेचा स्वर्ग\nकरोना व्हायरसचा गिर्यारोहणाला संसर्ग\n... पुन्हा एकदा विद्या प्रभूदेसाई\nइतर बातम्या:लष्कर|पाकिस्तान सरकार|काश्मीर|अस्वस्थ|restless|kashmir|Government of Pakistan|Army\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोनाशी लढा; RBI चे ६ मोठे निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदिल से कदमों की आवाज आती रही......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/lashkar-e-toiba-planning-terror-attacks-on-indian-army-paramilitary-forces-intelligence-report/articleshow/51486804.cms", "date_download": "2020-03-28T16:11:02Z", "digest": "sha1:YMFTRKWKREJYLL5GEKY3UIEHWLPL7IPX", "length": 10614, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india news News: लष्करावर हल्ल्याचे ‘तैयबा’चे नियोजन - Lashkar-e-Toiba planning terror attacks on Indian Army, Paramilitary forces: Intelligence report | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nलष्करावर हल्ल्याचे ‘तैयबा’चे नियोजन\nभारतीय लष्कर, निमलष्करी दलांवर मोठ्या हल्ल्याचे नियोजन लष्करे तैयबा या दहशतवादी संघटना करीत असल्याचा इशारा गुप्तहेर खात्याने दिला आहे.\nनवी दिल्ली : भारतीय लष्कर, निमलष्करी दलांवर मोठ्या हल्ल्याचे नियोजन लष्करे तैयबा या दहशतवादी संघटना करीत असल्याचा इशारा गुप्तहेर खात्याने दिला आहे.\nलष्करे तैयबाचा काश्मीरचा प्रमुख अबू दुजाना याच्यासह दहा इतर दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करीत आहेत. पाकिस्तानस्थित इतर दहशतवादी संघटनांचा त्यांना पाठिंबा आहे. दुजाना आणि संघटनेच्या इतर म्होरक्यांमध्ये झालेला संवाद भेदण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. त्यानुसार हल्ल्यासंदर्भातील सर्व माहिती पाकिस्तानमधून दिली जात आहे. तसेच, एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना ‘सीमा सुरक्षा बल’ (बीएसएफ)च्या किंवा लष्करातील जवानांकडील शस्त्रे लुटून आणणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतावर हल्ला करण्याची स्वप्ने बघणाऱ्या दहा दहशतवाद्यांपैकी केवळ चार जणांकडेच शस्त्रे आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nलष्करावर हल्ल्याचे ‘तैयबा’चे नियोजन...\nआंध्र आणि तेलंगणात संपत्तीचा वाद......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2020-03-28T16:12:26Z", "digest": "sha1:QPRSMZQ7F2JIJOF5O76VVBDCGUZJXNS5", "length": 5296, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिसोडला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख रिसोड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवाशिम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:वाशिम जिल्ह्यातील तालुके ‎ (← दुवे | संपादन)\nकारंजा तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nमंगरुळपीर ‎ (← दुवे | संपादन)\nमालेगाव, वाशिम ‎ (← दुवे | संपादन)\nरिसोड ‎ (← दुवे | संपादन)\nवाशिम तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nमानोरा ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील जिल्हावार तालुके ‎ (← दुवे | संपादन)\nभावना पुंडलिकराव गवळी ‎ (← दुवे | संपादन)\nनृसिंह राजारामपंत कुळकर्णी ‎ (← दुवे | संपादन)\nकरडा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Ashwin ghode ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र राज्यातील गावे - जनगणनेतील निर्देशांक ‎ (← दुवे | संपादन)\nमांगवाडी ‎ (← दुवे | संपादन)\nभारत माध्यमिक कन्या शाळा, रिसोड ‎ (← दुवे | संपादन)\nमोप ‎ (← दुवे | संपादन)\nलोणी खुर्द, वाशिम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:रिसोड तालुक्यातील गावे ‎ (← दुवे | संपादन)\nवारकरी भजनी मालिका ‎ (← दुवे | संपादन)\nलोणी (निःसंदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nविष्णू नारायण जोशी ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग चर्चा:रिसोड ‎ (← दुवे | संपादन)\nसंत अमरदास बाबा ‎ (← दुवे | संपादन)\nआगरवाडी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/marathi-news/lokmat-pune/", "date_download": "2020-03-28T15:37:40Z", "digest": "sha1:6PJPS3EIBCIRQVHVPNWHENYTPN5Q5MPG", "length": 9709, "nlines": 173, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "पुणे | लोकमत Marathi News", "raw_content": "\nलोकमत वर्तमान पत्रातील अधिक पेजेस खालीलप्\nदि. ०७ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nपुण्यात पाण्याची भीषण टंचाई, महापालिकेच्या आवारात महिलांचा 'हंडा' गरबा ( 6 months ago ) 25\nपुण्यात राष्ट्रवादीला धक्का.. या नेत्याने घेतली माघार, भाजपला दिला पाठिंबा ( 6 months ago ) 24\nदि. ०६ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\n..यामुळे राज ठाकरेंच्या मनसेने केला पुण्यात भररस्त्यावर सभा घेण्याचा निर्धार ( 6 months ago ) 22\nदि. ०५ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nचंद्रकांत पाटलांचे कोथरुडमधील विघ्न दूर, ब्राह्मण महासंघाने दिला पाठिंबा ( 6 months ago ) 22\nदि. ०४ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\n पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग; एका तासात रस्ते जलमय ( 6 months ago ) 20\nभाजपने डावललं.. राष्ट्रवादीनं सावरलं, या नेत्यामुळे वाढली विद्यमान आमदाराची डोके ( 6 months ago ) 22\nचंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरुडमध्ये ठिकठिकाणी झळकले असे पोस्टर्स ( 6 months ago ) 17\nदि. ०३ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nWhatsAppवर राजकीय कमेन्ट करताना सावधान, पोलिसांनी बजावल्या Group Adminना नोटीसा ( 6 months ago ) 22\n'मुळशी'चा आणखी एक पॅटर्न.. बैल पोळ्याच्या मिरवणुकीत बारबालांचे बीभत्स नृत्य ( 6 months ago ) 21\nदि. ०१ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nराज ठाकरें म्हणाले चंद्रकांत पाटीलां विरोधात लढा, भाजपच्या आमदाराचा गौप्यस्फोट ( 6 months ago ) 23\nभाजपच्या खेळीमुळे पुण्यात सेना 'उणे', कार्यालयाला टाळं लावून 'मातोश्री'वर\nचंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीवर भाजपात धुसपूस, धक्का देण्यासाठी विरोधकांचा प्लान ( 6 months ago ) 19\nदि. ३० सप्टेंबर २०१९ च्या चालू घडामोडी\nSPECIAL REPORT : पुण्यात चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण महासंघाने का केला विरोध\nपिंपरीत 2 गुन्हेगारांना अटक; गावठी रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसं जप्त ( 6 months ago ) 16\nदि. २७ सप्टेंबर २०१९ च्या चालू घडामोडी\nदौरा अर्धवट सोडून शरद पवार निघाले अजित पवारांच्या भेटीला, करणार मनधरणी ( 6 months ago ) 20\nउदयनराजेंना शह देण्यासाठी 'या' तीन नावांचा विचार, शरद पवारांच्या वक्तव्याने नवी ( 6 months ago ) 20\nअजित पवारांच्या राजीनामा नाट्याला नवा ट्विस्ट; रोहित पवारांनी घेतला 'हा' निर्णय ( 6 months ago ) 21\n'राजकारण नको, आता शेतीच करू; अजित पवारांनी दिला पार्थला सल्ला' ( 6 months ago ) 22\nअजित पवारांना भाजप किंवा रिपाइंमधून ऑफर नाही, रामदास आठवलेंचा टोला ( 6 months ago ) 21\nहाहाकार.. पुण्यात पार्टी करायला गेलेले तीन मित्र वाहून गेले गाडीसकट ( 6 months ago ) 22\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SPY-PRINCESS/644.aspx", "date_download": "2020-03-28T15:05:00Z", "digest": "sha1:ZIWH5HQRLTNOTFJM2NHI26N6PIA4XA4E", "length": 25973, "nlines": 202, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SPY PRINCESS | SHRABANI BASU | BHARATI PANDE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nटिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुसऱ्या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून नसानसांत अपार धैर्य भिनलेली ही शूर वाघीण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात, अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागतं ठेवणारी...\nटिपू सुलतान ची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या. दुसऱ्या महायुद्धात सामील होते एक \"ब्रिटिश गुप्तहेर\" बनून नसानसांत अपार धैर्य भिनलेली हि शूर वाघिण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात ,अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना..... पिस्तुलाची गोळच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागत ठेवणारी एक रोचक ,थरारक सत्यकथा . गुप्तहेर युवराज्ञी \"नूर इनायत खान\" हिची. ...Read more\nनूरच्या शौर्याचा मागोवा... नूर इनायत खान एका पारंपरिक आणि आध्यात्मिक वळणाच्या मुस्लीम कुटुंबातील मुलगी गुप्तहेर बनते आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सर्वांत धोकादायक अशा सुद्धक्षेत्रात गुप्तहेर म्हणून काम करते. या एकाच गोष्टीने मूळ लेखिका श्रवणी बसू यांचे लक्ष वेधले आणि तिने नूरचा तपशीलावर अभ्यास करण्याचे ठरवले. नूरचा मुळाचा पिंड हेरगिरीचा नव्हता, तर तीही सर्वसामान्य चारचौघींसारखीच स्वप्नाळू, सुंदर आणि सौम्य मुलगी होती. तिला मुलांसाठी कथा लिह���णे फार आवडे. नेमबाज, विशेष शारीरिक कौशल्य यापैकी कोणतीही गोष्ट सूरकडे नव्हती. तरीही तिने प्रचंड धैर्य, हिंमत दाखवली. नूरने युद्धकाळात जी गुप्तहेरगिरी केली त्या वेळचे तिचे सर्व सहकारी फ्रान्समध्ये मारले गेले. तिचे वरिष्ठी हयात नसल्याने नूरचे कुटुंबीय भाऊ, एसओई कंपनीच्या गुप्त फाइल्स एवढ्याच आधारावर नूरचे जीवन उलगडले. नूर ही मुळची भारतीय. तिचे वडील सूफी तत्त्वज्ञानी. त्यांनी नूरला ती एक भारतीय राजकन्या असून तिच्या नसानसात टिपू सुलतानचे रक्त खेळत असल्याची शिकवण दिली. त्यामुळेच ती ब्रिटिश गुप्तहेर बनली. नसानसात अपार धैय भिनलेली ही शूर वाघीण अखेर जर्मनीच्या हाती लागते. जर्मन अधिकारी अंधार कोठडीत तिचा अन्वनित छळ करतात. पण तरीही नूर त्या अधिकाऱ्यांना आपल्याबरोबरच्या गुप्तहेर सहकाऱ्यांची नावे सांगत नाही. एखादी स्त्री जरा हटके पेशा पत्करून एवढे धाडस दाखवते हे वाचतानाही अंगावर काटा येतो. नूरच्या बरोबर तीन महिला गुप्तहेरांना तुरुंग अधिकाऱ्यांनी मानेच्या मागच्या बाजूला गोळ्या घालून संपवले. पण नूर हिच्यावर अतिशय धोकादायक असा शिक्का असल्यामुळे तिला अधिक छळ करण्यासाठी निवडण्यात आले. जर्मन अधिकाऱ्यांनी मृत्यूच्या आदल्या दिवशी तिला रात्रभर लाथाबुक्यांनी रक्तबंबाळ केले आणि सकाळी तिच्या डोक्याशी अगदी जवळून गोळी घातली तेव्हा नूरने ‘लिबर्ते’ (स्वातंत्र्य) शब्दाचा उच्चार करून प्राण सोडला त्यावेळी नूरचे वय अवघे तीस वर्षे होते. केवढे धाडस होते तिच्या अंगी. शत्रूची गोळी खातानाही ‘मी मुक्त झाले आहे’ याचाच आनंद नूरला होता. पिस्तुलाच्या गोळीने तिची यमयातनांमधून मुक्तता केली. नूरच्या शौर्याने अनोखे स्फुल्लिंग जागते ठेवणाऱ्या या स्फूर्तिदायक सत्यकथेवर आधारित ही कादंबरी अंगावर थरार आणणारी आहे. ...Read more\nटिपू सुलतानाची नात ब्रिटिश गुप्तहेर... नोरा इनायत खान या भारतीय गुप्तहेर तरुणीला जर्मनांनी छळ छावणीत डांबून निर्घृणपणे ठार मारले. टिपू सुलतानाच्या वंशातील या तरुणीची माहिती आपल्याला फारशी नाही किंवा खरे तर अजिबात नाही. दुसऱ्या महायुद्धातील एस ओ ई चीगोपनीय कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नोरा इनायत खानच्या कार्याची आणि बेडरपणाची कहाणी आता सुसूत्रपणे सांगता येणे शक्य झाले आहे. श्रावणी बासू या लंडनमधील पत्रकार महि���ेने मूल कागदपत्रे अभ्यासून नूरचे चरित्र लिहून ‘स्पाय प्रिन्सेस’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद भारती पांडे यांनी केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने बाजारात आणला आहे. सुफी पंथाचा प्रभाव असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील नूर ही मुलगी स्वप्नाळू, सुंदर आणि समंजस होती. तिचे वडील इनायत खान. आई अमेरिकन. मुलांसाठी कथा लिहिण्याची तिला आवड होती. दिसायला नाजूक, मूळ भारतीय पण आता पॅरिसमध्ये स्थायिक. विलायत आणि हिदायत हे तिचे धाकटे भाऊ. ती ब्रिटिश, फ्रेंच आणि भारतीय होती. ब्रिटिशांची गुप्तहेर म्हणून ती पॅरिसमध्ये काम करू लागली. पॅरिस जर्मनांच्या ताब्यात गेल्यावर तिला पकडण्यात आले आणि जर्मनीतील छळछावणीत पाठविण्यात आले. तिचा भयंकर छळ करण्यात आला आणि शेवटी तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. जनरल चार्ल्स द गॉल यांनी तिच्या मृत्यूनंतर तिला क्वा द गेर हा सर्वोच्च मुलकी पुरस्कार देऊन सुवर्णताऱ्यासह तिचा गौरव केला. सन्मानपत्रात म्हटले आहे. ‘‘ए.एस.ओ. नोरा इनायत खान, डब्ल्यू एएएफ, हिला १६ जून १९४३ रोजी लायसँडर विमानाने फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. बिनतारी यंत्रचालक म्हणून पॅरिसमधील बंडखोरांची एक संघटना आणि लंडन यांच्यातील संपर्क चालू ठेवण्याची कामगिरी तिच्यावर सोपवलेली होती. त्या बंडखोर संघटनेतील अनेक लोकांना पकडण्यात आले. तेव्हा तिला पळून जावे लागले. तरीही तिने आपले काम चालू ठेवले. १९४३ जुलैमध्ये ती ग्रिग्राँ येथे चकमकीत सापडली. जर्मन सैनिकांना जखमी करून तिने पळ काढला. परंतु तिला ऑक्टोबर १९४३ मध्ये पकडूनच जर्मनीला पाठविण्यात आले.’’ या प्रशस्तिपत्रासोबत सुवर्ण ताऱ्यासह तिला क्रवा द गेर हा सन्मान देण्यात आला. जनरल द चार्ल्स द गॉल यांची स्वाक्षरी या पत्रावर आहे. नोराला १९४९ मध्ये जॉर्ज क्रॉस देण्यात आला. खरे तर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याची तिची इच्छा होती. १९४२ मध्ये आर.ए.एफ. मध्ये नोकरीसाठी तिने अर्ज केला होता आणि इंग्लंडमध्ये मी युद्धकाळात ब्रिटिशांना सहाय्य करीत असले तरी युद्ध संपल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार आहे असे ती स्पष्ट सांगत होती... डाखाऊ येथे तीस हजार व्यक्तींची रक्षा पुरण्यात आली आहे. तेथेच नूरचे स्मरण जागवणारी छोटी फुलबाग आहे. एका भारतीय पराक्रमी स्त्रीची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय आहे. ...Read more\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2020-03-28T15:54:45Z", "digest": "sha1:63QCOSTLOVWF77OP5HLGNO247Y7FUFZN", "length": 3939, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन स्नो - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉन ऑगस्टिन स्नो ((ऑक्टोबर १३, इ.स. १९४१:पीपलटन, वूस्टरशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nस्नो इंग्लिशमध्ये कविताही लिहितो.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९४१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/corono-viraus-mumbai-kusturba-hospital.html", "date_download": "2020-03-28T13:53:28Z", "digest": "sha1:RIKHGVY5NHAJGE7FXYAHUU5WYBVE7DNK", "length": 7996, "nlines": 62, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "corono: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल | Gosip4U Digital Wing Of India corono: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona बातम्या corono: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल\ncorono: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल\ncorono: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल\nपुण्यातील हे कुटुंब एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसोबत दुबईला फिरायला गेले होते. परदेशातून प्रवास करून आल्यामुळे त्यांनी पुण्यातील रुग्णालयात आपली तपासणी करून घेतली. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोग्ययंत्रणेची चक्रे वेगात फिरली आणि या कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचाही शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचा शोध मंगळवारी मुंबई महापालिकेने घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल आज, बुधवारपर्यंत येतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकणी यांनी सांगितले.\nदरम्यान, आतापर्यंत करोनासाठी जे देश घोषित केले होते, त्यामध्ये दुबईचा समावेश नव्हता. या संशयित रुग्णांनंतर मात्र या यादीत दुबईहून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येणार आहे.\nपालिकेसोबत सार्वजनिक रुग्णालयांमध्येही सज्जता ठेवण्यात आली आहे. जेजे रुग्णालयामध्ये गरज पडल्यास टप्प्याटप्याने खाटा वाढवण्यात येणार आहेत. ही क्षमता नव्वद इतकी असेल.\n- करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रणपूर्व तयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून, राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाटा उपलब्ध आहेत.\n- केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशांतील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येणार आहे. त्यातील करोनासंसर्गाची लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे.\n- मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित असणाऱ्या १२ देशांमधून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास रोज देण्यात येते. बाधित भागांतून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/02/cm-uddhav-thackeray-comment-on-maha-vikas-aghadi/", "date_download": "2020-03-28T15:21:33Z", "digest": "sha1:PV3VIJH6EATHUXOX335LT3U5WXA2CKPC", "length": 6755, "nlines": 84, "source_domain": "kalamnaama.com", "title": "अजित दादा इतके वर्ष उगाच दूर होतो – उद्धव ठाकरे – Kalamnaama", "raw_content": "\nअजित दादा इतके वर्ष उगाच दूर होतो – उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्री म्हणतात, अजित दादा इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणतात, अजित दादा इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.\nउद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर भाष्यही केलं. आता पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकत्र आल्याने जे काही चांगलय करायचं आहे, ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही मुख्यमंत्री उद��धव ठाकरे यांनी व्यक्त केला.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्लेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दत्ता भरणेही उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त असंख्य शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्याचा कायापालट आणि सुशोभिकरण करण्यासाठी २३ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.\nPrevious article फक्त राज्यातच कशाला देशाचीच मध्यावधी निवडणूक घ्या – शरद पवार\nNext article राजांना काय वाटेल\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-03-28T16:23:03Z", "digest": "sha1:ADTPEEHZ6K7K4ZPP2YA2XE5PIPGGDGVZ", "length": 8447, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साम्यवादला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साम्यवाद या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविनायक दामोदर सावरकर ‎ (← दुवे | संपादन)\nलोकमान्य टिळक ‎ (← दुवे | संपादन)\nवल्लभभाई पटेल ‎ (← दुवे | संपादन)\nमहादेव गोविंद रानडे ‎ (← दुवे | संपादन)\nमे १४ ‎ (← दुवे | संपादन)\nराजेंद्र प्रसाद ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४८ ‎ (← दुवे | संपादन)\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळ ‎ (← दुवे | संपादन)\n१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मे ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nफॉरवर्ड ब्लॉक ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मे २२ ‎ (← दुवे | संपादन)\nमे २२ ‎ (← दुवे | संपादन)\nजवाहरलाल नेहरू ‎ (← दुवे | संपादन)\nजून ७ ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचे संविधान ‎ (← दुवे | संपादन)\nभारत-पाकिस्तान दुसरे युद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nमहात्मा गांधी ‎ (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब अांबेडकर ‎ (← दुवे | संपादन)\nचक्रवर्ती राजगोपालाचारी ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९९१ ‎ (← दुवे | संपादन)\nमॅक्झिम गॉर्की ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९३ ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nलोकशाही ‎ (← दुवे | संपादन)\nभांडवलशाही ‎ (← दुवे | संपादन)\nतेलंगणा ‎ (← दुवे | संपादन)\nसुभाषचंद्र बोस ‎ (← दुवे | संपादन)\nथानोम कित्तिकाचोर्ण ‎ (← दुवे | संपादन)\nव्लादिमिर लेनिन ‎ (← दुवे | संपादन)\nकम्युनिस्ट पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nकार्ल मार्क्स ‎ (← दुवे | संपादन)\nसाम्यवादी जाहीरनामा ‎ (← दुवे | संपादन)\nकम्युनिझम (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nआल्फ्रेदो स्त्रॉसनर ‎ (← दुवे | संपादन)\nलियोनिद ब्रेझनेव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६ ‎ (← दुवे | संपादन)\nओसामा बिन लादेन ‎ (← दुवे | संपादन)\nसाम्यवादी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nक्यूबा ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरे महायुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७ ‎ (← दुवे | संपादन)\nएडवर्ड झेझेपानिक ‎ (← दुवे | संपादन)\nप्रभाकर ऊर्ध्वरेषे ‎ (← दुवे | संपादन)\nबी.टी. रणदिवे ‎ (← दुवे | संपादन)\nरशियन क्रांती ‎ (← दुवे | संपादन)\nईएमएस नंबुद्रीपाद ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:साम्यवाद ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:साम्यवाद ‎ (← दुवे | संपादन)\nयुरी आंद्रोपोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nअलेक्सेइ कोसिजिन ‎ (← दुवे | संपादन)\nहोजे नेपोलियन दुआर्ते ‎ (← दुवे | संपादन)\nनिकोलाय बुल्गानिन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80.html", "date_download": "2020-03-28T15:19:51Z", "digest": "sha1:6GQRSPUS7GTBFQ5KNJ4UYKQK3LAQVJGS", "length": 14540, "nlines": 125, "source_domain": "www.aarogya.com", "title": "क्षयरुग्णांची घेतली जाणार आता अधिक काळजी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nक्षयरुग्णांची घेतली जाणार आता अधिक काळजी\nक्षयरुग्णांची घेतली जाणार आता अधिक काळजी\nपुणे – क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णांवर वेळीच प्रभावी उपचार करण्यासाठी देशातील प्रत्येक रुग्णाला आता \"युनिक आयडेंटिफिकेशन नंबर' (यूआयडी) मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला यापूर्वी कोणते उपचार दिले आहेत आणि कोणती औषधे दिली पाहिजेत याची अचूक माहिती कोणत्याही खासगी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टरांना संगणकाच्या एका \"क्‍लिक'वर उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 15 जुलैपासून हा प्रकल्प कार्यान्वित होईल.\nक्षयरोगाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, हे आरोग्य खात्यापुढील मोठे आव्हान ठरले आहे. सध्याच्या व्यवस्थेमध्ये फक्त सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवली जात होती, पण आता खासगी रुग्णालयांमध्ये क्षयरोगाचे औषध घेणाऱ्यांचीही इत्यंभूत माहिती आरोग्य खात्यातील स्थानिक अधिकाऱ्यांना कळविण्याचे बंधन डॉक्‍टरांवर घालण्यात आले आहे. क्षयरोगावर उपचार न करणाऱ्या डॉक्‍टरांनी त्या आशयाचे पत्र सरकारी यंत्रणेला देणे सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हे आदेश दिले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या क्षयरोग आणि कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक मेजर डॉ. प्रदीप गायकवाड यांनी \"सकाळ'ला दिली.\nडॉ. गायकवाड म्हणाले, 'लवकर निदान आणि प्रभावी उपचारांमुळे यामुळे क्षयरोग नियंत्रणात आणता येतो. आपल्याकडे फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. सध्याच्या व्यवस्थेत एकाच रुग्णाची वेगवेगळ्या ठिकाणी नोंद होण्याचा धोका आहे. इतर कोणत्याही रोगांपेक्षा क्षयरोगामध्ये वेळच्या वेळी नियमित औषधे घेतल्यासच त्याचा उपयोग होतो. औषधांचा डोस चुकला तर त्यांचा गंभीर परिणाम रुग्णांवर होतो. काही वेळा अधिक मात्रा असलेली आणि दुष्परिणाम होणारी औषधे घेण्याची वेळ येते. त्यामुळेच रुग्णाचा पूर्ण इतिहास डॉक्‍टरांना समजल्यास त्यापुढे कोणती औषधे द्यायची, ते डॉक्‍टर ठरवू शकतात. त्यामुळे क्षयरुग्णांसाठी ही योजना संजीवनीच ठरणार आहे. तसेच, यापूर्वी दिलेल्या उपचारांची कोणतीही माहिती येथे उपलब्ध नाही. त्यामुळे सुरवातीपासून रुग्णाच्या परत चाचण्या कराव्या लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने संगणकप्रणाली विकसित केली आहे. त्यातून प्रत्येक रुग्णाला \"यूआयडी' क्रमांक मिळतो. रुग्णाच्या घरातील इतर व्यक्तींच्याही आरोग्याची माहिती यातून मिळते. देशातील कोणत्याही खासगी किंवा सरकारी डॉक्‍टरांकडे क्षयरुग्णांना उपचार मिळतील, अशी व्यवस्था यातून निर्माण करण्यात आली आहे.\"\n'राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यासाठी \"डेटा एंट्री ऑपरेटर'च्या जागा भरण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे प्रशिक्षण येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच याची सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येईल,\" असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.\n– राज्यातील दरवर्षी नव्याने सापडणारे क्षयरुग्ण – 1 लाख 35 हजार\n– विविध औषधांचा परिणाम न होणारे जंतू असणारे क्षयरुग्ण (एमडीआर) – 3 हजार\n– नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण – एक लाख लोकसंख्येमागे 123\n– नवीन रुग्णांचे अपेक्षित प्रमाण – एक लाख लोकसंख्येमागे 152\n– क्षयरोगाच्या रुग्णांचे मृत्यूदर – 3 ते 4 टक्के\n– \"एमडीआर' रुग्णांचा मृत्यूदर – 15 ते 20 टक्के\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1279.html", "date_download": "2020-03-28T14:31:28Z", "digest": "sha1:UTGKEMVBISOTXBLAL2J2G2UAJ74ARQE2", "length": 14013, "nlines": 257, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "श्रीकृष्णाचा पाळणा - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती > स्तोत्रे > श्रीकृष्णस्तोत्र > श्रीकृष्णाचा पाळणा\nगोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण श्रीकृष्णाचा पाळणा ऐकणार आहोत. हे गीत प्रत्यक्ष ऐकण्यापूर्वी त्यासंबंधी काही माहिती घेणे उपयुक्त ठरेल.\nगीत गातांना गायकाच्या भावाप्रमाणेच गीतामधील शब्दांचा उच्चार, शब्द म्हणण्याची गती, शब्द जोडून म्हणणे किंवा वेगवेगळे म्हणणे इत्यादींवर शब्दांतून निर्माण होणारी सात्त्विकता आणि चैतन्य अवलंबून असते. हे समजण्यासाठी नादशास्त्राचे ज्ञान असण्याबरोबरच सूक्ष्म अभ्यास, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील कळण्याची क्षमता असणेही आवश्यक ठरते.\nजो जो जो जो रे,\nश्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे \nहृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा\nजो जो जो जो रे,\nश्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे \nभक्तीतंतूचा मृदू शेला पांघरविते तूजला\nजो जो जो जो रे,\nश्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे \nप्रेमदोरीने पाळणा हालविते श्रीकृष्णा\nजो जो जो जो रे,\nश्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे \nएका जनार्दनी गायिला श्रीकृष्ण आळविला\nजो जो जो जो रे,\nश्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे \nश्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे \nजो जो जो जो रे \nजो जो जो जो रे \nमुलांनो, सुराज्य स्थापनेचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करा \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_147.html", "date_download": "2020-03-28T14:52:19Z", "digest": "sha1:3TCABCQNITLJXSVGSGBKZJSQGFLYJQR5", "length": 4679, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "पर्यावरण रक्षणासाठी माणसांची झाली माकडं", "raw_content": "\nपर्यावरण रक्षणासाठी माणसांची झाली माकडं\nपाटण : माकडाचा माणूस झाला, हे जगजाहीर आहेच. मात्र कोयना विभागात गेल्या काही वर्षांतील चित्र नेमके उलटे आहे. मानवासाठी येथे विविध कायदे, जाचक अटी व निर्बंध घातले जात असताना वन्य प्राण्यांसाठी पायघड्या घालण्याचे काम सुरू झाले. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली येथे माणसाचं माकड बनविण्याचा प्रयत्न सुरू असून तो कोयनेच्या मुळावर उठला आहे.\nवन्य प्राण्यांचे व पर्यावरणाच रक्षण झालच पाहिजे, मात्र त्याचवेळी स्थानिकांवर अन्याय करणे जनहिताच ठरते का याचाही सार्वत्रिक विचार होणे गरजेचे बनले आहे. कोयना विभागात यापूर्वी धरण व जलविद्युत प्रकल्प यामुळे या प्रकल्पांसाठी पूरक असे अन्य छोटे, मोठे प्रकल्प येथे सुरू होते. धरण निर्मितीमध्ये क��ही गावांबरोबरच स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे संसारही उठले. अनेक प्रकल्प बंद पडले, तर नियोजित प्रकल्प जाणीवपूर्वक लालफितीतच अडकवून ठेवल्याने खाजगी ठेकेदार कंपन्या सोडून गेले.\nत्यानंतर टप्प्याटप्प्याने येथील शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली. बाजारपेठाही ओस पडल्याने व्यापार्‍यांनीही पाठ फिरवली. पर्यटन वाढीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यटकांचीही संख्या कमी झाली. स्थानिकांनी स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे येथे जंगले राखली. त्यांच्यावरच पर्यावरण रक्षणाचे मानव निर्मित प्रकल्प लादले. कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प यामुळे येथे देशोधडीला लागलेला स्थानिक दिवसेंदिवस अडचणीत आला. पर्यावरण पूरक प्रकल्प राबविताना प्राण्यांसोबत स्थानिक माणसांचाही विचार व्हावा. केवळ कागदोपत्री बागुलबुवा न करता माणूस केंद्रबिंदू ठेवून नियोजन केल्यास पर्यावरण व वन्यजीव रक्षणही होईल यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/husband-murdered-wife-and-brother/", "date_download": "2020-03-28T14:46:28Z", "digest": "sha1:7ULIQIAJT2SRIIFATLES423LD4SRSAXP", "length": 9058, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 25 वर्षांनी लहान दिराशी वहिनीचं प्रेमप्रकरण, दोघांनाही पडलं महागात!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n25 वर्षांनी लहान दिराशी वहिनीचं प्रेमप्रकरण, दोघांनाही पडलं महागात\n25 वर्षांनी लहान दिराशी वहिनीचं प्रेमप्रकरण, दोघांनाही पडलं महागात\n25 वर्षाने लहान असलेल्या आपल्या दीरासोबत या महिलेचे प्रेमसंबध जुळले होते.\nवहिनीचं दिराशी प्रेम प्रकरण असल्याचं समजल्यामुळेबिहारमधील गयाजवळील इगुणी गावात पतीने आपल्या भावाची आणि पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्येनंतर त्या दोघांचेही मृत्यदेह त्याने झाडाला बांधून ठेवले. मृत वहिनीचं नाव लालती देवी (45) तर दिराचं नाव कुंदन मांझी होतं. वहिनी 45 वर्षांची तर दीर अवघा 20 वर्षंचा होता. दोघांच्या वयात 25 वर्षांचं अंतर होतं.\n25 वर्षाने लहान असलेल्या आपल्या दीरासोबत या महिलेचे प्रेमसंबध जुळले होते.\nएका आठवड्यापूर्वी लालती देवी ही कुंदनसोबत पळून गेली होती.\nया दोघांचे प्रेम प्रकरण समजल्यानंतर आरोपी टुली मांझी यानी त्या दोघांची हत्या करुन त्याचे मृत्यदेह झाडाला बांधले.\nटुली मांझीच्या घराच्या जवळपासच्या शेतातमध्येच एका झाडाला बांधलेले हे मृत्यदेह सापडले.\nया प्रकरणात पोलिसांनी टुली मांझी आणि सासऱ्याला अटक केले आहे.\nया खलबळजनक प्रकारामुळे इगुणी गाव हादरलंय. ही घटना समजल्यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहचले. आता पुढील कारवाई सुरू आहे.\nPrevious काकाची सुपारी देणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी गुन्ह्याआधीच ‘असं’ केलं अटक\nNext तरुणीला पाहून रिक्षाचालकाचं हस्तमैथून, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/schools/school-of-social-sciences/11187-research-activities-2.html", "date_download": "2020-03-28T15:17:15Z", "digest": "sha1:PPFWYEWL3RAB7LHJHQOVZMFSAFUW526L", "length": 11153, "nlines": 234, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "Research Activities", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/75-percent-voter-turnout-in-phulambri/articleshow/62058026.cms", "date_download": "2020-03-28T16:31:44Z", "digest": "sha1:Q3WGB2ZFASP4VUGDNWA75CGM666HQ4U3", "length": 14735, "nlines": 179, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "aurangabad News: फुलंब्रीत ७५ टक्के मतदान - 75 percent voter turnout in phulambri | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nफुलंब्रीत ७५ टक्के मतदान\nनगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत बुधवारी सरासरी ७५ टक्के मतदान झाले अाहे. पंचायतीच्या १७ वॉर्डांतील १४ हजार १२४पैकी दहा हजार ६१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच यादरम्यान मतदान पार पडले. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.\nम. टा. प्रतिनिधी फुलंब्री\nनगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत बुधवारी सरासरी ७५ टक्के मतदान झाले अाहे. पंचायतीच्या १७ वॉर्डांतील १४ हजार १२४पैकी दहा हजार ६१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात ते सं��्याकाळी साडेपाच यादरम्यान मतदान पार पडले. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.\nप्रथमच होत असलेल्या नगर पंचायत निवडणुकीसाठी फुलंब्रीत अतिशय उत्साह हाेता. अातापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांत मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळेतच हाेते. यामुळे हमरस्त्यावर माेठी गर्दी हाेत हाेती. यावेळी अाठ ठिकाणी वॉर्डांची विभागणी करून मतदान केंद्र उभारल्याने गर्दी जाणवली नाही. मतदान सुरू झाल्यापासून अाैरंगाबाद व सिल्लाेड येथून सर्वच पक्षांचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने फुलंब्रीत दाखल झाले होते. राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी अाहेत येथे गेल्या तीन दिवसांपासून ठाण मांडून हाेते. यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली अाहे.\nभारतीय जनता पक्षाचे सुहास शिरसाठ व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अाघाडीचे राजेंद्र ठाेंबरे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत आहे. त्यांनी मतदान केले त्यावेळी त्यांच्याभाेवती कार्यकर्त्यांची झुंबड हाेती. बाकी वॉर्डांत मतदान शांततेत झाले. घराघरातून मतदरांना नेण्यात येत होते. दुपारी एकपर्यंत सर्वच वॉर्डांत मतदारांच्या लांबच-लांब रांगा हाेत्या. दुपारी तीननंतर राहिलेल्या मतदानाचा शाेध घेऊन एक-एक मतदान करून घेण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मतदानादरम्यान मोठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता. पाेलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन स्वत: पाेलिस वाहनावरील स्पीकरमधून सूचना देत हाेते. सर्व वॉर्डांत पाेलिसांचा ताफा हाेता. दंगा काबू पथकही तैणान असल्याने काेठेही अनुचित प्रकार घडला नाही. गुरुवारी (१४ डिसेंबर) सकाळी दहापासून तहसिल कार्यालयात मतमाेजणीस सुरुवात हाेणार अाहे.\n- वॉर्ड क्रमांक १ ः ७५८ पैकी ६१६\n- वॉर्ड क्रमांक २ ः ६५२ पैकी ५०२\n- वॉर्ड क्रमांक ३ ः ७१७ पैकी ५७३\n- वॉर्ड क्रमांक ४ ः ८९५ पैकी ४९७\n- वॉर्ड क्रमांक ५ ः ९३८ पैकी ६६८\n- वॉर्ड क्रमांक ६ ः ५९१ पैकी ४०६\n- वॉर्ड क्रमांक ७ ः ७४३ पैकी ५७५\n- वॉर्ड क्रमांक ८ ः ९२१ पैकी ७५५\n- वॉर्ड क्रमांक ९ ः ९७५ पैकी ७०६\n- वॉर्ड क्रमांक १० ः ९८६ पैकी ७७८\n- वॉर्ड क्रमांक ११ ः ८३२ पैकी ६१९\n- वॉर्ड क्रमांक १२ ः ८९५ पैकी ७३३\n- वॉर्ड क्रमांक १३ ः ५८५ पैकी ४८६\n- वॉर्ड क्रमांक १४ ः ९८८ पैकी ७१५\n- वॉर्ड क्रमांक १५ ः ९५१ पैकी ५७६\n- वॉर्ड क्रमांक १६ ः ७३० पैकी ५७५\n- वॉर्ड क्रमा���क १७ ः ९६७ पैकी ८१२\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'सारखाच 'सारी' आला; औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू\nजनता कर्फ्यूत पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलीचे लग्न\nसावंगीत विवाह; दोघांचे निलंबन\nथाळीनाद: 'या' दीड वर्षाच्या मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले\n‘लॉकडाऊन’मध्ये बाहेर येणाऱ्यांना ५०० रुपये दंड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nफुलंब्रीत ७५ टक्के मतदान...\nराजकीय दबावापोटी घडामोडेंवर गुन्हा...\nअन्यथा, साहित्य संमेलन उधळणार...\nसंग्रामनगरचा भुयारी मार्ग कागदावरच...\nवीज खासगीकरणाचा पुन्हा घाट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-evangelize-cult.html", "date_download": "2020-03-28T14:53:01Z", "digest": "sha1:ESDRZ6BLC7DC5I7ODHPFQBDTHEWTDUBJ", "length": 6690, "nlines": 22, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " खोट्या संप्रदायाचे अथवा खोट्या धर्माचे पालन करणार्यास सुवार्ता सांगण्याची उत्तम पद्धत कोणती आहे?", "raw_content": "शुभ वार्ता महत्वाचे वारंवार\nखोट्या संप्रदायाचे अथवा खोट्या धर्माचे पालन करणार्यास सुवार्ता सांगण्याची उत्तम पद्धत कोणती आहे\nप्रश्नः खोट्या संप्रदायाचे अथवा खोट्या धर्माचे पालन करणार्यास सुवार्ता सांगण्याची उत्तम पद्धत कोणती आहे\nउत्तरः खोट्या संप्रदायांत अथवा खोट्या धर्मात शामिल झालेल्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण करू शकतो ���ी म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. आम्हास प्रार्थना करण्याची गरज आहे की देव त्यांची अंतःकरणे बदलून टाकील आणि त्यांचे डोळे सत्याप्रत उघडील (करिंथकरांस 2 रे पत्र 4:4). आम्हास ही प्रार्थना करण्याची गरज आहे की देव प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तारणासाठी त्यांच्या गरजेविषयी त्यांस विश्वास पटवून देईल (योहान 3:16). देवाच्या सामर्थ्यावाचून आणि पवित्र आत्म्याच्या खात्रीवाचून, आम्ही कधीही कोणास सत्य पटवून देण्याच्या बाबत यशस्वी होणार नाही (योहान 16:7-11).\nआम्हास नीतिमान ख्रिस्ती जीवन जगण्याची देखील गरज आहे, यासाठी की पंथ आणि धर्मांच्या पाशात सापडलेल्यांनी आमच्यात तो बदल पाहावा जो देवाने आमच्या जीवनात घडवून आणला आहे (पेत्राचे 1 ले पत्र 3:1-2). आम्हास बुद्धीसाठी प्रार्थना करावयाची आहे की आम्ही सामर्थ्यपूर्ण पद्धतीने कशी त्यांची सेवा करू शकतो (याकोबाचे पत्र 1:5). ह्या सर्व गोष्टींनंतर, आम्ही सुवार्ता हिम्मतीने सुवार्ता सांगावी. आम्ही येशू ख्रिस्ताद्वारे तारणाचा संदेश घोषित करावा (रोमकरांस पत्र 10:9-10). आम्ही नेहमीच आपल्या विश्वासाचा बचाव करण्यासाठी तयार असावे (पेत्राचे 1 ले पत्र 3:5), पण असे आपण सौम्यपणे आणि आदरभावनेने करावे. आपण योग्यप्रकारे सिद्धांताची घोषणा करू शकतो, शब्दांचे युद्ध जिंकू शकतो, आणि तरीही सत्पत्त श्रेष्ठतेच्या भावनेने त्या कामात अडखळण आणू शकतो.\nशेवटी, ज्या लोकांस आपण साक्ष देतो त्यांस आपण देवाच्या हाती सोडले पाहिजे. लोकांस तारण देणारे देवाचे सामथ्र्य व कृपा होय, आमचे आपले प्रयत्न नव्हेत. जोमाने आपल्या मतांचा बचाव करण्याची तयारी करणे आणि खोट्या श्रद्धांचे ज्ञान प्राप्त करणे उत्तम आणि शहाणपणाचे असले तरीही, त्या गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टीमुळे संप्रदायांच्या आणि खोट्या धर्मांच्या खोटेपणात गुंतून पडलेल्यांचे परिवर्तन होणार नाही. सर्वात उत्तम म्हणजे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्यांस साक्ष देऊ शकतो, आणि त्यांच्यासमोर ख्रिस्ती जीवन जगू शकतो, आणि हा विश्वास करू शकतो की पवित्र आत्मा त्यांस स्वतःकडे ओढण्याचे, विश्वास घडवून देण्याचे आणि परिवर्तीत करण्याचे कार्य करील.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nखोट्या संप्रदायाचे अथवा खोट्या धर्माचे पालन करणार्यास सुवार्ता सांगण्याची उत्तम पद्धत कोणती आहे\nकसे ते शो��ा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258778:2012-10-31-17-19-45&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:23:50Z", "digest": "sha1:LGOEM4UN2WJXDZ75P4ARQ4YJQKYV2KAO", "length": 15421, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रायगड जिल्हा क्रिकेट निवड चाचणी २ नोव्हेंबरपासून नागोठणेला!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रायगड जिल्हा क्रिकेट निवड चाचणी २ नोव्हेंबरपासून नागोठणेला\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरायगड जिल्हा क्रिकेट निवड चाचणी २ नोव्हेंबरपासून नागोठणेला\nरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्री क्रिकेट मैदान, नागोठणे येथे १४ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, सीनियर अशा तीन गटांची अंतिम निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मे २०१२ मध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे प्राथमिक निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यात ज्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती तेच खेळाडू २ ऑक्टोबरपासून घेण्यात येणाऱ्या अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. इतर खेळाडूंचा या चाचणीसाठी विचार केला जाणार नाही. २ व ३ नोव्हेंबर रोजी १९ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी घेण्यात येईल. ४ नोव्हेंबर रोजी १४ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी होईल. ५ व ६ नोव्हेंबर रोजी खुल्या गटाची (सीनियर) निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यातून रायगड जिल्ह्य़ाचे संघ निवडण्यात येणार आहेत. हे संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी होतील. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी निवड चाचणीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता चाचणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला व रहिवाशी दाखला यांची मूळ प्रत व छायांकित प्रत तसेच स्वत:चे छायाचित्र सोबत आणणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी खेळाडूंनी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते ९८२२८३६४२२, सेक्रेटरी संजय तावडे ९९६०६७०७७०, उपकोषाध्यक्ष जयंत नाईक ९५६१०९९७३५ यांच्याशी संपर्क साधावा.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शि���ाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2020-03-28T15:06:59Z", "digest": "sha1:OBBB7DYAGC7DRX7EYES6GVD7F65CTYVO", "length": 9884, "nlines": 109, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी-चिंचवड Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअनेक सोसायट्यांमध्ये तरुण खेळतात रस्त्यावर\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\n56.75 टक्‍के पाणीसाठा पवना धरणात उपलब्ध\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\nकरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना त्रास दिल्यास गुन्हा\nऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगा\nउद्योगांसाठी वीजबिल भरण्याची मुदत वाढवावी\nउद्योजक आर्थिक अडचणीत : सरकारने महावितरणला निर्देश द्यावेत पिंपरी - देशभरात \"करोना'ची रोकथाम करण्यासाठी \"लॉकडाऊन' जाहीर करण्यात आले आहे. यामुळे राज्यातले उद्योग बंद पडले. \"लॉकडाऊन'ची मुदत आणखी वाढविली जाऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्व…\nग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांची होतेयं गैरसोय देहूगाव - तीर्थक्षेत्र देहू येथे पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागला. देशात सर्वत्र संचारबंदी आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन…\nदेहूरोड परिसरात आत्महत्येच्या दोन घटना\nदेहूरोड - देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या घडल्याची घटना गुरुवारी (दि. 26) उघडकीस आली आहे. दादाजी नानाजी सूर्यवंशी (वय 49, रा. राठी ऐकता चौक, रुपीनगर, स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी) असे गळफास…\nपिंपरीतील आणखी पाच रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nपिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तीन करोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता आणखी पाच रुग्णांचे अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी पाच जणांचे उपचारानंतरचे घशातील द्राव तपासणीसाठी…\nआणखी एक करोना बाधित ‘निगेटिव्ह’\nचौदा दिवसांनंतरचा तपासणी अहवाल; 30 संशयितांना लागण नाही पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील करोनाचे पहिले तीन रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आणखी एका रुग्णाचा चौदा दिवसानंतरचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा आणखी एकदा तपासणी…\nहिंजवडीत पेट्रोलपंप मालकावर गुन्हा दाखल\nपिंपरी (प्रतिनिधी) - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांखेरीज इतर कोणत्याही वाहन चालकांना इंधन देण्यास सरकारने मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचा भंग करून सर्व वाहन चालकांना इंधन देणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल…\nनाकाबंदीत पकडला अल्पवयीन तोतया पोलीस\nपिंपरी (प्रतिनिधी) - संचारबंदीत वाहनांची तपासणी करण्यासाठी लावलेल्या नाकाबंदीत एका अल्पवयीन तोतया पोलिसाला निगडी पोलिसांनी आकुर्डीत पकडले. त्याच्याकडे पोलिसाची काठी आणि पुणे पोलिसांचे ओळखपत्र मिळाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.…\n“कृपया तुम्ही आत येऊ नका, आम्हीही बाहेर येणार नाही’\nवाल्हेकरवाडीतील मातोश्री कॉलनीत \"सोसायटी लॉकडाऊन'चा आदर्श उपक्रम पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन होणार असल्याची घोषणा केल्यामुळे करोना व्हायरसच्या थैमानाचे गांभीर्य सर्वांनाच कळून चुकले आहे.…\n‘होम क्वॉरंटाइन’ नागरिकांवर जीपीएस ट्रॅकिंगद्वारे “नजर’\nपुणे - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून परदेशातून आलेल्या सुमारे 1,912 जणांना \"होम क्वॉरंटाइन' केले आहे. हे नागरिक बाहेर पडल्यास करोनाचा प्रसार वाढण्याची शक्‍यता असल्याने या सर्वांवर पोलिसांची नजर आहे. मात्र, त्यासोबतच आता या…\n पिंपरीत तीन रुग्णांना डिस्चार्ज\nचौथ्या रुग्णांचा अहवालही निगेटिव्ह : पिंपरीतील तीन रुग्णांची चौदा दिवसांची अग्निपरीक्षा संपली रुग्णांच्या चेहऱ्यावर झळकले हसू - प्रकाश गायकर पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे पहिले पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन पुरुष रुग्णांचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2020-03-28T14:47:33Z", "digest": "sha1:RPY3LKOR3YOHVLR6P4BSWQAST6OJZIJM", "length": 9972, "nlines": 109, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संपादकीय Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nलक्षवेधी: व्यापारी तूट कमी करण्याची संधी\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\nअग्रलेख: रिझर्व्ह बॅंकेचा दिलासा\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\nविविधा : केरुनाना छत्रे\nदखल : लढा करोनाशी…\nअर्थकारण : क्रीप्टोकरन्सी- सरकार आणि कॉर्पोरेटमध्ये नवा संघर्ष\nक्रीप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बॅंक बंदी घालू शकत नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निर्णय व्यक्‍तीस्वातंत्र्याचा विजय आहे की सरकारकडे असलेला चलनाचा विशेषाधिकार काढून घेणारा आहे, हे नजीकचा भविष्यकाळ निश्‍चित करेलच. पण अनेक विषयांत उभी फूट…\nअग्रलेख: पोषण आहाराची गुणवत्ता\nदेशातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटिसा पाठवून चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने…\nहिमांशू झेप घ्यायची असेल तर झोप घ्या किती सुंदर वाक्‍य आहे ना किती सुंदर वाक्‍य आहे ना झोप उडवणाऱ्या सध्याच्या वातावरणातसुद्धा या वाक्‍याला टाळी द्यावीशी वाटते. झोपाळू म्हणून लौकिक असलेले लोक तर खडबडून जागे होऊन टाळी देतील आणि पुन्हा झोपतील. ममता आणि…\nसंस्कृतीच्या खुणा: भीक आणि भिक्षा\nअरुण गोखले आमच्या परिसरात श्री समर्थ रामदासस्वामी ह्यांच्या पादुकांचे आगमन झाले होते. मंदिरात विसावलेच्या श्री समर्थ चरण पादुकांच्या दर्शनाचा लाभही लोकांना झाला. त्याच वेळी उद्या सकाळी ह्या भागात समर्थ सेवकांची भिक्षा फेरी होणार आहे अशी…\nदखल: अर्वाच्च, अभद्र भाषेचा उपयोग हानीकारकच\nजयेश राणे ज्यांचे विचार पटत नाही, त्यांचे विचार सोशल मीडियावर खोडून काढले जातात. अर्थातच घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र ते स्वातंत्र्य योग्य प्रकारे उपयोगात आणले पाहिजे. याकडे दुर्लक्ष करून स्वतःला वाटते तसेच…\nदखल: जम्मू-काश्‍मीर आणि नवा पक्ष\nप्रा. अविनाश कोल्हे जम्मू-काश्‍मीरच्या संदर्भात मागच्या आठवड्यात दोन चांगल्या बातम्या समोर आल्या. एक म्हणजे केंद्र सरकारने डॉ. फारूख अब्दुल्ला यांची सहा महिन्यांच्या नजर कैदेतून सुटका केली. दुसरी बातमी म्हणजे जम्मू-काश्‍मीरमध्ये अलिकडेच एक…\nअग्रलेख: प्रश्‍न निर्माण करणारी नियुक्‍ती\nगेल्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची अचानक राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्‍ती केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. न्याय व्यवस्थेत नेमके काय चालले आहे किंवा काय चालले असावे याचे थेट…\nउत्तम पिंगळे महाराष्ट्राच्या दृष्टीने अच्छे दिन येऊ घातले आहेत असे वाटू लागलेले आहे. शेवटी कोणत्याही गोष्टीचा पाय��� मजबूत असावा लागतो आणि तेच आता नवे सरकार करू पाहात आहे. मान्य आहे कर्जमाफी अजून शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही पण…\nमाधव विद्वांस आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म पुणे येथे 20 मे 1850 रोजी झाला. मुंबई विद्यापीठाची बीएची परीक्षा पुण्याच्या डेक्‍कन कॉलेजमधून ते…\nदखल: सौदी राजघराण्यात सत्तेचा “गेम ऑफ थ्रोन’\nआरिफ शेख सौदी अरेबियाचे शासक असलेले राजे सलमान हे वृद्धापकाळाने गंभीर आजारी आहेत. त्यांच्या हयातीतच राजगादी काबीज करण्यासाठी त्यांचे पुत्र मोहम्मद बिन सलमान ऊर्फ \"एमबीएस' यांनी कटकारस्थान सुरू केले आहेत. सौदी राजघराण्यात सुरू असलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/marathi-news/maharashtra-times-sports/", "date_download": "2020-03-28T15:09:54Z", "digest": "sha1:BE647NVHD7JL4AQZFK5J72TLTSNXQSCI", "length": 8079, "nlines": 167, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "क्रीडा | महाराष्ट्र टाईम्स Marathi News", "raw_content": "\nमहाराष्ट्र टाईम्स - क्रीडा\nमहाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्रातील अधिक पेजेस खालीलप्\nदि. ०६ मार्च २०२० च्या चालू घडामोडी\nमहिला संघाला विजयासाठी सचिनने दिला खास मेसेज\nआफ्रिकेविरुद्ध 'या' खेळाडूंचे होणार पुनरागमन\nक्रिकेटपटूला रणजी खेळण्याची परवानगी नाकारली\nफायनलला जर पाऊस पडला तर कोण ठरेल विश्वविजेता ( 3 weeks ago ) 5\nसाडी नेसून खेळाडूने केली बॅटिंग; व्हिडिओ व्हायरल ( 3 weeks ago ) 3\nदि. ०५ मार्च २०२० च्या चालू घडामोडी\nमहिला टी-२० वर्ल्डकप: महिला दिनी भारत-ऑस्ट्रेलिया विजेतेपदासाठी लढत ( 3 weeks ago ) 5\nमहिला दिनी भारत-ऑस्ट्रेलिया विजेतेपदासाठी लढत ( 3 weeks ago ) 4\nTOISA Awards 2020: टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स लाइव्ह अपडेट्स ( 3 weeks ago ) 8\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार द ग्रेट फायनल\nक्रिकेटमध्ये प्रथमच; कर्णधार वाढदिवसाला खेळणार फायनल\n'त्या' एका पराभवाने इंग्लंडचा घात झाला\nदुर्मीळ घटना; दोघांना द्यावा लागला सामनावीर पुरस्कार ( 3 weeks ago ) 7\nसिडनीत पावसाचा खेळ; भारत प्रथमच फायनलमध्ये दाखल\nभारत विरुद्ध इंग्लड: सामना रद्द झाल्यास काय होईल\nICC Womens T20 World Cup: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( 3 weeks ago ) 9\nदि. ०४ मार्च २०२० च्या चालू घडामोडी\nआफ्रिकेचा क्रिकेटपटू झाला गंगा भक्त\nसुनील जोशी नवे निवड समिती प्रमुख ( 3 weeks ago ) 4\nपावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत फायनलमध्ये\nटी-२० वर्ल्ड कप: अंतिम फेरीसाठी भारताला हवा ऐतिहासिक विजय\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2012/10/mpsc.html", "date_download": "2020-03-28T14:51:12Z", "digest": "sha1:BSY3DJXXCIDPCE5L733LJOFZHJDWO7EJ", "length": 20439, "nlines": 277, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: MPSC - एक स्पर्धा परीक्षा", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nMPSC - एक स्पर्धा परीक्षा\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग\nमहाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.\nमहाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.\nउदा. १) राज्य सेवा परीक्षा\n३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा\n४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा\n५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा\n७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा\n* शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .\n२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी\n३) मराठीचे ज्ञान आवश्यक.\nसाधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.\nकमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे\nअनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम\nखेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.\nअपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.\n* शारीरिक पात्रता -\n१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-\nउंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nछाती - न फुगविता ८४ सें .मी.\nफुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक\nउंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\n२) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-\nउंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nछाती - न फुगविता ८४ सें .मी.\nफुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक\nउंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\n३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-\nउंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nछाती - न फुगविता ८४ सें .मी.\nफुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक\nचष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .\nउंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nचष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .\nराज्यसेवा परीक्षा - बदलेले स्वरूप\nपूर्व आणि मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात झालेला हा बदल खरे तर अनपेक्षित नव्हताच. आयोगाने परीक्षा पद्धतीत आणि प्रश्नांच्या साचेबद्ध बांधणीत केलेले बदल, STI आणि सहायक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमात त्या पदाला आवश्यक असलेल्या किमान सामान्य ज्ञानाशी सुसंगत असे बदल आणि त्या नंतर राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रम, पद्धतीत केलेले आमूलाग्र बदल ह्या पार्श्वभूमीवर हे सर्व अपेक्षितच होते. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस च्या पूर्व परीक्षेसाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी केलेले बदल ह्या सगळ्यांचा प्रभाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अभ्यासक्रम बदलावर पहावयास मिळतो.\nह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वेगळ्या स्वरुपाची मानसिकता तयार करणे महत्त्वाचे ठरेल. आता आपण सविस्तरपणे हे सर्व अभ्यासुया.ज्या मित्र-मैत्रिणींनी आताच MPSC परीक्षा द्यायला सुरुवात केली आहे, त्यांना विचारात घेवून अगदी मुलभूत बाबींपासून सर्व समजावून घेवू या.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC दरवर्षी PSI, STI, मंत्रालय सहायक (Asst) आणि राज्यसेवा परीक्षा (State Services) अशा वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. शिवाय सरळ सेवा भरती ने काही पदांसाठी परीक्षा घेते.पैकी राज्यसेवा परीक्षेद्वारे विशेष महत्त्वाची अशी पदे भरली जातात. या परीक्षेद्वारे उप-जिल्हाधिकारी(Deputy Collector),पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (Dy.SP/ACP),सहायक विक्रीकर आयुक्त (Asst.Commissioner Sales Tax),तहसीलदार,उपनिबंधक सहकारी संस्था (DDR),उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी(Dy CEO/BDO),महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा ह्या गट-अ म्हणजे वर्ग-1 च्या पदांशिवाय वर्ग-2 च्या बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांसाठी हि सामाईक परीक्षा घेतली जाते.\nMPSC राज्यसेवा परीक्षेचे (State Services)स्वरूप\nराज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 3 टप्प्यातून जावे लागते.\n1. राज्यसेवा पूर्व परीक्षा -400 गुण\n2. राज्यसेवा मुख्य परीक्षा -800 गुण\n3. मुलाखत -100 गुण\nपूर्व परीक्षा ही चाळणी म्हणून वापरली जाते. साधारणपणे एकूण उपलब्ध पद संख्येच्या 13 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी त्यांच्या पूर्व परीक्षेतील 'परफॉर्मन्स' च्या आधारे पात्र म्हणून घोषित केले जाते. बाकीच्या उमेदवारांना पुढील जाहिराती साठी वाट पाहणे भाग पडते. मात्र पात्र उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेचे गुण हे 'Qualifying' म्हणून धरण्यात येतात. म्हणजेच ह्या गुणांना अंतिम निकालात स्थान नसते.\nमुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे साधारणत: 3 ते 5 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. बाकी उमेदवारांसाठी साप-शिडीच्या खेळातील सापाने गिळल्यानंतर जसे सुरुवातीला जावे लागते तसेच पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते. मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील एकूण गुण संख्येच्या आधारे अंतिम शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते. बाकीच्या दुर्दैवी उमेदवारांना साप-शिडीच्याच खेळाचा नियम लागू होतो, म्हणजे पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात. उमेदवारांनी मुलाखती पूर्वी दिलेले पसंतीक्रम आणि वर्गवारीनिहाय(Categorize-wise)त्यांचे अंतिम गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्या वर्गवारीसाठी उपलब्ध असलेल्या जागा यांच्यावरून पदनिहाय यादी तयार केल्या जातात.\nराज्यसेवा पूर्व परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम\nह्या सुधारित अभ्यासक्रमाने अनुभवी आणि नवीन उमेदवारांना एकाच पातळीत आणून ठेवले.पूर्वीच्या अभ्यासक्रमात पाठांतरावर मोठी भिस्त होती. मात्र आता नवीन पॅटर्न नुसार पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील. पैकी एक पेपर पारंपारिक घटक म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारतीय राज्यपद्धती, भारतीय अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांचा समावेश आहे. अर्थात आयोगाने अलीकडे घेतलेल्या परीक्षांचा विचार केला तर हा पेपर ही त्या त्या विषयातील चालू घडामोडींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय चांगल्याप्रकारे सोडवता येणे शक्य नाही.पेपर-2 चा विचार करता काही विद्या शाखेच्या (उदा.इंजिनियरिंग) विद्यार्थ्यांना नक्कीच थोडे मार्जिन आहे. अर्थात इतरांनी ना-उमेद होण्याचे काहीही कारण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम गुणांत धरले जात नाहीत. आणि व्यवस्थित अभ्यासाने पेपर-2 मध्ये चांगले गुण घेणे कोणालाही शक्य होईल.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC - एक स्पर्धा परीक्षा\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2014/03/", "date_download": "2020-03-28T15:04:52Z", "digest": "sha1:F373L3QRCJJY5KTS5QQAAABDPZYNCQUP", "length": 37869, "nlines": 302, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: March 2014", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nMPSC : माहिती तंत्रज्ञान Part 2\nव्हच्र्युअल रिएलिटी ( आभासी सत्य ) : प्रत्यक्ष असावे तसेच पण संगणकाच्या मदतीने तयार केलेले आणि वस्तुत कृत्रिम असलेले सभोवतालचे वातावरण म्हणजेच आभासी सत्य. संगणकीय खेळांमध्ये याचा मोठया प्रमाणावर उपयोग केला जातो. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी तसेच शिक्षण क्षेत्रातही याचा प्रभावी उपयोग केला जातो.\nटेलिमेडिसीन : संपर्क तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैव - वैद्यक अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून टेलिमेडीसीन विकसित झाले आहे. साधारणत: या तंत्रानुसार, रूग्णाचा वैद्यकीय अहवाल विशेषज्ञ डॉक्टरांकडे पाठविला जातो. विशेषज्ञ डॉक्टर हा अहवाल अभ्यासून स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने रूग्णावर योग्य उपचार करतात. ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय सुविधांमध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी टेलिमेडीसीन हा एक प्रभावी मार्ग आहे.\nइंटरनेट प्रोटोकॉल टेलीव्हिजन : IPTV ही परपस्पर संपर्काची सुविधा असलेली डिजिटल टेलीव्हिजन सेवा असून यामध्ये केवळ टेलीव्हि��न या पारंपरिक प्रसारणाखेरीज इंटरनेटद्वारेही प्रक्षेपण करण्यात येते. या सेवेमुळे ग्राहकांना मागणीनुसार चित्रफीत ही सुविधा देखील उपलब्ध होते.\n१) नेटवर्किंग : दोन किंवा दोनपेक्षा अधिक संगणक एकत्र जोडणा-या संदेशवहन प्रणालीला संगणक नेटवर्क असे म्हणतात. नेटवर्किंगमुळे हवी ती माहिती कोणत्याही संगणकावर मिळू शकते. यामुळे व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो. एखादया संस्थेसाठी किंवा विभागासाठी केलेल्या नेटवर्किंगला इंट्रानेट असे म्हणतात. याउलट, जगातील संगणक एकमेकांना ज्या नेटवर्कने जोडलेले असतात त्यास इंटरनेट असे म्हणतात.\nअ) लोकल एरिया नेटवर्क (LAN) : एका इमारतीतील कार्यालयातील किंवा मर्यादित अशा भौगोलिक क्षेत्रातील नेटवर्क हे ‘लॅन’ या नावाने ओळखले जाते. लॅनला मर्यादित भौगोलिक क्षेत्रामुळे टेलिकॉम सेवेची गरज नसते. गेटवे नेटवर्कद्वारे लॅन मोठय़ा नेटवर्कला जोडता येते. लॅनची मालकी खाजगी असते. अनेक व्यक्ती एकाच वेळेस माहितीवर प्रक्रिया करू शकतात. व्यक्तिगत संगणकाचा पर्याप्त वापर तसेच मध्यवर्ती केंद्रीय संगणक अनावश्यक, ही लॅन ची वैशिष्टये सांगता येतील.\nब) मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क (MAN) : संपूर्ण शहर व्यापून टाकणारे असे हे नेटवर्क असते. यामध्ये लॅन तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो.\nक)वाइड एरिया नेटवर्क (WAN): जेव्हा भौगोलिकदृष्टय़ा विविध ठिकाणी असलेले संगणक नेटवर्कमध्ये जोडले जातात, तेव्हा त्यास वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात. यासाठी टेलिफोन लाइन, दूरसंचार उपग्रह व मायक्रोवेव्ह लिंक्सचा उपयोग केला जातो.\nड) क्लाऊड कॉम्प्युटिंग : क्लाऊड कॉम्प्युटिंग ही लॅन व वॅन यांच्या पुढची पायरी आहे. जेव्हा मोठा समूह माहितीची प्रचंड प्रमाणात देवाण - घेवाण करतो, तेव्हा नेटवर्कचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. या समस्येवर मात करण्यासाठीच क्लाऊड कॉम्प्युटिंगचा उदय झाला. यामध्ये वेगवेगळया प्रणालींना एकाच वेळी कामाला लावले जाते. एक माहितीची साठवणूक करतो तर दुसरा या माहितीच्या साठय़ावर प्रक्रिया करतो, तिसरा या प्रक्रियायुक्त माहितीचा परिणामकारक वापर करण्यासाठी नेटवर्क तयार करतो अणि चौथा या नेटवर्कची सेवा ग्राहकांना उपलब्ध करन देतो.\n२) बहुविध प्रसारमाध्यमे : मल्टिमीडिया हे सर्व प्रकारच्या माध्यमांच्या एकत्रीकरणाचे एक प्रभावी सादरीकरण असून या�� व्हिडिओ दृश्य,संगीत, आवाज, चित्रलेख आणि मजकूर इ. चा समावेश होतो. याचे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे यात उपयोगकर्त्यांचा सहभाग किंवा परस्परसंपर्क असतो. या माध्यमाद्वारे माहितीचे संस्करण, संकलन आणि जतन करता येते. या माध्यमात माहितीवर विविध प्रकारच्या तांत्रिक प्रक्रिया करतांना दृक-श्राव्य तंत्राचा वापर करता येतो. उपयोग : करमणूक क्षेत्रात एॅनिमेशन, स्पेशल इफेक्टस, व्हिडिओ गेम्स् इ.मध्ये याचा वापर होतो. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करिता, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम, प्रशिक्षण,कोशनिर्मिती, माहितीपत्रके, संदर्भग्रंथ इ. साठी, वेब तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाहिरात, विक्री, शेअर बाजार इ. माहिती होण्यासाठी.\n३) इंटरनेट : इंटरनेट म्हणजे संगणकीय जाळयांचे जाळे. यामध्ये वेगवेगळे सव्‍‌र्हर व ग्राहक एकमेकांशी दूरध्वनी तसेच उपग्रह यामार्फत जोडलेले असतात. या जाळयातील कोणत्याही दोन संगणकांमध्ये माहितीचे संप्रेषण होऊ शकते.\n४) वेब तंत्रज्ञान : इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील प्रथम अवस्थेस वेब १.० तंत्रज्ञान म्हणुन ओळखले जाते. एकापेक्षा अनेक ब्राउझर्सची उपलब्धता, विविध सर्च इंजिन्सची उपलब्धता, विविध संकेतस्थळे व पोर्टल्सची उपलब्धता, इ-स्वरूपातील संकेतस्थळे ही याची वैशिष्टये सांगता येतील. वेब १.० तंत्रज्ञानाची पुढची पायरी म्हणजे वेब २.० हे तंत्रज्ञान होय. हे इंटरनेटवर आधारित सेवांची प्रगत पिढी असून यामध्ये खालील तंत्रज्ञानांच्या समूहांचा समावेश होतो.\n१) वैयक्तिक लेखांसाठी ब्लॉग : या माध्यमातून अनेक व्यक्ती एकमेकांशी वैचारिक संबंध प्रस्थापित करन विचारांची देवाण - घेवाण करतात.\n२) रिच साइट समरी किंवा रिअली सिम्पल सिंडिकेशन : या माध्यमातून वाचकांच्या गरजेशी निगडित माहिती स्वयंचलित पध्दतीने एकत्र\nकेली जाते. यामुळे विविध विषयांची नवीन माहिती प्राप्त करण्यासाठी वेगवेगळया संकेतस्थळांचा वापर करण्याची गरज नसते.\n३) विकीज: वेब पानांचा संग्रह म्हणजेच विकीज. यामधील माहिती मार्कअप् लॅग्वेजचा उपयोग करून संपादित करता येते.\n४) इ-प्रशासन : संगणकीय प्रणाली व इंटरनेटचा प्रभावी वापर करून प्रशासनात सुसूत्रता व शीघ्रता आणण्याची प्रक्रिया म्हणजे इ- प्रशासन होय.\nयूपीएससी : भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क भाग-१\nभारतीय घटनेतील मूलभूत हक्क - भा��� III मधील कलम १२ ते ३५\nपकी कलम १४ पासून कलम ३२ पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत. मूळ घटनेमध्ये सात मूलभूत हक्क देण्यात आले होते.\n१)समानतेचा हक्क (कलम १४ ते १८)\n२)स्वातंत्र्याचा हक्क ( कलम १९ ते २२)\n३)शोषणाविरध्द हक्क ( कलम २३ व २४ )\n४)धर्मस्वातंत्र्याचा हक्क( कलम २५ ते कलम २८ )\n५)सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क ( कलम २९ ते ३०)\n६)संपत्तीचा हक्क ( कलम ३१)\n७)घटनात्मक उपायांचा हक्क ( कलम ३२ ) मात्र संपत्तीचा हक्क ४४ व्या घटनादुरस्तीने (१९७८) मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला, आणि तो भाग II मधील प्रकरण IV मधील कलम ३०० अ मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे सध्या केवळ ६ मूलभूत हक्क आहेत.\n१) समतेचा हक्क ( कलम १४ ते १८) कलम १४ -मध्ये असे स्पष्ट केले आहे की, भारताच्या प्रदेशात राज्य कोणाही व्यक्तीला कायदयाच्या बाबतीत समानता किंवा कायदयाने समान संरक्षण नाकारू शकणार नाही. थोडक्यात कायदयासमोर सर्वाना समानतेने वागवले जाईल तसेच कोणालाही कायद्याच्या समान संरक्षणापासून वंचित केले जाणार नाही. हे लक्षात ठेवा - कलम १४ यांस अपवाद - कलम १४ ने प्रधान केलेला कायद्यासमोरील समानतेचा हक्क हा अमर्यादित हक्क नाही. त्याला खालील अपवाद आहेत.\n१) कलम १०५ अंतर्गत, कोणताही संसद सदस्य त्याने संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत केलेल्या कोणत्याही वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही.\n२) कलम १९४ अतंर्गत, कोणताही राज्य विधिमंडळ सदस्य त्याने\nविधिमंडळात किंवा तिच्या कोणत्याही समितीत केलेल्या वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही.\n३) कलम ३६१अंतर्गत भारताचे राष्ट्रपती व घटक राज्यांचे राज्यपाल यांना पुढील बाबतीत संरक्षण देण्यात आले आहे\nअ) राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल किंवा कर्तव्य पालनाबद्दल उत्तरदायी असणार नाही.त्यांच्या पदावधीदरम्यान तसेच पदावधी संपल्यानंतर मात्र असे असताना देखिल भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या विरध्द योग्य कारवाई करण्याचा कोणत्याही व्यक्तीचा हक्कअबाधित राहील, तसेच कलम ६१ अंतर्गत राष्ट्रपतींवर महाभियोग चालवितांना त्यांच्या कृतीचे परीक्षण केले जाऊ शकेल.\nब) राष्ट्रपती किंवा राज्यपालांविरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई सुरू किंवा चालू केली जाणार नाही.\nक) राष्ट्रपती किंवा राज्यपालांस अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्यांच्या पदावधीदरम्यान कोणत्याही न्यायालयातून कोणताही आदेश काढला जाणार नाही.\nड) राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी आपले पदग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्यांनी स्वतच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीसंबंधात त्याच्या पदावधी दरम्यान कोणतीही दिवाणी कारवाई, त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे २ महिने संपल्याशिवाय करता येणार नाही. ४) कलम ३६१ अंतर्गत, संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात ( तसेच रेडिओ किंवा टीव्हीवर) प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही.\n५) कलम ३१-c हे कलम १४ ला अपवाद आहे. कलम ३१ c नुसार, कलम ३९ (b) व २९ (c) मधील मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या संसदीय कायदयांना ते कलम १४ व १९ चे उल्लंघन करते म्हणून आव्हान दिले जाऊ शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मते, जेथे कलम ३१ c ग्राहय आहे तेथे कलम १४ संपुष्टात येते. ( Where Article 31- C comes in, Article 14 goes out) कलम १५ - यामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्य केवळ धर्म,वंश,जात,लिंग, जन्मस्थान या किंवा यापकी कोणत्याही कारणांवरन कोणत्याही नागरीकाला प्रतिकुल होईल अशाप्रकारे भेदभाव करणार नाही.\nहे लक्षात ठेवा - कलम १५ यांस अपवाद -\n१) कलम १५ (३) नुसार, राज्यसंस्था महिला व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद कर शकते. उदा. महिलांसाठी आरक्षण, बालकांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षण. २)कलम १५ (४) नुसार, राज्यसंस्थेस नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व जमातींकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. उदा. सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण किंवा शुल्क सवलत.३) ९३ व्या घटनादुरस्तीने(२००५) २० जानेवारी २००६ रोजी कलम १५(५) समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार, राज्यसंस्थेस नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जमातींकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे, आणि अशी तरतूद शासन अनुदानित किंवा गर अनुदानित खासगी शिक्षण संस्थांसहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये (कलम ३० (१) मध्ये उल्लेखलेल्या अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता ) प्रवेशांच्या संदर्भात करता येईल.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC : माहिती तंत्रज्ञान Part 2\nMPSC MAINS:भारताचा प्राकृतिक भूगोल\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/mumbai/", "date_download": "2020-03-28T15:06:39Z", "digest": "sha1:4R6PKEEBGGFCO3TKRINDMRZ6DPSINRZ4", "length": 11035, "nlines": 115, "source_domain": "daryafirasti.com", "title": "Mumbai | Darya Firasti", "raw_content": "\nकधी कधी आपण एखाद्या पुस्तकात काही ठिकाणांबद्दल वाचतो, आणि मग असं वाटत राहतं की आपण तिथं कधी जाऊ शकू ती जागा पाहण्याचा अनुभव कसा असेल ती जागा पाहण्याचा अनुभव कसा असेल जसं वर्णन आपण वाचलं आहे तशीच ती जागा असेल का जसं वर्णन आपण वाचलं आहे तशीच ती जागा असेल का आणि ही उत्सुकता आपण तिथं प्रत्यक्ष जाऊन त्या जागेला अनुभवत नाही तोवर वाढत राहते. २००६-०७ च्या सुमारास मी मोटरसायकल वरून श्रीवर्धन-हरिहरेश्वर भ्रमंती करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी प्र के घाणेकरांच्या पुस्तकात मी प्रथम बाणकोट किल्ल्याबद्दल वाचले होते. त्याआधी मुरुडचा जंजिरा, अलिबागचा कुलाबा किल्ला असे किनारी किल्ले […]\nशिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर यांच्या अप्रतिम शिल्पांचे संग्रहालय अलिबाग आणि रेवसच्या मध्ये असलेल्या सासवणे गावात आहे. त्यांच्या स्नुषा सुनंदा करमरकर यांनी कुटुंबाच्या घरातच या शिल्पांचे नेटके संग्रहालय करून या कलाकाराच्या स्मृती जपल्या आहेत. लहानपणी गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या कौटुंबिक व्यवसायात सहभागी झालेल्या विनायक करमरकर यांनी घडवलेली शिल्पे ऑटो रॉटफील्ड या ब्रिटिश कलेक्टर च्या पाहण्यात आली आणि या प्रतिभावंत कलाकाराला मुंबईच्या प्रख्यात जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिकण्याची संधी मिळाली. करमरकरांची शैली अतिशय वास्तवदर्शी होती आणि त्याला माणसाच्या निरीक्षणाची उत्तम […]\n हा प्रश्न भिकू म्हात्रेने इतिहासकारांना किंवा पुरातत्व अभ्यासकांना सतराव्या शतकात विचारला असता तर कदाचित त्यांनी जेराल्ड ऑंजिअरचं नाव घेतलं असतं. आणि या डॉनची गंमत अशी की यानेच मुंबईच्या पोलीस दलाची स्थ���पना केली असं म्हणता येईल. मुंबईचे जुने रहिवासी भंडारी समाजाचे लोक … त्यांच्यापैकी ६०० जणांना प्रशिक्षित करून स्थापलेलं दल भंडारी मिलिशिया … ज्याचं रूपांतर पुढे मुंबई पोलिसमध्ये झालं. या दलाची स्थापना झाली तेव्हा त्यांचं प्रशिक्षण मुंबईत कुठं बरं झालं असेल नोव्हेंबर अर्धा संपला आहे आणि मुंबईत हळूहळू […]\nसमुद्राच्या ओढीने भटकंती करत राहणे कोणाला आवडणार नाही पुरातन वास्तू आणि शिल्पांच्या साक्षीने हजारो वर्षांची सैर करायला कोणाला आवडणार नाही पुरातन वास्तू आणि शिल्पांच्या साक्षीने हजारो वर्षांची सैर करायला कोणाला आवडणार नाही नारळी पोफळीच्या बागांमध्ये ओल्या मातीतून चालता चालता किरणांशी लपंडाव खेळायला कोणाला आवडणार नाही नारळी पोफळीच्या बागांमध्ये ओल्या मातीतून चालता चालता किरणांशी लपंडाव खेळायला कोणाला आवडणार नाही पांढऱ्या शुभ्र वाळूच्या गालिच्यावर अनवाणी चालत राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे पांढऱ्या शुभ्र वाळूच्या गालिच्यावर अनवाणी चालत राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे समुद्राची गाज ऐकणे हा आणि डोळे मिटून रात्रभर ते समुद्रगीत ऐकत राहणे हा माझा आवडता छंद … या अनुभवाच्या ओढीने कोकणात पुन्हा पुन्हा येत राहिलो … पुढे फोटो काढण्याची आवड निर्माण झाली आणि भटकंतीच्या जोडीला फोटोग्राफीचा नाद […]\nसागर सखा किल्ले निवती\nसागर सखा किल्ले निवती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/dr-sanjay-oak-speaks-about-health/articleshow/65409208.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T16:25:17Z", "digest": "sha1:4WDPSUG6ALBXJSDF77DKT3NZEHPQFZAM", "length": 18602, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "health : मनोवृत्ती आणि मानसिकता बदलण्याची गरज - dr sanjay oak speaks about health | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nमनोवृत्ती आणि मानसिकता बदलण्याची गरज\nजेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्त्रियांची आयुर्मयादा होती ३८ वर्ष तर पुरुषांसाठी ही मर्यादा ३२ वर्षांची होती. आज स्त्रियांसाठी ही आयुर्मयादा ६८ते ६९ तर पुरुषांसाठी ६५ इतकी झाली आहे. याचाच अर्थ आयुष्यांमधील वर्षं वाढली आहेत, पण खऱ्या अर्थाने आयुष्याची गुणवत्ता वाढली का, या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. आरोग्याच्या बाबतीत आपण सपशेल कमी पडलो, असं माझं स्पष्ट मत आहे.\nमनोवृत्ती आणि मानसिकता बदलण्याची गरज\n>> डॉ. संजय ओक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रिन्स अली खान रुग्णालय\nजेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्त्रियांची आयुर्मयादा होती ३८ वर्ष तर पुरुषांसाठी ही मर्यादा ३२ वर्षांची होती. आज स्त्रियांसाठी ही आयुर्मयादा ६८ते ६९ तर पुरुषांसाठी ६५ इतकी झाली आहे. याचाच अर्थ आयुष्यांमधील वर्षं वाढली आहेत, पण खऱ्या अर्थाने आयुष्याची गुणवत्ता वाढली का, या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. आरोग्याच्या बाबतीत आपण सपशेल कमी पडलो, असं माझं स्पष्ट मत आहे.\nकोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार असलं तरीही आरोग्याच्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार केला जात नाही.आरोग्याच्या प्रश्नांवर केवळ मलमपट्टी केली जाते. कधी गरोदर मातांना चुचकारतो तर कधी वयोवृद्धांसाठी योजनांची घोषणा केली जाते. सर्व भारतीयांना एका छत्राखाली आणण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आरोग्ययोजना विचारपूर्वक राबवल्या जात नाहीत, हे वास्तव आहे. निवडणुका जवळ आल्यावर आरोग्याचे वचननामे दिले जातात. त्यानंतर वावटळ यावी अन् पालापाचोळा उडून जावा तसे ते फोल ठरतात. या सगळ्यात भरडला जातो तो सर्वसामान्य मनुष्य. त्याच्या हाती कष्ट भोगण्यापलीकडे काहीही राहत नाही.\nप्रगत देशांमध्ये आरोग्यविमा चांगल्या अर्थाने रुजला आहे. त्याचा अधिकाधिक लाभ सर्वसामान्यांना मिळतो आहे. भारतामध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे येऊ घातलेली आयुषमान भारत योजना तसेच सुरू असलेल्या आरोग्ययोजनांमध्ये विमा कंपन्या खोडे घालतात. कोणतीही विमा कंपनी स्वतःचा फायदा आधी पाहते, त्यानंतर पॉलिसीधारकांच्या आरोग्याचा विचार करते. विमा काढतेवेळी जी तत्परता या कंपन्या दाखवतात, त्याच विमा काढण्याची वेळ आल्यावर कुरापती काढतात. आरोग्याच्या काळजीपोटी खतपाणी घालून सर्वसामान्य विमा कंपन्यांचे हप्ते भरत असतील तर त्याचा योग्य परतावा त्यांना गरजेच्या वेळी मिळणे हा त्यांच्या आरोग्यहक्काचा भाग आहे.\nआरोग्यविम्याचा व्यक्तीनिहाय आणि सार्वत्रिक असा विचार केला तर या दोन्ही पातळ्यांवर योजना अपय़शी ठरल्याचे दिसते.\nउमद्या वयात व्यक्ती सक्रीय असतात तेव्हा व्याधींपेक्षा अवचित उद्भवणाऱ्या अपघातांसारख्या संकटांचा विचार केला जातो. दहा वर्षानंतर त्याच व्यक्तीचा आरोग्याच्या समस्यांकडे, व्याधींकडे पाहण्याचा प्राधान्यक्रम बदलतो. सार्वत्रिक पातळीवर त्या योजना समाजामध्ये सर्वदूर नेण्यात किती यशस्वी झालो आहोत यावर त्या आरोग्ययोजनांचे यशापयश अवलंबून असते. या दोन्ही पातळ्यांवर आपण यशस्वी ठरलेलो नाही.\nआयुषमान भारत ही योजना कागदावर स्त्युत्य आहे. तेराशेहून अधिक आजारांचा समावेश यात केला आहे. पन्नास कोटीजणांना आरोग्यसेवा देण्याचे वचन यात देण्यात आले आहे. मात्र सरकारी यंत्रणेतल्या घटकांना सोबत घेऊन ही योजना राबवणे शक्य होणार नाही. सार्वजनिक आरोग्यक्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्वक काम होत आहे, यात वादच नाही. मात्र त्यांच्या कामाला मर्यादा आहेत, खासगी क्षेत्रात केवळ नफेखोरीच केली जाते, हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आरोग्यक्षेत्रात नफा मिळायलाच हवा, त्यात गैर नाही. मात्र झालेला नफा हा पुन्हा आरोग्यामध्येच गुंतवायला हवा. आरोग्ययोजना राबवण्यासाठी जे टॅरिफ कार्ड दिलं आहे ते हास्यास्पद आहे. खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना यात विश्वासात घेण्यात आलेलं नाही. ही सरंजामशाहीपणाची वृत्ती आहे. चार आयएएस अधिकारी जे सांगतील तेच व्हायला हवं ही वृत्ती धोक्याची आहे.\nदेश जसा प्रगत होतो तसे आजारांचे स्वरूप बदलते, त्यामुळे नव्या आजारांना सामोरे जाण्याची तयारी असायला हवी. यासाठी आरोग्यक्षेत्रामध्ये जागा आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रासाठी सरकारला नियम बदलावे लागतील. पंचतारांकित हॉटेलांना ज्या दराने वीज आणि पाणी दिले जाते तोच दर खासगी रुग्णालयांना लावून त्यांच्याकडून चॅरिटीची अपेक्षा ठेवायची हा प्रकार म्हणजे आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना सारखीच आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याची मानसिकता आणि मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nइतर बातम्या:आरोग्य|आयुर्मर्यादा|health wealth|health|Dr Sanjay Oak\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमनोवृत्ती आणि मानसिकता बदलण्याची गरज...\nदहा जणांची अनोखी घरवापसी...\nकैद्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची पहाट\nपश्चिम रेल्वेवर ९७ महिला सुरक्षा रक्षक...\nप्लास्टिक पिशवीने हार्बरचा खोळंबा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256285:2012-10-18-16-45-20&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:35:00Z", "digest": "sha1:DQV2UA4JEYBTRRZM7OPIOHRS22KL2MMY", "length": 19096, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ताडोबात उद्यापासून घ्या व्याघ्रदर्शन!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ताडोबात उद्यापासून घ्या व्याघ्रदर्शन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१��� ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nताडोबात उद्यापासून घ्या व्याघ्रदर्शन\n* सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर प्रकल्प होणार सुरू\n* जंगल सफारीसाठी मात्र मोजा जादा पैसे\nसलग चार महिन्यापासून बंद असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनंतर येत्या उद्या, २० ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. दरम्यान ताडोबातील जंगल सफारी महागली असून पर्यटकांना नियमित दिवशी ७५० रुपये तर शनिवार, रविवार व सरकारी सुटीच्या दिवशी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून पर्यटकांसाठी बंद होता. आता चार महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोअर झोनमधील पर्यटन बंदी उठवली आहे. त्याचा परिणाम म्हणून उद्या, २० ऑक्टोबर रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पून्हा एकदा सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोअर झोनमधील २० टक्के भाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी ताडोबा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी कोअर झोनमधील अतिशय महत्वपूर्ण परिक्षेत्राची पाहणी केली. ज्या भागात वाघांचे सर्वाधिक वास्तव्य आहे. तो भाग व काही रस्ते पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. ताडोबातील कोणता रस्ता सुरू ठेवायचा व कोणता बंद करायचा याची पाहणी ताडोबाच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार येत्या एक ते दोन दिवसात संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे.\n१९ ऑक्टोबर पर्यंत या सर्व बाबी पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच २० किंवा २१ ऑक्टोबरपासून ताडोबा प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. ताडोबा पूर्ववत सुरू होण्याचा निर्णय येताच येथे पर्यटक, वन्यजीवप्रेमी, पर्यावरण प्रेमी तसेच जिप्सी चालक व गाईड यांनी आनंदोत्सव साजरा केला. बंदच्या काळात ताडोबातील ८०० कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र आता बंदी मागे घेतल्यानंतर १२२ गाईड, ३५ जिप्सी चालक, हॉटेल व रिसोर्ट मालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रवेश व जंगल सफारीसाठी आगाऊ बुकिंग आता नव्याने निर्माण झालेल्या उपसंचालक कोअर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, मध्यवर्ती वन राजिक महाविद्यालय परिसर, मूल रोड येथील कार्यालयात आज, १९ ऑक्टोबरपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यात येत आहे. तसेच बफर क्षेत्रातील पर्यटनाचे बुकिंग वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, मोहुर्ली यांचे कार्यालय व आगरझरी येथून सुरू राहील.\nदरम्यान पेंच प्रकल्प पुन्हा खुला करण्यात आला असून चार भ्रमणमार्गानी पर्यटकांना सफारीचा आनंद लुटता येईल. प्रतिदिवस ३५ वाहने सकाळी साडेसहा ते ८ वाजेपर्यंत आणि गमन दुपारी १ वाजेपर्यंत तर ३५ वाहने दुपारी ३ ते ४.३० पर्यंत आणि गमन सायंकाळी ६.३० असे प्रवेश दिले जाणार आहेत. सर्व वाहनांना सिल्लारी येथून प्रवेश दिला जाईल. सोबत गाईड असणे अनिवार्य आहे.\nप्रकल्प दर मंगळवारी बंद ठेवण्यात येणार असून नियमित ४० गाडय़ा सकाळ -संध्याकाळ सोडण्यात येणार आहे. सध्या एक महिना ताडोबा पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यात येणार असून यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व अटी व नियमांचे पालन करून नव्याने मार्ग ठरविण्यात येणार आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : स��क्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/vistar-adhikari-exam-maharashtra-2020/", "date_download": "2020-03-28T15:33:33Z", "digest": "sha1:3YRBEWPMBKXKVNFDV7UZSTMKVSRUKKBU", "length": 8562, "nlines": 150, "source_domain": "mahabharti.in", "title": "Vistar Adhikari Exam Maharashtra 2020 - Check Here", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nविस्तार अधिकारी भरती परीक्षा २०२० : नवीन वर्षाअंतर्गत विस्तार अधिकारी भरती परीक्षा होणार आहे. या अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. या अंतर्गत भरपूर पदे रिक्त आहेत. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. तसेच मित्रानो अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा आणि सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-action-who-rumors-corona-spread-non-veg-maharashtra-27902", "date_download": "2020-03-28T15:22:22Z", "digest": "sha1:VG7UPLJUQK6Z2OOB7Y3EPPK3RAYXL7NA", "length": 16554, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi action on who rumors that CORONA spread by non-veg Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई\nमांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nनागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्याचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी रविवारी (ता. १६) दिले.\nपोल्ट्री उद्योगासमोरील अडचणींचा आढावा पशुसंवर्धनमंत्री केदार यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांच्यासह पोल्ट्री उद्योजक पुरवठादार यांची यावेळी उपस्थिती होती.\nनागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्याचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी रविवारी (ता. १६) दिले.\nपोल्ट्री उद्योगासमोरील अडचणींचा आढावा पशुसंवर्धनमंत्री केदार यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांच्यासह पोल्ट्री उद्योजक पुरवठादार यांची यावेळी उपस्थिती होती.\nकोरोना वायरस चिकन-मटण खाल्ल्यामुळे होत असल्याचा अपप्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.त्याचा फटका बसत चिकनचे घाऊक दर तीस रुपये किलोवर आले आहेत. उत्पादन खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने पोल्ट्री उद्योजक आर्थिक संकट आले आहेत.\nयाची दखल घेत पशुसंवर्धनमंत्री केदार यांनी सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्य���ंविरोधात पोलिस कारवाईचे निर्देश दिले. पशुसंवर्धन सचिवांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणासह देशाच्या काही राज्यांमध्ये पोल्ट्री उद्योग नावारूपास आला आहे.\nयाकरिता या भागात तेथील सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्याकरिता अभ्यास गट नियुक्त करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. त्या त्या राज्यातील पोषक बाबींचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे. पोल्ट्री उद्योगाने सोलरच्या वापरावर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.\nशासकीय पोल्ट्री नियंत्रण समिती\nपोल्ट्री उद्योगातील विविध समस्या व अडचणींचा आढावा वेळोवेळी घेता यावा याकरिता शासकीय पोल्ट्री नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी, उद्योजक, शासकीय प्रतिनिधी तसेच शास्त्रज्ञ यांचा या समितीमध्ये समावेश असेल. पोल्ट्री उद्योगाच्या विस्ताराकरिता आवश्यक शिफारशी समिती शासनाला करणार आहे, असेही सुनील केदार यांनी सांगितले.\nनागपूर सुनील केदार महाराष्ट्र मत्स्य चिकन मटण सोशल मीडिया आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलंगणा\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sales-300-applications-yavatmal-district-bank-28193", "date_download": "2020-03-28T14:05:12Z", "digest": "sha1:7GR3GXCDNRRWQL5VCSNWXSBF23MI3IHB", "length": 16384, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Sales of 300 applications for Yavatmal District Bank | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ब��ल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३०० अर्जांची विक्री\nयवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३०० अर्जांची विक्री\nगुरुवार, 27 फेब्रुवारी 2020\nयवतमाळ ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याअंतर्गत नामांकन अर्ज घेण्याच्या पहिल्याच्या दिवशी विक्रमी ३०० अर्जांची विक्री झाली. यातील दोघांकडून तीन नामांकनही दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nयवतमाळ ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याअंतर्गत नामांकन अर्ज घेण्याच्या पहिल्याच्या दिवशी विक्रमी ३०० अर्जांची विक्री झाली. यातील दोघांकडून तीन नामांकनही दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nसहकार कायद्यातील विविध तरतुदींचा आधार घेत जिल्हा बॅंकेची निवडणूक तब्बल १२ वर्षे पुढे रेटण्यात आली. त्यानंतर आता १२ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमरावती विभागीय सहनिबंधकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यानंतर उमेदवारी अर्जाची विक्री आणि नामांकन स्वीकृतीला सुरुवात झाली. नामांकन अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी ३०० अर्ज विकल्या गेले. त्यावरूनच जिल्हा बॅंकेचे राजकीय रणकंदन चांगलेच गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nअर्ज विक्री आणि स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी राजेश अग्रवाल यांनी दोन तर छाया मॅडमवार यांनी एक नामांकन दाखल केले. नामांकन अर्जाची किंमत १०० रुपये आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवाराला ५०० रुपये तर इतर प्रवर्गातील उमेदवाराला २००० रुपये अनामत रक्‍कम भरण्याची अट आहे. तालुका गटात ५९५ तर जिल्हा गटातील १०२५ एवढी मतदारांची संख्या आहे. जिल्हा व तालुका गटातील मतदार २१ संचालकांची निवड करणार आहेत.\nविधानसभा व विधान परिषदेनंतर पुन्हा राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. नामांकन दाखल करण्याची शनिवार (ता.२९) पर्यंत मुदत असून इच्छुकांची गर्दी झाल्याने संभावीत बंडखोरी रोखण्याचे आवाहन सर्वच प्रमुख पक्ष नेत्���ांसमोर असणार आहे.\nथकबाकीदार असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येणार नाही. नियमित कर्जदार असलेल्या व्यक्‍तीला निवडणूक लढता येईल. त्यामुळे बॅंक, पतसंस्थेचा थकबाकीदार असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. इच्छुकांमध्ये थकबाकीदारांची संख्या मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nयवतमाळ yavatmal निवडणूक वर्षा varsha अमरावती विभाग sections विकास भाजप\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...\nहिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...\nनगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...\nसोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...\nअकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...\nविदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...\nपरभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nजळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...\nकऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील...\nजीवनावश्यक वस्तूंच��� पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...\nसोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...\nसोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...\nखुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...\nनिफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...\nऔरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...\nअकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...\nतयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2020-03-28T14:46:17Z", "digest": "sha1:7PP7WUOXQGLDKS45VPWVWPMJSQPUSPDF", "length": 6602, "nlines": 108, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकीय (3) Apply संपादकीय filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनेटवर्क (1) Apply नेटवर्क filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nब्रिटन (1) Apply ब्रिटन filter\nमहात्मा गांधी (1) Apply महात्मा गांधी filter\nमहायुद्ध (1) Apply महायुद्ध filter\nयुनेस्को (1) Apply युनेस्को filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकारणी (1) Apply राजकारणी filter\nविज्ञान तंत्रज्ञान (1) Apply विज्ञान तंत्रज्ञान filter\nशिक्षक (1) Apply शिक्षक filter\nशिक्षण संस्था (1) Apply शिक्षण संस्था filter\nशिष्यवृत्ती (1) Apply शिष्यवृत्ती filter\nशॉपिंग (1) Apply शॉपिंग filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nहॅकर्स (1) Apply हॅकर्स filter\nविज्ञान हे एक सुसंघटित ज्ञान आहे.\nथरार संशोधनाचा : 'विज्ञानातील स्त्रिया' ही यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे. त्यामागे खास कारण आहे. संयुक्त...\nअनमोल जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळा\nदाबोळी : मानवी जीवन हे अनमोल आहे. मात्र बेशिस्त आणि निष्काळजीपणे वाहने चालविण्याच्या प्रकारामुळे दिवसेंदिवस रस्ता अपघाताचे प्रमाण...\nसायबर क्राइम एक आव्‍हान; सावधगिरी हाच उपाय\nमाहिती तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी इंटरनेटवर अवलंबून आहे. एका जागी बसून...\nगांधीजींची सत्य,अहिंसा आजही जगाला तारक\nविशेष लेख: नुकत्याच उद्‍भवलेल्या अमेरिका - इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात तिसरे महायुद्ध तर होणार नाही ना\nइतिहास घडला म्हणूनच आमचे अस्तित्व जीवंत:अवधूत कामत\nवाळपई:धावे-सत्तरी येथे कलाकारांच्या सत्कार कार्यक्रमात प्रतिपादन आपली भारतभूमी ही मातेच्या रूपाने अधिस्तान करून आहे, अशा पवित्र...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253763:2012-10-04-18-18-19&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:56:43Z", "digest": "sha1:PWIESBCQRMHUOTF3ZXFWWM7WBAOXCEAI", "length": 14768, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘रॅबिट इंटरब्रिड कॉर्पोरेट हजबंड्री’विरोधात गुन्हा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘रॅबिट इंटरब्रिड कॉर्पोरेट हजबंड्री’विरोधात गुन्हा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘रॅबिट इंटरब्रिड कॉर्पोरेट हजबंड्री’विरोधात गुन्हा\nससेपालन व्यवसायात अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत जाळे पसरवीत गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालणाऱ्या येथील रॅबिट इंटरब्रिड कॉर्पोरेट हजबंड्री कंपनीविरोधात येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगुंतवणुकीवर अवाजवी उत्पन्नाचे आमिष दाखवून कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत गुंतवणूकदार आणि दलालांचे जाळे पसरविले. प्रारंभी कराराप्रमाणे धनादेश देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून कंपनीने २५ कोटी रुपये जमा केले. त्यातील १३ कोटींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसत गेला. दलालांना पाच ते ३५ टक्के दलाली देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, कंपनीने वाटप केलेले धनादेश वटत नसल्याने पंचवटीतील अमोल जोशी यांनी कंपनीचे संचालक अश्विन मोरे, साहाय्यक संचालक चंद्रशेखर मोरे यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पाथर्डी फाटा येथील गुन्हे शाखा युनिट-२ येथे तक्रार करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्���ा\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2020-03-28T15:47:19Z", "digest": "sha1:WHN5YDGHC62RJI5VTVYQMTGQ2ODTPRUL", "length": 5323, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निपाणी वडगांव रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "निपाणी वडगांव रेल्वे स्थानक\nनिपाणी वडगांव, ४१३ ७०५\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nसोलापूर विभाग, मध्य रेल्वे\nनिपाणी वडगांव रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निपाणी वडगांव गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात.\nअहमदनगर जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ नोव्हेंबर २०१७ रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharyatra.com/2015/06/", "date_download": "2020-03-28T14:02:08Z", "digest": "sha1:UW73KBUNUO2SF7AP43EIAWJNE5NGZG6B", "length": 59453, "nlines": 150, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "June 2015 | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nदिनांक: 10 जुलै 2016, रविवार रोजी दैनिक देशदूत 'शब्दगंध' पुरवणीत प्रकाश��त माझा ललित लेख: 'वारी.'\nलेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:\nदिनांक: 2 जुलै 2016, शनिवार रोजी दैनिक लोकमत 'विकेंड' पुरवणीत प्रकाशित माझा ललित लेख 'सखा-सोयरा.\nलेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:\nदिनांक: २८ जून २०१५, रविवार रोजी ‘मी मराठी’ वर्तमानपत्राच्या ‘सप्तमी’ पुरवणीत माझा ब्लॉग ‘अक्षरयात्रा’मधून ‘हरवलेले काही’ हा लेख ‘ब्लॉगांश’ या सदरासाठी प्रकाशित करण्यात आला.'धन्यवाद...\nलेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:\nगुण आणि गुणवत्ता: भाग एक\nदहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले. नवी उंची गाठणारे निकालांचे आकडे पाहणाऱ्या, ऐकणाऱ्याना सुखद अनुभव देऊन गेले. परीक्षार्थींच्या पदरी गुणांचे भरभरून दान पडले. रित्या ओंजळीतून आनंद ओसंडून वाहू लागला. वर्षभराच्या सायास-प्रयासांना यशाची फळे आली. अनेकांचे टांगणीला लागलेले श्वास मोकळे झाले. घेतलेल्या कष्टांचे चीज झाले म्हणून मुलं, त्यांचे पालक, शिक्षक, शाळा, शिक्षणव्यवस्था सगळेच सुखावले. सत्काराचे, कौतुकाचे, गुणगौरवाचे सोहळे पार पडले. मीडियातून सुहास्य वदनाच्या छबी चित्रांकित झाल्या. त्यादिवासाचा सूर्य मावळला तसा कौतुकाचा आलेला बहरही ओसरला. रात्रीच्या कुशीत माणसे निद्राधीन झाली. दुसऱ्या दिवसाचे दैनंदिन व्यवहार पोटपाण्याच्या दिशेने वळते झाले. निकालाच्या दिवसाच्या साक्षीने पार पडलेले कौतुकाचे सोहळे अनेकांच्या अंतर्यामी ऊर्जा ठेऊन गेले. खरंतर कोणतीही गोष्ट चिरकाल टिकणारी नसते. साजऱ्या झालेल्या आनंदाच्या उत्सवानंतर सोबतच येणारे आणि प्रकर्षाने प्रकटणारे वास्तवही अशावेळी दुर्लक्षित करून चालत नाही. कोणत्याही परीक्षांच्या निकालानंतरचे वास्तवही असेच काही प्रश्न सोबत घेऊन उभे राहते. शंका, संदेह, चिंता, चिंतनाच्या वाटेने चालत येऊन अनेक प्रश्न समोर दत्त म्हणून उभे राहतात. या निकालांनीही काही प्रश्नाचे प्रदेश नव्याने निर्माण केले. अशाच अनेक प्रश्नांपैकी विचारला जाणारा एक प्रश्न होता, ‘गुण मिळालेत, गुणवत्तेचे काय’ निकालाचा वाढलेला टक्का पाहून गुण आणि गुणवत्ता यांची तुलना झाली, तेव्हा या यशाचे विश्लेषण होऊ लागले. यावर्षाचा मोठ्याप्रमाणावर लागलेला निकाल पाहून अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या. हा निकाल केवळ गुणांची उंची वाढवणारा असून गुणवत्ता मात्र पायथ्याशीच उभी आहे. गुण आणि गुणवत्ता भिन्न परगणे असून, त्यांची तुलना करून पाहणे यानिमित्ताने संयुक्तिक ठरेल, असे विचार प्रश्न विचारणाऱ्यापैकी अनेकांच्या मनात निर्माण झाले. गुणवत्तेबाबत असमाधान असल्याचे सूचित करू पाहणारे हे प्रश्नकर्ते निकालाच्या उंचीबाबत समाधानी दिसत असले, तरी त्यांच्या मनात किंतु होताच.\nराज्याचा दहावीचा निकाल ९१.६० टक्के इतका लागणे हा शिक्षणव्यवस्थेसाठी, शिक्षणप्रक्रियेसाठी आनंदयोग असेलही; पण कधीही एवढ्याप्रमाणात निकाल पाहण्याची सवय नसणारी आमची समाज नावाची व्यवस्था प्रश्न विचारू लागली, उंचीचे नवे शिखर गाठणारा हा निकाल गुणवत्ता म्हणायची की, गुण संपादनाच्या मार्गांचा परिपाक म्हणायचा म्हणणारे काही म्हणोत, समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला कृष्णधवल अशा दोन बाजू असतात. हे विसरून कसे चालेल म्हणणारे काही म्हणोत, समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला कृष्णधवल अशा दोन बाजू असतात. हे विसरून कसे चालेल बोर्डाकडून गुणांची खैरात होत्येय, त्या गुणांच्या दानातून फळास आलेली ही पुण्याई आहे, असा काहींचा सूर लागला. एवढे गुण कसे मिळू शकतात, हा प्रश्न विचारतानाच ९० ते ९९ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी अन् त्यांना घडवणारे तत्सम घटक प्रज्ञावान असले पाहिजेत. त्यांच्या प्रयत्नांचं हे फलित असेल, तर यांचे हे गुणवैभव गुणवत्तेचे मानबिंदू मानायचे का बोर्डाकडून गुणांची खैरात होत्येय, त्या गुणांच्या दानातून फळास आलेली ही पुण्याई आहे, असा काहींचा सूर लागला. एवढे गुण कसे मिळू शकतात, हा प्रश्न विचारतानाच ९० ते ९९ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी अन् त्यांना घडवणारे तत्सम घटक प्रज्ञावान असले पाहिजेत. त्यांच्या प्रयत्नांचं हे फलित असेल, तर यांचे हे गुणवैभव गुणवत्तेचे मानबिंदू मानायचे का वगैरे प्रश्न शंका बनून उत्तरांच्या शोधात भटकत राहिले. त्यांना उत्तरे मिळतील किंवा न मिळतील हा पुढचा प्रश्न, पण व्यवस्थेत विश्वासाच्या जागी संदेह अधिष्ठित झाला एवढे मात्र नक्की. असे प्रश्न विचारणे म्हणजे व्यवस्थेवर अविश्वास आहे, असेही काही म्हणतील. पण हेही सत्य आहे की, कधीकाळी शाळेत ऐंशी-पंच्याऐंशी टक्के गुण मिळवणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच स्कॉलर असत. सांप्रत नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ��यांची संख्याच सुमारे अठ्ठेचाळीस हजारापेक्षा अधिक आहे. जर नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे एवढे विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत असतील तर ते सगळे हुशारच असले पाहिजेत किंवा परीक्षेतील गुणसंपादनाचे कौशल्ये अवगत असल्याने परीक्षातंत्रावर हुकुमत गाजवून आपले लक्ष त्यांनी प्राप्त केले असावे. हे सगळे गुणवान आहेत, असे मान्य केले तर हीच मुले जेव्हा पुढील शिक्षण घेतात तेव्हा नेमके कुठे जातात वगैरे प्रश्न शंका बनून उत्तरांच्या शोधात भटकत राहिले. त्यांना उत्तरे मिळतील किंवा न मिळतील हा पुढचा प्रश्न, पण व्यवस्थेत विश्वासाच्या जागी संदेह अधिष्ठित झाला एवढे मात्र नक्की. असे प्रश्न विचारणे म्हणजे व्यवस्थेवर अविश्वास आहे, असेही काही म्हणतील. पण हेही सत्य आहे की, कधीकाळी शाळेत ऐंशी-पंच्याऐंशी टक्के गुण मिळवणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच स्कॉलर असत. सांप्रत नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्याच सुमारे अठ्ठेचाळीस हजारापेक्षा अधिक आहे. जर नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे एवढे विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत असतील तर ते सगळे हुशारच असले पाहिजेत किंवा परीक्षेतील गुणसंपादनाचे कौशल्ये अवगत असल्याने परीक्षातंत्रावर हुकुमत गाजवून आपले लक्ष त्यांनी प्राप्त केले असावे. हे सगळे गुणवान आहेत, असे मान्य केले तर हीच मुले जेव्हा पुढील शिक्षण घेतात तेव्हा नेमके कुठे जातात त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचे अस्तित्व किती उरते त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचे अस्तित्व किती उरते हे बऱ्याच जणांच्या बाबत कळतही नाही. ही गुणवंतांची मांदियाळी या भूमंडळी गुणांच्या वर्धिष्णू आलेखासह नांदताना का दिसत नसावी\nप्रश्न परीक्षेतील गुणांचा असला, तरी त्यासोबत गुणवत्ताही गृहीत धरलेली असते. गुणवान किती या प्रश्नाला अर्थाचे अनेक पदर असू शकतात. आपण गुण आणि गुणवत्तेची सांगड कशी घालत असतो, यावर ते ठरत असते. या एवढ्या ‘गुण’वानांमधील ‘गुणवत्ता’धारक किती, हा प्रश्न संशोधनाचा विषय असल्यासारखा वाटतो. केवळ गुणांचा डोलारा उभा करून स्वप्नांचे महाल सजत नसतात. ते उभे करण्यासाठी अंगभूत गुणवत्ताच असायला लागते. परीक्षा देऊन गुण मिळवता येतात; पण गुणवत्ता अशा कोणत्याही औपचारिक परीक्षा देऊन मिळवता येत नाही. ती आतूनच उमलून यावी लागते. गुणांचे यश ता���्कालिक असते, पण गुणवत्तेचे वैभव दीर्घकाळ टिकणारे असते. गुण विसरले जातत. गुणवत्ता अनेकांच्या अंतर्यामी आपला अधिवास करून असते. म्हणूनच कदाचित समाज अशा ‘गुण’वानांकडून गुणवत्तेची अपेक्षा करीत असतो. आणि समाजाने अशी अपेक्षा करण्यांत काही अप्रस्तुतही नाही.\nगुणवत्तेचे मोजमाप करताना यशस्वी डॉक्टर, सफल इंजिनियर अशी परिमाणे कुचकामी ठरतात. ‘यशस्वी माणूस’ हेच मोजमाप यासाठी लावले जाते. शिकून मिळालेली पदवीपत्रे, गुणपत्रे समाजात वावरताना आपण काही गळ्यात घालून फिरत नसतो. मात्र परीक्षेत मिळवलेल्या गुणांतून विचारपूर्वक घडवलेली आणि घडलेली प्रतिमा अन् यातून आकारास आलेलं व्यक्तिमत्व आपल्या सोबत घेऊन समाजात वावरत असतो. जबाबदार माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारी गुणसंपदाच माणूसपणाची खरी गुणवत्ता असते. म्हणूनच समाजाचा एक घटक म्हणून जगताना समाजपरायण विचारांनी वर्तणारे सामाजिक आस्थेचे विषय होतात. उदंड यश मिळवून स्वार्थपरायण मानसिकतेने जगणारे समाजास प्रिय कसे होतील अर्थात काही म्हणतील, समाजास प्रिय असणाऱ्या गोष्टी करण्यात आम्ही आमच्या आनंदाला का म्हणून तिलांजली द्यावी अर्थात काही म्हणतील, समाजास प्रिय असणाऱ्या गोष्टी करण्यात आम्ही आमच्या आनंदाला का म्हणून तिलांजली द्यावी आमचंही काही वैयक्तिक जीवन आहे की नाही. जीवन आहे म्हणून जगण्याचे सोहळेही आहेत, ते साजरे का करू नयेत आमचंही काही वैयक्तिक जीवन आहे की नाही. जीवन आहे म्हणून जगण्याचे सोहळेही आहेत, ते साजरे का करू नयेत असं करण्यास कोणाची काहीच हरकत नसते. ते जरूर साजरे करावेत. प्रसंगी त्यांचे उत्सव व्हावेत; पण त्यालाही सामाजिकतेची एक ठसठशीत रुपेरी किनार असायला नको का असं करण्यास कोणाची काहीच हरकत नसते. ते जरूर साजरे करावेत. प्रसंगी त्यांचे उत्सव व्हावेत; पण त्यालाही सामाजिकतेची एक ठसठशीत रुपेरी किनार असायला नको का सामान्य माणसाकडून सगळंच काही समर्पित भावनेने घडत नाही. तसे सर्वथा संभवतही नाही. पण समर्पणपरिघाच्या प्रारंभबिंदूवर तरी या गुणवानांनी पोहचायला नको का\nपरीक्षेच्या गुणपत्रकातील गुणांच्या दर्शनाने अनेकांच्या स्वप्नपूर्तीचे क्षण समिप आले असतील. त्यांची पूर्ती होणे कदाचित नजरेच्या टप्प्यात आले असेल. तसेही गुणांची नव्वदी पार करणाऱ्यांसाठी समाजव्यवस्था नेह��ीच फ्रेंडली असल्याचे दिसते. शिक्षणाच्या रुपेरी मार्गाकडे जाणाऱ्या वाटा सगळ्याबाजूने या गुणवानांना अनुकूल असतात. पण गुणांच्या स्पर्धेत टिकू न शकणारे आणि जेमतेम या संज्ञेस जे स्पर्श करते झाले, त्यांचे काय या प्रश्नाचे कोणते समर्पक उत्तर आपल्या व्यवस्थेकडे आहे या प्रश्नाचे कोणते समर्पक उत्तर आपल्या व्यवस्थेकडे आहे त्यांचे काय हा प्रश्न तरीही शिल्लक उरतोच. कदाचित यातील बरेच जण परिस्थितीशी समायोजन करीत आपापला छोटासा परगणा तयार करतीलही. त्या परगण्यात परिस्थिती निर्मित झगमगाट नसेल. बऱ्याच गोष्टींचा अभाव असेल, समस्या असतील. पण परिस्थितीच्या वादळ-वाऱ्याशी दोन हात करीत, पाय रोवून खंबीरपणे उभे राहून आपले यश साजरे करतात. त्याचे व्यवस्थेत किती कौतुक घडते प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्यांचे हे गुणच गुणवत्तेचे गमक आहे, असे समाज मानायला सहजी तयार असतो का प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्यांचे हे गुणच गुणवत्तेचे गमक आहे, असे समाज मानायला सहजी तयार असतो का हुशार मुलांच्या पालकांना आयआयटीची स्वप्ने मुलांपेक्षा हल्ली जरा जास्तच येतात. त्या दिशेने जाणारा मार्ग निर्माण करण्यासाठी जीवाचा किती आटापिटा चाललेला असतो, हे पाहून करपलेले बालपण काय असते, याची व्याख्या करायची आवश्यकता नाही. काठावरील यश मिळवणाऱ्याना आपले पथ शोधताना भले आयआयटीची स्वप्ने नसतील येत. आयटीआय हाच यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग असेल; पण यांचीही समाजाला गरज असते. सगळेच डॉक्टर्स, इंजिनियर्स बनून समाजाचं व्यवहारचक्र चालेलच कसे हुशार मुलांच्या पालकांना आयआयटीची स्वप्ने मुलांपेक्षा हल्ली जरा जास्तच येतात. त्या दिशेने जाणारा मार्ग निर्माण करण्यासाठी जीवाचा किती आटापिटा चाललेला असतो, हे पाहून करपलेले बालपण काय असते, याची व्याख्या करायची आवश्यकता नाही. काठावरील यश मिळवणाऱ्याना आपले पथ शोधताना भले आयआयटीची स्वप्ने नसतील येत. आयटीआय हाच यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग असेल; पण यांचीही समाजाला गरज असते. सगळेच डॉक्टर्स, इंजिनियर्स बनून समाजाचं व्यवहारचक्र चालेलच कसे समाजाची अशीच काही आवश्यक प्रासंगिक कामे आपल्या हस्तलाघवाने लीलया पार पाडणारे गुणवान नाहीत का\nनिकालाच्या दिवशी बहुतेक सगळ्याच शाळांमध्ये गुणवंतांच्या सत्काराचे कार्यक्रम प्रतिवर्षी पार पडत असतात. आ��्हीही ते करीत असतो. नव्वदपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अशा साठ-पासष्ट ‘गुण’वान मुलांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. तसा तो सगळ्याच शाळा आपापल्या कल्पकतेने आयोजित करीत असतात. अर्थात असे गुणवंत घडवतांना शाळा, शिक्षक, पालक, शिक्षणव्यवस्था अशा सर्वच स्तरावरून केलेले कष्ट, गुणवत्ताधारक व्हावेत म्हणून घेतलेली मेहनतही दुर्लक्षित करता येत नाही. म्हणून कोणी असा आनंद साजरा करत असेल, तर त्यात अप्रस्तुत वगैरे वाटण्यासारखे काही नाही. (यानिमित्ताने का असेना, आम्हा शिक्षकांनाही मिरवून घेता येते अन् आमची शाळा गुणवंत विद्यार्थी कसे घडविते हेही समाजास अभिमानाने सांगता येते ना) या गुणगौरव कार्यक्रमाला मुलं त्यांच्या पालकांसह शाळेत येतात. मुलांचं कौतुक करताना आम्हालाही शिक्षण या एकाच बिंदूभोवती वर्षभर फिरणाऱ्या घटकांनी केलेल्या कष्टाचे, श्रमाचे फळ मिळाल्याचे समाधान असते.\nतरीही मुलांचे अभिनंदन करताना सारखे जाणवते की, बऱ्याच जणांच्या मनात एक खंत असतेच. अजून दोन-तीन टक्के जास्तीचे गुण हवे होते, ते मिळाले असते तर... वगैरे वगैरे. काही अपवाद वगळल्यास गुणांची नव्वदी पार करणारेही हल्ली संतुष्ट आहेत, असे दिसत नाही. ‘अरे, एवढे गुण तुम्हाला मिळालेत, हे काय कमी आहेत वगैरे वगैरे. काही अपवाद वगळल्यास गुणांची नव्वदी पार करणारेही हल्ली संतुष्ट आहेत, असे दिसत नाही. ‘अरे, एवढे गुण तुम्हाला मिळालेत, हे काय कमी आहेत’ म्हणून सांगावं तर यांचं उत्तर ‘सर, स्पर्धेचा काळ आहे. त्यात टिकायला हवे ना’ म्हणून सांगावं तर यांचं उत्तर ‘सर, स्पर्धेचा काळ आहे. त्यात टिकायला हवे ना आणि नुसते टिकून काय उपयोग पुढेही जायचे ना आणि नुसते टिकून काय उपयोग पुढेही जायचे ना’ ‘आमच्याकाळी नव्वदी पार करणारा औषधालाही सापडत नव्हता. तरीही आम्ही उभे आहोतच की’ ‘आमच्याकाळी नव्वदी पार करणारा औषधालाही सापडत नव्हता. तरीही आम्ही उभे आहोतच की’ असे सांगून गुणवत्ता गुणांपेक्षा मोठी असते, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण... ‘हो, ते सगळं खरंय’ असे सांगून गुणवत्ता गुणांपेक्षा मोठी असते, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण... ‘हो, ते सगळं खरंय तुमचा काळ वेगळा होता. तेव्हा स्पर्धा एवढी तीव्र होतीच कुठे तुमचा काळ वेगळा होता. तेव्हा स्पर्धा एवढी तीव्र होतीच कुठे’ अशी समर्थने मुलं ���र करतातच, पण त्यांचे पालकही जे- कधीतरी अशाच पिढीतून घडले, ज्या पिढीत गुणांचे सोपान चढण्यापेक्षा गुणवत्तेची शिखरे संपादित करा, असेच शिकवले जायचे आणि तेव्हा परीक्षेचा निकाल पास की नापास एवढेच विचारायचेत. आता किती टक्के मिळाले, हा प्रश्न असतो. नव्वदपेक्षा कमी गुण असणे म्हणजे जणू काही अपराध झाला आहे. कमी गुण असणाऱ्यांसाठी हे जग जसे काहीच करू शकत नाही. या भावनेतून पालक आपल्या मुलाने, मुलीने आपणास जे वाटते ते आणि तसेच करावे, असे बोलून दाखवतात. हे त्यांना वाटते की, त्यांच्या महत्वाकांक्षाना, माहीत नाही. पण त्यांना असेच वाटते की, स्पर्धा खूप मोठी आहे आणि स्पर्धेत आपल्या मुलांनी काहीही करून टिकूनच राहायला हवे. स्पर्धा कधी नसते. माणूस आदिम अवस्थेत जगत असतानाही ती होतीच. तेव्हा भलेही गुणांची स्पर्धा नसेल, पण जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात स्पर्धा होतीच. स्पर्धेत तो धावला म्हणूनच तर इहतलावर टिकून राहिला ना’ अशी समर्थने मुलं तर करतातच, पण त्यांचे पालकही जे- कधीतरी अशाच पिढीतून घडले, ज्या पिढीत गुणांचे सोपान चढण्यापेक्षा गुणवत्तेची शिखरे संपादित करा, असेच शिकवले जायचे आणि तेव्हा परीक्षेचा निकाल पास की नापास एवढेच विचारायचेत. आता किती टक्के मिळाले, हा प्रश्न असतो. नव्वदपेक्षा कमी गुण असणे म्हणजे जणू काही अपराध झाला आहे. कमी गुण असणाऱ्यांसाठी हे जग जसे काहीच करू शकत नाही. या भावनेतून पालक आपल्या मुलाने, मुलीने आपणास जे वाटते ते आणि तसेच करावे, असे बोलून दाखवतात. हे त्यांना वाटते की, त्यांच्या महत्वाकांक्षाना, माहीत नाही. पण त्यांना असेच वाटते की, स्पर्धा खूप मोठी आहे आणि स्पर्धेत आपल्या मुलांनी काहीही करून टिकूनच राहायला हवे. स्पर्धा कधी नसते. माणूस आदिम अवस्थेत जगत असतानाही ती होतीच. तेव्हा भलेही गुणांची स्पर्धा नसेल, पण जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात स्पर्धा होतीच. स्पर्धेत तो धावला म्हणूनच तर इहतलावर टिकून राहिला ना स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेलच. ती टाळता येणार नाही. पण दुर्दैवाने ती निकोप राहिली नाही. सगळ्यांना दुसऱ्याला मागे टाकून पुढे जायचे आहे. अशा स्पर्धेत परीक्षेतील गुणांचं घोडं खूप मोठं झालंय आणि जीवनातील गुणवत्तेचं घोडं लंगडतंय.\n‘लहानपणी मी खूप श्रीमंत होतो, कारण पावसाच्या वाहणाऱ्या पाण��यात माझेपण दोनतीन जहाजे चालायचे. कागदाची का असेनात; मोकळ्या हवेत स्वतःची विमाने उडवायचो. चिखलाचा का असेना; पण स्वतःचा किल्ला असायचा. आता हरवली ती श्रीमंती अन् बालपणही.’ व्हॉट्सअपवर आलेला मॅसेज वाचला. त्यातले शब्द नकळत भूतकाळात घेऊन गेले. मनपटलावरची दृष्ये एकेक करून सरकू लागली. बालपणातल्या हरवलेल्या श्रीमंतीसह पुन्हा एकदा आठवणींच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागले. बालपणातील स्मृतींचा जागर घडत राहिला. मनाचा एक कोपरा स्पंदित झाला. ‘लहानपण देगा देवा’ वाक्याचा अर्थ नव्याने लावण्याचा मन प्रयत्न करू लागले. हातून काहीतरी निसटल्याची अस्वस्थता मनाच्या आसमंतात दाटून आली. आठवणींचे मळभ झाकोळून टाकायला लागले. बालपणातला काळ स्मृतींची सोबत करीत नव्याने जागा होऊ लागला. क्षणपळाची गणिते जुळवत काळ चालत राहतो. त्याला कुणासाठी थांबायचं काहीही कारण नसतं. क्षणांमागे क्षण येतात आणि पुढे जातातही. तो वाहत राहतो. प्रवाहासोबत माणसे चालत राहतात. वाढत्या वयाने मोठी होतात. अनुभवाने प्रगल्भ होतात, तशी जाणिवांनीही समृद्ध होतात. जगण्याचे संदर्भ बदलत राहतात. सांसारिक व्यापात आलेल्या जबाबदाऱ्यांची ओझी उचलून कधीही न संपणाऱ्या वाटांनी आपलं स्वतःच असं काहीतरी शोधण्यासाठी चालत राहतात. आपापले पंख घेऊन भराऱ्या घेत राहतात.\nजगणं सगळ्यांच्या वाट्याला येत असतं; पण लहान-लहान गोष्टीतून हाती आलेलं संपन्नपण घेऊन जगणं किती जणांचं घडतं सांगणे अवघड आहे, असे असले तरी ज्याचा-त्याचा विठोबा जसा वेगळा असतो, तशी त्याची भक्तीही वेगळी. आपला भक्तिभाव घेऊन माणसे जगतात. जगणं संपन्न व्हावं म्हणून आपलं स्वप्न शोधण्यासाठी धडपड करतात. या धडपडीत साधेपणाने घडणारं जगणं हातून कधी निसटतं, ते कळतही नाही आणि जेव्हा कळते तेव्हा बरेच पुढे निघून आले असल्याने वळायचे राहून जाते. वयाच्या मर्यादांचे बांध मनाला सीमांकित करून सभोवती बंधनांच्या चौकटी उभ्या करतात. या चौकटींच्या तुकड्यांमध्ये माणसं आपलीच आपल्याला शोधत राहतात. सुखाच्या शोधात वाट चालत राहतात. ‘तुज आहे तुजपाशी’ ही साधीशीच जाणीव विसरून.\n‘लहानपण’ या लहानशा शब्दात गतकालीन स्मृतींचे सौख्य सामावलं आहे. जीवनाचा सुवर्णकाळ साकोळलेला आहे. जगाच्या व्यवहारापासून अलिप्त राहून, आपल्याच विश्वात लिप्त राहणारा आणि जे आहे तेच पर्याप्त मानण्याचा तो काळ स्वतःपुरतं एक वेगळंच जग असतं. ऐहिक श्रीमंती नगण्य मानणारा; पण भावनिक श्रीमंतीने भरून वाहणारा. भाववेड्या भावनांनी सजलेला. व्यावहारिक जगापासून कोसो दूर असणारा. सगळ्याच गोष्टीना एक निरामय निर्व्याजपणा लाभलेला. स्वार्थपरायण जगण्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या आणि आपल्याच विचारविश्वात मग्न असणाऱ्या या लहानग्या जगाचेही संदर्भ काळाच्या ओघात बदलत आहेत. त्यालाही बदलत्याकाळाच्या पाऊलखुणा आपल्या वाटेने चालण्यास बाध्य करीत आहेत. विज्ञानप्रणीत जगाचा संग घडताना निसंग विचाराने वर्तणारे ते निरागस परगणे स्वतःभोवती कोणीतरी दाखविलेल्या सुखाच्या संकल्पित जगण्याच्या चौकटी उभ्या करीत आहे. भौतिक सुखांना प्रगती समजण्याचा मोठ्यांनी केलेला प्रमाद येथेही घडत आहे. ‘मनसोक्त’ शब्दाचा अर्थही बदलतो आहे. हसणे, खेळणे, हुंदडणे, उंडारणे, भटकणे या लहानपणाशी निगडित शब्दांच्या अर्थछटा बालपणातील जगण्यातून निसटून शब्द्कोशातल्या शब्दांच्या अर्थापुरत्या सीमित होत आहेत. काळाच्या बदलत्यासंदर्भांनी आत्मकेंद्रित जगण्याला प्रतिष्ठा मानणाऱ्या विचारांच्या वाटेवर आणून उभे केले आहे. लहानग्यांचे निर्व्याज जगही याला आता अपवाद राहिले नाही.\nमागच्याच महिन्यात गावी गेलो होतो. गावातल्या शाळेत माझ्यासोबत शिकलेला सवंगडी भेटला. त्याच्याशी बरचसं इकडचं-तिकडचं बोलणं झाल्यावर ‘तुझी मुलं सध्या काय करतायेत’ म्हणून विचारले तर म्हणाला, “शहरात त्यांना घर घेऊन दिले आहे. राहतात तेथेच. शिकायला हवे ना’ म्हणून विचारले तर म्हणाला, “शहरात त्यांना घर घेऊन दिले आहे. राहतात तेथेच. शिकायला हवे ना नाहीतर राबराब राबून होतील माझ्यासारखे.” त्याला थांबवत म्हणालो, “अरे, राहू देत त्यांना शहरात. शिकू दे काही नवे, त्याशिवाय आपल्याकडे आहे तरी काय त्यांना द्यायला; पण सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत ना शाळेला नाहीतर राबराब राबून होतील माझ्यासारखे.” त्याला थांबवत म्हणालो, “अरे, राहू देत त्यांना शहरात. शिकू दे काही नवे, त्याशिवाय आपल्याकडे आहे तरी काय त्यांना द्यायला; पण सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत ना शाळेला मग ते गावी नाही आले मग ते गावी नाही आले” “कशाला येतील आणि तसेही मीच त्यांना नाही येऊ दिलं सुट्या शाळांना आहेत; पण क्लासेस, शिबिरे आहेत, जातात त्यांना. शिकतात तेथे काहीतरी नवे. येथे येऊन काय करतील, मातीतच लोळतील ना सुट्या शाळांना आहेत; पण क्लासेस, शिबिरे आहेत, जातात त्यांना. शिकतात तेथे काहीतरी नवे. येथे येऊन काय करतील, मातीतच लोळतील ना त्यापेक्षा आहेत तेथेच बरे आहेत.” एका दमात सगळं कथन करीत आपलंच म्हणणं कसं योग्य आहे, हे तो मला सांगत होता.\nतरीही मी तोच विषय पुढं दामटत म्हणालो, “ही काळीमाती आपलं अस्तित्व आहे. या अस्तित्वाच्या मुळांनाच तू उखडून टाकायला निघाला निघालायेस का” “कसली माती आपल्याकाळी ठीक होतं सगळं. गावाला निदान गावपण तरी होतं. गावातील जगण्याच्या साऱ्या खुणा सोबत घेऊन माणसं साधसंच का असेनात; पण समाधानाने जगत होती तेव्हा. सगळीच नसतील; पण त्यातली थोडी का असेनात होती चांगलेपणाने वागणारी. चुकलो की पाठीत दोन धपाटे घालायलाही कमी न करणारी; पण प्रसंगी माया करणारी. हे सगळं आपलंपणच हल्ली हरवलंय. जमिनीतल्या आटत जाणाऱ्या पाण्यासारखे प्रेमाचे पाझरही आटत चालालेयेत. जो-तो आपापले स्वतःचे जग उभे करून जगतो आहे. स्वतःला त्यातला राजा समजतो. सोबत एक सामाजिक जगही असतं आणि त्यातही माणसाला जगायला लागतं, याचं भान नाही राहिलं कोणाला. आपल्याच दुनियेत हरवलेत सगळे.” मनातला राग त्याच्या बोलण्यातून प्रकटत होता, हातून आपलं काहीतरी निसटत चालल्याची खंत त्याच्या मनाला अस्वस्थ करीत होती. काळजात जपून ठेवलेला आठवणींचा ठेवा हरवत असल्याची वेदना त्याच्या बोलण्यातून नकार बनून प्रकटत होती.\n“विसर ते आता सारं राहू दे, काही माणसं विसरली असतील कदाचित असं साधेपणाने जगणं; पण या मुलांना ते साधसं जगणं समजायला नको का राहू दे, काही माणसं विसरली असतील कदाचित असं साधेपणाने जगणं; पण या मुलांना ते साधसं जगणं समजायला नको का नदी, नाले, विहिरी, शेतं, गुरं-वासरं, मंदिरे, जत्रा, रीतिरिवाज, रूढी-परंपरांनी समृद्ध असलेलं जगणं सांगितल्याशिवाय आणि स्वतः अनुभवल्याशिवाय त्यांना कळेल कसे काय नदी, नाले, विहिरी, शेतं, गुरं-वासरं, मंदिरे, जत्रा, रीतिरिवाज, रूढी-परंपरांनी समृद्ध असलेलं जगणं सांगितल्याशिवाय आणि स्वतः अनुभवल्याशिवाय त्यांना कळेल कसे काय” माझ्या मनातील गावपण सोबत घेऊन सजलेल्या आठवणींनी बांधलेला विचार त्याला समजावून सांगतोय. पण मला मध्येच थांबवत म्हणाला “तू काय किंवा मी काय लहान असतानाचा जगलेलो गाव विसर आता. तो भूतकाळ झाला आहे. गावातली नदी, शेते, मंदिरे, शाळा, गावाच्या जत्रा पहिल्यासारख्या राहिल्या आहेत कोठे आता” माझ्या मनातील गावपण सोबत घेऊन सजलेल्या आठवणींनी बांधलेला विचार त्याला समजावून सांगतोय. पण मला मध्येच थांबवत म्हणाला “तू काय किंवा मी काय लहान असतानाचा जगलेलो गाव विसर आता. तो भूतकाळ झाला आहे. गावातली नदी, शेते, मंदिरे, शाळा, गावाच्या जत्रा पहिल्यासारख्या राहिल्या आहेत कोठे आता जत्रा नावापुरत्या उरल्या आहेत. मंदिरातल्या भजनाचे सूर हरवले, नदीचे पाणी आटत गेले, तसे संस्कारही आटत चाललेयेत. अरे, अशात नदीकडे जाऊन पाहा जत्रा नावापुरत्या उरल्या आहेत. मंदिरातल्या भजनाचे सूर हरवले, नदीचे पाणी आटत गेले, तसे संस्कारही आटत चाललेयेत. अरे, अशात नदीकडे जाऊन पाहा बाराही महिने वाहणाऱ्या त्या नदीचे डबके झाले आहे. नदी उजाड होऊन दरिद्री झाली; पण तिच्या पात्रातील वाळूने मात्र अनेकांचे भाग्य उजळले. गावात मंदिरे नव्याने बांधली गेली; पण मंदिरात मनास मिळणारी शांतता झगमगाटात हरवली. गाभाऱ्यातला तेवणारा दिवाही हल्ली मलूल वाटायला लागला आहे. गावात पैसा आला, घरे बांधली गेली. मातीची घरे पाडून सिमेंट, विटांच्या सुंदर इमारती उभ्या राहिल्या. घराला लागून असलेले गुरांचे गोठे बदलले; पण गोठ्यातल्या गुरावासरांनी भरलेली श्रीमंती संपली. आता दारासमोर बैलजोडी असणं अजिबात प्रतिष्ठेचे राहिले नाही. ट्रॅक्टर असणं सन्मानाचे झाले आहे. जगण्याचे सारेच व्यवहार जेथे फायद्याच्या गणितांनी ठरत असतील अन् पैशालाच जीव लावण्यात सारे रमले असतील, तेथे या मुक्या जिवांमध्ये कोण जीव गुंतवतो.” त्याच्या मनातला बदलत्या परिस्थितीविषयी असणारा राग काहीकेल्या कमी व्हायचं नाव घेत नव्हता. कदाचित त्याचं बोलणं टोकाचं असेलही; पण तो काय चुकीचं सांगत नव्हता. आम्ही या धावत्या जगात आणखी किती आणि काय काय हरवणार आहोत, कोणास ठाऊक\nलहानपण शब्दाची परिभाषाही सध्या बदलत चालली आहे. लहानपणालाही त्याच्यापुरते प्रतिष्ठेचे वलय लाभते आहे. प्रत्येकाला स्पर्धेत चमकायची घाई झाली आहे. प्रत्येकाला काहीतरी भव्यदिव्य करायची स्वप्ने येतायेत. या चमकणाऱ्या आणि प्रसिद्धी देणाऱ्या काळात कधीकाळी जगलेल्या बालपणाचे संदर्भ हरवले, जगणेही बदलाच्या वाटांनी नव्या वळणावर येऊन उभे आहे. नुसते बालपणच नाही, तर त्यावेळचे मुलांचे खेळणे, पळणे, शाळा सारंसारंच हरवले आहे. स्मार्टफोन हाताळणाऱ्या हातांमध्ये कागदाच्या होड्या अन् विमाने हल्ली शोभतच नाहीत. ते आउटडेटेड झाले आहेत. कागदाच्या का असेनात होड्या करून साचलेल्या पाण्यात सोडायला रस्त्यावर डबकी तर असायला पाहिजेत ना रस्ते, वाटा पक्या झाल्या. आणि तसाही डबकी भरण्याइतका पाऊस हल्ली येतोच कितीदा रस्ते, वाटा पक्या झाल्या. आणि तसाही डबकी भरण्याइतका पाऊस हल्ली येतोच कितीदा झडीचा पाऊस, संततधार, मुसळधार हे शब्दही मुलांना समजणं अवघड आहे. निसर्गही माणसासोबत बदलतो आहे. त्याचीही बदलण्यासाठी स्पर्धा लागली आहे. तोही स्वतःची ओळख हरवत चालला आहे.\nरिमोटवर चालणारी विमाने खेळण्यासाठी हाती आल्याने कागदाची विमाने उडवणार आहे कोण आणि चिखल-मातीत खेळून हातपाय, कपडे मळवून घ्यायला आईबाप मुलांना उसंत तरी देतात का आणि चिखल-मातीत खेळून हातपाय, कपडे मळवून घ्यायला आईबाप मुलांना उसंत तरी देतात का दहा सेकंदात हात स्वच्छ करणारे, नव्याण्णव टक्के निर्जंतुक करणारे साबण सोबत असतानाही कोणी चिखलात हात भरून घ्यायला उत्सुक नसतो. ‘दाग अच्छे है दहा सेकंदात हात स्वच्छ करणारे, नव्याण्णव टक्के निर्जंतुक करणारे साबण सोबत असतानाही कोणी चिखलात हात भरून घ्यायला उत्सुक नसतो. ‘दाग अच्छे है’ म्हणणं जाहिरातीपुरतं ठीक वाटायला लागलं आहे. पण कोणालाही चिखल सोबतीला नको. कपड्यांवर पडलेले चिखलमातीचे डाग हल्ली गावंढळपणा ठरतो. चिखल तुडवीत शाळेत जाण्याचा काळ इतिहास जमा झाला आहे. गावातले रस्ते काँक्रिटच्या झुली परिधान करून टणक बनले आणि त्यावरून चालणाऱ्या माणसांची मनेही तशीच कठोर होत आहेत. मुलांच्या प्रगतिपत्रकातील गुणांची चिंता करणाऱ्या आईबापाना मुलांच्या सहज जगण्याचं चिंतन करायला वेळ आहेच कुठे\nज्ञानविज्ञानाने माणसांचं जग संपन्न केलं; पण त्यात साचलेपण येत चालले आहे. निसर्गाच्या सहवासात आपणही निसर्गाचेच एक घटक होऊन जगण्याचे दिवस संपल्यात जमा आहेत. असं जगण्यासाठी अंतर्यामी इच्छा असायला लागते, तिच हरवत चालली आहे. निसर्ग समजून घेण्यासाठी कोणतेतरी निमित्त शोधून सहली आयोजित कराव्या लागतात किंवा ट्रेकिंग, समर, विंटर वगैरे गोंडस नावांनी सजलेले कॅम्प आयोजित केले जातात. पैसे मोजून पालक मोठ्या हौसेने मुलांना तेथे पाठवतात; पण पैज लावून टेकडीवर धावत चढण्याचा आनंद दुर्लक्षित झाला आहे. पालकांची नजर चुकवून नदीच्या पाण्यात पोहत राहण्याचा सराव आता नाहीच, कारण स्वीमिंग टँकमध्ये सूर मारण्यात समाधान मानण्याचा या काळात नद्यांमध्ये दाखवायलाही पाणी शिल्लक नसेल, तर तिच्या वाहत्या पाण्यातला सूर कसा सापडेल पावसाळ्यात बरसणाऱ्या पाण्यात डोक्यावर घोंगडी घेऊन साचलेल्या डबक्यातले पाणी उडवत शाळेत जाण्याची सवय रेनकोटच्या सुरक्षेत हरवली आहे. गावातल्या मातीतले खेळ मातीमोल होत आहेत. क्रिकेट खेळणे प्रतिष्ठित प्रकार झाला आहे. विटीदांडू, भोवरे, गोट्या खेळणारे मागास ठरत आहेत. सूरपारंब्यातला सूरच हरवला आहे. गुरावासरांसोबत सहवासाने सहज निर्माण होणारा जिव्हाळा संपून डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट चॅनेलवरील प्राण्यांपुरता कळवळा उरला आहे. माळावरून चरून सायंकाळी घराकडे वासराच्या ओढीने धावत येणाऱ्या गायींचं वासरासाठी हंबरणं दूरदूरपर्यंत ऐकू येईनासे झाले आहे.\nनिसर्गाचे आविष्कार आजही तसेच असले तरी ते पाहण्यास शाळा, क्लासेसच्या वेळापत्रकामुळे वेळच नाही. काळ्या मातीतले पिकांचे ऋतूमानाप्रमाणे बदलणारे रंग शेतात राहिले; पण मनातून हरवले. गावे ओस पडत आहेत. गावाचा पार सुनासुना झाला आहे. शेतांना अर्थकारण न मानता जगण्याचे कारण मानणारा साधाभोळा शेतकरी स्टेटसच्या चौकटीत बसत नसल्याने दूरवर राहिला आणि त्याच्या जगण्याचे विषय प्रश्नपत्रिकेतील निबंधाच्या विषयापुरते सीमित झाले. शेतं उजाड होत असताना तेथे आपलं भविष्य शोधतो कोण शेतीच्या मशागतीच्या अवजारांची नावेही माहीत नसणाऱ्या पिढीचा शिबिरांच्या नावाने निसर्गाच्या सानिध्यात रुक्ष संचार घडतोय, तोही शिस्त नावाचं ओझं मानगुटीवर घेऊन आणि या ओझ्यालाच सौख्य मानणाऱ्यांची मांदियाळी वाढतच चालली आहे. असे सगळे घडत असताना सहजपणे उपलब्ध होणाऱ्या श्रीमंतीचे ओझे उचलण्याची ताकदच उरली आहे कोठे शेतीच्या मशागतीच्या अवजारांची नावेही माहीत नसणाऱ्या पिढीचा शिबिरांच्या नावाने निसर्गाच्या सानिध्यात रुक्ष संचार घडतोय, तोही शिस्त नावाचं ओझं मानगुटीवर घेऊन आणि या ओझ्यालाच सौख्य मानणाऱ्यांची मांदियाळी वाढतच चालली आहे. असे सगळे घडत असताना सहजपणे उपलब्ध होणाऱ्या श्रीमंतीचे ओझे उचलण्याची ताकदच उरली आहे कोठे गाव, गावातलं जगणं, गावातली माणसं, गावातली शाळा, गावातले खेळ, गावातले सणवार, संस्कार सारंसारं बदलाची झूल पांघरून आधुनिकतेने मंडित होत आहे. बदलांच्या वाटेने नव्या क्षितिजाला कवेत घेण्यासाठी निघाले आहे.\nबदल घडणं कालसंगत असेल, अनिवार्य असेल तर ते जरूर घडावेत; पण त्यासाठी जगण्याच्या सहजपणाचं मोल माणसांनी द्यावं का सहजपणाने जगण्यातील श्रीमंती विसरून भौतिक सुखांनी निर्मित झगमगीतून आलेल्या श्रीमंतीला संपन्नता मानणं ही वंचना नाही का सहजपणाने जगण्यातील श्रीमंती विसरून भौतिक सुखांनी निर्मित झगमगीतून आलेल्या श्रीमंतीला संपन्नता मानणं ही वंचना नाही का बदल असावेत, त्या बदलांनी आलेली भौतिक श्रीमंतीही असावी; पण आपल्या जगण्यातील सहजपणाने आलेल्या श्रीमंतीचं मोल देऊन नाही.\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255555:2012-10-12-20-41-28&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:50:15Z", "digest": "sha1:ZBNVVSBIGJEMFVEUNBX6UOWGLKVCLAPW", "length": 16677, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गाडगीळ समितीच्या अहवालाला राष्ट्रवादीचा विरोध राहील -भास्कर जाधव", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गाडगीळ समितीच्या अहवालाला राष्ट्रवादीचा विरोध राहील -भास्कर जाधव\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला ���ाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nगाडगीळ समितीच्या अहवालाला राष्ट्रवादीचा विरोध राहील -भास्कर जाधव\nकोकणात इको सेन्सिटिव्ह नको, त्यामुळे गाडगीळ समितीच्या अहवालास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध राहील, असे मत नगरविकास राज्यमंत्री ना. भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. कोकणात कोणीही येऊन अहवाल तयार करावेत हेच आपणास मान्य नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.\nराष्ट्रवादी युवती मेळाव्याच्या नियोजनासाठी संपर्कमंत्री ना. भास्कर जाधव आले असता पत्रकारांशी बोलत होते. चिरे, वाळू, काळा दगड, विटा हा कोकणचा एकमेव उद्योग आहे. त्याच्या मुळावर कोणी आल्यास नुकसान होईल, असे ते म्हणाले.\nपालकमंत्री नारायण राणे यांचे नाव घेण्याचे टाळत ना. जाधव म्हणाले, सिंधुदुर्गात घोषणांचा सुकाळच आहे. कोणाच्याही कोंबडय़ाने उजाडू दे, पण लोकांचा प्रश्न सुटावा या मताचा मी आहे. कोकणातील खासदारांनी दिल्लीत मोठय़ा आवाजात कोकणच्या मुळावर येणारे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन केले.\nरत्नागिरी येथून मला शिव्याशाप देण्याचा एक कलमी कार्यक्रम आखणाऱ्या खासदार सुपुत्राच्या शिष्टाईसाठी उद्योगमंत्री नारायण राणे आले, पण दुसऱ्या सभेत खासदार सुपुत्रांनी पुन्हा तोच एक कलमी कार्यक्रम सुरू केल्यामुळे खासदार सुपुत्र राणेंचे ऐकत नसावा असे मला जाणवले, असे ना. जाधव म्हणाले.\nरत्नागिरी-सिंधुदुर्गात खासदार मोठय़ा आवाजात बोलतात, त्यांनी दिल्लीत जाऊन प्रश्न मांडले तर त्या प्रश्नांसाठी आंदोलने करावी लागणार नाहीत, असे इको सेन्सिटिव्ह, चिरे, वाळूबंदीवरील आंदोलनाविषयी ना. जाधव यांनी स्पष्ट केले.\nयेत्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाया बनवून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यासाठी सर्वानी जय्यत तयारी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवती मेळावा नियोजन बैठकीत ना. जाधव यांनी केले.\nयुवती महिला हा राष्ट्रवादीचा पाया आहे. त्यांना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी स्वतंत्र व्यासपीठ दिले आहे, असे ना. भास्कर जाधव म्हणाले. या वेळी आमदार दीपक केसरकर, बाळा भिसे उपस्थित होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27820", "date_download": "2020-03-28T14:17:24Z", "digest": "sha1:LHEEWCKWG6FIQKGQJQLJWAW7IU7POJQA", "length": 18507, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 62| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 62\nयश आणि इतर ५४ तरुण भिक्षु झाले, या कथेपासून येथपर्यंत कथन केलेला मजकूर हा महावग्गातून सारांशरूपाने घेतलेला आहे.* आता या कथेला ऐतिहासिक कसोटी लावून पाहिली पाहिजे. बोधिसत्त्वाने उरुवेला येथे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध प्राप्त करून घेतला. अर्थात् बुद्ध भगवंताला उरुवेलेच्या प्रदेशाची चांगली माहिती असली पाहिजे. उरुवेलकाश्यप आणि त्याचे दोघे धाकटे बंधु हजार जटाधारी शिष्यांसहवर्तमान त्याच\nप्रदेशांत रहात होते. त्यांना अदभुत चमत्कार दाखवून जर भगवंताला आपले शिष्य करायाचे होते, तर त्यांना सोडून भगवान काशीपर्यंत का गेला आपला धर्म पंचवर्गीयांशिवाय दुसरे कोणी जाणणार नाहीत, असे त्याला का वाटले आपला धर्म पंचवर्गीयांशिवाय दुसरे कोणी जाणणार नाहीत, असे त्याला का वाटले त्यावेळी त्याला अदभुत चमत्कार दाखविण्याची शक्ति नव्हती, आणि काशीला जाऊन पंचवर्गीयांना उपदेश केल्यानंतर ती शक्ति मिळाली, असे समजावे की काय त्यावेळी त्याला अदभुत चमत्कार दाखविण्याची शक्ति नव्हती, आणि काशीला जाऊन पंचवर्गीयांना उपदेश केल्यानंतर ती शक्ति मिळाली, असे समजावे की काय ऋषिपत्तनात पंचवर्गीयांशिवाय जे पचावन भिक्षू वृद्धाला मिळाले, त्यापैकी फक्त पांचांचीच नावे महावग्गात दिली आहेत; बाकी पन्नासापैकी एकाचे देखील नाव नाही. तेव्हा भिक्षुची संख्या फुगविण्यासाठी पन्नासाठी भर घातली असावी असे वाटते.\nवाटेत तीन तरुण पुरुष स्त्रियांसह क्रीडा करीत असता चुटकीसरशी वृद्ध भगवंताने त्यां भिक्षू बनवले, हे संभवत नाही. तसे करावयाचे होते, तर उरुवेलेहून काशीला जाण्याची त्याने प्रयास का केले उरुवेलेच्या आसपास मौजमजा करणारे कोणी तरुण त्याला सापडले नसते काय उरुवेलेच्या आसपास मौजमजा करणारे कोणी तरुण त्याला सापडले नसते काय मध्येच या तीस तरुणाची गोष्ट का घुसडून दिली, हे समजत नाही.\nवृद्ध भगवान एक हजार तीन जटिलांना भिक्षु करून आणि बरोबर घेऊन राजगृहाला आला, त्या वेळी सर्व राजगृह उचंबळून गेले असता सारिपुत्ताला बुद्ध कोण आहे याची बिलकुल माहिती नव्हती, हे कसे अस्सजि पंचवर्गीयांपैकी एक. त्याला इतर पंचवर्गीयांबरोबर काशीच्या आसपास धर्मोपदेश करण्याला पाठवून भगवान उरुवेलेला व तेथून राजगृहाला आला, असे असता हा अस्साजि एकाएकी राजगृहाला कसा पोचला अस्सजि पंचवर्गीयांपैकी एक. त्याला इतर पंचवर्गीयांबरोबर काशीच्या आसपास धर्मोपदेश करण्याला पाठवून भगवान उरुवेलेला व तेथून राजगृहाला आला, असे असता हा अस्साजि एकाएकी राजगृहाला कसा पोचला तात्पर्य, पंचवर्गीयांना, यशाला आणि त्याच्या चार माथ्यांना भिक्षुसंघात दाखल करून घेतल्यानंतर काशीहून राजगृहापर्यंत भगवंतांच्या प्रवासाची महावग्गात आलेली हकीकत बहुतांशी तंदकथात्मक आहे, असे म्हणावे लागते.\nखरा प्रकार काय घडला हे जरी निश्चित सांगता आले नाही, तर ललितविस्तराच्या आरंभी जी भिक्षुची यादी दिली आहे, तिच्यावरून भिक्षुसंघाची प्राथमिक माहिती अल्प प्रमाणात जुळविता येण्याजोगी असल्यामुळे ती यादी येथे देण्यात येत आहे.\n१ ज्ञानकौण्डिन्य (अञ्ञाकौण्डञ्ञ), २ अश्वजित (अस्सजि), ३ बाष्प (वप्प), ४ महानाम, ५ भद्रिक (भदद्य), ६ यशोदेव (यस), ७ विमल, ८ सुबाहु, ९ पूर्ण (पुण्यज), १० गवाम्पत्ति (गवम्पति), ११ उरुवेलाकाश्यप (पुरुवेलकस्सप), १२ नदीकाशयम, १३ गयाकश्यप, १४ सापिपुत्र (सारुपुत्त), १५ महामौदगल्यायन (महामोग्गल्लान), १६ महाकाश्यप (महाकस्सप), १७ महाकात्यायन (महाकच्चान), १८ कफि () १९ कौलढन्य () १९ कौलढन्य (), २० चुन्डिद (चुन्द), २१ पूर्ण मैत्रायणीफ (पुण्य मन्तणिपुत्त), २२ अनिरुद्ध (अनुरुद्ध), २३ नन्दिक (नन्दक), २४ कस्फिल (कप्पिन), २५ सुभूति, २६ रेवत २७ खदिरवनिक, २८ अमोघराज (मोघराज), २९ महापारणिक (), २० चुन्डिद (चुन्द), २१ पूर्ण मैत्रायणीफ (पुण्य मन्तणिपुत्त), २२ अनिरुद्ध (अनुरुद्ध), २३ नन्दिक (नन्दक), २४ कस्फिल (कप्पिन), २५ सुभूति, २६ रेवत २७ खदिरवनिक, २८ अमोघराज (मोघराज), २९ महापारणिक (), ३० वक्कुल (वक्कुल), ३१ नन्द, ३२ राहुल, ३३ स्वागत (सागत), ३४ आनन्द.\nमहावग्गात दिलेल्या नाव नसलेल्या भिक्षूंची संख्या वगळली तर या यादीतील पंधरा भिक्षूंच्या परंपरेचा आणि महावग्गाच्या कथेचा मेळ बसतो; आणि त्यावरून असे अनुमान करता येते ती, पंचवर्गीयानंतर भगवंताला यश आणि त्याचे चार मित्र मिळाले. या दहांना बरोबर घेऊ��� भगवान उरुवेलेला गेला आणि तेथे त्याच्या संघात तिघे काश्यपबंधू शिष्यापैकी सारिपुत्त व मोगल्लान संजयाचा पंथ सोडून बुद्ध भगवंताचे शिष्य झाले. या दोघांच्या आगमनामुळे भिक्षुसंघाची महती फार वाढली, का की, राजगृहात त्यांची बरीच प्रसिद्धि होती. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा या दोघांनीही कसा विकास केला, याची साक्ष सुत्त आणि विनयपिटक देत आहेत. बहुतेक अभिधम्मपिटक तर सारिपुत्तानेच उपदेशिला असे समजण्यात येते. यानंतर आलेल्या २९ भिक्षूंची परंपरा मात्र ऐतिहासिक दिसत नाही. आनंद आणि अनुरुद्ध एकाच वेळी भिक्षु झाले, असे चुल्लवग्गात (भा. ७) सांगितले असता येथे अनुरुद्धाचा नंबर २२, आनंदाचा ३४ दिला आहे. यांच्या बरोबर उपालि न्हाव्याने प्रव्रज्या घेतली, आणि तो पुढे विनयधर झाला, असे असता या यादीत त्याचे नाव सापडत नाही. तेथे दिलेल्या बहुतेक भिक्षुची चरित्र ‘बौद्धसंघाचा परिचय’ या पुस्तकाच्या तिसऱया भागात आली आहेत. जिज्ञासु वाचकांनी ती वाचावी.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-growth-will-be-achieve-when-technology-reached-them-maharashtra", "date_download": "2020-03-28T14:57:26Z", "digest": "sha1:HM2SE2ANO7ZXOXM5SHZVAO3R4PRKGNLG", "length": 17593, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi farmers growth will be achieve when technology reached them Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा विकास: राज्यपाल कोश्यारी\nसंशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा विकास: राज्यपाल कोश्यारी\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nदापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्यामुळे प्रयोगशाळेत नवनवीन शोध लावले जातात. जे संशोधन होत आहे, त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी व्हावा यासाठी ते संशोधन शेतापर्यंत पोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.\nदापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्यामुळे प्रयोगशाळेत नवनवीन शोध लावले जातात. जे संशोधन होत आहे, त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी व्हावा यासाठी ते संशोधन शेतापर्यंत पोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.\nडॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा ३८ वा पदवीदान सोहळा रविवारी (ता. १६) पार पडला. या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी कृषिमंत्री श्री. भुसे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.\nया वेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, किकी भारत स्वतंत्र झाला तेव्हा सर्वसाधारण विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा ५० टक्के होता. तो आता घटून १४ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली. त्या वेळी राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा असणारा २८ टक्के वाटा घटून तो १२ टक्क्यांवर आला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संशोधनाची मदतच होणार आहे. यात विद्यापीठाने आपला वाटा उचलावा. रत्नागिरीतील भूमी मला माझ्या उत्तरांचलची आठवण देणारी आहे. येथील विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोत्तम रत्न म्हणून नाव उज्ज्वल करण्याची कामगिरी करावी. कृषी विद्यापीठ मराठी राज्याचे कृषी विद्यापीठ आहे. त्यामुळे यापुढील काळात विद्यापीठाने पदवीदान समारंभ मराठी भाषेत घ्यावा.\nया पदवीदान समारंभात ६३ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट तसेच ३१७ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि ३१४४ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली.\nया प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रगतीचा आलेख या प्रसंगी मांडला. मत्स्य शिक्षण महाविद्यालयाच्या काही पदव्यांचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत दुरुस्ती केल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत तसेच विद्यापीठाचा दर्जा सुधारणेबाबत नवे कृषिमंत्री तानाजी भुसे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले. विद्यापीठाने इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्चमधील साठ विद्यापीठांमध्ये आपला दर्जा उन्नत आत्ता बत्तिसाव्या संघातले आहे. मागील वर्षी विद्यापीठ ५९ व्या क्रमांकावर होते. राज्यात विद्यापीठाचा राहुरी कृषी विद्यापीठानंतर दुसरा क्रमांक लागतो, असे कुलगुरू यांनी सांगितले.\nरत्नागिरी कृषी विद्यापीठ शिक्षण उदय सामंत डॉ. प्रमोद सावंत भारत महाराष्ट्र उत्पन्न पदव्युत्तर पदवी मत्स्य\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://samontreks.blogspot.com/2015/06/blog-post.html", "date_download": "2020-03-28T13:51:48Z", "digest": "sha1:XWCRUT4ML53P2EZAI33E7EVEPDFNQDBC", "length": 25670, "nlines": 107, "source_domain": "samontreks.blogspot.com", "title": "भ्रमंती सह्याद्री ची: पावसाळ्यातील भटकंती", "raw_content": "\nपावसाळा, हुरूप व चैतन्य -\nपावसाळा आला की प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. प्रत्येकाचं मन ओल्या चिंब वातावरणात न्हाऊन निघत असते. अश्या वेळेस अनेकांचे बेत ठरतात ते गरमागरम ��हा आणि कांदा भजीचे. पण आपल्या सारख्या भटक्यांचे पाय मात्र घरी टिकत नसतात. मग इथे ठरतात डोंगरवर चढ़ाई चे बेत. चार पाच टाळकी जमावयाची, शहरातील गर्दी पासून दूर एखाद्या आड़ वाटेला जायचे, हिरव्यागार जंगलातील वाटेवर चालत असताना आभाळातून बरसणाऱ्या पावसात भिजायचे, एखाद्या कड्यावरुन कोसळणाऱ्या फेसाळत्या धबधब्यात चिंब व्हायचे, किल्ल्यांवरील अवशेष पाहत तेथील इतिहासात रममाण व्हायचे, डोंगरावरील धुक्यात हरवून जायचे, पायथ्याच्या वाडीत एका म्हाताऱ्या आईने अतिशय मायेने वाढलेल्या गरमा गरम पिठलं भाकरी वर ताव मारायचा.\nअसंच सगळं छान छान वाटत असताना एखाद्या आड़ वाटेवर गेलेल्या काही लोकांच्या क्लेश दायक बातम्या पण कधीतरी हळूच कानावर पडतात. एखाद्याला रेस्क्यू करायची वेळ येते, एखादा कायमचा जायबंदी होतो तर एखादा आपल्या प्राणास मुकतो. अश्या वेळेस भटकंती ला गालबोट लागते.\nया विषयावर सांगताना नवख्या भटाक्यांना गृहीत धरूनच काही गोष्टी संगितल्या जातील तर काही गोष्टी केवळ पावसातीलच नव्हे तर सर्व प्रकारच्या वातावरणात उपयोगी पडतील.\nट्रेक चे प्लानिंग / पूर्वतयारी -\nभटकंती करताना सगळ्यात महत्वाचे असते ते प्लानिंग अथवा पूर्वतयारी. जेथे जायचे त्या ठिकाणाची सखोल माहिती असणे फार गरजेचे आहे. त्या करीता विविध वेबसाइट वर शोधून सम्बंधित ठिकाणा बद्दल ची माहिती गोळा करावी. तेथे जाऊन आलेल्या दो-चौ जणांशी बोलून तेथील मार्गा बद्दल चौकशी करावी, फ़ोटो पहावे, नकाशा पहावा, वाटेवरील खाणा खुणांची माहिती घ्यावी व आपल्यासोबत येत असलेल्या इतर सवंगड्यांना ती द्यावी.\nबरेचदा जंगलात वा धुक्यात वाट चुकण्याची शक्यता असते त्यामुळे एखादा माहितगार सोबत असलेला नेहमीच चांगला. शक्यतो गावातील एखादा वाटाडया घेता आला तर उत्तम. परंतु त्यांच्याशी देवाण घेवाणी बद्दल आधीच बोलणी करून घ्यावी म्हणजे नंतर वाद होत नाहीत.\nएकट्याने भटकंती करणे टाळावे तसेच आपण जेथे जातोय त्याबद्दल घरच्यांना कल्पना जरूर द्यावी.\nपावसाळ्यात शक्यतो सोप्पी श्रेणी असलेले गड किल्ले अथवा घाटवाटा ची निवड करावी. ज्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करावे लागत असेल अथवा जेथे दरड कोसळण्याची शक्यता असते अथवा दरड कोसळून अपघात झाल्याचा इतिहास असतो अश्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे.\nविविध ऋतुंमध्ये वेगवेगळ्या वातावरणा�� एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वेगळे अनुभव येतात. पावसात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात एकच गड वेगवेगळा भसतो. परंतु काही लोकांना एकाच ठिकाणी पुनः पुनः जायला आवडत नाही.\nएखाद्या किल्ल्यावर फार तूरळक अवशेष असतात तर एखादा राजगड सारखा किल्ला अवशेषांनी व त्या भूमिवरील ऐतिहासिक घटनांनी समृद्ध असतो. अश्या उंचीवरच्या ठिकाणी पावसाळयातील धुक्यात ना अवशेष पाहता येत ना वरून दिसणारे दृश्य. अश्या वेळेस एकतर असा किल्ला पाहणे टाळावा अथवा पुनः त्यास भेट द्यायची तयारी ठेवावी.\nएखाद्या संघटने सोबत जात असलो तर त्या संघटने बद्दल जाणून घ्यावे, त्यांच्या सभासदां कडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे ना याची चौकशी करून घ्यावी. त्यांचे दूरध्वनी क्रमांक आपल्या घरच्यांना देऊन ठेवावेत.\nनवीन एखादा भटका साधारण विचार करतो की पावसात जायचे आहे भिजायला आणि मज्जा मस्ती करायला, चिखल माती लागून ख़राब तर होणार असे समजून अडगळीतील एखादी जुनी बॅग, पडिक बूट बाहेर निघतात. हे टाळावे. अश्या वेळेस बॅग फाटली, चैन तुटली, पाण्यात भिजुन बुटाचा सोल निघाला तर पंचाईत होते. एकदम नविन करकरित बूट घातले व ते पायाला चावले तरी संकट. त्यामुळे एकतर नविन बूट 8-10 दिवस वापरून पहावेत अथवा रोजच्या वापरतील बूट घालावेत. अनुभवाने सांगेन की एक्शन ट्रैकिंग चे बूट हे सगळ्यात चांगले. स्वस्त आणि मस्त. दिसायला साधे असले तरीही ओल्या खड़कावर देखील घसरत नाहीत. शेवटी माणूस चलताना कसा तोल सांभाळतो यावर सगळे अवलंबून असते. सोल निघुन पंचाइत होण्यापासून वाचण्याकरिता जुन्या एखाद्या बुटाची नाड़ी आपल्यासोबत असली की फाटलेला बूट बांधता येतो.\nभटकंती साठी निघताना पेहराव हा नेहमी आपल्याला कम्फ़र्टेबल असा असावा. भटकंती करताना आपल्याकडे कमीत कमी वजन असावे. जीन्स ची पैंट शक्यतो टाळावी कारण भिजल्यावर तीचे वजन वाढून आपल्याला त्रास होतो. ती सुकण्यास देखील जास्त वेळ जातो. शिवाय अंगाला चिकटून असल्यामुळे व्यवस्थित मोकळेपणाने हालचाल करता येत नाही.\nहाफ पैंट व अर्ध बाह्यांच्या टी शर्ट मुळे आपले अर्धे अंग उघडे असते. पावसात बहुतेक ठिकाणी झाडोरा माजलेला असतो. काटेरी झुडुपे वाढलेली असतात. त्यांचा शरीराशी संपर्क होऊन घाज येणे, कापणे, हाता पायावर ओरखडे येणे वगैरे पासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे सोईस्कर. सध्या लवकर सुकणारे - ��्विक ड्राय प्रकारचे कपडे मिळतात ते पावसाळी भटकंती करीता उत्तम.\nसोबत बाळगण्याची औषधे -\nपावसाळया तील बदलत्या वातावरणात कधी कुणाची तब्येत बिघडेल सांगता येत नाही. सर्दी ताप तर नित्याचेच. त्यामुळे ग्रुप मधील एक अथवा दोन व्यक्तींकडे औषधांचा साठा असावा. प्रथमोपचार करण्याचे प्रशिक्षण घेतले असेल तर उत्तम.\nचपलांमुळे पायाला फोड़ येणे\nखाज व बुरशी येणे\nइत्यादिवर औषध असणे गरजेचे आहे.\nएखाद्याला डॉक्टर ने काही औषधे दिली असल्यास ती जरूर सोबत बाळगावित. दमा अथवा ऊंचीचा त्रास अथवा एखाद्या विशिष्ट आजार असल्यास ग्रुप लीडर ला त्याबद्दल आगाऊ कल्पना द्यावी.\nदाट जंगलातील ठिकाणी ट्रेकिंग ला जाताना जळवांपासून वाचण्याकरिता बाजारात मिळणारी तंबाखूची पेस्ट सोबत बाळगावी. जळू लागल्यास हि पेस्ट लावावी.\nपावसाळ्यात आल्हाद दायक वातावरणात तहान लागत नाही परंतू चालल्यामुळे, चढल्यामुळे शरीरातील पाणी वापरले जाते. अश्या वेळेस पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन पायात वात येण्याचा संभव असतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे.\nसुरक्षा व खबरदारी -\nभटकंती करताना आपण ज्या ठिकाणी जाणार त्याबद्दल ची माहिती आपण आधीच काढलेली असते परंतु निसर्ग हा चमत्कारिक आहे. तो जेव्हडा सुंदर वाटतो तेव्हडच त्याचं रौद्र रूप पण दाखवतो. संकटे कधी सांगून येत नसतात त्यामुळे आपण आपल्या परीने सदैव तयार असले पाहिजे. भटकंती करताना आपण दोन-तीन च्या ग्रुप मध्ये असू अथवा 20-30 च्या ग्रुप मध्ये, आपल्या पैकी एकाने तरी एक 50 ते 100 फुटाचा दोर नेहमी सोबत बाळगावा.\nकधी अचानक पावसाचा जोर वाढतो, दरड कोसळते, नदी नाल्यांत पाण्याचा जोर वाढतो. वर जाताना छोटुसा असणारा ओढ़ा येताना प्रचंड रूप धारण करून आडकाठी करीत वाहत असतो. अश्या वेळेस खचलेला रस्ता वा तुडुंब पाण्याने वाहणारा ओढ़ा ओलांडताना दोराचा उपयोग होतो.\nनुसता दोर सोबत असून काय उपयोग दोर कसा बांधावा याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. बेसिक 4 नॉट्स ची माहिती करून घ्यावी, त्या बांधण्याचा सराव करावा व तदन्य लोकांकडून खातरजमा करून घ्यावी. विविध प्रकारच्या नॉट्स ची माहिती वेबसाइट वर उपलब्ध आहेत.\nफ़क्त आपल्या ग्रुप मधील एका व्यक्तीला थोडा सराव आहे म्हणून केवळ एकाच व्यक्तीच्या भरवशावर जाणे टाळावे. त्याच व्यक्तीला काही दुखापत झाली तर इतरांना सांभाळून घेणारा लागतोच. त्यामुळे सर्व भटाक्यांनी इतर कुणावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावे. प्रत्येकाने आपापली काळजी स्वतः घेण्यास सक्षम व्हावे. अर्थात हे थोड्या अनुभवानेच शक्य होईल.\nभटकंती च्या वेळेस तेथील नागरिकांशी विनाकारण बोलणे टाळावे, त्यांच्यावर, त्यांच्या जीवन पद्धतिवर, त्यांच्या पेहरावावर कुठल्याही प्रकारची टिका टिप्पणी टाळावी. भांडण तंटा करू नये.\nभटकंती ला जायच्या ठिकाणचा, पायथ्याच्या वाडीतला एखादा गावकऱ्या चा संपर्क क्रमांक आपल्याकडे असावा. अवघड प्रसंगी त्यांना बोलावता येते.\nअंधार पडायच्या आधी पायथ्याला पोहोचण्याचा प्रयत्न करावा कारण मग तेथील ट्रांसपोर्ट वाले अव्वाच्या सव्वा भाव लावतात. अगदी उशीर झालाच तर अंधारात वाट शोधण्यासाठी विजेरी (टॉर्च) असलेला बरा म्हणून अगदी एक दिवसाच्या भटकंती मध्ये सुद्धा विजेरी सोबत ठेवावी.\nबॅग मध्ये सामान भरताना तोल सांभाळला जाईल अश्या रीतीने भरावे. आपले सर्व सामान जे भिजण्याची शक्यता वाटते ते ते सर्व प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळून ठेवावे. भटकंती करताना क्वचितच वापरले जाणारे सामान खाली तर पुनः पुनः लागणारे सामान वर ठेवावे. लक्षात असू देत की पाण्याने बॅग भिजली की बॅग मध्ये जाणारे पाणी एकतर चैन मधून अथवा चैन च्या शिलाई मधून खाली उतरते. बॅग च्या कापडा तून झिरपत झिरपत पाणी खाली उतरते व तळाशी जमा होते. त्यामुळे अधिकचे कपडे, अंथरूण / स्लीपिंग बैग असे हलके सामान जे आपण नेहमी सगळ्यात खाली ठेवतो ते भिजण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे कपडे व अंथरुण भरताना नेहमी व्यवस्थित जाड अश्या कमीत कमी दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवाव्यात.\nएकच भली मोठी पाण्याची बाटली घेण्या पेक्षा दोन बाटल्या असाव्यात जेणेकरून बॅग मधील सामानाचा तोल सांभाळला जाईल.\nदोर, औषधे, खाऊ, पाणी असे सामान पटकन काढता येईल अश्या प्रकारे वरच्या कप्प्यात ठेवावे. खाण्याचे पदार्थ सहजा सहजी दिसतील अश्या प्रकारे कधीही ठेवू नयेत जेणेकरून माकडे त्याकडे आकर्षिली जाणार नाहीत व तुमचा खाऊ माकडांपासून सुरक्षित राहील.\nकॅमेरा कापडात गुंडाळून ठेवू नये कारण हवेतील आर्द्रता शोषुन घेतल्यामुळे कापड भिजते व या दमटपणामुळे कॅमेरा मध्ये बूरशी निर्माण होउ शकते. कॅमेरा बॅग मध्ये नेहमी आर्द्रता शोषून घेणाऱ्य�� सिलिका जेल च्या पुड्या ठेवाव्यात. पावसात फ़ोटो काढण्याचा मोह आवरता येत नसेल तर सोबत छत्री असावी.\nनिसर्ग नियम पाळणे -\nआपण निसर्गा च्या सहवासात असताना आपल्याकडून निसर्गाची कुठल्याही प्रकारे हानी होता कामा नये. झाडाच्या फांद्या तोड़ने, झुडुपे मुळासकट उपटणे, कुठल्याही प्रकारचा कचरा करणे हे सर्वतोपरी टाळावे. प्रत्येक भटक्याने आपल्या सोबत एक पिशवी बाळगणे गरजेचे आहे. सहजा सहजी विघटन न होऊ शकणारे जे जे काही असेल ते ते सर्व पुनः आपल्या सोबत आणून शहरातील कचरा कुंडीमध्ये टाकावे.\nबरेच जणांना सवय असते की ते शौचाला जाताना नेलेली पाण्याची बाटली फेकून देतात. केवळ शौचाला बाटली नेली म्हणून फेकून देण्याची सवय बऱ्याच जणांना असते. या बद्दल भावनेच्या आहारी न जाता प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.\nडोंगरावर चढल्यावर पुनः खाली यायचेच आहे त्यामुळे काहीतरी अचाट साध्य केल्याचा अहंकार वरच ठेवून या. आपल्यामुळे कुणाला स्वतःची कामे टाकून आपला जीव वाचवण्यासाठी येऊ लागू नये ह्याची काळजी प्रत्येकाने आपापली घ्या. अर्धवट माहितीच्या आधारे पराक्रम गाजवू नका. निसर्गाशी मैत्री करा, निसर्गाच्या सन्निध्यात स्वतःचे सुख शोधा, निसर्गाचे नियम पाळा, निसर्गाचा आदर करा. जमेल तेव्हडा इतिहासाचा, भूगोलाचा, सह्याद्रीचा, तेथील वन्य जीवनाचा अभ्यास करा पावसाळी भटकंती चा योग्य तऱ्हेने आनंद घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/raigad/", "date_download": "2020-03-28T14:25:45Z", "digest": "sha1:RN6BZJ65FAYCTIYG22MILCPV3FQLCIIC", "length": 10452, "nlines": 95, "source_domain": "daryafirasti.com", "title": "Raigad | Darya Firasti", "raw_content": "\nमराठ्यांच्या स्वराज्याचे चिलखत म्हणजे दुर्ग … मग ते सह्याद्रीच्या दुर्गम शिखरांवर तैनात डोंगरी किल्ले असोत किंवा अथांग सागरावर निधड्या छातीने पहारा देणारे जलदुर्ग … आणि या जलदुर्गांपैकी एक प्रचंड, अभेद्य आणि विशाल दुर्ग म्हणजे विजयदुर्ग. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व फार मोठे. वाघोटण नदीच्या मुखाशी गिर्ये गावाजवळ हा किल्ला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे… शिलाहार राजांच्या काळात १२ व्या शतकाच्या अखेरीस या दुर्गाची बांधणी झाली असे इतिहासकार मानतात… डोम जो कॅस्ट्रो आणि तावर्निए सारख्या प्रवाशांनी आदिलशाहीचा भक्कम किल्ला म्हणून याला वाखाणले. टॉलेमी आणि प��रिप्लस ने विजयदुर्गाचा उल्लेख बायझंटियम असा केला आहे विजयदुर्गाची चित्रकथा व्हिडीओ रूपात पाहायची असेल तर या लिंकला जरूर भेट द्या. तीन बाजूंनी समुद्राने घेरलेला म्हणून घेरिया असे नाव असलेला हा किल्ला. छत्रपती शिवरायांनी १६५३ मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं – विजयदुर्ग … आणि मग तिहेरी तटबंदी आणि २७ भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला बळवंत केला … मारुतीच्या मंदिराकडून किल्ल्यात प्रवेश करायचा … जीबीच्या दरवाजातून या दुर्गशिल्पात दाखल व्हायचे. तटबंदीवर युद्धात झेललेल्या जखमांचे व्रण आजही दिसतात … मूळ किल्ला ५ एकरांचा होता … शिवरायांनी त्याचा विस्तार १७ एकर क्षेत्रफळात केला गोमुख दरवाजा पटकन दृष्टीस पडत नाही, आणि संरक्षक […]\nछत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर खास प्रेम होते. समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व शिवरायांनी ओळखले होते. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच पाहायला मिळते. शिवजयंतीच्या निमित्ताने दर्या फिरस्तीत कोकणातील सर्व जलदुर्गांची चित्र भ्रमंती करण्याचा आज प्रयत्न करत आहोत. १) खांदेरीचा पराक्रम मुंबईपासून दक्षिणेकडे काही मैल समुद्रात एका बेटावर बांधलेला हा जलदुर्ग आहे. पावसाळ्याने रौद्र रूप धारण केल्यानंतर अगदी आजही या भागात बोटीने प्रवास […]\nभारताच्या विविध भागांमध्ये महाभारत आणि पांडवांशी निगडित अनेक आख्यायिका आहेत. अनेक ठिकाणी स्थानिकांनी महाभारतातील पात्रांना तिथल्या दंतकथांमध्ये सामावून घेतलेले दिसते. आवासचा समुद्र किनारा पाहून आपण थोडे दक्षिणेकडे समुद्राला समांतर रस्त्याने गेलो तर आपल्याला एक छोटेसे साधेसेच मंदिर दिसते. हे आहे पांडवा देवीचे मंदिर. कोळी समाजामध्ये हे देवीला फार महत्व आहे. मंदिरामध्ये असलेल्या देवीच्या मूर्तीबरोबरच तिथं असलेल्या दगडी होडीचीही पूजा केली जाते. अशी आख्यायिका आहे की या दगडी होडीत बसून पाच पांडव आवासजवळ आले आणि एका रात्रीत विविध मंदिरे निर्माण करून […]\nसृष्टीमध्ये बहू लोकं, परिभ्रमणे कळे कौतुक … बोटीतले काका समर्थ रामदासांच्या शब्दांत आमच्या भटकंतीला दाद देत होते. रेवस ते तेरेखोल या प्रवासात अनेक समुद्रकिनारे, किल्ले, पुरातन वास्तू , शिल्पं, मंदिरं आहेत. चौकस व डोळस पर्यटन ज्यांना करायला आवडतं अशा लोकांसाठी या भागात पाहण्यासारखं खूप आहे. या संपूर्ण किनारपट्टीला जोडणारा रस्ता म्हणजे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ५. ज्याला पुढे सागरी महामार्गाचे रूप देण्याची योजना आहे. पण आज हा प्रवास सलग करता येत नाही. अनेक ठिकाणी खाड्या तरीतून पार कराव्या लागतात. अनेक ठिकाणी […]\nसागर सखा किल्ले निवती\nसागर सखा किल्ले निवती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T16:09:27Z", "digest": "sha1:KVJWJGR4FFBWE7C7MELM6LPPOMJT6ZOT", "length": 23519, "nlines": 322, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "गर्भनिरोधक गोळ्या: Latest गर्भनिरोधक गोळ्या News & Updates,गर्भनिरोधक गोळ्या Photos & Images, गर्भनिरोधक गोळ्या Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nज्या वयात त्यांच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पालक बघत असतात, त्याच वेळेला मुलांना अशा कुठल्याशा नशेने झपाटलेले असते यासाठी एकच करणे गरजेचे आहे...\nज्या वयात त्यांच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पालक बघत असतात, त्याच वेळेला मुलांना अशा कुठल्याशा नशेने झपाटलेले असते यासाठी एकच करणे गरजेचे आहे...\nडॉ गंधाली देवरुखकर, स्त्रीरोगतज्ज्ञगर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरी सल्ल्यावाचून गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे...\nगर्भनिरोधक गोळ्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम\n​गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरी सल्ल्यावाचून गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर केला जातो. गर्भनिरोधक गोळी वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे हे हानिकारक ठरू शकते.\nगर्भनिरोधक गोळ्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम\nगर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरी सल्ल्यावाचून गर्भनिर���धक गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर केला जातो. गर्भनिरोधक गोळी वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे हे हानिकारक ठरू शकते. त्याचे बरेच दुष्परिणाम शरीरावर होतात. या दुष्परिणामांबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नसते.\nमहिलांसाठी जशा गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत तशाच प्रकारच्या पुरुषांसाठीच्या गोळ्यांचे संशोधन सध्या सुरू आहे. मात्र, त्या प्रत्यक्षात बाजारपेठेत येण्यासाठी किमान दहा वर्षे लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\n(आज गर्भनिरोधदिन)संशोधन जोरात; येणार बाजारात मटा...\nगर्भाशयातून होणारा अस्वाभाविक रक्तस्राव म्हणजे योनीमार्गाद्वारे होणारा खूपच जास्त रक्तस्राव होय. हा मासिक पाळीच्या चक्रादरम्यान कधीही होऊ शकतो.\nअंतरा इंजेक्शनचे डॉक्टरांना प्रशिक्षण\nअंतरा इंजेक्शनचे डॉक्टरांना प्रशिक्षण\nमाझे शरीर माझा हक्क\n'माझे शरीर माझा हक्क' ही घोषणा आणि चळवळ समाजात पूर्णत: रुजलेली नाही...\nमाझे शरीर माझा हक्क\n'माझे शरीर माझा हक्क' ही घोषणा आणि चळवळ समाजात पूर्णत: रुजलेली नाही...\nअपत्य टाळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा दुरुपयोग केला जात असून, त्यामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचे प्रमाण कॉलेजांमधील तरुणांमध्ये वाढत असल्याने गर्भनिरोधक गोळ्यांचा होणारा सर्वाधिक वापर केला जात आहे.\nगर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे तोटे\nआपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या सामान्यपणे 'मॉर्निंग आफ्टर पिल' म्हणून ओळखल्या जातात. मुळात हा संप्रेरकांचा उच्च तीव्रतेचा डोस आहे.\nडॉ नेहा कर्वे, स्त्रीरोगतज्ज्ञआपत्कालीन गर्भनिरोधकाच्या पद्धती१ आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या२...\nडॉ बिपीनचंद्र भामरेकार्डिओ-थोरॅसिक सर्जनहृदयविकार हा बहुधा पुरुषांना होणारा आजार समजला जातो...\nआरोग्यमंत्र - ऐका हृदयाच्या हाका\nडॉ बिपीनचंद्र भामरेकार्डिओ-थोरॅसिक सर्जनहृदयविकार हा बहुधा पुरुषांना होणारा आजार समजला जातो...\nआरोग्यमंत्र - ऐका हृदयाच्या हाका\nडॉ बिपीनचंद्र भामरेकार्डिओ-थोरॅसिक सर्जनहृदयविकार हा बहुधा पुरुषांना होणारा आजार समजला जातो...\nश्रीलंका परत व��शिक हिंसाचाराच्या विळख्यात\nवंश आणि धर्म यांच्यावरुन वाद आणि हिंसाचार होणे, श्रीलंकेला नवीन नाही...\n'शगुन' म्हणून कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांचं किट\nउत्तर प्रदेशात आता राज्य सरकारकडून नवविवाहित जोडप्यांसाठी एक 'अनोखा' आहेर मिळणार आहे. जिथे लग्न असेल तिथल्या जवळच्या आशा सेविका नवविवाहित जोडप्यांना एक 'शगुना'चं किट देणार आहेत. या किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या असतील. कुटुंब नियोजनासाठी 'योगी' सरकारने हा फंडा शोधून काढला आहे.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/work-from-home/234565.html", "date_download": "2020-03-28T14:06:27Z", "digest": "sha1:FWQOHXSK3TSSMTFFUR6CAWIXSLGWGNCN", "length": 32100, "nlines": 311, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra घरात ऑफीस थाटताना...", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यां��ा ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने खाजगी क्षेत्रातील कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांवर काम करणाऱ्यांना घरूनच ऑनलाईन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम या संकल्पनेवर कंपन्या काम करू लागल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे.कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात होत असल्यामुळे याला आटोक्यात आणण्यासाठी सर्वच देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी कंपन्यांनीही कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. पण यामुळे कामाच्या उत्पादकेतवर परिणाम जाणवू शकतो असा देखील सूर उमटत आहे.\nगुगल, मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम\nगुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, हिताची, अपल, अॅमेझॉन, शेवरॉन, सेल्सफोर्स किंवा स्पॉटीफाय यांसारख्या काही कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही बुधवारी कोरोना व्हायरस पँडेमिक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे येणाऱ्या काही कालावधीसाठी प्रत्येक देशातील घरातून काम करण्याची सवय लोकांनी लावून घ्यावी लागेल.\nआय टीमधील लोकांचे मत काय\nभारतासह जगभरातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे तर, काही ठिकाणी घरून काम करण्याची सुविधाही दिली आहे. याचे कारण कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये आणि सुरक्षित राहून ते काम करू शकतात. घरून काम करणे सोयीचे असले तरी, इतर कर्मचाऱ्यांशी समन्वय साधताना आणि टीम वर्क योग्य प्रकारे करण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.\nकौस्तुभ इतकूरकर सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या मते, आयटी क्षेत्रात वर्क फ्रॉम होमबाबत लवचिक धोरण असतं. पूर्वीपासूनच या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम करण्याची सोय उपलब्ध असते.एखाद्या कर्मचाऱ्याला विशिष्ट कारणासाठी घरातून काम करायचं असेल, तर त्यांनी आपल्या मॅनेजरकडे अर्ज करावा लागतो. योग्य कारण असेल तर मॅनेजर त्यांना परवानगी देतात. पण ते कारण तितकं महत्त्वाचं असलं पाहिजे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे बहुतांश आयटी कंपन्यांनी आधीपासूनच त्यांच्या कर्मचाऱ्यांना मेल केले आहेत. घरातून काम करण्याची तयारी ठेवण्यास त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये वेगवान इंटरनेट, लॅपटॉप यांची उपलब्धता तपासून पाहिली जात आहे. कधी कधी कंपन्या या गोष्टी पुरवतात. पण कर्मचाऱ्यांनीही या सर्व सोयींनी सुसज्ज राहाव.\nऑफिसमध्ये असताना कर्मचारी आपल्या मॅनेजरची कधीही भेट घेऊ शकतात. कोण��्याही विषयावर चर्चा करण्याची संधी याठिकाणी भेटते. पण घरून काम करताना या गोष्टी शक्य नसतात. त्यामुळे संपर्क तुटू शकतो.\nयाबाबत आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असणारे शार्दूल व्यवहारे सांगतात, कोरोना व्हायरस असो किंवा नाही, जर वर्क फ्रॉम होम करत असाल, तर आपल्या मॅनेजरसोबत नेहमीच संपर्कात राहणं अनिवार्य असतं. कंपनीने आपल्याला घरून काम करण्याची परवानगी दिल्यानंतर आपल्या मॅनेजरशी सतत चर्चा करून वेळोवेळी कामाचे अपडेट्स त्यांना देत राहणं गरजेचं असतं. गरज भासल्यास व्हीडिओ कॉलवर मिटींग घेण्यात येते. अशा वेळी संपर्कात राहिलं नाही, तर कामाचा वेग मंदावण्याची शक्यता असते.\nकौस्तुभ इतकूरकर यांच्या मते, आयटी कंपन्यामार्फत घरातून काम करण्याची सोय बऱ्याच कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. पण हे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी शक्य नाही. कर्मचाऱ्याचं पद, त्याचं काम, त्याच्यावर असलेली जबाबदारी या गोष्टींवर सगळं अवलंबून असतं. कंपनीची माहिती लिक होऊ नये, यासाठी कंपन्या काळजी घेत असतात. त्यामुळे कधी कधी एखादं काम करण्यासाठी आवश्यक असलेला अॅक्सेस हा कंपनीतच ठराविक कॉम्प्युटरवर मिळतो. विशिष्ट पदावरच्या लोकांनाच हा अॅक्सेस दिलेला असतो.\nइतकूरकर पुढे सांगतात, त्यामुळे या कामाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींना ऑफिसला जाणं भाग आहे. या व्यक्तींनी कोरोना व्हायरसपासून दूर राहण्याची जबाबदारी स्वतःहून घेतली पाहिजे. सध्या सरकारने कोरोना विषाणूपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी जारी केलेल्या सूचना पाळणं हाच या काळातला योग्य उपाय आहे असं मला वाटतं.\nघरातून काम सुरळीत चालण्यासाठी काय करता येईल\nघरातून काम करत असतानाही इतरांशी संवाद साधणे महत्त्वाचे असते. यासाठी सिस्टम अपडेट असणे जास्त गरजेचे आहे. याकरिता ईमेल सूची तयार करा किंवा सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करा ज्यामध्ये आपल्या सर्व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. त्यामुळे कामाचे सर्व तपशील आणि तपशील चॅटवर अपलोड करता येईल.घरातून काम करण्यासाठी वेबडेटा सारख्या शेअर ड्राईव्हचा वापर करा. ज्यामुळे आवश्यक माहिती ठेवता येईल. म्हणजे इतर कर्मचारीसुद्धा आवश्यकतेनुसार ते डेटा वापरू शकतात.घरातून काम करताना काही महत्त्वाची माहिती किंवा मिटींग असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करू शकता. यामुळे तुमचे कामही स��पे होईल आणि तुम्हाला काही त्रुटी किंवा शंका असल्यास त्यातुम्ही निसंकोचपणे विचारू शकता.\nघरातून काम करताना कोरोनाला कसे रोखाल\nघरातून काम करत असाल तर, नियमितपणे हात धुणे विसरू नका. त्याचबरोबर घरी काम करताना मास्कचा वापर करा. तुम्ही काम करत असलेली जागा रोज साफ करा, ज्यामुळे विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर लॅपटॉप, कम्पूटर यांचा साफ करूनच वापर करा.\nएकाच छताखाली दोन कंपन्यांची कामे\nआयटीयन्स आणि बड्या कंपन्यांतील प्रोफेशनल्स शहरातील काही उपनगरांमध्ये राहण्यास प्राधान्य देतात. पती-पत्नी दोघेही प्रोफेशनल्स असतात. त्यामुळे शहरातील अनेक घरांमध्ये एकाच छताखाली दोन वेगवेगळ्या कंपन्यांची कामे होताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी संयुक्‍त कुटुंब असलेल्या घरांमध्ये दोनपेक्षा अधिक कंपन्यांची कामे होताना दिसत आहेत.\nपालकांच्या वर्क फ्रॉम होममुळे चिमुकले सुखावले\nचिमुकल्यांसाठी आई-बाबांच्या ‘वर्क फ्रॉम होम’चा अनुभव काहीसा वेगळा आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळांनाही सुट्टी असल्यामुळे मुलेही घरात आहेत. आता आई-बाबा देखील घरात आहेत. परंतु घरातही ते कामात गुंतले असल्याने आई-बाबा घरी असल्याचा आनंद व्यक्‍त करायचा की ते वेळ देत नसल्याचा आणि बाहेर फिरायला घेऊन जात नसल्याने रुसायचे अशा संभ्रमात लहान मुले आहेत.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nलॉकडाऊनच्या काळात मनाचे लॉकडाऊन होऊ नये म्हणून काय कराल जाणून घ्या तज्ञांचा सल्ला\nडोंगरावर आरसा लावून आणला गावात प्रकाश\nअंतराळातील सोलर पॅनेल उजळविणार पृथ्वीवरील शहरे\nसिंगापूरमध्ये फो���ो आयडीऐवजी दाखवावा लागणार चेहरा\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.primaryteacherndbr.com/p/blog-page_21.html", "date_download": "2020-03-28T14:52:18Z", "digest": "sha1:3OBK3CUDHIQ7T3DWOWLTNFST3T5BAY5O", "length": 56924, "nlines": 174, "source_domain": "www.primaryteacherndbr.com", "title": "Primary Teacher, Nandurbar: योगासने", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील जात संवर्ग यादी\nमहाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१\nज्ञानरचनावादी वर्ग साहित्य यादी\nआपल्या शाळेचा UDISE कोड शोधा.\nआपले सण व उत्सव\nमराठी बालगीते ( व्हिडीओ )\nयातील मूळ शब्द योग व आसने. ‘योग’ हा शब्द मूळ संस्कृत धातू ‘युज्‌’ म्हणजे जोडणे यापासून तयार झाला आहे. त्यात अनेकसंकेत आहेत. जीवात्मा व परमात्मा यांचा योग, हा योग साधण्यासाठी चंचल असलेल्या मनावर विशेष नियंत्रण आणावे लागते;त्यास योग म्हणतात. ‘चित्तवृत्तींचा निरोध’ अशी योगाची व्याख्या करतात. चित्तवृत्तींच्या पूर्ण निग्रहाने सविकल्पक वनिर्विकल्पक समाधी साधता येते. समाधी म्हणजेच योग होय. हे योग्याचे जीवनध्येय असते. [⟶ योग; योगदर्शन].\nयोगसाधनेसाठी शरीराची विशिष्ट प्रकारची स्थिती ठेवणे व त्यात सुख वाटणे म्हणजे विशेष आसन होय. म्हणून ‘स्थिरसुखंआसनम्‌’ (स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसन) अशी ���सनाची व्याख्या योगसूत्रांत केली आहे. शुद्ध मन नसलेले शरीर,स्थिर बुद्धी नसलेले शरीर कोणतेही महत्त्वाचे कार्य यशस्वी करू शकणार नाही, स्वस्थ व व्याधिमुक्त शरीराशिवाय मनावरनियंत्रण आणता येणार नाही.\nयोगशास्त्रानुसार शरीर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये ठेवले जाते, त्यांना ‘योगासने’ म्हणतात.योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, ⇨ प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व ⇨समाधी होत.यास ⇨अष्टांगयोग म्हणजे आठ अंगे असलेला योग असे म्हणतात. सुखावह स्थिरपणाने (कोणतीही हालचाल न करता) व शांतचित्ताने एखाद्या विशिष्ट स्थितीत दीर्घकाल राहता आले, म्हणजे ते ‘आसन’ साध्य झाले, असे म्हणता येईल. तसेच कोणत्याहीशारीरिक बैठकीत किंवा स्थितीत सुखावह व यातनाविरहित रीतीने मनुष्यास नित्याच्या दैनंदिन कार्यात व्यग्र व एकाग्र राहतायेणे, हे आसनांच्या अभ्यासाने साधले पाहिजे. त्याकरिता एकूण शारीरिक स्वास्थ्य टिकून राहणे जरूरीचे आहे. शरीरातील विविधइंद्रिये व संस्था - उदा., श्वसन, रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन इ. तसेच स्नायूसमूह, ज्ञानतंतू, मन यांसारखे घटक या सर्वांचीकार्यक्षमता व परस्परसहनियमन यांचा विकास व्हावा लागतो व तो योगासनांच्या नित्य सरावातून साधता येतो. योगासनांच्याविविध स्थितींमुळे–हालचालींमुळे पाठीचा कणा (मेरुदंड) आणि त्यातील पृष्ठवंशरज्जू अर्थात मज्जारज्जू–ज्ञानतंतू–मज्जापेशी यांच्यावर इष्ट परिणाम होतो.\nयोगासने साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षापासून मुला-मुलींनी करण्यास प्रत्यवाय नाही. योगासने करण्यासाठी प्रातःकाल फारचांगला; तथापि सायंकाळीही ती करण्यास हरकत नाही. योगासनांसाठी जागा शांत, स्वच्छ, हवेशीर व मनास प्रसन्न वाटेल अशीअसावी. आसने अनशापोटी शक्यतो करावीत. अथवा पेय घेतल्यास किमान अर्धा तास तरी जाऊ द्यावा, जेवणानंतर किमान चारतास जाऊ द्यावेत; मात्र आसनांनंतर अर्ध्या तासाने जेवण घेण्यास हरकत नाही. आसने करताना स्वच्छ, हलके, सैलसर वआवश्यक तेवढेच कपडे घालावेत इ. प्रकारचे नियम सर्वसामान्यपणे सांगितले जातात. विशिष्ट प्रकारच्या आजारात, व्याधिग्रस्तव्यक्तींनी, त्या त्या आजारात अपायकारक ठरणारी आसने करू नयेत. स्त्रियांनी योगासने करण्यास काहीच हरकत नाही. मात्रमासिकपाळीच्या काळात व बाळंतपणात योगासने करू नयेत. आसने करीत असता श्वसनाची गती नेहमीसारखी सामान्य असावी.आसने करताना किंवा करून झाल्यावर श्वासाचा वेग वाढता कामा नये. घाम येऊ नये व दमल्यासारखे वाटू नये. उलट योगासनेकरून झाल्यावर व्यक्तीला शांत, प्रसन्न, उत्साही व आनंदी वाटले पाहिजे. योगासनांच्या अभ्यासाच्या प्रारंभी ती सावकाश व संथगतीने करावीत. विशिष्ट आसन साध्य करण्यासाठी शरीराला झटके वा ताण देऊ नयेत. आसनांची आदर्श स्थिती साधेपर्यत,विशेषतः लवचिकपणा येईपर्यंत, आसनांच्या मध्यंतरी अथवा प्रत्येक आसनानंतर थोडी थोडी विश्रांतीही घ्यावी. प्रत्येक व्यक्तीनेआपल्याला झेपेल, त्याप्रमाणे एकेका आसनस्थितीचा काल व आवर्तन वाढविणे इष्ट व आरोग्यदृष्ट्या हिताचे असते.\nआसने करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी शरीर सामान्यपणे तीन स्थितीमध्ये ठेवावे लागते. उभ्या म्हणजे दंडस्थितीत; बैठकस्थितीतआणि पाठीवरील शयनस्थितीत किंवा पोटावरील विपरीत शयनस्थितीत. विवेचनाच्या सोईच्या दृष्टीने या तीन वर्गीकरणांनुसारकाही निवडक आसनांचा इथे थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. योगासनांवरील वेगवेगळ्या संदर्भग्रथांतून त्यांची कमीअधीकसंख्या व त्यांनुसार वर्णने आढळून येतात.\nविपरीत शयनस्थितीतील (पोटावर झोपून करावयाची) आसने\n(१) भुजंगासन : पोटावर झोपून, हात छातीजवळ टेकून, पोटापर्यंत शरीर मागे उचलणे, मान वर उचलून मागेपर्यंत घेणे ही कृती.मुख्य संबंध पाठीच्या कण्याशी व पोटाच्या स्नायूंशी. पोटाच्या स्नायूंवरील ताण पचनेंद्रियांवर योग्य परिणाम करतात. पाठीच्याकण्याची लवचिकता वाढते. पाठदुखी वा पाठीच्या कण्याच्या गैर हालचालीवर उपचारात्मक उपयोग होतो. मात्र पाठीच्या कण्याचेविकार, अंतर्गळ (हर्निआ), आतड्यांचा क्षयरोग किंवा पोटाच्या अन्य विकारांची तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशीआसने करू नयेत.\n(२) शलभासन : विपरीत शयनस्थिती. हनुवटी जमिनीवर टेकलेली दोन्ही मांड्यांजवळ तळहात पालथे, जमिनीला टेकलेले. श्वाससोडणे. श्वास घेत घेत गुडघा न वाकविता एकेक पाय हळूच वर उचलणे. कमरेपासून ताठ स्थितीत पायाचे चवडे मागील बाजूसताणून धरणे. श्वसन संथ. एकदा डावा पाय मागे वरती, एकदा उजवा पाय. हे होते अर्ध-शलभासन. दोन्ही पाय एकाच वेळी उचलूनहे केल्यास पूर्ण शलभासन होते. या आसनातील ताण विशेषेकरून पाठीचे शेवटचे मणके, ओटीपोटातील स्नायू व मांडीतील स्नायूयांवर येतात. त्यामुळे त्या त्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तसेच लहान आतडे व मोठे आतडे यांवरही ताण पडून स्नायूंची अधिकताणासहित हालचाल होऊन पचनक्रियेस मदत होते.\n(३) धनुरासन : विपरीत शयनस्थिती. पाठीमध्ये संपूर्ण कमान, मागील बाजूला ओटीपोटाचा व शरीरमध्याचा भाग जमिनीवरटेकलेला. गुडघे मागे दुमडून घोटे हातांनी खेचून धरलेले. नजर वरती. हनुवटी वर उचलून, गळ्याचा पुढील भाग वर खेचलेला. श्वाससंथपणे घेणे व सोडणे. अशा आसनात, आसन उतरवून पूर्वस्थितीत जास्तीत जास्त संथपणे यावे लागते. योग्य आसनस्थितीमध्येखांदे, छाती, पोटाचाही काही भाग व मांड्या ताणून उचललेल्या; गुडघेही घोट्याजवळ धरलेल्या हाताच्या पकडीने खेचल्यामुळेअधिक गोलाकार होऊ द्यावे. भुजंगासनात पाठीचे वरचे मणके, शलभासनात खालचे, तर या धनुरासनात मधल्यांसह सर्वचमणक्यांना ताण बसतो. तसेच पोट, मांड्या, पाय, दंड व हात यांवरही ताण बसतो. पोटावर पडणाऱ्या सर्वाधिक दाबाने पोटातीलइंद्रिये व पाचकरस निर्माण करणाऱ्या विविध ग्रंथी आणि यकृत, स्वादुपिंड यांच्यावर दाब पडून अनुकूल परिणाम होतो.हातापायांतील शिरा ताणल्यामुळे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. पोटाचे, पाठीचे व तत्संबंधी विशेष विकार असणाऱ्यांनीवैद्यकीय सल्ल्याशिवाय व मार्गदर्शनाशिवाय हे आसन करू नये.\n४) नौकासन : विपरीत शयनस्थिती. दोन्ही बाजूंनी निमुळत्या होत गेलेल्या व दोन्ही बाजूंनी वर उचललेल्या नौकेप्रमाणेशरीराची स्थिती करणे. दोन्ही हात खांद्यांपासून पुढे नेऊन नमस्काराप्रमाणे जोडलेले व शरीर वर उचलत उचलत छातीपर्यंतउचलणे. प्रारंभी श्वास सोडलेला, पण जसजसे शरीर वर उचलले जाईल, तसतसा श्वास घेत जाणे. आसनस्थितीत संथपणे श्वसन.खांदे-हात उचलत असतानाच मांड्या ताठ करून ताणलेले गुडघेही हळूहळू वर उचलावे. शरीराचा सारा भार पोटावर येऊ द्यावा.तांत्रिक हालचालींच्या दृष्टीने धनुरासन व नौकासन या दोन्हींत बरेचसे साम्य असून ताण बरेचसे तेच असतात. परस्परांनाखेचणारा आधार नसल्याने हातांवर व पायांवर जरा अधिकच ताण पडतो. पाठीचे व पोटाचे स्नायू आणि पचनेंद्रियांच्या हालचालीयांस पूरक ठरते.\nशयनस्थितीतील आसने : पाठीवर झोपून ज्या आसनांचा प्रारंभ व शेवट केला जातो, अशांपैकी काही मोजक्या आसनांची वर��णने पुढेदिली आहेत :\n(५) द्विपाद व उत्तानासन : शयनस्थिती. प्रारंभी श्वास सोडलेला, नंतर श्वास घेत घेत, दोन्ही पाय जोडलेल्या स्थितीत उचलतउचलत, जमिनीशी काटकोन होईपर्यंत उचलणे; ताणून स्थिर करणे. गुडघ्यांत ताठ व ते परस्परांना चिकटलेले असावेत, पाठ आणिखांदे जरासुद्धा उचलू नयेत. चवडे खेचून वरती आकाशाकडे न्यावेत, पोटाच्या व मांड्यांच्या स्नायूंवर ताण पडू देऊ नये; ते ढिलेराहतील याची काळजी यावी. हे आसन केल्याने मांड्यांच्या स्नायूंवर ताण पडतो, तसेच पोटातील स्नायू आकुंचन पावतात.अंतरेंद्रियांवर दाब पडतो. लहान व मोठे आतडे यांवर व पाचकग्रंथींवर चांगला परिणाम होतो. हे आसन पचन व उत्सर्जनादीविकारांवर उपयुक्त आहे. हेच आसन एकदा फक्त डावा पाय वर घेऊन केल्यास, तसेच फक्त उजवा पाय वर घेऊन केल्यास तेएकपाद उत्तानासन होते.\n(६) विपरीत करणी : शयनस्थिती. उत्तानपादासनापेक्षा शरीर अधिक म्हणजे खांद्यापर्यंत उचलून, फक्त खांदे व डोके जमिनीवरटेकवून हातांनी शरीराला आधार द्यावा. हळूहळू श्वास घेत घेत आसन पूर्ण स्थितीला न्यावे. कटिबंधाच्या हाडाखाली हाताच्यातळव्यांनी आधार द्यावा. कोपरे जमिनीला टेकून हातांना आधार द्यावा. पाठ तिरकी, मान पूर्णपणे मोकळी ठेवावी.गुरुत्वाकर्षणामुळे अशुद्ध रक्त हृदयाकडे विशेष गतीने जाते. पाय ढिले सोडून हृदयावरील ताण कमी करता येईल. पोटरीला,तळपायाला मुंग्या येतील एवढा वेळ मात्र हे आसन करू नये. हृदयविकार किंवा रक्तदाबादी विकार असणाऱ्यांनी अशी आसनेवैद्यकीय सल्ल्यानुसारच करावीत.\n(७) सर्वांगासान : शयनस्थिती. विपरीत करणीच्या पुढे गोलाकार पाठ अधिक वर उचलून, शरीराचा सर्व भार खांद्यांच्या फक्तवरील भागावर घ्यावा. कोपरात काटकोन न करता बरगड्यांना हाताच्या तळव्याचा आधार द्यावा. हनुवटी छातीच्या खळग्यातअशी बसवावी, की तोंडसुद्धा उघडता येऊ नये (विपरीत करणीमध्ये तोंड उघडता येते). हनुवटी छातीच्या खळग्यात बसल्यामुळेजालंधर नावाचा बंध बांधला जातो.\nएकूण महत्त्वाच्या अशा आठ-दहा असनांमध्ये सर्वांगासनाचा अंतर्भाव केला जातो. अनेक ग्रंथींची कार्यक्षमता या आसनानेविकसित होते. अवटुग्रंथी (थायरॉइड), पोषग्रंथी (पिच्युटरी ग्लँड) या महत्त्वाच्या अंतःस्रावी ग्रंथींवर कमी अधिक प्रमाणात दाबयेतो. स्वास्थ्यासाठी या ग्रंथींचे योग्य प्रकारे पाझरणे अत्यावश्यक असते. या दोन ग्रंथींचा परिणाम एकंदरीत वाढीवर वजननसंस्थेवरही होत असतो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता इ. विकारांवर हे आसन उपचारार्थ वापरता येते. मात्र त्यासाठी वैद्यकीयसल्ला घेणे आवश्यक आहे. या आसनात जालंधर बंध बांधला जातो, त्यामुळे त्याला प्रतिपूरक म्हणून मत्स्यासन करून मत्स्यबंधबांधला जाणे आवश्यक असते.\n(८) मत्स्यासन: शयनस्थिती. दोन्ही पायांत सु. ३०-३५ सेंमी. अंतर ठेवावे. दोन्ही गुडघे जास्तीत जास्त दुमडून, तळवे वर यावे.कोपराच्या आधाराने पाठ-खांदे उचलून टाळू टेकावी. मान उलटी ताठ करावी. हनुवटी वर येईल. हातांनी त्या त्या बाजूच्या पायांचेअंगठे धरावे. अधिक चांगले आसन आल्यावर विरुद्ध पायांचे अंगठे धरावे. मांड्या जमिनीवर टेकल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांना वपोटाला योग्य ताण पडेल. सर्वांगासनाच्या उलट बंध तयार होतो. त्यावेळी ताणलेल्या ग्रंथी आता मोकळ्या होतात. डोक्याच्याविशिष्ट अवस्थेमुळे मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो.\n(९) हलासन: शयनस्थिती. हल म्हणजे नांगर. शरीराची स्थिती नांगराप्रमाणे होते, म्हणून हलासन. श्वास सोडलेला, नंतर पायउचलता उचलता श्वास होते, द्विपाद उत्तानासनाप्रमाणे वर घेतलेले पाय, डोक्यावरून पलीकडे टेकवावे. गुडघे ताठ, चवडे ताठ वअंगठे जमिनीला टेकवावे. हात खांद्याच्या पुढे पाठीच्या बाजूला सरळ रेषेत टेकवावे. छाती हनुवटीवर दाबली जाते व जालंधर बंधहीबांधला जातो. पाठीचा कणा ताणला जातो, त्याला लवचिकता येते. कमरेपासून पायापर्यंतच्या स्नायूंवर ताण येतो, त्यामुळेनाड्यांची शुद्धी होते. पोटाचे स्नायू व त्यातील इंद्रिये यांची कार्यक्षमता वाढते. पचन चांगले होते.\n(१०) नौकासन : शयनस्थिती. प्रथम श्वास सोडावा. श्वास घेत घेत पाय एकमेकांना जोडून वर उचलावे. त्याचवेळी पाठ हळूहळू वरउचलावी. पाय सु. ४५ अंशांपर्यंत (जमिनीशी कोन) उचलले गेले, की हात ताणून अंगठे धरावे. विपरीत शयनस्थितीतीलनौकासनामध्ये पोटाच्या स्नायूंचे प्रसरण व पाठीच्या स्नायूंचे आकुंचन आहे; तर नौकासनात पोटाच्या स्नायूंचे आकुंचन आहे वपाठीच्या स्नायूंचे प्रसरण आहे. एकंदर शरीराला आधार कमी असल्याने तोल अधिक सांभाळावा लागतो. अंगठे पकडण्याऐवजीघोटे, मांड्या पकडूनही प्रारंभी तोल सावरून आसन करावे. पोटाचे आकुंचन म्हणून त्यातील आतडी, यकृत, स्वादुपिं��, मूत्रपिंडयांवरील दाब वाढतो. कार्यक्षमता वाढते. मूत्रपिंडासंबंधीचे विकार मार्गदर्शक सरावाने कमी करता येतात.\n(११) पवनमुक्तासन : शयनस्थिती. पाय उत्तानपादासनाप्रमाणे उचलावे. मग गुडघ्यात दुमडावे व दोन्ही हातांनी गुडघ्यांनापोटावर, छातीवर दाबून विळखा द्यावा. मान व डोके वर उचलावे. अपानवायूच्या पवनमार्गात, मुख्यतः मोठ्या आतड्याच्यामार्गात अडकलेल्या वायूची (बळाने) मुक्ती होण्यास हे आसन उपयुक्त ठरते. गुदद्वारातून वायू बाहेर पडतो. पचनक्रिया सुधारते,शौचास साफ होते. पोटाची एखादी शस्त्रक्रिया, अंतर्गळ, मूळव्याध वा अन्य अपचनाचे विकार असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्याने हेआसन करावे.\n(१२) शवासन : शयनस्थिती. संपूर्ण शारीरिक व मानसिक विश्रांतीसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त असून, सर्व आसने करूनझाल्यावर हे आसन करण्याची पद्धती आहे. दोन्ही पायांत साधारण ३५ ते ४५ सेंमी. (सव्वा ते दीड फुट) अंतर ठेवावे. हात अलगदबाजूला करावे, मान सोईच्या बाजूला कलती करावी. आपण मनानेच संपूर्ण शरीर पायापासून डोक्यापर्यंत शिथिल करत आणावे.आसनस्थिती दिसायला अतिशय सोपी; पण या आसनातील शरीरस्थितीची (बॉडी कन्सेप्ट) आत्मानुभूती प्रत्येकाला व्यक्तिगतदृष्ट्या येते. शरीरातील स्नायू ढिले सोडून त्यांच्या त्या शिथिलतेमुळे, ताणविरहित वाटणारी स्थिती अनुभवता येणे आवश्यकआहे. ही स्थिती अनुभवण्यासाठी – म्हणजे एखाद्या शवासारखी आत्मजाणीव होण्यासाठी - शरीर पाठीवर निजल्या स्थितीतजमिनीवर ठेवणे सुलभ जाते, म्हणून हे आसन सांगितले आहे. या आसनात शरीर ढिले ठेवणे जसे आवश्यक; तसेच मनातहीविचारांची गर्दी होऊ न देता ते स्थिर व शांत ठेवणे आवश्यक असते. शरीरावर मनाचे नियंत्रण जास्तीत जास्त सहज व मंद-मंदतरश्वसन आणि अत्यंत स्थिर असावे. शरीराचा तोल राखण्यासाठी – शक्ती, ताण व प्राणवायूची कमी गरज लागावी म्हणून – शयनस्थितीने प्रारंभ करतात. अवयव, इंद्रिये यांवरील दाब, ताण, आकुंचन, प्रसरण ह्या सर्वांवर नियंत्रण आणून विश्रांती मिळते.फक्त श्वासपटलाची मंद हालचाल चालते. मेंदूची विचारप्रक्रिया कमी करून त्याकडेही कमी रक्तपुरवठा, त्यामुळे मेंदूला-मनालाविश्रांती व संथ मनोव्यापाराने मज्जासंस्थेला विश्रांती मिळावी. त्यानंतर मात्र पुनरुत्साहित होणे आवश्यक, ह्या आसनाचीपरिणती झोपेत मात्र होऊ नये.\nबैठ��� स्थितीतील स्वस्तिकासन, समासन, पद्मासन या आसनांमध्ये मांडीच्या टोकावर-गुडघ्यांवर-हातांच्या बोटांची जी विशिष्टरचना करून ठेवतात, त्यांना ‘मुद्रा’ म्हणतात. ही मुद्रा विशेषेकरून ‘ध्यानमुद्रा’ वा ‘ज्ञानमुद्रा’ म्हणून ओळखली जाते.अंगठ्याजवळील पहिले बोट अर्धे वळवून त्यावर अंगठ्याचे टोक असे ठेवावे, की त्यामध्ये पोकळ गोलाकार होईल. उरलेली तिन्हीबोटे एकाशेजारी एक ठेवून सरळ ठेवावी.\n(१३) पद्मासन : बैठक स्थिती. पसरलेल्या दोन्ही पायांत ३० ते ४५ सेंमी. अंतर ठेवावे. दोन्ही पाय क्रमाक्रमाने गुडघ्यांत दुमडूनविरुद्ध बाजूच्या मांडीवर व जांघेवर त्यांचे चवडे ठेवावे. दोन्ही हात गुडघ्यांवर टेकवून ज्ञानमुद्रा करावी. शरीर ताठ व भार पाठीच्याकण्यामध्ये. मनाच्या एकाग्रतेसाठी याचा अधिक उपयोग, म्हणून ध्यानधारणेसाठी अधिक वापर केला जातो. ह्याप्रमाणेच बद्धपद्मासनात पायांची स्थिती असते. मात्र हात पाठीकडून नेऊन पुढे डाव्या हाताने उजव्या पायाचा व उजव्या हाताने डाव्या पायाचाअंगठा धरून पाठीवर ताण देऊन ताठ बसावे. उत्थित पद्मासनात ही पायांची बांधणी (रचना) पद्मासनासारखीच असते. मात्र दोन्हीहातांचे तळवे बाजूला टेकवून, हात ताठ करून व त्यांवर भार देऊन, पोटाचे स्नायू वर खेचून, मांडी बांधलेल्या स्थितीत वर उचलूनअधांतरी धरण्यात येते. पर्वतासनात पद्मासनाची स्थिती ठेवून, हात पुढे उचलून व बोटे एकमेकांत गुंतवून खांद्याच्या रेषेत पुढेसमांतर घेतात व नंतर ती बोटे बांधलेल्या स्थितीत वरती उलटी करून, दंडांना-बाहूंना पीळ देऊन हात डोक्यावर ताठ केले जातात.पद्मासन योगमुद्रा (१) मध्ये बैठक पद्मासनाचीच असते. मात्र दोन्ही हात मागे बांधून, पुढे वाकून समोर कपाळ टेकवतात. मागेदोन्ही हात कोपरात न वाकविता बांधलेल्या स्थितीतच खेचून धरतात. पद्मासन योगमुद्रा (२) मध्ये पद्मासन स्थितीत दोन्ही हातसमोर पायावर घेऊन पोटाजवळ त्यांचे तळवे एकमेकांवर सहजपणे ठेवतात व योगमुद्रा (१) प्रमाणेच पुढे वाकून कपाळ पुढेजमिनीवर टेकवतात.\n(१४) आकर्ण धनुरासन : बैठक स्थिती. धनुष्यावर लावलेला बाण खेचण्याची कृती या आसनातून प्रकट होते, म्हणून त्यासधनुरासन वा आकर्ण धनुरासन म्हणतात. प्रथम दोन्ही पाय पसरून एकमेकांजवळ घ्यावेत व डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्यामांडीवर यावा. मग डाव्या हाताने पसरलेल्या उजव्या पायाचा अंगठा धरावा व उजव्या हाताने डाव्या हाताखालून येणाऱ्या डाव्यापायाचा अंगठा धरून तो पाय उजव्या कानाजवळ आणावा, मात्र कान खाली आणणे, म्हणजे मान पुढे घेणे नव्हे. शक्यतोवर ताठचबसावे. पायाचा ताण क्रमाक्रमाने वाढवत न्यावा. श्वसन संथ असावे. कमरेवर व गुडघ्यावर भरपूर ताण येऊन स्नायूंना मजबूतीयेते. हे आसन डाव्या व उजव्या दोन्ही अंगांनी केले जाते.\n(१५) वक्रासन : दोन्ही पाय समोर. डावा पाय गुडघ्यात दुमडून मांडीजवळ घ्यावा. उजव्या हाताची बगल त्या डाव्या गुडघ्यावरठेवावी व दोन्ही तळवे डाव्या बाजूला पण परस्परविरुद्ध दिशांकडे बोटे करून ठेवावे. मान मागील बाजूस वळवून, कमरेला-पाठीला-मानेला ताण द्यावा. पाठीचा कणा एका पातळीत राहून पिळला जातो. त्याची लवचिकता वाढते. पोटालाही पीळ पडतो वअंतरेंद्रियांवर दाब व ताण येतो. मज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढते. हेच फायदे या आसनाशी बरेच साम्य असलेल्या अर्धमत्स्येंद्रासनात अधिक प्रमाणात मिळतात.\n(१६) वज्रासन : बैठक स्थिती. गुडघे दुमडून चवड्यावर बसावे. दोन्ही पायांच्या टाचा बाहेर घ्याव्या व उलटे पाय टेकून त्यावरबसावे. पुढे गुडघ्यावर दोन्ही हात पालथे ठेवावे. श्वसनेंद्रिये मोकळी करण्यासाठी व ध्यानधारणेसाठी याचा विशेष उपयोग होतो.पायाच्या घडीमुळे विशेष बंध बांधला जातो. त्यामुळे कमरेपासून खालच्या शरीरावर रक्ताभिसरणात नियंत्रण म्हणूनशीर्षासनानंतर हे आसन अवश्य करावे. वज्रासनात पद्मासनमुद्रेप्रमाणे दोन मुद्रा करतात. बैठक वज्रासनाची, मात्र हात मागे बांधूनपुढे कपाळ टेकणे व दुसरी वज्रासनातील बैठक, मात्र दोन्ही हात पुढे मांडीजवळ-पोटाखाली घेऊन कपाळ टेकणे.\n(१७) पश्चिमोत्तानासन : हे योगासनातील एक प्रमुख आसन मानले जाते. दोन्ही पाय पुढे, हात सरळ व पायांचे अंगठे दोन्हीहातांनी धरावे. पुढे वाकावे. कपाळ गुडघ्यांना टेकवावे व दोन्ही कोपर दोन्ही पायांच्या बाजूंना जमिनीवर टेकवावेत. गुडघे ताठअसावेत व टाचा, पोटऱ्या, मांड्या जमिनीला टेकलेल्या राहाव्यात. श्वसन संथपणे करावे. या आसनात पायापासून मानेपर्यंत सर्वशिरांना ताण बसतो. सर्व स्नायू आकुंचन पावल्याने फुप्फुसे, उदरस्थ इंद्रिये व अंतःस्रावी ग्रंथी यांवर ताण पडतो व त्यामुळेकार्यक्षमता वाढते. पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग व पचनेंद्रियांच्या तक्रारीं���र हे आसन म्हणजे योग्य उपाय आहे. आध्यात्मिकदृष्ट्या कुंडलिनी जागृतीसाठी या आसनाचा अभ्यास केला जातो.\nदंडस्थितीतील (उभ्या स्थितीतील) आसने\n(१८) वृक्षासन : दंडस्थिती. प्रथम श्वास सोडणे. नंतर हळूहळू श्वास घेणे, दोन्ही बाजूंना हात वर नेऊन, नमस्कार करून, ताणून वरधरणे. स्वतः जणू अधिक उंच होण्याचा प्रयत्न करीत शरीर उभे ताणणे. टाचाही वर उचलणे. नंतर श्वसन संथ ठेवणे. आसनतोलात्मक. स्नायूवरील ताण कमी करण्याकरता उपयुक्त. साधारणतः सर्व आसनांच्या शेवटी करावे. या आसनात बहुतेक सर्वस्नायू एकाच उर्ध्वदिशेने प्रसरण पावतात.\n(१९) वीरासन : दंडस्थिती. डावा पाय पुढे टाकून पाऊल जास्तीत जास्त पुढे न्यावे. नमस्काराप्रमाणे जोडलेले दोन्ही हात पुढूनजास्तीत जास्त वर न्यावे. मान, पाठ मागे वाकवावी. उजवा पाय गुडघ्यात-मांडीत ताठ ठेवावा. डावा गुडघा पुढे काटकोनात यावा.हे आसन पाय बदलून दोन्ही अंगांनी करावे. पाय, कमर, पाठ उलट दिशेने वाकल्याने मलशुद्धी व रक्तपुरवठ्यास मदत होते.पोटातील स्नायूंवर ताण पडल्याने मेद कमी होण्यास मदत होते.\n(२०) तिकोणासन : दंडस्थिती. डाव्या बाजूला डावा पाय जास्तीत जास्त नेऊन त्या पायाचा चवडा त्याच दिशेकडे तोंड करूनठेवावा. श्वास सोडावा. डावा गुडघा वाकवून व डावीकडे झुकून डावा हात जमिनीला लावावा. उजवा पाय ताठ ठेवावा. उजवीकडूनउजवा हात उजव्या कानाला टेकून सरळ रेषेत वर वर ताणावा. हीच सर्व कृती नंतर उजवा पाय वाकवून करावी. शरीरभार वाकलेल्यापायाच्या पोटरीवर व मांडीवर आणि टेकलेल्या हातावर येतो व त्यांची कार्यक्षमता वाढते.\n(२१) शीर्षासन : यांखेरीज शीर्षासन हेही योगासनांतील एक प्रमुख आसन आहे. प्रथम पुढे वाकून गुडघे जमिनीवर टेकवावे आणिदोन्ही हातांचे पंजे एकमेकांत जुळूवन हात कोपरापासून जमिनीवर ठेवलेल्या वस्त्रावर टेकावे. त्यानंतर मस्तकाच्या टाळूचा पुढचाभाग, एका मऊ फडक्याच्या घडीवर हाताच्या पंज्यांना लागून ठेवावा. त्यावेळी मनगटे डोक्याच्या दोन्ही बाजूंना येतील अशीठेवावी. नंतर गुडघे वर उचलून हळूहळू छातीजवळ आणावे. हात आणि डोके यांच्या आधारावर पाय जमिनीपासून वर उचलावे वगुडघ्यांजवळ वाकवून मांड्यांजवळ आणावे. ही प्रथमावस्था. पाठ ताठ करून शरीराचा भार हाताच्या कोपरांवर घ्यावा. यानंतरदोन्ही पाय उचलून वर करावे व मांड्या सरळरेषेत एकमेकींजवळ स्थ���र ठेवाव्यात. गुडघे सरळ न करता पाय मागे घ्यावे, ही दुसरीअवस्था. नंतर दोन्ही पाय सरळरेषेत वर ताणून ठेवावे. डोके, छाती, कमर, गुडघे, पायाचे अंगठे हे एका समरेषेत यावेत.श्वासोच्छ्वास नाकानेच संथ करावा. शरीर स्थिर राहील असे पहावे. या सर्व अवस्था क्रमाक्रमाने व आस्ते आस्ते अत्यंत सावकाशसाध्य कराव्यात. हे आसन डोळ्यांचे आरोग्य, रक्तशुद्धी, उत्साह व शांत निद्रा यांसाठी करावे.\nसदर संकेतस्थळा वरील एखाद्या मुद्द्याची आपल्याला जर प्रिंट किंवा PDF FILE DOWNLOAD करायची असल्यास संबधित मुद्दा OPEN करून खालील उजव्या बाजूच्या प्रिंट किंवा PDF या बटनावर क्लिक करावे.................................\nसर्व शिक्षक मित्रांचे Primary Teacher Nandurbar या वेबसाईट वर हार्दिक स्वागत...............................\nया वेबसाईटच्या Whatsapp Group मध्ये सहभागी होण्यासाठी, आपले पूर्ण नाव , जिल्हा , पद ही माहिती लिहून 9420440829 या क्रमांकावर मेसेज करा.\nप्रस्तावित गुणवत्ता विकास कार्यक्रम महाराष्ट्र राज्य\nराष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५(मराठी अनुवाद)\nस्वांतत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९\nशाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखे\nभोजनप्रसंगी मुलांनी म्हणायचा श्लोक\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी १० प्रश्नांची एक अश्या Online Test तयार केल्या आहेत. त्यांचा सराव आपल्या विद्यार्थीन कडून करून घ्यावा................................\nऑनलाईन टेस्ट क्र. 1\nऑनलाईन टेस्ट क्र. 2\nऑनलाईन टेस्ट क्र. 3\nऑनलाईन टेस्ट क्र. 4\nटाकाऊ पासून शैक्षणिक साहित्य तयार करा\nउपयुक्त माहिती डाऊनलोड करा\nक्रमिक पाठ्यपुस्तके डाऊनलोड करा\nइ. 5 वी च्या नवीन पाठयक्रमाच्या PPT\nशालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर\nया वेबसाईट चे Android App डाऊनलोड करा\nशालेय पोषण आहार संबधित GR\nकाही महत्त्वाच्या Quick Links\nआपले सण व उत्सव.......\nडीजीटल प्रेरणा कार्यशाळा नवापूर\nश्री. सुनिल लक्ष्मण जाधव मोबाईल नंबर – 9420440829,,,,7775981907\nपरीस ( पारस )\nएक छोटीशी सुंदर कथा\nअंधारात कसा चढणार डोंगर\nअधिक गोष्टी साठी येथे क्लिक करा\nतारीख व वेळ बघा\nPrimary Teacher Nandurbar या संकेतस्थळाला आपण दिलेल्या भेटीबद्दल आम्ही आभारी आहोत. दिवसातून एकदा अवश्य भेट द्या. ...............................\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/manasa/nicky-laud/articleshow/69454756.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T16:09:55Z", "digest": "sha1:ECWHMMHCQASWW64WKKA72W6YED3NDHY4", "length": 12073, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Manasa News: वेगा-वीर - nicky laud | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nतीन वेळा ‘फॉर्म्युला वन’ या कार शर्यतीचे जगज्जेते राहिलेले ऑस्ट्रियन निकी लॉडा यांच्या निधनाने एक अत्युत्कृष्ट आणि वेगवान कार ड्रायव्हर काळाच्या पडद्याआड गेला. ‘फॉर्म्युला वन’ शर्यतीत ताशी ३७५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या कार काळजाचा ठोका चुकवितात;\nतीन वेळा ‘फॉर्म्युला वन’ या कार शर्यतीचे जगज्जेते राहिलेले ऑस्ट्रियन निकी लॉडा यांच्या निधनाने एक अत्युत्कृष्ट आणि वेगवान कार ड्रायव्हर काळाच्या पडद्याआड गेला. ‘फॉर्म्युला वन’ शर्यतीत ताशी ३७५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या कार काळजाचा ठोका चुकवितात; परंतु या वेगावर स्वार होऊन कार ड्रायव्हर थरार निर्माण करतात. व्हिएन्नात जन्मलेले निकी यांनाही सुरुवातीपासूनच या खेळाचे आकर्षण. त्यांचे आजोबा हे मोठे उद्योजक. मात्र, लॉडाच्या या खेळाला त्यांची संमती नव्हती; कारण या खेळात जीवाला असलेला धोका. मात्र, लॉडा यांनी आपली हौस भागवण्यासाठी कर्जही काढले. अखेर १९७१मध्ये त्यांनी ऑस्ट्रियन ग्रांप्रीद्वारे फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण केले. १९७५मध्ये त्यांनी ‘फेरारी’सोबत पहिल्यांदा जगज्जेतेपद पटकावले.\nपुढच्या वर्षी म्हणजे १९७६मध्ये जर्मन ग्रांप्रीदरम्यान त्यांच्या फेरारी ३१२ टी२ या कारला अपघात झाला. त्यांच्या कारने चटकन पेट घेतला. मागून आलेल्या कारचीही जोरदार धडक बसली. यात लॉडा चांगलेच भाजून निघाले. त्यांच्या चेहऱ्याचा काही भागही यात जळाला. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. अवघड शस्त्रक्रियेनंतर ते सहा आठवड्यांतच इटालियन ग्रांप्रीसाठी सज्ज झाले. १९७७मध्ये पुन्हा त्यांनी जगज्जेतेपद पटकावले. त्यांनी तिसरे जेतेपद ‘मॅक्लरेन’सोबत १९८४मध्ये पटकावले. कारकिर्दीत त्यांनी २५ किताब पटकावले अन् २४ वेळा पोल पोझिशन मिळवली. १९८५मध्ये त्यांनी ‘फॉर्म्युला वन’ला गुडबाय केले आणि लॉडा एअरलाइनकडे लक्ष केंद्रित केले. मात्र, त्यांनी या ना त्या कारणास्तव या खेळाशी संपर्क कायम राखला. खेळात भलेही त्यांनी इतरांशी स्पर्धा केली; पण प्रत्यक्ष आयुष्यात नेहमीच सर्वांचा आदर केला. स्पष्टवक्ते, धैर्यवान आणि यशस्वी उद्योजक असलेले लॉडा आजही अनेकांचे ‘रोल मॉडेल’ आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\ncoronavirus in maharashtra live updates: महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमा सील\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nकरोना व्हायरस की सामान्य ताप : कसा ओळखायचा फरक\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री\nजनता कर्फ्यूः टाळी व थाळी नादाचे 'असे'ही फायदे\nइतर बातम्या:रोल मॉडेल|फॉर्म्युला वन|ऑस्ट्रियन निकी लॉडा|nicky laud|Formula One\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोनाशी लढा; RBI चे ६ मोठे निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE/11", "date_download": "2020-03-28T15:56:34Z", "digest": "sha1:5PH6YE54M3NOLOOEPVXETN2JWMK3M6W6", "length": 23205, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "सिनेमा: Latest सिनेमा News & Updates,सिनेमा Photos & Images, सिनेमा Videos | Maharashtra Times - Page 11", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\n'पांघरूण' सिनेमातील मंत्रमुग्ध करणारं 'ही अनोखी गाठ' गाणं ऐकलं का\nया टीझरमध्ये कोकणातील एक घर दाखवण्यात आलं आहे. यात एक मुलगी ग्रामाफोन समोर आनंदात नाचताना दिसत आहे. तर टीझरच्या बॅकग्राउंडला 'ही अनोखी गाठ' या गीताचं संगीत सुरू असतं.\n सई ताम्हणकर निघाली सविता भाभी\n‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नावाचा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्यात यात नक्की सविता भाभी आहे तरी कोण याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती.\n बीजिंगचं नाव घेताच जेम्स बॉण्डही घाबरला\nकरोनाचा संसर्ग झालेले २०४८ नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी १९३३ हे रुग्ण फक्त एकाच हुबेई प्रांतातील आहे. आतापर्यंत चीनमध्ये ७० हजार ५४८ जणांचा करोनाचा संसर्ग झाला आहे.\nरमेश सिप्पी यांना फिल्मफेअर जीवनगौरव\nम टा प्रतिनिधी, मुंबई तमाम हिंदी चित्रसृष्टी ज्या सुवर्णक्षणांची वाट पाहत होती, ते क्षण इंडस्ट्रीने रविवारी रात्री आसाममध्ये अनुभवले...\nबोनी कपूरांनी मान्य केलं सलमानशी बिघडले होते संबंध\nअभिनेता सलमान खान आणि निर्माते बोनी कपूर यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांनी वॉन्टेड आणि नो एण्ट्री यांसारखे सुपरहिट सिनेमे एकत्र केले होते. मात्र २००९ मध्ये वॉण्टेड सिनेमानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही.\nपत्नी ताहिरासोबत आला आयुष्मान खुराना\nदिवस 'मेड इन कोरिया'चे\nकोरियन सिनेमांतील शैलीवैविध्य आणि कल्पकता थक्क करून टाकणारी आहे. 'पॅरासाइट'चं ऑस्कर हे त्यामुळेच, गेल्या वीसेक वर्षांतल्या 'कोरियन न्यू वेव्ह'वरचं एक प्रकारचं शिक्कामोर्तब ठरतं\n‘किफ’ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल १२ मार्चपासून\n‘कलापुस्तके वाचण्याची परंपरा रुजावी’\n‘गली बॉय’ची बाजी; तब्बल दहा पुरस्कार\n'अपना टाइम आ गया...' असे ठामपणे बोलण्याची वेळ शनिवारी 'गली बॉय' चित्रपटाच्या कलाकारांवर आली होती. कारणही तसेच दमदार होते. तब्बल दहा पुरस्कार पटकावत 'गली बॉय'ने '६५व्या ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२० @ऑसम आसाम'च्या शानदार सोहळ्यात बाजी मारली.\n'लोकनाट्याचा राजा' हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन\nआपल्या कसदार अभिनयानं तब्बल ६० वर्षे रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं आज निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.\nअभिनेता किंवा अभिनेत्री मला नेहमीच नशीबवान वाटतात, कारण एकाच जन्मात त्यांना अनेक जन्म जगण्याची संधी त्यांनी साकारलेल्या भूमिका देतात...\nलिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे...\nलाइट कॅमेरा अॅक्शन @ नगर लोकेशनमाझे अहमदनगरलोगो : बदलते प्रवाहचित्रपटनिर्मिती करणे ही काही साधी बाब नव्हे...\nप्रेम संपलं वाद सुरू, एकमेकांवर करतायेत चिखलफेक\nगेल्या काही दिवसांपासून सना आणि मेल्विन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. हा 'ब्लेम गेम' सनाने प्रसारमाध्यमांसमोर तिचं नातं का तुटलं याचा खुलासा केल्यावर झाला.\nशेफ तैमूरने सैफ- करिनासाठी बनवला केक\nअभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर फक्त 'स्टार किड' राहिला नसून, तो सोशल मीडियावरही साऱ्यांचा लाडका झाला आहे. यामुळं तैमूरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.\n ६०० किमी सायकल चालवून सलमानला भेटायला आला\nबॉलिवूड सेलिब्रेटींसाठी त्यांचे चाहते किती वेडे आहेत हे काही नव्याने सांगायची गरज नाही. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहता यावी म्हणून वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. या सगळ्यात सलमान खानचे चाहते अग्रणी आहेत.\nव्हॅलेंटाइन डे स्पेशल: प्रेमाचे सूर गवसता...संगितकारांच्या आठवणी\nमनाच्या एका कोपऱ्यात प्रेमगीतं रुंजी घालत असतात. पण या प्रेमगीतांचं नाजूक संगीत सुचतं कसं असा प्रश्न अनेकांना पडतो. आजच्या 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त काही संगीतकारांनी प्रेमगीताच्या आठवणी मुंटासोबत शेअर केल्या आहेत.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-night-life-when-will-be-finished-maharashtra-27898", "date_download": "2020-03-28T14:52:06Z", "digest": "sha1:GEDEFWWUGH2CSDVBD3PYLW7PBJUTCRVT", "length": 19235, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi farmers night life when will be finished Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ..\nशेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ..\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nपुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न बिकट आहेत. शेती आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही. विनासूचना वीज बंद, कधीतरी येते अन् वारंवार जाते ती वीज. आठवडाभर दिवसा चक्क चार तास, तर काही ठिकाणी आठ तास वीज गुल... अशातच रात्रीची वीज असताना नाइलाजाने शेतकऱ्यांना शेत ओलित करावे लागते, अंधारात सापविंचावांपासून ते आता बिबट्या, लांडग्यांची दहशत. या जगण्याची ओढाताण कधी संपेल, हेच कळेना... शेतकऱ्यांची ही आहे बोलकी व्यथा.\nपुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न बिकट आहेत. शेती आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही. विनासूचना वीज बंद, कधीतरी येते अन् वारंवार जाते ती वीज. आठवडाभर दिवसा चक्क चार तास, तर काही ठिकाणी आठ तास वीज गुल... अशातच रात्रीची वीज असताना नाइलाजाने शेतकऱ्यांना शेत ओलित करावे लागते, अंधारात सापविंचावांपासून ते आता बिबट्या, लांडग्यांची दहशत. या जगण्याची ओढाताण कधी संपेल, हेच कळेना... शेतकऱ्यांची ही आहे बोलकी व्यथा.\nराज्य सरकारने मौजमजेसाठी मुंबईत ‘नाइट लाइफ’ला परवानगी दिली आहे. परंतु ग्रामिण भागात शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे विजेअभावी ‘नाइट लाइफ’ सुरु आहे, त्याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे.\nबेलोरा येथील ६२ वर्षीय शेतकरी शहाजी घोलप यांच्या शेतात दोन एकर गहू, दोन एकर हरभरा असून, त्यांनी आता उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे. पाण्याची उपलब्धता आहे. पण दिवसा वीज मिळत नसल्याने ते आपल्या मुलांसह रात्री साडेआठ वाजता शेती पिकात तुषार संच सुरू करतात. त्यांची ‘नाइट लाइफ’ दिवस उजाडण्यापर्यंत संपता संपत नाही.\nअशावेळी घर मालकिणीच्या डोळ्यात चिंता साठलेली असते. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची ‘नाइट लाइफ’ वेगळीच आहे. शासन-प्रशासनाला शेतकऱ्यांच्या नाइट लाइफबद्दल मुळी चिंताच नाही. ग्रामीण भागात दिवसा लाइट, अर्थात वीज नसल्याने पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्रपाळी नाइलाजाने सुरू ठेवावी लागते.\nअंधारात साप- विंचवाची भीती, बिबट्या, लांडगे आदी वन्य हिंस्र प्राण्यांची दहशत, अशातच अंधारात असुरक्षित वीज कनेक्शनमुळेही ‘नाइट- लाइफ’ केव्हाही जिवावर बेतणारे. परंतु पीक जगविण्यासाठीचे हे धाडस बळिराजाला करावेच लागते.\nपुसद तालुक्यातील बेलोरा शेतशिवारात दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रभर शेतकरी सिंचनासाठी शेतात सतत कष्ट वेचत असतो. या परिसरात गहू, हरभरा, हळद अशी पिके शेतकरी घेत आहेत.\nविहिरी, तलाव, बंधारे हे जलस्रोत यंदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत असतानाच वीज वितरण कंपनीने मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याचा वादा केला असला, तरी प्रत्यक्षात दिवसा आठ-आठ तास वीज गुल राहते. त्यामुळे दिवसभर सिंचन करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत नाइलाजाने शेतकऱ्यांना रात्रपाळीत सिंचन करावे लागते. रात्रीच्या अंधारात जिवावर उदार होऊन शेतकरी रात्रीचा दिवस करतात व पीक काढतात.\nअर्थातच या ‘नाइट लाइफ’मुळे शेतकऱ्यांची झोप होत नाही. डोळ्यात झोप घेत दिवस पाळीत मशागतीची कामे संपत नाही. ओघानेच शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. घर-मनाचे स्वास्थ्य खालावत आहे. शेतकऱ्यांच्या ‘नाइट लाइफ’चा अनुभव घ्यायचा असेल तर मंत्री, खासदार, आमदार, उच्चपदस्थ अधिकारी यांनीही बेलोरात यावे, अशी शहाजी घोलप व त्यांच्या शेतकरी मित्रांची विनवणी आहे.\nअधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नाही\nसिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही दिवसा वीज मिळत नाही, त्याविषयी विचारणा केली असता कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. बरेचदा वीज रोहित्र अधिक दाबामुळे नादुरुस्त होते. ती बदलण्यासाठी किमान ८ दिवस लागतात. अशावेळी पिकांची वाढ थांबते व त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो. तक्रार करून उपयोग होत नाही. फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो.\nयवतमाळ शेती वीज साप गहू प्रशासन सिंचन हळद कंपनी आरोग्य\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांच��� ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--hindu", "date_download": "2020-03-28T14:06:23Z", "digest": "sha1:7SGXGIQSVLKZ5DOYSEXWAXMHGX47CLYI", "length": 6056, "nlines": 104, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nएनआरसी (1) Apply एनआरसी filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nबांगलादेश (1) Apply बांगलादेश filter\nभ्रष्टाचार (1) Apply भ्रष्टाचार filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nसामुदायिक शेती (1) Apply सामुदायिक शेती filter\nहिंदू जनजागृती समिती (1) Apply हिंदू जनजागृती समिती filter\nफातोर्डा सामुदायिक शेतीची फाईल गायब\nपणजी: कृषी खात्यातील फातोर्डा व नावेली येथील सामुदायिक शेतीसंदर्भातची फाईल माझे मंत्रिपद काढल्यावर गायब झाली आहे. सर्वात कमी...\nहिंदू नेत्यांची हत्या थांबवा \nपेडणे: उत्तरप्रदेश येथे विश्‍व हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या क्रूर हत्येला ४ महिने अजूनही झालेले नाही तोच आता...\nहिंदुत्ववादी संघटनांचे ‘एनआरसी’ला समर्थन\nपणजीः बांग्लाकदेशातून भारतात येणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. गोव्यातही असे अनेक गुन्हेी होत आहेत. ज्यापमध्येो घुसखोरांचा...\nमासळी सफाईदार देताहेत एकात्मकतेचा संदेश\nतेजश्री कुंभार, पणजी : देशभरात जातीयतेबद्दल आणि एकमेकांच्‍या धर्माबद्दल खुलेपणाने बोलले जात आहे. वयाच्‍या दहाव्‍या वर्षांपासून...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/07/22/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2020-03-28T14:58:10Z", "digest": "sha1:4RBHWJOAF2C722GHY4DFCWXURAGEBXLS", "length": 6706, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मॉर्गन प्लस एट- लूक व्हिंटेज, परफॉर्मन्स बेस्ट - Majha Paper", "raw_content": "\nतरुणाईत आता अभिनंदन मिशीची क्रेझ\nगरिबांची गाय : शेळी\nजगातला सर्वात तरुण देश\nया सीझनला इलेक्ट्रीक हेअरकलर्सची क्रेझ\nही आहे ‘लेडी हल्क’\nकोंबड्याच्या आरवण्यामुळे झोपमोड झाल्याने महिलेची पोलिसांत तक्रार \nउपासाला चालणारा साबुदाणा शाकाहारी का मांसाहारी\nअश्या अजब ठिकाणी देखील मनुष्यांचे वास्तव्य \nफूट मसाजने मिळवा अंगमर्दनाचे फायदे\nमॉर्गन प्लस एट- लूक व्हिंटेज, परफॉर्मन्स बेस्ट\nJuly 22, 2016 , 11:34 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: परफॉर्मन्स, मॉर्गन प्लस एट, व्हिंटेज\nयुकेतील मॉर्गन मोटर कंपनीने त्यांची व्हिंटेज लूक असलेली मात्र बेस्ट परफॉर्मन्स देणारी मॉर्गन एट ही कार बाजारात आणली आहे. १९४०-५० या दशकातील कारशी साध्यर्म दाखविणारी ही कार टॉप स्पीड मध्ये आत्ताच्या अनेक कारना मागे टाकणारी आहे. या कारचा टॉप स्पीड आहे ताशी २४९ किमी व ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला लागतात साडेचार सेकंद.\nया कारला ४७९९ सीसीचे ४.८ लिटरचे बीएमडब्ल्यू व्ही ८ इंजिन दिले गेले आहे. व्ही एट असे भारी वजनाचे इंजिन असूनही ही कार जगातल्या हलक्या प्रवासी कारमध्ये सामील आहे कारण या कारचे वजन आहे ११०० किलो. या इंजिनाला ६ स्पीड बीएमडब्ल्यू मॅन्युअल गिअरबॉक्स आहे शिवाय ६ स्पीड झेडएफ ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शनही दिला गेला आहे. कारचे इंटिरिअर आकर्षक बनविले गेले असून कारमध्ये हिटरची व्यवस्था, लेदर सीटस आहेत. कारला पॉवर स्टिअरिंग दिले गेले आहे. ही कार लिटरला ८ किमीचे मायलेज देते आणि तिची इंधन टाकीची क्षमता आहे ५०० लिटर.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792722", "date_download": "2020-03-28T14:50:51Z", "digest": "sha1:VLZ2SK2A4NSGCOBNGCYRQEY3M5DNOXMM", "length": 4086, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोशल डिस्टन्सिंगसाठी आता पेंडंट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सोशल डिस्टन्सिंगसाठी आता पेंडंट\nसोशल डिस्टन्सिंगसाठी आता पेंडंट\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असणाऱया 1 मीटरच्या सोशल डिस्टन्सिंगसाठी पंजाबमधील अभ���यांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने उपाय शोधला आहे.\nलव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील प्रवीण कुमार दास या विद्यार्थ्याने ‘कवच’ नावाचे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण एखाद्या व्यक्तीच्या एक मीटर अंतराच्या सुरक्षित जागेत दुसरा कोणी आल्यास व्हायब्रेट होते. हे उपकरण गळय़ात एका एखाद्या\nपेंडंटसारखे घालता येते. यात दर तीस मिनिटांनी हात धुण्यासाठी आठवण करून देणारा गजर आहे. याचबरोबर यात टेंपरेचर सेंसर असून, यातील सेंसर तुमचे तापमान वाढल्यास हा एसएमएस तुम्हाला पाठवेल पाठवेल.\nहे कवच अतिशय कमी खर्चाचे असून, यात एलईडी, व्हायब्रेटर, कंट्रोलर, ह्यूमन बॉडी टेंपरेचर सेंसर, अल्ट्रासोनिक सेंसर स्विच आणि स्टोरेज कार्ड यांचा समावेश आहे. या उपकरणाचे व्यावसायिक उत्पादन घेतल्यास ते 500 रुपयांना पडणार आहे.\nबारामुल्ला चकमकीत दोन सैनिक हुतात्मा\nमोदींचा निर्णय धाडसी होता : सुहाग\n‘एनएफएआय’ला मिळाला माहितीटांचा खजिना अनेक दुर्मीळ फिल्म्स् प्राप्त\nराजस्थान विधानसभेत ‘नागरिकत्व’ विरोधी विधेयक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27824", "date_download": "2020-03-28T15:33:43Z", "digest": "sha1:6YAPT3FE3TNKMBGDDGVSU32AMIFSANY5", "length": 14440, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 66| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 66\nभगवंताला इतर संघात चालू असलेली तपश्चर्या मुळीच पसंत नव्हती, तथापि आपल्या संघातील भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावे याबद्दल भगवान फार काळजी घेत असे, भिक्षू जर परिगृही बनले तर ते आपल्या परिग्रहासह चारी दिशांना जाऊन प्रचारकार्य कसे करू शकतील सामञ्ञफलसुत्तांत भगवान बुद्ध अजातशत्रू राजा म्हणतो, सेय्यथापि महाराज पक्खी सकुणो येन येनेव डेति सपत्तभारी व डेति सामञ्ञफलसुत्तांत भगवान बुद्ध अजातशत्रू राजा म्हणतो, सेय्यथापि महाराज पक्खी सकुणो येन येनेव डेति सपत्तभारी व डेति एकमेव महाराज भिक्खु संतुट्ठी होती, यपरिहारिकेन चीबरेन, चुच्छिपरिहारिकेन पण्ड���तेन एकमेव महाराज भिक्खु संतुट्ठी होती, यपरिहारिकेन चीबरेन, चुच्छिपरिहारिकेन पण्डपतेन सो येन येनेव पक्कमति समादायेव पक्कमति\n‘हे महाराज, जसा एखादा पक्षी ज्या दिशेला उडतो त्या त्या दिशेला आपल्या पंखासहच उडतो, त्याचप्रमाणे हे महाराज, भिक्षु शरीराला लागणार्‍या चीवराने आणि पोटाला लागणार्‍या पिंडाने (भिक्षेने) संतुष्ट होतो तो ज्या ज्या दिशेला जातो, त्या त्या दिशेला आपले सामान बरोबर घेऊनच जातो.’\nअशा भिक्षुजवळ फार झाले तर खालील गाथेत दिलेल्या आठ वस्तू असत.\nतिचीवर च पत्तो च वासि सूचिच बन्धं\nपरिस्सावनेन अट्टठेते यूत्तयोगस्स बिक्खुनो\n‘तीन चीवरे, पात्र, वासि (लहानशी कुऱ्हाड), सुई, कमरबंध व पाणी गाळण्याचे फडके, या आठ वस्तू या भिक्षूला पुरे आहेत.’\nयाप्रमाणे भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावे असा बुद्ध भगवंताचा उपदेश होता. तथापि मनुष्यस्वभावाला अनुसरून काही भिक्षु या वस्तू स्वीकारण्यात देखील अतिरेक करीत; म्हणजे तीन चीवरापेक्षा जास्त वस्त्रे घेत; मातीचे किंवा लोखंडाचे पात्र ठेवण्याऐवजी तांब्यापितळेचे पात्र स्वीकारीत; चीवरे प्रमाणाबाहेर मोठी बनवीत. येणेकरून परिग्रहाला वाव मिळत असे. वास्तव याला आळा घालण्यासाठी पुष्कळसे नियम करावे लागले. अशा नियमांची संख्या बरीच मोठी आहे.\nविनयपिटकांत भिक्षूंसंघासाठी एकंदरीत २२७ निषेधात्मक नियम दिले आहेत. त्यांना ‘पातिमोक्ख’ असे म्हणतात. त्यापैकी दोन अनियत (अनियमित) आणि शेवटचे ७५ सेखिय, म्हणजे खाण्यापिण्यात, चालण्याबोलण्यात शिष्टाचाराने कसे वागावे. या संबंधाचे नियम आहेत. एवढे वजा जाता की १५० नियमानांच अशोककालाच्या सुमाराला पतिमोक्ख म्हणत असेत, असे वाटते. त्या कालापूर्वी हे सर्व नियम अस्तित्वात नव्हते; आणि जे हे त्यात मूलभूत नियम सोडून बाकी नियमांत योग्य फेरफार करण्याचा संघाला पूर्णपणे अधिकार होता. परिनिर्वाण पावण्यापूर्वी भगवान आनंदाला म्हणतो, “हे आनंदा, जर संघाची इच्छा असेल तर माझ्या पश्चात संघाने बारीकसारीक नियम गाळावे.” यावरून बारीकसारीक नियम गाळण्याला किंवा देशकालानुसार सामान्य नियमांत फेरफार करण्याला भगवंताने संघाला पूर्णपणे मुभा दिली होती, हे स्पष्ट होते.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्��करण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28391", "date_download": "2020-03-28T15:37:56Z", "digest": "sha1:CNKUIHTE54WJX23L4HYCQO6S7D33IBO5", "length": 22604, "nlines": 197, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\n१४.ब्राह्मणी इन्द्र हिंसक होता हें सांगणें नलगे. यज्ञयागांत त्याच्या नांवें बलिदान होत असे. त्यायोगें त्याचा हिंसकपणा बुद्धकालानंतरहि शिल्लक होताच. तरी पण बुद्धाच्या शिष्यांनी त्याला अहिंसक बनविलेंच \n१५. इन्द्राच्या पूर्वजन्मीची कथा कुलावक जातकांत (क्रमांक ३१) आली आहे. “तो पूर्वजन्मीं मगध देशांत मचल नांवाच्या गांवीं एका मोठ्या कुटुंबांत जन्मला होता. त्याला मघकुमार किंवा मघमाणव म्हणत. त्या गांवांत तीस कुटुंबें रहात असत. एके दिवशीं ग्रामकृत्यासाठीं सर्व मंडळी एकत्र झाली असतां मघानें आपली जागा साफसूफ केली. ती दुसर्‍यानें घेतली. अशा रीतीनें त्यानें सर्वच जागा साफ केली. मंडळी उघड्या जागेंत जमत म्हणून तेथें त्यानें मंडप घातला; व काहीं काळानें तो मंडप काढून तेथें एक मोठी ग्रामशाळा बांधली, आणि तेथें आसनांची व पाण्याची व्यवस्था केली. ह्या कृत्यांनी मघानें त्या तीसहि कुटुंबाचीं मनें आकर्षून घेतलीं.\n१६. “ते सर्व शेतांत जाण्यापूर्वीं एकत्र जमून गांवच्या रस्त्यांची डागडुजी करीत, पूल बांधीत, तलाव खणीत, धर्मशाळा बांधीत. या रीतीनें ते सर्वजण सुशील बनले. पण गांवच्या पाटलाला ( ग्रामभोजकाला) हें आवडलें नाहीं. कां कीं, पूर्वी जेव्हां ते दारू पिऊन आपसांत तंटाबखेडा करीत, तेव्हां त्याला दंडाच्या रूपानें बरीच कमाई होत असे, ती बंद झाली. त्यांच्या विरुद्ध त्यानें राजाकडे तक्रार केली कीं, हे चोर लोक मोठी बंडाळी करीत आहेत. राजानें विचार न करतां ताबडतोब त्यांना बांधून आणण्याचा हुकूम केला, आणि हत्तीच्या पायांखालीं तुडवावयास लाविलें. त्यांना बांधून राजांगणांत जमिनीवर पालथें पाडलें. तेव्हां बोधिसत्त्व आपल्या सहायकांना म्हणाला, ‘तुम्ही आपल्या शीलाचें चिंतन करा, व खोटी फिर्याद करणार्‍यावर, राजावर हत्तीवर व स्वत:च्या शरीरावर एकसमान मैत्रीची भावना करा.’ त्यांनी त्याप्रमाणे केलें.\n१७. “त्यांना तुडविण्यासाठीं हत्ती आणला. माहुतानें हत्तीला पुढें केलें. पण तो त्यांच्यावरून जाईना; एकदम मोठा क्रौंचनाद करून मागें पळाला. दुसर्‍या हत्तीला आणलें; तिसर्‍या हत्तीला आणलें; पण त्यांनीहि पहिल्या हत्तीचेंच अनुकरण केलें. मघाच्या मंडळीशीं हत्तीला पळवून लावण्याचे कांहीं औषध असावें असें वाटून त्यांची झडती घेण्यांत आली. पण कांहीं सांपडलें नाहीं. तेव्हां राजपुरुषांनी प्रश्न केला, ‘तुमच्याजवळ कांही मंत्र आहे कीं काय’ मघानें ‘होय’ असे उत्तर दिल्यावर त्या सर्वांना राजासमोर नेऊन उभें करण्यांत आलें. तेव्हां राजा म्हणाला, ‘तुमचा मंत्र कोणता तो आम्हास सांगा.’ मघ म्हणाला, ‘महाराज, आमच्या जवळ विशेष मंत्र असा कोणताहि नाहीं. पण आम्ही तीस जण प्राणघात करीत नसतों, चोरी करीत नसतों, व्यभिचार करीत नसतों, खोटें बोलत नसतों, व दारू पीत नसतों. आम्ही मैत्रीची भावना करतों, दान देतों, रस्त्यांची डागडुजी करतों, तलाव खणतों, व धर्मशाळा बांधतों. हा आमचा मंत्र, ही आमची रक्षा, व हीच आमची संपत्ति.’ तें ऐकून राजानें पाटलाला हांकून दिलें, व त्या गांवचे सर्व अधिकार, तो गांव व तो हत्तीहि त्यांसच देऊन टाकला.\n१. “याप्रमाणे मघानें त्या जन्मीं अनेक पुण्यकर्में केली. त्यानें हे सात व्रतनियम अंगिकारले होते:-\n२. आमरण मी आई बापांचें पोषण करीन.\n३. आमरण कुटुंबांतील वडील माणसांचा मान राखीन.\n४. आमरण मृदुभाषी असेन.\n५. आमरण चहाडी करणार नाहीं.\n६. आमरण मात्सर���याशिवाय गृहस्थाश्रम चालवीन; उदारपणें दानधर्म करणारा होईन.\n७. आमरण सत्यवचन बोलेन.\n८. आमरण क्रोधविरहित राहीन; व जर एकाद्या वेळीं क्रोध उद्‍भवला तर तात्काळ त्याला दाबून टाकीन.१\n( १ हे नियम सक्क संयुत्तांतील तीन सुत्तांत सांपडतात. त्यांतील गाथा जशाच्या तशा कुलावक जातकांत घेतल्या आहेत. पण नियमांचा क्रम बदलला आहे. येथें ते सुत्तांला अनुसरून दिले आहेत. )\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराण���क संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/tribute-to-chatrapati-shambhaj/234911.html", "date_download": "2020-03-28T14:16:06Z", "digest": "sha1:S5M5FIRQ6J74MVPZ4J3OUBMLZXNHSUUX", "length": 25148, "nlines": 296, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra वढु बुद्रुकमध्ये छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवा���, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये ���ोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nवढु बुद्रुकमध्ये छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना\nकोरोनाच्या पार्श्वभूमिवर शांततेत पुजाभिषेक\nशिक्रापूर: देशासह राज्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या सावटामुळे छत्रपती शंभूराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वढु बुद्रुक ता. शिरुर येथे दरवर्षी होणाऱ्या बलिदान स्मरण दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता मात्र आज छत्रपती संभाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मयुर वैरागकर यांच्या हस्ते शासकीय पुजा करुन शंभुराजांच्या समाधीपुढे शासकीय मानवंदनाही देण्यात आली आहे.\nस्वराजाचे दुसरे छत्रपती शंभूराजांच्या बलीदानस्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शंभूभक्त शंभूराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. याठिकाणी दरवर्षी श्रीगोंदा, नाशिक, पुण्यासह अनेक भागातुन शंभूज्योत, पुरंदर ते वढु पालखी सोहळा, हेडगेवार ज्योत येत असतात. शिरुर हवेली प्रासादिक दिंडी व बंडातात्या कराडकर यांच्या माध्यमातुनही अनेक दिंड्या शंभूराजांच्या समाधीस्थळी येत असतात. त्याचप्रमाणे विविध गावातुन येणारे शंभूभक्त बलिदान दिनाच्या अगोदर महिनाभर बलिदान मास पाळत असतात. बलिदान मास पाळणारे शंभूभक्त शंभूराजांच्या समाधीला मुकपदयात्रेच्या माध्यमातुन ग्रामप्रदक्षिणा घालत असतात. यावेळी देखील नेहमी पाच ते सहा हजार शंभुभक्त उपस्थित असतात. तर शंभूराजांच्या समाधीवर हेलीकॅप्टरने पुष्पवृष्ठी व गेल्या काही वर्षापासुन शासकीय मानंवदना होत असल्याने ते पाहण्यासाठी लाखो शंभूभक्त उपस्थित असतात. मानवंदनेसाठी सिनेसृष्टीसह सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवरही येथे हजेरी लावत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणुच्या संसगार्चा धोका असल्याने पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करावेत, आणि स्थानिक पातळीवर फक्त धार्मिक पुजाविधी करावेत, शंभू भक्तांनी गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार वढु बुद्रुक येथे होणारे बलिदान स्मरण दिनाचे नियोजित कार्यक्रम रदद करून वढुतील समाधीस्थळाचे ३१ मार्च पर्यंत दर्शनही बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी संचारबंदीची सक्तीने अंमलबजावणी करीत येथील प्रवेशद्वारेही बंद केली आहेत. वढू बुद्रुक ता. शिरूर येथे आज छत्रपती श्री संभाजीराजेंच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर यांच्या हस्ते शंभूछत्रपतींच्या समाधीवर जलाभिषेक करुन शासकीय पुजा करण्यात आली. यावेळी उपसरपंच रमाकांत शिवले, संतोष शिवले, सचिन भंडारे, संजय शिवले, पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांसह आदी उपस्थित होते. पुण्यतिथी निमित्त शंभूराजांच्या पुर्णाकृती पुतळा व समाधी स्थळावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधिक्षक संदिप पाटिल यांच्या आदेशाने शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या समाधीपुढे ग्रामीण पोलीसांनी शासकीय मानवंदना दिली.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nलॉकडाऊन : सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र पोलीस रस्त्यावर\nकोरोना : भोरमध्ये बाहेरून आलेल्यांची तपासणी\nकोरोना संशियतांसाठी रुग्णवाहिकाच नाही\nवाघोलीत भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुना���गरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्महत्या\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/sharad-pawar-use-abusive-language-slams-mahadeve-jankar/articleshow/71609345.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T14:59:01Z", "digest": "sha1:46B36AB4YATZSMHLANOGG7HLNAFO7LCS", "length": 12758, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Mahadev Jankar and Sharad Pawar : शरद पवारांची भाषा कमरेखालची, जानकरांचा निशाणा - Sharad Pawar Use Abusive Language Slams Mahadeve Jankar | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nशरद पवारांची भाषा कमरेखालची, जानकरांचा निशाणा\nलोकशाही आहे म्हणून विरोधकांनी काहीही बोलू नये. त्यांनी जबाबदारीनं बोलावं. काही शंका असेल तर नक्कीच विचारावं. आम्ही उत्तर देऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचेही नेते आहेत. त्यांनी कमरेखालची भाषा करणं योग्य नाही, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलीय.\nशरद पवारांची भाषा कमरेखालची, जानकरांचा निशाणा\nनाशिकः लोकशाही आहे म्हणून विरोधकांनी काहीही बोलू नये. त्यांनी जबाबदारीनं बोलावं. काही शंका असेल तर नक्कीच विचारावं. आम्ही उत्तर देऊ. राष्ट्रवादी ���ाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचेही नेते आहेत. त्यांनी कमरेखालची भाषा करणं योग्य नाही, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलीय.\nमी नाराज असतो तरी आता भाजपसोबत आहे. आमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. पण आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आम्हाला कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही. फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीत आहोत, असं जानकर म्हणाले. महायुतीत भाजपच सगळ्यात बलवान आहे. भाजपच सगळ्यांचा मोठा भाऊ, असं जानकर म्हणाले.\nराज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी जालीय. या बंडखोरांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका युतीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली. तसंच रासप आणि भाजपतील भांडणं ही घरातली आहे. आमच्यातील भांडणं मिटली आहेत, असं जानकरांनी स्पष्ट केलंय.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणालाही मोठं हेऊ दिलं नाही. सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं, असा आरोप जानकरांनी केला. 'महात्मा फुले' यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तशी केंद्राला शिफारस केलीय, अशी माहिती जानकरांनी दिलीय.\nशरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे; भाजप संतापला\n४० वर्षे गवत उपटत होते का\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\n‘करोना’ निवारणासाठी रस्त्यावरच ‘अजान’\nपरदेशातून नाशिकमध्ये परतले २६४ नागरिक\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशरद पवारांची भाषा कमरेखालची, जानकरांचा निशाणा...\nताई, माई, अक्का मलाच मत द्या बरं का\nस्थानिक प्रश्नांवरच व्हावी निवडणूक...\n‘कस्तुरबा’ पुस्तकाने नवी पिढी समृद्ध होईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AC%E0%A4%AB%E0%A4%B0/14", "date_download": "2020-03-28T16:06:51Z", "digest": "sha1:BRUT2CC7M5EXXDNVTJET7NHWPLW6BCEY", "length": 31734, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "बफर: Latest बफर News & Updates,बफर Photos & Images, बफर Videos | Maharashtra Times - Page 14", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\n���्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nसर्वधर्मियांच्या स्मशानभूमीसाठी एकाच ठिकाणी व्यवस्था करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी भाईंदरपाडा येथील ग्रीन झोनमधील ३७ हजार चौरस मीटर जागा आरक्षित करण्याची कायदेशीर प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे. आता ही संयुक्त स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव पालिकेच्या आगमी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.\nपर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या असणाऱ्या पाणथळ प्रदेश (वेटलँड्स) या परिसंस्थेचा आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आढावा घेऊया.\n​ ताडोब्यात व्याघ्र हल्यावरून तणाव\nताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहुर्ली बफर झोनमध्ये सहा दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असतानाच शुक्रमवारी पुन्हा तीन जनावरांवर हल्ला झाला. सततच्या या हल्ल्यांवरून गावकरी संतापल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.\nनवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने बफर क्षेत्रातील तरुणांसाठी निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार प्रशिक्षण ‌शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.\nमेळघाट प्रकल्पाची पुनर्रचना वादात\nराज्यातील सर्वांत जुना प्रकल्प असलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाची पुनर्रचना करण्याबाबत वनविभागाने हालचाली स��रू केल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि ज्ञानगंगा ही दोन अभयारण्येच वन्यजीव विभागाकडून प्रादेश‌िक वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा विचार वनविभाग करीत आहे.\nपर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पर्यटन स्थळ बनविण्याचा प्रयत्न एकीकडे होत असतानाच येथील अतिरिक्त पर्यटनावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.\nप्रदूषण रोखण्यासाठी नियमानुसार उद्यानांची हरितक्षेत्रे राखण्याच्या उद्देशाने डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने एमआयडीसीकडे निसर्गोद्यानाचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसून नाराज झालेल्या वेल्फेअर असोसिएशनद्वारे पुन्हा एमआयडीसीला स्मरणपत्र देण्यात येणार आहे.\nनरभक्षक वाघीण गोरेवाडाच्या पिंजऱ्यात\nचंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात पिंजराबद्ध करण्यात आले आहे. या वाघिणीवर लक्ष ठेवण्यासाठी पशुवैद्यक विद्यापीठाच्या तीस अधिकाऱ्यांची चमू नियुक्त करण्यात आली आहे.\nनरभक्षक वाघीण अखेर जेरबंद\nताडोबा बफर क्षेत्रातील शिवणी व ब्रह्मपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील २५ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आलेल्या या यशामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.\nनरभक्षक वाघीण अखेर जेरबंद\nताडोबा बफर क्षेत्रातील शिवणी व ब्रह्मपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील २५ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आलेल्या या यशामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.\nनरभक्षक वाघिणीला मारणेच योग्य\nसिंदेवाही तालुक्यातील शिवणी व ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने घातलेला धुमाकुळ, वाघाच्या हल्‍ल्यात महिलांचा झालेला मृत्यु तसेच महिला जखमी झाल्याच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. जेरबंद न केल्यास वनधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी वरिष्ठांना दिले आहेत. दरम्यान, यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने नरभक्षक वाघिणीला मारणेच योग्य असल्याचा अहवाल पाठविल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून ‘मटा’ला प्राप्त झाली आहे. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसाखरेवरील अनुदान मागे घेण्याची शक्यता\nआगामी अर्थसंकल्पात रेशन दुकानांतून स्वस्त दरात साखरेची विक्री करण्यासाठी राज्यांना देण्यात येणारी प्रतिकिलोमागील १८.५० रुपयांचे अनुदान मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतला गेल्यास दर वर्षी साडेचार हजार कोटी रुपयांची बचत होईल. येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.\n​ १७ दिवसांत तीन व्याघ्रबळी\nसिंदेवाहीपासून सुमारे २० किमी अंतरावरील ताडोबा बफर झोनमधील शिवनी क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. बफर झोनमधील चालू वर्षातील व्याघ्र हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.\nजिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून विविध मुख्य मार्ग आणि उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी चार हजार कोटी रुपयांची घोषणा सरकारने केली होती. त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. पण, या सर्व कामांना या जानेवारीत मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी मंजुरीआधीच रस्ता कामांचे भूमिपूजन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nनद्यांबाबत घोडे कुठे अडते\nमुंबईच्या चारही नद्यांची अवस्था पाहता त्यांच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाले आहे, हे उघड आहे. पुरानंतर मिठीला पुनरुज्जीवित कसे करायचे याबद्दल चर्चा झाली. चितळे समितीने अहवाल तयार केला. या अहवालानुसार काम करण्याची इच्छा व्यक्त केली जाते, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही.\nनवीन उद्योगांना स्थानिकांचा विरोध\nएमआयडीसीतील उद्योगांमुळे प्रदूषण वाढले असताना, निवासी विभागाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील उद्योग आण‌ि निवासी विभाग यामध्ये विभाजक असण्याची आवश्यकता असताना आता एमआयडीसीद्वारे औद्योगिक भागातील रिकाम्या भूखंडा��वर नवीन उद्योग सुरू करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रदूषण आणखी वाढण्याचा धोका असल्याने एमआयडीसीतील रहिवाशांनी नवीन उद्योगांना विरोध केला आहे.\n‘ताडोबा अॅप’ला पर्यटकांचा लाइक\nताडोबा व्यवस्थापन व वाइल्ड कॅप्चर संस्थेद्वारे विकसित ‘ताडोबा’मोबाइल अॅप ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मदतीचे ठरत आहे. यामुळे ताडोबा पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.\nअवैध उद्योगांना ‘ईएसझेड’चा चाप\nकेंद्र सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने नुकतीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ‘इको- सेन्सिटीव्ह झोन’ची अंतिम अधिसूचना नुकतीच जारी केली. या अधिसूचनेमुळे नरनाळा अभयारण्यांतर्गत असलेल्या बफर क्षेत्रातील खदानी व स्टोन क्रशर आता बंद होणार आहेत.\nताम्हिणी अभयारण्यालगतची बांधकामे थांबवण्याचा आदेश\nताम्हिणी अभयारण्यालगत दहा किलोमीटर अंतरात सुरू असलेली फार्म हाऊसची बांधकामे तातडीने थांबविण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून अभयारण्य पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (बफर झोन) जाहीर झाल्याशिवाय या क्षेत्रात कोणतेही विकासकामे करायची नाहीत, अशा स्पष्ट सूचना न्यायाधिकरणाने दिल्या आहेत.\nलोकल रेल्वेप्रवास ही मुंबईकरांसाठी आत्यंतिक गरजेची बाब आहे. या महानगरीची ती जीवनवाहिनी समजली जाते. रेल्वे खात्याला मजबूत उत्पन्न मिळवून देणारी ही सेवा अनेक अर्थांनी किती उपेक्षित आहे याचा एक पुरावाच अलीकडे माहितीच्या अधिकारात मागवलेल्या एका माहितीमुळे समोर आला आहे\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-03-28T16:01:45Z", "digest": "sha1:6ZRNAXK6FS3QI4A5WD722MRRTGY7AMLM", "length": 15806, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हलवारा वायुसेना तळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहलवारा वायुसेना तळ, लुधियाना\nआहसंवि: none – आप्रविको: VIHX\n७९० फू / २४१.५ मी\n३१/१३ ८,९८५ २,७२५ डांबरी धावपट्टी\nहलवारा वायुसेना तळहे भारताच्या पंजाब राज्यातील हलवारा येथे असलेले विमानतळ व वायुसेना तळ आहे.\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (रांची) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर वि���ानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ •\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapliwani.com/2019/11/blog-post_27.html", "date_download": "2020-03-28T15:06:57Z", "digest": "sha1:DAPKQ2A5ZEQQ6QNVYA5CQ6V6GG6CBARB", "length": 3856, "nlines": 65, "source_domain": "www.aapliwani.com", "title": "वणी येथे संविधान दिन साजरा", "raw_content": "\nHomeConstitution Dayवणी येथे संविधान दिन साजरा\nवणी येथे संविधान दिन साजरा\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीरेल्वे स्टेशन. विठ्ठल वाडी. गौरकारवाडी,यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26नोव्हेंबर2019रोज मंगळवार संविधान दिन साजरा करण्यात आला, धम्म ध्वजारोहण, बुद्ध वंदना व संविधान उद्देशिकेचे वाचन करून, भारतीय संविधान व त्यांची उपयोगीता या विषयावर प्रमुख अतिथी, आद.प्रविण वनकर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आद.सुषमा ताई दुधगवळी कैद्रीय शिक्षीका व आद.विजय बहादूरे सर प्रामुख्याने उपस्थित होते सुत्रसंचालन विनोद जी गजभिये यांनी केले, पंचशील पठण स्पर्धा, भाषण स्पर्धा, सम्यक सवाल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी स्पर्धेत सहभागी मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले, परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सायंकाळी 6वा.संविधान सन्मान रेली वणी तील प्रमुख मार्गाने काढण्यात आली डॉ. आंबेडकर चौक येथे समारोप झाला.\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची गळफास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची ग���फास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257515:2012-10-24-19-10-57&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T14:55:09Z", "digest": "sha1:H2Z7HJFEPRDRGKWOYU22TBCBQ5IC542S", "length": 15934, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "निराधार मुलांनी अनुभवला कालिका यात्रोत्सवातील आनंद", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> निराधार मुलांनी अनुभवला कालिका यात्रोत्सवातील आनंद\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनिराधार मुलांनी अनुभवला कालिका यात्रोत्सवातील आनंद\nउच्चभ्रू परिवारामध्ये मुलांचे सर्वच लाड पूर्ण होतात. यात्रा असो वा एखादा उत्सव याची मजा अनुभवण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कधीही कमतरता नसते. परंतु हा आनंद निराधार, वंचित बालकांना मिळत नाही. येथील कालिका यात्रोत्सवात त्यांना हा आनंद शहरातील मुलामुलींचे निरीक्षण गृह या संस्थेचे मानद सचिव चंदुलाल शाह व काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने मिळवून देण्यात आला.\nनिरीक्षण गृहात बहुतेक मुले अनाथ असतात. त्यांच्या दृष्टीने अ‍ॅम्युझमेंट पार्कचा अनुभव वेगळाच. हे स्वप्न साकार करण्यासाठी मोलाचा सहयोग दिला तो कालिका यात्रोत्सवातील अ‍ॅम्युझमेंट पार्कचे कोपरगाव तालुक्यातील येसगावचे ठेकेदार अशोककुमार जगताप यांनी. सामाजिक दृष्टिकोनाची जाणीव ठेवत त्यांनी आपले सर्व खेळ मुलांसाठी विनामूल्य आयोजित केले. १०० वंचित मुलामुलींचा ताफा निरीक्षण गृहातून कालिका यात्रोत्सवात दाखल झाला. चंदुलाल शाह, मच्छिंद्र पगारे, व��ही. के. चौधरी, शोभा जगळे, जयश्री दोंदे, आदी त्यांच्यासोबत होते. कालिका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अण्णा पाटील, दत्ता पाटील, सुभाष तळाजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांचे स्वागत केले. कालिकामातेचे दर्शन घेतल्यानंतर सर्व मुले अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये दाखल झाली. सर्व मुलांचे ठेकेदार अशोककुमार जगताप यांनी स्वागत केले. कोणतेही खेळ खेळा, मनसोक्त खेळा, असा परवाना मिळताच मुले सर्व प्रकारच्या खेळण्यांवर अक्षरश: तुटून पडली. विविध पाळण्यांसह, नावडी, मिनी ट्रेन, मौत का कुवा, उल्टापुल्टा या रोमांचकारी खेळांचा मुलांनी आनंद घेतला. सुमारे दीड तास मुले वेगळ्याच विश्वात गेली होती. हौस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सर्व जण शिस्तीने निरीक्षण गृहात दाखल झाले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27825", "date_download": "2020-03-28T15:26:11Z", "digest": "sha1:G44XUZYHJO3XWANRJ7MLLYFVHUZOC3T5", "length": 16512, "nlines": 194, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 67| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 67\nसंघात सरळपणा आणि मैत्रीभाव राहावा यासंबंधी भगवान फार खबरदारी घेत असे. तथापि मनुष्यस्वभाव असा काही विचित्र आहे की, त्याच्या समुदायात मतभेद होऊन येणेप्रमाणे चार शरीरोपयोगी पदार्थ सावधानपणे वापरण्याचा पच्चवेखण (प्रत्यवेक्षण) म्हणतात आणि त्याची वहिवाट आजताही चालू आहे.\nतट पडावयाचेच याला मुख्य कारण म्हटले म्हणजे अभिमान आणि त्याच्या मागोमाग अज्ञान, मनुष्य कितीही साधेपणाने वागला, तरी तो जर पुढारी होण्याची इच्छा बाळगीत असला, तर दुसर्‍याच्या गुणांना अवगुणांचे स्वरूप देऊन आला मोठेपणा वाढविण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही. याच्या जाळ्यात जर अज्ञानी लोक सापडले, तर त्याला सहज एखादा विलक्षण संप्रदाय स्थापता येतो.\nबौद्ध संघात अशा प्रकारचा भिक्षु म्हटला म्हणजे देवदत्त होय. हा वाक्यापैकी एक असून बुद्धाचा नातेवाईक होता. याने संघाचे पुढारीपण आपल्या स्वाधीन करावे, अशी भगवंताला विनवणी केली. भगवंताने ती मान्य केली नाही. तेव्हा अजातशत्रू राजाकडून बुद्धाला मारण्यासाठी त्याने मारेकरी पाठविले. पण ते बुद्धाचा खून न करता उलट त्याचेच शिष्य झाले. तेव्हा देवदत्ताने गुध्रकुट पर्वताच्या एका टेकडीवरून बुद्धावर एक मोठी धोंड टाकली. तिची एक चीप बुद्धाच्या पायाला लागून त्याला जखम झाली. ती बरी झाल्यावर भगवान राजगृहात भिक्षाटनास गेला असता देवदत्ताने त्याच्यावर नालगिरी नावाचा महान्मत्त हत्ती सोडवयास लावले. त्याने भगवंताची पदधुलि मस्तकावर घेतली आणि तो पुन्हा आपल्या पागेत जाऊन उभा राहिला. याप्रमाणे सर्व मसलती फसल्यावर देवद���्ताने संघाला तपश्चर्येचे कडक नियम घालून देण्याची भगवंताला विनंती केली आणि ती भगवंताला मान्य न झाल्यामुळे संघात तट पाडून व काही भिक्षूंना बरोबर घेऊन तो गयेला गेला.\nदेवदत्ताची ही कथा सविस्तरपणे चुल्लवग्गात आली आहे.* परंतु तिच्यात ऐतिहासिक तथ्य फार थोडे दिसते. का की, देवदत्त जर खून करण्याइतका दुष्ट होता. तर त्याला संघात तट पाडता येणे शक्य झाले नसते आणि काही भिक्षु त्याचे भक्त बनले नसते.\nअजातशत्रू युवराज असतानाच त्याची आणि देवदत्ताची मैत्री जमली आणि तेव्हापासून देवदत्त पुढारीपणासाठी प्रयत्न करू लागला, असे लाभसत्कारसंयुत्ताच्या ३६ व्या सुत्तावरून दिसून येते. त्या सुत्ताचा सारांश असा –\n‘युद्ध भगवान राजगृह येथे वेळुवनात राहत होता. त्याकाळी अजतशत्रू राजकुमार ५०० रथ बरोबर घेऊन सकाळी संध्याकाळी देवदत्ताच्या दर्शनास जात असे आणि देवदत्ताला ५०० पात्रांचे जेवण पाठवीत असे. काही भिक्षूंनी ही गोष्ट भगवंताला सांगितली तेव्हा भगवान म्हणाला, “भिक्षुहो, देवदत्ताच्या लाभसत्काराची स्पुहा करू नका. लाभामुळे देवदत्ताची हानीच होणार आहे. बुद्धी होणार नाही.”’\nयाशिवाय देवदत्ताला उद्देशून भगवंताने म्हटलेली खालील गाथा दोन ठिकाणी आढळते,\nफलं हे कदलिं हन्ति फलं वेळूं फलं नळं\nसवकारी कापुरिसं हन्ति गब्भो अस्सतरि यथा\n‘फळ केळीचा नाश करते. फळ वेळूचा आणि फळ नळाचा नाश करते; आणि खेचरीचा गर्भ खेचरीचा नाश करतो. त्याचप्रमाणे सत्कार कापुरुषाचा नाश करतो.’\nयावरन देवदत्त अधिकार मिळविण्यासाठी अजातशत्रूच्या साहाय्याने कशी खटपट करीत होता याचे अनुमान करता येते अजातशत्रू बापाला मारून गादीवर आला तरी देखील देवदत्ताने त्याची संगति सोडली नाही आणि त्याच्याच मदतीने संघात फूट पाडून बर्‍याच भिक्षूंना त्याने आपल्या नादी लावले. हे त्याचे कृत्य बुद्ध भगवंताला आवडले नाही यात आश्चर्य कसले परंतु देवदताने पाडलेली फूट संघाला हानिकारक न होता त्या संकटातून संघ सुखरूपपणे पार पडला.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्र��रण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/05/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5/?replytocom=163", "date_download": "2020-03-28T13:44:47Z", "digest": "sha1:TJTVP4VK2QD2XCKSRXLZGTQSDKL653J3", "length": 7628, "nlines": 90, "source_domain": "kalamnaama.com", "title": "विधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा – Kalamnaama", "raw_content": "\nUncategorized - कव्हरस्टोरी - बातमी - भूमिका - राजकारण - लोकसभा २०१९ - व्हिडीयो - May 28, 2019\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nशिवसेनेच्या जागांवर भाजपचा दावा \nटिम कलमनामा May 28, 2019\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच विधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असून पारंपारिक देवगड व सावंतवाडी मतदारसंघ यावर आज भाजपने दावा केला आहे अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे दिली\nवेंगुर्ला येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक भाजपा तालुका कार्यालयात माजी आमदार तथा प्रदेश सचिव राजन तेली व भाजपा प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपाने स्वतंत्रपणे लढवावा अशी मागणी करण्यात आली आज जिल्ह्यात भाजपकडे एक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष उपसभापती तसेच पंचेचाळीस ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असून त्यामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून सत्तावीस हजारचे दिलेले लिड असून यामध्ये सर्वाधिक वाटा हा भाजपचा असल्याचा दावा आमदार माजी आमदार राजन तेली यांनी करीत या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कमळ चिन्ह जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विधानसभेची निवडणूक ही भाजपाला अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले परंतु सर्व निर्णय हे पक्षप्रमुख घेतील असेही तेली म्हणाले त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजप-सेना युती असली तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि सेना ही स्वतंत्रपणे लढण्याची चिन्ह दिसत आहेत.\nसिंधुदुर्ग वेंगुर्ला सुरेश कौलगेकर\nPrevious article तर नोटांवर जय मातादी लिहलेलं असेल\nNext article केंद्रीय मंत्रीमंडळ २०१९\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/lodha-committee-reforms-will-be-apply-also-in-other-sports/articleshow/56395758.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-28T14:58:28Z", "digest": "sha1:HFAF3SS2OCF3CPNJCHXCH3XWXOPSIA2G", "length": 20578, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Ravivar MATA News: खेळ मांडला... - lodha committee reforms will be apply also in other sports | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nसर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कारभारात सुधारणा करण्यासाठी न्यायाधीश राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व क्रीडा संघटनांत असे बदल व्हावेत आणि त्यांनाही वळण लागावे अशी अपेक्षा क्रीडाक्षेत्रात व्यक्त होत आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कारभारात सुधारणा करण्यासाठी न्यायाधीश राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व क्रीडा संघटनांत असे बदल व्हावेत आणि त्यांनाही वळण लागावे अशी अपेक्षा क्रीडाक्षेत्रात व्यक्त होत आहे.\nनव्या भारतीय बॉक्सिंग संघटनेची स्थापना झाली असली तरी अद्याप भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून तिला मान्यता देण्यात आलेली नाही. ही संघटना गेली काही वर्षे सातत्याने वादात राहिलेली आहे. अभयसिंह चौटाला यांचे वर्चस्व राहिलेल्या या संघटनेवर चार वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. त्यावेळेस चौटाला हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होते आणि भारतीय हौशी बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्षपद त्यांचे नातेवाईक अभिषेक मटोरिया यांच्याकडे आले होते. त्यावेळी बॉक्सिंगचे कार्याध्यक्ष होण्याचा घाट त्यांनी घातला. पण निवडणुकीतील या संशयास्पद स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने त्यांच्यावर बंदी घातली. तेव्हा चौटाला यांनी कार्याध्यक्षपद सोडले. पण त्यानंतर २०१४मध्ये नव्या बॉक्सिंग इंडिया संघटनेची स्थापना झाली आणि वर्षभरात ती संघटनाही बरखास्त झाली. या एकूण चार वर्षात भारतात एकही राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा झाली नाही. आता मात्र भारतीय बॉक्सिंग संघटना नावाने नव्या संघटनेचा उदय झाला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय संघटनेची तसेच क्रीडा मंत्रालयाचीही मान्यता आहे. एक मात्र खरे की, संघटनेवर कब्जा मिळविण्याच्या प्रयत्नांमुळे अनेकवेळा खेळ अडचणीत आला.\nबास्केटबॉल संघटनेतही गेल्या काही वर्षात वाद सुरू आहेत. राष्ट्रीय स्तरावर दोन बास्केटबॉल संघटना आहेत. खासदार पूनम महाजन अध्यक्ष असलेली एक संघटना आणि गोविंदराज अध्यक्ष असलेली एक संघटना बास्केटबॉलमध्ये अस्तित्वात आहेत. दोन वर्षांपूर्वी या दोन संघटनांच्या स्वतंत्र निवडणुका झाल्या. मात्र त्यानंतर महाजन यांच्या अध्यक्षतेखालील संघटनेकडून स्पर्धा मात्र घेण्यात आलेल्या नाहीत. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखालील संघटनेने मात्र अनेक स्पर्धांचे आयोजन केले तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भारतीय संघाला पाठवले. आधीच्या बास्केटबॉल संघटनेला सरकारची मान्यता आहे, पण गोविंदराज यांच्या संघटनेला आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेची मान्यता आहे. त्यांना सरकारची किंवा ऑलिंपिक संघटनेची मात्र मान्यता मिळालेली नाही. अशा या द्विधा परिस्थितीत बास्केटबॉल खेळ सुरू आहे. बास्केटबॉलला आंतरराष्ट्रीय मान्यता असल्यामुळे सध्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात भारतीय संघ सहभागी होत आहे. पण अद्याप दोन संघटनांमधील वाद मिटलेला नाही. संघटनेवर आपले वर्चस्व राहावे यासाठी दोन्ही गट सध्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे बास्केटबॉलपटू मात्र संभ्रमावस्थेत आहेत. आता पुद्दुचेरी येथे होत असलेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यास रेल्वे, सेनादल यांनी तयारी दाखविलेली नाही. संघटनेला मान्यता नसल्यामुळे सहभागी होता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.\nभारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीत भारतीय हॉकी संघटना व आताची हॉकी इंडिया अशा दोन संघटना आहेत. त्यांच्यातील वाद अद्याप न्यायालयात आहे. भारतीय हॉकी फेडरेशनकडून हॉकीची सूत्रे हॉकी इंडियाकडे गेली आणि त्याला नंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशननेही मान्यता दिली. आता हॉकी इंडियाच्या नावाखालीच विविध राष्ट्रीय स्पर्धा, हॉकी इंडिया लीग यांचे आयोजन केले जाते. पण त्याआधीच्या काही वर्षांत या दोन संघटनांमधील वादांमुळे खेळाचे खूप नुकसान झाले. केपीएस गिल यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय हॉकी संघटना कार्यरत होती. इथेही वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नातून हॉकीसारख्या खेळाला घरघर लागली. भारतीय हॉकी संघ तर २००८च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये सहभागीदेखील होऊ शकला नाही. आता राष्ट्रीय खेळ म्हणवल्या जाणाऱ्या हॉकीची स्थिती थोडी सुधारली असे म्हटले जात असले तरी पुन्हा जर\nसंघटनांमधील वाद उफाळून आला तर काय होईल, हे सांगता येत नाही.\nभारतात ऑलिम्पिक चळवळ राबविण्याची जबाबदारी ज्या संघटनेवर आहे, त्या सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांची शिखर संघटना म्हणवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक संघटनेवरही निलंबनाच्या कारवाईची नामुष्की ओढवलेली आहे. २०१२मध्ये ललित भानोत व अभयसिंह चौटाला यांच्यावर आरोप असताना त्यांनी ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक लढविली होती. शेवटी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने ही निवडणूक रद्दबातल ठरविली आणि संघटनेवर निलंबनाची कारवाईही केली. या संघटनेवर पकड मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकण्याची संधी मिळवि��्याचा प्रयत्न नेहमीच केला गेला आहे. यंदा तर राष्ट्रकुल स्पर्धेत आरोप असलेल्या कलमाडी व राजकीय आरोपांमुळे बदनाम झालेल्या अभयसिंह चौटाला यांना ऑलिम्पिक संघटनेचे तहहयात अध्यक्ष करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर जोरदार टीका झाल्यानंतरही ऑलिम्पिक संघटनेने माघार घेतलेली नाही. पण कलमाडी यांनी आपण अध्यक्षपद भूषविण्यास तयार नाही असे कळवून मान सोडवून घेतली आहे.\nचौटाला मात्र अजूनही अडून आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून नकार आला तरच आपण अध्यक्षपद नाकारू असे त्यांचे म्हणणे आहे. पुन्हा एकदा जर आंतरराष्ट्रीय संघटनेने चौटाला यांच्या सहभागाचे कारण पुढे करत ऑलिम्पिक संघटनेचे निलंबन केले तर...हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकूणच बॉक्सिंग असो, ऑलिम्पिक संघटना असो त्यांना आपल्या स्वार्थासाठी वेठीस धरण्याचे प्रकार भारतातील क्रीडा संघटनांत पाहायला मिळतात. त्यामुळे खेळाचे व खेळाडूंचे नुकसान होत असेल तरीही त्याचे सोयरसुतक प्रशासकांना नसते, हेच या क्रीडा संघटनांमधील वादविवादांतून दिसून येते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरविवार मटा:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nउद्याचे सामरिक तज्ज्ञ घडविण्यासाठी\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोनाशी लढा; RBI चे ६ मोठे निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपवई तलाव… गमावलेल्या संधी...\nगरज दिव्यांगांना समजून घेण्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/the-demand-for-waiting-lounge-is-raised/articleshow/64046428.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T15:57:57Z", "digest": "sha1:KEMDKCMX4QM4J4M7YCBKCGTKMMIW6QM5", "length": 11095, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pune news News: ‘वेटिंग लाउंज’ उभारण्याची मागणी - the demand for 'waiting lounge' is raised | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: ��रदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n‘वेटिंग लाउंज’ उभारण्याची मागणी\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nलोहगाव विमानतळावर संरक्षण दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी 'वेटिंग लाउंज' उभारण्याची मागणी हवाई वाहतूक विश्लेषक धैर्यशील वंडेकर यांनी विमानतळ प्रशासनाकडे केली आहे.\nलोहगाव विमानतळ येथे हवाई दलाचा तळ आहे, तसेच लष्कराच्या विविध महत्त्वाच्या संस्था पुणे आणि परिसरात आहेत. त्यामुळे लष्करातील मोठे अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसह या विमानतळावरून ये-जा करीत असतात. यादरम्यान, विमानतळ येथे प्रतीक्षा करीत असताना त्यांना आदरपूर्वत वागणूक दिली जावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विमानतळावर त्यांच्यासाठी 'वेटिंग लाउंज' उभारण्याची गरज आहे, असे पत्र वंडेकर यांनी विमानतळ संचालक अजय कुमार यांना पाठविले आहे. पुढील कार्यवाहीसाठी अजय कुमार यांनी ते पत्र संबंधित विभागाला पाठविले आहे.\nलष्करातील व्यक्ती आपले कुटुंब, समाज याचा त्याग करून सीमेवर देशरक्षणासाठी जातात. त्यामुळे त्यांना या ठिकाणाहून सुलभ प्रवास करता यावा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विमानतळ प्रशासन वेटिंग लाउंज उभारू शकते. सध्याच्या टर्मिनलमध्ये उपलब्ध जागेत 'लाउंज' करून, नवीन टर्मिनलमध्ये त्यासाठी जागेची तरतूद करावी, असे वंडेकर यांनी पत्रात म्हटले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\nकरोनाचा धसका; प्रवासी शिंकताच पायलटची विमानातून उडी\nपुण्यातील रस्त्यांवर वाहने चालविण्यास मनाई; अंमलबजावणी सुूरू\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nसाडेपाचशे जणांना रुग्णालयांतून डिस्चार्ज\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौर��ंसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘वेटिंग लाउंज’ उभारण्याची मागणी...\nफुकट दूध प्या, मंत्री आमदारांना आमंत्रण...\nटाकी साफ करताना युवकाचा मृत्यू...\n‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254606:2012-10-08-19-52-34&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:53:29Z", "digest": "sha1:6YESGYPEEFKD2NJQVNFJ4VAYX74ODTEL", "length": 19075, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नऊ अनुदानित सिलिंडर देण्यावर काँग्रेस ठाम - ठाकरे", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> नऊ अनुदानित सिलिंडर देण्यावर काँग्रेस ठाम - ठाकरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनऊ अनुदानित सिलिंडर देण्यावर काँग्रेस ठाम - ठाकरे\nवर्षांत सहा अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला, तरी अनुदानित नऊ सििलडर देण्यावर काँग्रेस ठाम आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी केले.पुणे शहर काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंतीपासून आयोजित करण्यात आलेल्या गांधी सप्ताहाचा समारोप सोमवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमानंत�� झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक कुटुंबाला वर्षांला अनुदानित सहा सिलिंडर देण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांनी अतिरिक्त तीन सििलडरचा खर्च सोसून नऊ सििलडर द्यावेत, अशी भूमिका घेतली आहे. तसे आदेशही दिले आहेत. तरीही निर्णय घेण्यासाठी वेळ का लागत आहे, अशी विचारणा केल्यानंतर ठाकरे म्हणाले, की मी स्वत: या संबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांनाही ही भूमिका सांगितली आहे. वर्षांला नऊ अनुदानित सिलिंडर देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही त्यावर ठाम आहोत. या निर्णयाबाबत मित्र पक्षाकडून काही अडथळा होत आहे का, असे विचारल्यानंतर ते म्हणाले, की जनसामान्यांना दिलासा देण्याच्या विषयाबाबत आघाडीतील मित्र पक्षाचे काही वेगळे विचार असतील असे दिसत नाही.\nश्वेतपत्रिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे आणि राष्ट्रवादीनेही त्याला प्रतिसाद दिला आहे. त्याबाबत संयुक्तपणे निर्णय होईल. मात्र, या विषयात भाजप ज्या पद्धतीने राष्ट्रवादीवर आरोप करत आहे, मोहीम चालवत आहे, ती पाहता भाजपला राज्यात राष्ट्रवादीने जेथे जेथे पाठिंबा दिला आहे, तो राष्ट्रवादीने काढून घेतला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. आमच्याकडे अनेक सक्षम मंत्री असल्याचे सांगत पुणे जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रिपदावरही त्यांनी दावा केला.\nगांधीजींच्या गुजरातमध्ये सध्या मोदींचे विचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधींजींचे विचार बळकट करण्याची गरज आहे. तसे झाले, तरच मजबूत भारत उभा राहील, असे मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ठाकरे म्हणाले. पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानचित्रे वापरून केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांना उपोषणाला बसवले आणि आता त्यांना गांधींची आठवण झाली आहे. प्रत्यक्षात मात्र गांधींची टोपी घालून ते आता असत्य विचार पसरवत आहेत, अशीही टीका ठाकरे यांनी केली.\nराज्यभरात दौरे आणि बैठका सुरू असून २०१४ साली होणाऱ्या निवडणुकांची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठीचे कार्यक्रमही जिल्हा समित्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात १७ ऑक्टोबरपासून सदस्य नोंदणी सुरू होत असून अनेक जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांचे मानस निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असेच आहे. वेगळे लढावे की एकत्र लढावे याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी, ब्लॉक तसेच जिल्हा समित्यांचे जे मत असेल ते पक्षश्रेष्ठींना कळवले जाईल आणि त्यांच्याकडूनच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/auspiciousness-marriage/articleshow/74222499.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-28T15:57:35Z", "digest": "sha1:KC77VABKI73RAIECS6FJ3OSX4KL4NJQM", "length": 8992, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "शुभ मंगल ज्यादा सावधान : धूमधडाक्यात शुभमंगल - auspiciousness marriage | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n'जीव झाला येडापिसा' या मालिकेतल्या सिद्धी आणि शिवा यांच्यातले गैरसमज, निर्माण झालेला दुरावा आता मिटत चालल्याचं दिसून येतंय.\n'जीव झाला येडापिसा' या मालिकेतल्या सिद्धी आणि शिवा यांच्यातले गैरसमज, निर्माण झालेला दुरावा आता मिटत चालल्याचं दिसून येतंय. हे दोघे पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. मालिकेत पुन्हा एकदा धूमधडाक्यात त्यांचं शुभमंगल होणार असून, प्रेक्षकांना ही गोड बातमी लवकरच समजेल. पण, त्यापूर्वी त्यांच्या या शुभमंगल सोहळ्यातला हा क्षण 'मुंटा'च्या वाचकांसाठी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:शुभ मंगल ज्यादा सावधान|शुभ मंगल|जीव झाला येडापिसा|series|Marriage|jiv jhala yedapisa\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना विरुद्ध लढा; खिलाडी अक्षय कुमारची २५ कोटींची मदत\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर केला व्हिडिओ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792725", "date_download": "2020-03-28T15:16:00Z", "digest": "sha1:OJO2UNL74JFPS3DYHY6HDA6AXKRNQVAU", "length": 3498, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे निधन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे निधन\nबॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे निधन\nऑनलाईन टीम / मुंबई :\nप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nपूजा के फुल, आकाशदीप, लव्ह अँड गॉड, मेरे मेहबूब, बरसात, दीदार, दाग, उडन खटोला यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.\nनिम्मी यांचे नाव नवाब बानो होते. ते नाव राज कपूर यांनी बदलून निम्मी असे ठेवले. निम्मी यांचा जन्म आग्ऱयामध्ये झाला. त्यांचे वडील मूळचे मेरठचे होते. त्यांच्या आई वहिदन यांनीही चित्रपट क्षेत्रात मोठे नाव कमावले होते.\n‘एल्गार परिषद’ आणि ‘भीमा-कोरेगाव’ हिंसाचाराचा संबंध नाही-रामदास आठवले\nमुख्यमंत्र्यांचा पिंपरी दौरा, मराठा मोर्चाचे 25-30 कार्यकर्ते ताब्यात\nराज्यात हवामान बदलले,दोन दिवसात पावसाची शक्यता\nमुंबईत मराठी भवन बांधणार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257332:2012-10-23-19-38-31&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T14:49:43Z", "digest": "sha1:JPRRUU7IBTQGIZMNM7BN4MFUMK2I5KRC", "length": 15152, "nlines": 238, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे ���ाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n१२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान\nमुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त १२,१०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस देणे शक्य असून गटनेत्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच गेल्या वर्षीचा बोनसही संपकरी कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी विनंती कामगार संघटनांकडून पालिका आयुक्तांना करण्यात येणार आहे.\nपालिका कर्मचाऱ्यांना १२,१०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. गतवर्षी पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ११,००० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आला होते. यावर्षी त्यात १० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली. पालिकेतील सुमारे १ लाख ३० हजार ५६ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणार असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १४० कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\n* खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ६,०५० रु.\n* आरोग्य सेविकांना ३,३०० रु.\n* दत्तकवस्ती योजनातील स्वयंसेवकांना १,९८० ’\n* कंत्राटी कामगारांना ४,६७८ रु.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/category/beaches/", "date_download": "2020-03-28T13:57:16Z", "digest": "sha1:TYAOULMPKH5G7OKCQYVRB54QF7U4JGY3", "length": 6663, "nlines": 90, "source_domain": "daryafirasti.com", "title": "Beaches | Darya Firasti", "raw_content": "\nरेवस ते तेरेखोल या जवळपास ७०० किमी लांब किनारपट्टीवर शंभर सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यापैकी अनेक किनारे पर्यटकांच्या यादीत हक्काचं स्थान कमावलेले आहेत तर काही थोडे आडबाजूला दुर्लक्षित आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच समुद्र किनाऱ्यांचं चित्रण आम्ही केलं. त्यापैकी काही किनारे हे समुद्र सौंदर्य अनुभवण्याच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. वाळूची पुळण, समुद्राच्या लाटांनी धरलेला ताल, निळ्या आकाशाशी क्षितिजरेषेला भिडणारी सागर निळाई. प्रत्येक किनाऱ्यावर या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. कुठं पर्यटकांचा गजबजाट तर कुठं अस्पर्श […]\nअगदी अनपेक्षितपणे, अनपेक्षित ठिकाणी एखादा कायमचा लक्षात राहील असा अनुभव मिळणं ही भ्रमंतीची मजा आहे. असंच एक अनपेक्षितपणे मला गवसलेलं कोकणातील रम्य ठिकाण म्हणजे रोहिले. जयगडहून गुहागरकडे जाताना तवसाळला फेरीने शास्त्री नदी ओलांडली की सागरी महामार्गाने वेळणेश्वर, हेदवी, पालशेत, असगोळी असे टप्पे पार करत आपण जातो. तवसाळच्या किनाऱ्यानंतर एक छोटीशी नदी येते ती ओलांडली की तांबूस वाळू असलेला छोटासा रोहिले किनारा लागतो. इथं नोव्हेंबरधील एका निवांत सकाळी मी अर्धा तास जो निसर्गानुभव घेतला तो अगदी अविस्मरणीय आहे. तवसाळ गावचा चढ […]\nअनेकदा तुझं मूळ गाव कोणतं हा प्रश्न विचारला जातो … आम्हाला गाव नाही असं मी सांगायचो लहानपणी काकाकडे पुण्याला नाहीतर आजोळी बडोद्याला जाणे हाच नेम. पण कुलदैवत कोळेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात कोळथऱ्याला. तिथं ९-१० वर्षांचा असताना गेलो होतो … ते गाव अगदी चित्रातल्या सुरेख गावासारखं वाटलं होतं. काही शब्द आणि काही चित्र यांची सांगड लहानपणीच अशी एकत्र घातली जाते की त्यांना वेगळं करणं शक्य होत नाही. परवा पुन्हा कोळथरेला जाण्याचा योग आला … माझी एकंदर सातवी खेप असेल इथं … खूप काही […]\nसागर सखा किल्ले निवती\nसागर सखा किल्ले निवती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/krishi-vibhag-exam-question-paper-answer-key-download/", "date_download": "2020-03-28T15:09:02Z", "digest": "sha1:C37JDA46Z3IPNXWNAFC6E7JHKWFJ4BDH", "length": 9565, "nlines": 154, "source_domain": "mahabharti.in", "title": "Krishi Vibhag Exam Question Paper & Answer Key Download", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nकृषी विभाग परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका डाउनलोड\nकृषी विभाग परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका डाउनलोड\nकृषी विभाग परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका डाउनलोड\nयवतमाळ कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४ – पेपर १\nयवतमाळ कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४ – पेपर २\nयवतमाळ कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nपरभणी कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nनाशिक कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nगडचिरोली कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nपुणे कृषी सेवक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१3\nकोल्हापूर कृषी सेवक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१२\nकृषी विभा�� परीक्षेचे सर्व जिल्ह्यांचे जुने पेपर्स खाली डाउनलोडसाठी दिलेले आहेत. सोबतच प्रत्येक पेपर सेटच्या उत्तरतालिका सुद्धा दिलेल्या आहेत. येणाऱ्या कृषी विभाग परीक्षेच्या लेखी परीक्षेस हे पेपर्स आपणास नक्की उपयोगी पडतील. हि लिंक आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका.\nकृषी विभाग परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका डाउनलोड\nअनु क्र. जिल्हा निहाय कृषी विभाग भरती परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका डाउनलोड लिंक्स Pdf Download Link\nयवतमाळ कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४ – पेपर १\nयवतमाळ कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४ – पेपर २\nयवतमाळ कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nपरभणी कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nनाशिक कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nगडचिरोली कृषी सहाय्यक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१४\nपुणे कृषी सेवक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१3\nकोल्हापूर कृषी सेवक परीक्षा प्रश्नसंच व उत्तरतालिका २०१२\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\n: : महत्वाच्या भरती : :\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-fasttag/", "date_download": "2020-03-28T14:09:49Z", "digest": "sha1:ST5ZXUBPEVF6EN3Z6HN4VYXKAY2SLJK7", "length": 19882, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "टोल नाक्यांवर उद्यापासून ‘फास्ट टॅग’अनिवार्य | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\n१४५ परप्रांतीय नगर पोलिसांकडून स्थानबद्ध : वाहने जप्त\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nटोल नाक्यांवर उद्यापासून ‘फास्ट टॅग’अनिवार्य\n१ डिसेंबरपासून सर्वच टोल नाक्यांवर फास्ट टॅग अनिवार्य केला जाणार आहे. मात्र हा पथदर्शी प्रकल्प मोठ्या वाहनधारकांसाठी आत्तापासूनच डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र टोल नाक्यांवर पाहायला मिळत आहे.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (न्हाई) १ डिसेंबर २०१९ पासून सगळ्याच वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु काही टोल नाक्यांवर अद्याप फास्ट टॅगबाबत आवश्यक यंत्रणाच उपलब्ध झालेली नाही. टोल भरण्यासाठी वाहनधारक तासनतास ताटकळत उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. विविध ठिकाणच्या टोल नाक्यावर वाहनधारकांना फास्ट टॅग घेण्यासाठी बराच वेळ ताटकळत रहावे लागत आहे. एनएचएआयकडून नि:शुल्क फास्ट टॅग दिला जात आहे. मात्र काही वॉलेट कंपन्या व अन्य बँका यात पैसे आकारत असून केंद्र सरकारने फास्ट टॅग नि:शुल्क मिळणार असल्याचे सांगितले असताना या प्रकाराने ग्राहकांची लूट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.\nतर.. दुप्पट कर भरा\n१ डिसेंबरपासून सगळ्याच टोल नाक्यांवर फास्ट टॅगची सक्ती होणार आहे. त्यामुळे नाक्यावरील येण्या-जाण्याच्या प्रत्येकी एक मार्ग सोडून इतरत्र फास्ट टॅग असलेल्या वाहनांनाच जाण्याची सुविधा दिली जाईल. रोख रकमेसाठी केवळ एकच मार्ग असेल. लवकर जाण्याची इच्छा असलेल्या व फास्ट टॅग नसलेल्या व्यक्तीला फास्ट टॅगसाठीच्या मार्गावरून जायचे असल्यास दुप्पट पथकर मोजावे लागणार आहे.\nफास्ट टॅग म्हणजे काय\nमोबाईलमधे असणारे सिमकार्ड सदृश्य स्टिकर वा चिप प्रत्येक वाहनांच्या समोरील काचेच्या आतून चिटकवले जाईल. त्यात वाहनधारकांना विशिष्ट रकमेचे रिचार्ज करावे लागेल. बँकेशी संलग्न फास्ट टॅगमध्ये वाहनधारकाच्या थेट खात्यातून रक्कम वळती होईल. या प्रक्रियेत संबंधित वाहन टोल नाक्यावरून जात असल्यास रांगेत लागण्याची गरज नाही. तेथील कॅमेर्‍यातील सेंसरमधून स्वयंचलित पद्धतीने वाहनधारकाच्या खात्यातून कराची रक्कम कपात होईल. २४ तासाच्या आतमध्ये हा वाहन धारक परत गेल्यास पूर्वीप्रमाणे सवलत कापून परतीची कमी रक्कम कपात होईल. रांगेत थांबण्याची किंवा रोख पैसे देण्याची गरज नाही.\n*जेव्हा तुम्ही टोल नाक्यावरून जाल, तेव्हा पुढील १५ मिनटात वाहनधारकाला त्याच्या मोबाइलवर मेसेज येईल आणि ईमेल सुद्धा होईल. त्यात किती टोल आकारला गेला याची माहिती असेल.\n*फास्ट टॅग वापरणार्‍यांना सर्वात मोठा फायदा असा की, जर ते २४ तासाच्या आत त्याच टोल नाक्यावर परत आले तर त्यांना रिटर्न चार्जेस किंवा फक्त ५० टक्के चार्जेस लागतील.\n*फास्ट टॅग नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्षाकरिता ग्राह्य असणार आहे. चारचाकीसाठी ७०० रूपये (२०० रूपये सिक्युरिटी डिपॉजिट, २०० रु रिचार्ज मिळणार, १०० रु कार्ड किंमत, २०० रूपये अ‍ॅक्टिव्हेशन चार्जेस\n*गाडीची कागदपत्रे, फोटो, गाडी मालकाचे आधार कार्ड फोटो, मोबाईल नंबर, इ मेल ( असल्यास ),गाडी मालकाचे जन्म तारीख असलेले कोणतेही ओळखपत्र.\nनांदगाव ये��े आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव; नामको, नवजीवन हॉस्पिटलचे सहकार्य\nपेठ : आयुर्वेदिक तेलनिर्मितीतून उभारला ‘सोन्याचा संसार’\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपारावरच्या गप्पा | भाग -५ : पूरग्रस्तांना आधार देऊया; माणुसकीचे दर्शन घडवूया…\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर: 16 कोटींच्या कर्जाचा लफडा\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव : गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nBlog : त्र्यंबकेश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे; या मंदिराचा इतिहास जाणून घ्या\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nBreaking News, Featured, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KISHOR-PAWAR-~-AAPLI-SRUSHTI-COMBO-~-10-BOOKS/1753.aspx", "date_download": "2020-03-28T15:16:27Z", "digest": "sha1:QAPWW5VPQBQC7CZI6S4LU3FX5R5JBPRJ", "length": 12907, "nlines": 205, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "KISHOR PAWAR - AAPLI SRUSHTI COMBO - 10 BOOKS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन स��ाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-107-vacancies-sindhudurg-district-agriculture-department-maharashtra-27867", "date_download": "2020-03-28T14:59:22Z", "digest": "sha1:2RLLODXUXPED5W2SVCBXNGR4JDKQKDWA", "length": 16143, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi 107 vacancies in Sindhudurg district agriculture department Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे रिक्त\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे रिक्त\nरविवार, 16 फेब्रुवारी 2020\nसिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी तब्बल १०७ पदे रिक्त आहे. यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांची ६ पदाचा समावेश आहे. त्यामुळे न पेलवणारा भार तालुका अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. कृषी विभागातील रिक्त पदामुळे शासनाच्या विविध कृषी आणि कृषिपूरक योजना पुरविणारी यंत्रणाच कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे.\nसिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी तब्बल १०७ पदे रिक्त आहे. यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांची ६ पदाचा समावेश आहे. त्यामुळे न पेलवणारा भार तालुका अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. कृषी विभागातील रिक्त पदामुळे शासनाच्या विविध कृषी आणि कृषिपूरक योजना पुरविणारी यंत्रणाच कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे.\nजिल्ह्याचा कृषी विभाग सध्या रिक्त पदामुळे हैराण झा��ा आहे. जिल्ह्यातील १०७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधीक्षक पद देखील रिक्त आहे. याशिवाय ८ तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी दोन पदे भरलेली आहेत. रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे दिला जात असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.\nकृषी विभागाच्या विविध योजनांसह कीडरोग नियत्रंण, नियोजनबद्ध विविध पिकांची लागवड करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना मदत होत असते. जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे काजू, आंबा, पिकांसह अन्य पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असते.\nपरंतु कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार कोण हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावागावातील शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याचे काम कृषी सहाय्यक करीत असतात. परंतु जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची ५२ पदे रिक्त आहेत. तर कृषी पर्यवेक्षकांची २४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही ससेहोलपट आहे.\nसिंधुदुर्गात कृषी विभागाच्या योजनांसह चांदा ते बांदा या योजनेतून कृषी आणि कृषी संलग्न योजना राबविल्या जात आहेत.परंतु अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे ही योजना राबविण्यात देखील अडचणी येत आहेत.\nपदनाम मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पद\nजिल्हा कृषी अधीक्षक १ ० १\nतालुका कृषी अधिकारी ८ ६ २\nकृषी अधिकारी १२ १ ११\nमंडलकृषी अधिकारी १९ ६ १३\nकृषी पर्यवेक्षक ५६ ३२ २४\nकृषी सहाय्यक २४९ १९७ ५\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-zilla-parishad-by-elections-khedgaon-and-manur-gat-form-registerd/", "date_download": "2020-03-28T14:39:14Z", "digest": "sha1:Q7H5JRZIED2WUB3T77TPPLVPBEZ2RG4X", "length": 20526, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जि. प. पोटनिवडणूक : खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nजि. प. पोटनिवडणूक : खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल\nदिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या खेडगाव गटात 8 उमेद्वारांनी अर्ज दाखल केले असून भाजपचा अर्ज निर्धारीत वेळेत न आल्याने भाजपला अर्ज दाखल करता आलेला नाही. राज्याच्या राजकारणाचा प्रभाव दिंडोरी तालुक्यातही पडला असून वेळप्रसंगी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाशिवआघाडीकडून धनराज महाले हे एकमेव उमेद्वार होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.\nदिंडोरी तहसिलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत संदिप आहेर यांनी उमे��्वारांकडून अर्ज स्विकारले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केला.\nअपक्षही अर्ज त्यांनीच दाखल केला. शिवसेनेच्या वतीने धनराज महाले यांनी अर्ज दाखल केला. पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे यांनीही अर्ज दाखल केला. विजय वाघ यांनी अर्ज दाखल केला.\nसाहेबराव खराटे यांनी माकपच्या वतीने अर्ज दाखल केला. योगेश वाघ यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केला तर परशराम गांगोडे यांनी माकपच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.\nएकुण 8 उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहे. असे असले तरी ज्यांनी अर्जासोबत पक्षाचे अधिकृत तिकीट जोडले आहे तेच अर्ज छानणीत वैध ठरवले जातील.\nआज अर्ज छानणी असून त्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपचा उमेद्वारी अर्ज निर्धारीत वेळेत दाखल होऊ शकला नाही. एक मिनिटाच्या अंतरावरुन वेळ संपल्याने भाजपला अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे आता जर लढत झाली तर महाशिवआघाडी विरुध्द माकप अशी लढत होईल अथवा धनराज महाले यांना बिनविरोधही निवडून दिले जावू शकते असा अंदाज बांधला जात आहे.\nखेडगाव, मानूर आणि गोवर्धन गटात पोटनिवडणूक होत असून या निवडणूकां महाशिवआघाडीच्या वतीने एक उमेद्वार देवून लढवल्या जाणार आहे. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या निवडणूकांमध्ये लक्ष घातले आहे.\nखेडगाव गटात शिवसेनेकडे होता. मानुर व गोवर्धन गट राष्ट्रवादीकडे होता. त्यानुसारच महाशिवआघाडीने जागा वाटप केले असून मानुर व गोवर्धन गटात राष्ट्रवादीचा उमेद्वार राहिल तर खेडगाव गटात शिवसेनेचा उमेद्वार उभा राहिल अशी साधारण चर्चा आहे.\nकळवण तालुक्यातील मानुर गटात राष्ट्रवादीकडून वैष्णवी सांबळे, भाजपकडून गिंताजली पवार-गोळे, काँग्रेसकडून रंजना पवार, माकपकडून हेमलता पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे.\nए. टी. पवार घराण्यातून गिंताजली पवार या आमदार नितीन पवार, खा.डॉ.भारती पवार यांच्यानंतर राजकारणात उतरल्या आहे. गिंताजली पवार ह्या ए.टी.पवारांच्या कन्या आहेत. गिंताजली पवार व वैष्णवी साबळे यांनी अपक्षही अर्ज दाखल केले आहेत.\nना जल्लोष ना फटाके, शहरात सामसूम\nनगर टाइम्स ई-पेपर : बुधवार, 27 नोव्हेंबर 2019\nBlog : आठवणींचा वाणोळा\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nविखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुवि��ेसाठी मदतीचा हात\nनववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षेचा निर्णय 15 एप्रिल नंतर\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nविखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुविधेसाठी मदतीचा हात\nनववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षेचा निर्णय 15 एप्रिल नंतर\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/06/%E0%A5%A9-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%96/", "date_download": "2020-03-28T14:29:47Z", "digest": "sha1:R5PQSOQTRQOEPVBWWWPTFZCTGE2QWSGD", "length": 7413, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "३ इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले ७ लाख - Majha Paper", "raw_content": "\nतुरुंगाच्या आठवणीने व्याकूळ झाला, पु���्हा चोरी करून तुरुंगात परतला\n9,000 फुट ऊंचीवर बनवण्यात आले स्काय साइक्लिंग पार्क\nमिझोरममध्ये राहत आहे जगातील सर्वात मोठा परिवार\n६४ वर्षांपासून कापली नाहीत या अवलियाने नखे\nकानात हँडफ्री डिव्हाईस लावून ड्रायविंग केल्यास ५००० रु.दंड\nसरकारी रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणे आवश्यक\nइंजिनिअरिंग सोडून त्यांनी थाटले चहाचे दुकान\n५० मिनिटात ७०० कॅलरी जाळणारा मसाला भांगडा\nबाथरूम चकाचक करण्यासाठी आजमावा हे उपाय\n‘हे’ महाशय दररोज ऑफिसला विमानाने येतात\n 8 वर्षांच्या मुलाने पकडला तब्बल 314 किलोंचा शार्क मासा\n३ इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले ७ लाख\nApril 6, 2016 , 12:03 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: ऑपरेशन, शस्त्रक्रिया, हैदराबाद\nहैदराबाद – कोणालाही हेवा वाटावी अशीच ५फूट ७ इंच इतकी उंची आहे. मात्र असे असूनही आणखी ३ इंचांनी उंच होण्याचा हव्यास २२ वर्षीय तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. हैदराबादमधील निखिल रेड्डीने तब्बल ७ लाख रुपये मोजून उंच होण्यासाठी पाय कापून त्यात रॉड बसवण्याची शस्त्रक्रिया केली.\nनिखिलने करवून घेतलेली ही ऑर्थोपेडिक सर्जरी तब्बल ७ तास चालली. विशेष म्हणजे कोणी अडथळा आणू नये यासाठी त्याने आपल्या कुटुंबियांच्या नकळत ही शस्त्रक्रिया करुन घेतली. ऑपरेशन टेबलवर जाण्यापूर्वी हैदराबादमधील एका प्रसिद्ध रुग्णालयाला त्याने ४ लाख रुपये दिली आणि आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला.\nतीन दिवस मुलाचा थांगपत्ता न लागल्यामुळे निखिलच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे निखिलचा शोध लावला आणि प्रकरणाचा उलगडा झाला. रेड्डी दाम्पत्याने आपल्या परवानगीविना मुलाचे ऑपरेशन केल्याप्रकरणी हॉस्पिटलला धारेवर धरले आहे, तर मुलगा १८ वर्षांवरील असल्यामुळे पालकांची संमती आवश्यक नसल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमात���न अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/11/02/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-03-28T14:53:09Z", "digest": "sha1:PKTQKKLDWKHJFHMKDUD2LNK6FCHV4XDV", "length": 6351, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्कोडाची नवी ऑक्टिव्हिया ९ इंजिन ऑप्शनसह लाँच - Majha Paper", "raw_content": "\nगाढवाच्या दुधापासून साबण बनवणारी महिला उद्योजक, विदेशात होत आहे मोठ्या प्रमाणात मागणी\nचोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी…\nटोमॅटोच्या रसाचे सेवन – लाभ आणि नुकसान\nतुम्ही पाहिला आहे का जगातील सर्वात छोटा घोडा \nशरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता कशी ओळखाल\nकसा असावा गर्भवतीचा आहार\nप्राचीन काळी ब्रिटनमध्ये होत्या अश्याही ‘फॅशन ट्रेंड्स’ \nदेशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी जाहीर\nनिरनिराळ्या आहारपद्धतींबद्दल काय आहेत आहारतज्ञांची मते\nपुरुषांसाठी संतती प्रतिबंधाची गोळी\nसर्वाधिक वेतन घेणा-या सीईओंच्या यादीत ३ भारतीय\nव्हिडीओ : हातांद्वारे कसा पसरतो व्हायरस \nस्कोडाची नवी ऑक्टिव्हिया ९ इंजिन ऑप्शनसह लाँच\nनवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी ऑक्टिव्हियाचे २०१७ मॉडेल नुकतेच जगप्रसिद्ध वाहननिर्माता कंपनी स्कोडाने लाँच केले. ९ इंजिन ऑप्शनचे फिचर्स या नव्या कारमध्ये देण्यात आले आहे. अत्याधुनिक असलेल्या तंत्रज्ञानात कोणताही विशेष असा बदल करण्यात आलेला नाही. सध्याच्या ऑक्टिव्हियासारखी ही नवी स्कोडा ऑक्टिव्हिया बनवण्यात आली.\nया कारमध्ये फ्रंट एलईडी हेडलॅम्पस् आणि डीआरलीएस, आयत आकाराचे फॉग लॅम्पस्, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ९.२ इंच टच स्क्रीन देण्यात आले आहे. त्याचबरोबर १.८ लिटर टीएसआय आणि २.० लिटर टीडीआयसह ४ पेट्रोल आणि ५ डिझेल इंजिन देण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणार�� लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258962:2012-10-31-20-19-15&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:41:38Z", "digest": "sha1:C3BQNWAI4VDMUGTZ3J5QLOC5V7OLR46C", "length": 16576, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पूर्व किनारपट्टीला ‘नीलम’ तडाखा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> पूर्व किनारपट्टीला ‘नीलम’ तडाखा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nपूर्व किनारपट्टीला ‘नीलम’ तडाखा\nतेलवाहू जहाज समुद्रात भिरकावले दोन जण मृत्युमुखी शाळा-महाविद्यालये बंद\nसॅण्डी वादळामुळे अमेरिकेतील जनजीवन कोलमडले असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नीलम हे समुद्री चक्रीवादळ धडकले. या वादळामुळे आतापर्यंत दोन जण मृत्युमुखी पडले असून यामध्ये ‘प्रतिभा कावेरी’ या तेलवाहू जहाजातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हे तेलवाहू जहाज चक्रीवादळाच्या वेगामुळे समुद्रात भिरकावले गेले होते. या जहाजामध्ये एकूण ३७ कर्मचारी होते. तटरक्षक दलाने ताबडतोब मदतकार्य हाती घेतले असून त्यामधील १५ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाइफ बोटीच्या साह्याने या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात येत असून, दोन कर्मचाऱ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nया वादळाची तीव्रता लक्षात घेऊन दक्षिण रेल्वेनेही किनारपट्टीवरील जिल्ह्यातून जाणाऱ्या काही गाडय़ा रद्द केल्या असून उर्वरित गाडय़ांचा वेग प्रवाशांच्या सोयीसाठी कमी केला आहे. चेन्नई शहरातील १०० वृक्ष या वादळामुळे उन्मळून पडले असून वाहनचालकांना गाडय़ा चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याच्या ताज्या माहितीपत्रानुसार हे चक्रीवादळ आणखी तीव्र होत चालले असून, ते वायव्येकडे सरकत आहे. ते लवकरच उत्तर तामिळनाडू\nव आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागाला ओलांडून जाईल. या दरम्यान जोरदार वाऱ्यांचा वेग ताशी ४५ ते ११० कि.मी. राहण्याची शक्यता आहे. या वादळामुळे तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावर व पुडुचेरीत २५ से.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायलसीमा या आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्याजवळ व तामिळनाडूत अनेक ठिकाणी येत्या ४८ तासांत ताशी ९०-१०० कि.मी. वेगाने वारे वाहतील. उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी व दक्षिण आंध्र प्रदेश किनारा या ठिकाणी समुद्र खवळलेला असेल व त्यामुळे एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.दक्षता म्हणून तामिळनाडूतील कलपक्कम अणू प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_444.html", "date_download": "2020-03-28T14:29:22Z", "digest": "sha1:GL2APTX7K6VR7LGPFCAMHTE6XVGWFKJZ", "length": 5508, "nlines": 34, "source_domain": "www.idainik.com", "title": "वारकर्‍यांच्या सेवेसाठी कराडमधून जाणार १ हजार स्वयंसेवक", "raw_content": "\nवारकर्‍यांच्या सेवेसाठी कराडमधून जाणार १ हजार स्वयंसेवक\nकराड : यंदाची आषाढी वारी वारकर्‍यांना सुखकर व्हावी यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ.अतुल भोसले यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. याअंतर्गत आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात दाखल होणार्‍या 10 ते 12 लाख भाविकांना मंदिर समितीच्यावतीने 10 लाख लिटर मिनरल वॉटर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच वारकर्‍यांना फराळाचेही वाटप केले जाणार आहे.\nया सर्व कार्यासाठी आणि वारकर्‍यांच्या सेवेसाठी कराडमधून डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे 1000 हून अधिक स्वयंसेवक पंढरपूरला जाणार आहेत. कराडमधून जाणारे हे स्वयंसेवक 21 ते 23 जुलै असे तीन दिवस पंढरपूर मुक्कामी राहणार असून, वारकरी भाविकांना सेवा प्रदान करणार आहेत.पंढरपूर येथे आषाढीनिमित्त करण्यात येणार्‍या या नियोजनासाठी स्वयंसेवकांची व्यापक बैठक कृ���्णा अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात नुकतीच घेण्यात आली.\nयावेळी नामदार डॉ. अतुल भोसले यांनी मंदिर समितीच्यावतीने राबविल्या जाणार्‍या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, यात्रा कलावधीत सर्व भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी पंढरपूरात 15 ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. या स्क्रिनवरून थेट दर्शन दिले जाणार आहेत. याठिकाणी पाणीवाटप आणि फराळ वाटप केंद्र सुरू केले जाणार आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे दुर्घटना घडल्यास भाविकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंदिर समितीने भाविकांचा विमा उतरविला असून, या भविकांना 50 हजार ते 2 लाख रूपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरात दाखल झालेल्या भाविकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी सज्ज रहावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.\nया बैठकीला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, शिवाजीराव थोरात, मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव, संजय शेटे, संजय शेवाळे, अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792728", "date_download": "2020-03-28T14:04:24Z", "digest": "sha1:LAK7IJXPHEEW2RSZJXKAUHZJR6YGYNHE", "length": 5403, "nlines": 27, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोरोना : कोल्हापुरात नागरिकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सअ‍ॅप क्रमांक सुविधा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कोरोना : कोल्हापुरात नागरिकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सअ‍ॅप क्रमांक सुविधा\nकोरोना : कोल्हापुरात नागरिकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सअ‍ॅप क्रमांक सुविधा\nकोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्यती खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वेळच्या वेळी योग्य त्या सुचना देण्यात येत आहे. तर पुढेचे पाऊल म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांच्या समस्या–तक्रारीसाठी व्हाट्सअ‍ॅप क्रमांक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.\nजिल्हा प्रशासनाकडून 5 व्हाट्सअ‍ॅप क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहेत. हे क्रमांक 24 तास आणि सातही दिवस कार्यरत असतील. 93 56 71 65 63, 93 56 73 27 28, 93 56 71 33 30, 93 56 75 00 39, 93 56 71 63 00 या व्हाट्सअ‍ॅप क्रमाकांवर नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत संदेश पाठवावेत. हा संदेश खाली दिलेल्या स्वरूपात असावा.\nमात्र खोटी माहिती अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष संपर्कासाठी 1077 आणि 0231- 2659232 हे क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहेत*\nमहापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी दोन हेल्पलाईन व्हाट्सअ‍ॅप नंबर सुरु करण्यात आलेले आहेत. यावर कोरोना संदर्भातील ज्या काही तक्रारी, अडचणी, सूचना असतील त्या 9766532010 व 9766532016 या नंबरवर द्याव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.\n‘ब्रम्हाकुमारी’च्या पुस्तकातून जयसिंगपूरचा इतिहास जगभरात\nसीमाप्रश्न सोडवण्याची केंद्राची जबाबदारी- किरण ठाकूर\nडोंगरी दुर्घटनाः दोषींवर खुनाचा गुन्हा करा\nविनय कोरे करिअर अकॅडमी तात्यासाहेब कोरे चषकाचे मानकरी\nTags: कोरोना,कोल्हापूर,नागरिकांच्या समस्या-तक्रारी,व्हाट्सअ‍ॅप क्रमांक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255748:2012-10-14-08-55-41&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:50:57Z", "digest": "sha1:TMUVLEM752NGYLAKJE5TLBJIFT3MIXWH", "length": 16298, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सर्व पुराव्यांसह आरोपांना प्रत्युत्तर देणार - सलमान खुर्शिद", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> सर्व पुराव्यांसह आरोपांना प्रत्युत्तर देणार - सलमान खुर्शिद\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसर्व पुराव्यांसह आरोपांना प्रत्युत्तर देणार - सलमान खुर्शिद\nनवी दिल्ली, १४ ऑक्टोबर २०१२\nकेंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांच्या मालकीच्या 'झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्ट'मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केल्यानंतर, आपण या आरोपांना पुराव्यांसह प्रत्युत्तर देणार असल्याचे खुर्शिद म्हणाले. लंडनहून आज (रविवार) सकाळी भारतात परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खुर्शिद यांनी हे स्पष्ट केले. दरम्यान, खुर्शिद यांच्याविरोधात आज सकाळी 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'चे अरविंद केजरीवाल यांच्यासह कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर जोरदार निदर्शने केली.\nकेजरीवाल आणि एका वृत्तवाहिनीने खुर्शिद आणि त्यांची पत्नी लुईस खुर्शिद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच खुर्शिद यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nसलमान खुर्शिद यांच्या मालकीच्या ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा केजरीवाल यांनी आरोप केला आहे. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेश सरकारच्या रिपोर्टनुसार हे आरोप खरे असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचे सलमान खुर्शिद यांना पाच प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये बनावट पत्राच्या आधारे तुम्ही अपंगांचा निधी लाटला नाही का, अखिलेश सरकारचा रिपोर्ट चुकीचा आहे का, अखिलेश सरकारचा रिपोर्ट चुकीचा आहे का, ट्रस्टने सादर केलेलं पत्र बनावट नव्हतं का, ट्रस्टने सादर केलेलं पत्र बनावट नव्हतं का, उत्तर प्रदेश सरकारच्या रिपोर्टशी तुम्ही सहमत आहात का, उत्तर प्रदेश सरकारच्या रिपोर्टशी तुम्ही सहमत आहात का आणि हे सर्व आरोप सिध्द झाले तर तुम्ही राजीनामा देणार का आणि हे सर्व आरोप सिध्द झाले तर तुम्ही राजीनामा देणार का असे सवाल अरविंद केजरीवाल यांनी केले आहेत.\nदरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचा केजरीवाल यांचा मूळ उद्देश असल्याचे, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. केजरीवालांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य न��ही नसून राजकारणात आपले स्थान निर्माण करण्यासाठीच केजरीवाल यांनी हे आरोप केल्याचं ते पुढे म्हणाले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256782:2012-10-20-20-08-49&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:54:46Z", "digest": "sha1:CDE6OT4XXFBBB7XRF4TIWFAWHUKSTC3P", "length": 19089, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुंबईने मला आत्मविश्वास दिला!..-विजया मेहता", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> मुंबईने मला आत्मविश्वास दिला\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमुंबईने मला आत्मविश्वास दिला\n‘कुठल्याही ऐतिहासिक काळाचा, देशाचा, शहराचा, समाजाचा, कुटुंबाच्या आयुष्याचा दर्जा हा त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असतो, म्हणूनच काही काही पिढय़ाच अशा आत्मविश्वासपूर्ण असतात. आपण स्वतंत्र भारतात तेही मुंबईत जन्माला आलेल्या अशा आत्मविश्वासपूर्ण पिढीतील एक आहोत’, असे अभिमानाने भारलेले उद्गार प्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक विजयाबाई मेहता यांनी काढले, आणि नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवर्समधील सभागृहात ते शब्द घुमताच, पलीकडच्या सागराच्या दिशेने येणाऱ्या मुंबईच्या वाऱ्यानेही जणू आनंदाची एक मस्त गिरकी घेतली..\nरंगायनची चळवळ जिथे जन्माला आली, ती भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूट, नाटय़-साहित्यिक घडामोडींचे केंद्रबिंदू ठरलेला गिरगावातील साहित्य संघ, लोकमान्य रंगभूमी, अल्काझी, ब्रेख्त, पीटर ब्रुक, वैदिक रंगभूमी, एनसीपीएमधला प्रवेश आणि टीव्ही नामक दृक्-श्राव्य माध्यमातून केलेला कलेचा नवा आविष्कार.. ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात मुक्त चिंतन करताना विजयाबाईंच्या अनुभवाच्या पोतडीतून जणू एक काळ, एक पर्व, एक इतिहास उलगडत गेला..\nया इतिहासाची रुजुवात भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूूटमध्ये झाली होती. प्रत्येक तपानंतर काही तरी वेगळं करण्याच्या ऊर्मीतून अस्वस्थ होणाऱ्या विजयाबाईंनी या इतिहासाचा पट उलगडण्यास सुरुवात केली आणि पुन्हा एकदा त्या रंगायतनच्या दिवसांमध्ये रमून गेल्या.. पुन्हा एकदा भुलाभाईतील दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतानाचे सुख विजयाबाईंच्या डोळ्यात तर स्पष्ट उमटलेच होते, पण, ही आठवण सांगतानाचे त्यांचे, ‘आणि मी पुन्हा एकदा तरुण झाले’ हे वाक्य त्याची प्रामाणिक कबुलीही देऊन गेले. माझी कारकीर्द मुंबईने घडविली, हे उपस्थितांना सांगताना, आठवणींच्या कोशात डोकावणाऱ्या त्यांच्या डोळ्यांत मुंबईविषयीचे प्रेम आणि कृतज्ञ भावही उमटले होते..\nया कार्यक्रमात लोकसत्ता परिवारासोबत विजयाबाईंनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांमधून मुंबईतील वैचारिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराच्या इतिहासाची पाने जणू उलगडत गेली. आपल्या वैचारिक जडणघडणीत त्या काळाचा, आजूबाजूला असलेल्या वातावरणातील संस्कारांचा फार मोठा वाटा होता, असे विजयाबाईंनी सांगितले. आमची पिढीच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आली होती. त्यामुळे आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो आहोत, याचा अभिमान, राष्ट्र सेवा दलाकडून आणि वडिलांकडून मिळालेले संस्कार, भिवंडीतल्या घरामुळे मिळालेली ओळख, गांधींच्या चळवळीचे गारूड, असे वातावरण आजूबाजूला असताना संस्कार होणार नाहीत हे शक्य आहे काय, असा खणखणीत सवाल करणाऱ्या विजयाबाईंनी, मुंबईत जन्म झाल्यामुळेच आपसूकच हे संस्कार मिळत गेल्याचे मान्य केले. असे वातावरण आणि नाटय़-कलाक्षेत्रातील दिग्गजांचा सहवास व त्यातून विकसित होत गेलेल्या नाटय़जाणिवा यातूनच रंगायनसारखी चळवळ उभी राहिली. या चळवळीतील त्या दिवसांमुळे सोळाव्या-सतराव्या वर्षीच मला मुंबईत कर्मभूमी मिळाली आणि मराठीत काम करायचे हे निश्चित झाले, असे विजयाबाई म्हणाल्या, आणि अनेक तपांच्या वाटचालीची बीजेदेखील बोलकी झाली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा���च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258187:2012-10-27-21-36-45&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T14:57:35Z", "digest": "sha1:HSNQ7B32OH5PAKQTXEMUUJ2BCAYBNL3Q", "length": 19384, "nlines": 238, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राष्ट्रवादीच्या ‘मिशन मराठवाडा’ला नांदेडमध्ये सुरुंग!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राष्ट्रवादीच्या ‘मिशन मराठवाडा’ला नांदेडमध्ये सुरुंग\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हण��े सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराष्ट्रवादीच्या ‘मिशन मराठवाडा’ला नांदेडमध्ये सुरुंग\nबिनमहत्त्वाच्या पदासाठी काँग्रेसशी विनाशर्त समझोता\nराष्ट्रवादीचे ‘मिशन मराठवाडा’ येत्या रविवारी (दि. २८) विभागाच्या राजधानीत सुरू करण्याची तयारी एकीकडे सुरू असताना या पक्षाने एका राजकीय घराण्यातील सुनेला मिळणाऱ्या बिनमहत्त्वाच्या पदासाठी नांदेडमध्ये काँग्रेसशी विनाशर्त समझोता केला. त्यातून स्थानिक पदाधिकाऱ्यांची लाचारी उघड झाली, तर दुसरीकडे याच पक्षात ५ नोव्हेंबरला स्वाभिमानाच्या तोफा याच नगरीपासून ४० किलोमीटर अंतरावर धडाडणार आहेत.\nनांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपला स्वाभिमानी बाणा जपत काँग्रेसशी ‘दोन हात’ केले. पक्षाच्या स्थानिक स्टार प्रचारकांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकेचा भडिमार केला. या निवडणुकीत शेवटी काँग्रेस पक्ष भारी ठरला. राष्ट्रवादीला १० व अन्य काँग्रेस विरोधकांना ३० जागा मिळाल्याने मनपात सक्षम विरोधकांची मोट बांधण्याची संधी राष्ट्रवादीला होती. तथापि, या पक्षाच्या एका गटाने काँग्रेसला महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विनाअट पाठिंबा देत पक्षनेत्यांच्या ‘मिशन मराठवाडा’ अभियानाला नांदेडमधूनच सुरुंग लावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.\nमनपा निवडणूक काळातच अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश नक्की झाला होता. ते निवडणुकीत करिश्मा दाखवू शकले नाहीत, पण पुढच्या काळात ते काँग्रेसपुढे आव्हान निर्माण करू शकतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात असताना, तसेच त्यांचा पक्ष प्रवेश ५ नोव्हेंबरला निश्चित असताना पक्षातल्या एका गटाने जाणत्या नेत्याचा ‘स्वाभिमानी बाणा’ काँग्रेसकडे गहाण टाकल्याची चर्चा गुरुवारपासून सुरू झाली.\nराष्ट्रवादीतर्फे आधी आमदार जयप्रकाश दांडेगावकर काँग्रेस नेत्यांना भेटले, तर गुरुवारी रामनारायण काबरा व डॉ. सुनील कदम यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन त्या पक्षाच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांच्या पारडय़ात आपल्या १० मतांची भर घालण्याचा बिनशर्त व एकतर्फी सौदा केला. या बदल्यात या स्वाभिमानी पक्षाला पुढच्या काळात महिला व बालकल्याण सभापतीपद दिले जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यातून कदम घराण्याची सोय पाहण्यात आली.\nपरंतु पक्षाच्या एका गटाचा हा निर्णय माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांना अजिबात रुचला नाही. त्या कालच्या घडामोडींपासून दूर होत्या, असे त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले, तर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी काँग्रेससोबत अशी आघाडी करण्यास स्पष्ट विरोध केल्याचे सांगण्यात आले. प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी मुंबईत होते. अजित पवार व अन्य नेत्यांची वेळ घेऊन त्यांनी ५ नोव्हेंबरचा पक्षप्रवेश सोहळा निश्चित केला, तर इकडे त्यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष काँग्रेससोबत सहकार्याचा ‘हात’ पुढे करीत होते.\nवरील आघाडीची अधिकृत घोषणा संयुक्तपणे झाली नाही, पण अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या मनपासंदर्भातील भूमिकेचे अधिकृत स्वागत केल्याने आघाडी झाल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला. त्यानुसार १ नोव्हेंबरला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काँग्रेसला मतदान केले तर त्यातून पक्षाची लाचारी उघड होईल व हाच पक्ष ५ नोव्हेंबरला लोहय़ामध्ये स्वाभिमानाची गर्जना करणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28397", "date_download": "2020-03-28T14:33:32Z", "digest": "sha1:JPCDGWLHER4NPOUUKLX3UJN6YBNHPHUD", "length": 18809, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\n४३. इंद्राच्या पश्चात् ब्राह्मणांनी ब्रह्मदेवाला मोठ्या पदवीला चढविलें खरें, पण तें त्यांच्या गळीं आलें. असा जो दयामय आणि सर्वगुणसंपन्न ब्रह्मा त्याच्या सायुज्यतेला जाण्याला ब्राह्मणहि दयामय आणि सर्वांशीं समभावानें वागणारे हवेत. हें तर ब्राह्मणांना इष्ट नव्हतें; कारण दृढ होत चाललेल्या जातिभेदांमुळे त्यांना मिळालेलें वर्चस्व सोडण्याला ते तयार नव्हते; मग समभावानें वागणें कसें शक्य होणार अर्थात् लवकरच त्यांना ह्या ब्रह्मदेवाचा नाद सोडून द्यावा लागला अर्थात् लवकरच त्यांना ह्या ब्रह्मदेवाचा नाद सोडून द्यावा लागला एवढा मोठा ब्रम्हा; त्याचें तेवढें एकच मंदिर अजमीर जवळ पुष्कर येथें शिल्लक राहिलें आहे एवढा मोठा ब्रम्हा; त्याचें तेवढें एकच मंदिर अजमीर जवळ पुष्कर येथें शिल्लक राहिलें आहे दुसरें एक लहानसें मंदिर बंगाल प्रान्तांत कोठें तरी आहे असें ऐकतों. पण तें फारसें प्रसिद्ध नाहीं.\n४४. कविकुलगुरु कालिदासानें तर ह्या ब्रह्मदेवाची नुसती थट्टाच उडवली आहे. त्याच्या विक्रमोर्वशीय नाटकांत पुरूरवा उर्वशीला पाहून म्हणतो –\nअस्या: सर्गविधौ प्रजापतिरभूच्चन्द्रो नु कान्तिप्रद:\nश्रृंगारैकरस: स्वयं नु मदनो मासो नु पुष्पाकर: |\nवेदाभ्यासजड: कथं नु विषयव्यावृत्तकौतूहलो\nनिर्मातुं प्रभवेन्मनोहरमिदं रूपं पुराणो मुनि: ( अंक १ श्लोक ९ किंवा १०)\n(हिला रचण्यासाठीं कान्तिप्रद चन्द्र, अथवा श्रृंगाररसपरिपूर्ण असा स्वत: मदन, किंवा वसन्त मास प्रजापति झाला असेल काय कारण वेदाभ्यासानें ज्याची मति जड झाली आहे, विषयामध्यें ज्याला मजा वाटत नाहीं, तो पुराणा मुनि असें हें मनोहर रूप निर्माण करण्यास कसा समर्थ होईल कारण वेदाभ्यासानें ज्याची मति जड झाली आहे, विषयामध्यें ज्याला मजा वाटत नाहीं, तो पुराणा मुनि असें हें मनोहर रूप निर्माण करण्यास कसा समर्थ होईल\n४५. येथें कवीनें वैदिक ब्रह्मदेव व बुद्धसमकालीन ब्रह्मदेव ह्या दोहोंचेंहि मिश्रण केलें आहे. वेदकाळीं तो नुसता मंत्र म्हणणारा होता, व बुद्धकाळीं जगाचा कर्ता बनला. पण ब्राह्मणांच्या आणि बौद्ध श्रमणांच्या ओढाताणींत सांपडल्यामुळें बिचार्‍याला कोठेंच स्थान मिळेना, आणि अशा रीतीनें कवीला वाटेल तशी त्याची थट्टा करण्यास मुभा मिळाली \n४६. वेदांत ब्रह्म म्हणजे मंत्र. पण बुद्धकाळीं त्याचा अर्थ श्रेष्ठ असा होऊं लागला. होतां होतां जगांतील श्रेष्ठ तत्त्वाला ब्रह्म म्हणूं लागले; व त्याच दृष्टीनें तें अद्यापिहि अस्तित्वांत आहे. त्याची मात्र थट्टा झाली नाहीं.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैद��क संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराण���क संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\n���िभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/------23.html", "date_download": "2020-03-28T15:10:28Z", "digest": "sha1:FRLTDZSZ6XJQ3O2QFKYJAJXEV5Z57L2D", "length": 29291, "nlines": 863, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "मंडणगड", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ मंडणगड हे किल्ल्याच्या नावाचेच तालुक्याचं गाव. या गावाच्या मागील टेकडीवर पूर्वीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा मंडणगड किल्ला उभा आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून मंडणगडचा उल्लेख केला जातो. मंडणगड गावाच्या बस स्थानकापासून सरळ जाणारा रस्ता थेट गडमाथ्यावर जात असल्याने किल्ला सहजपणे पहाता येतो. मंडणगडाचा विस्तार ब-यापैकी मोठा असून किल्ला दोन शिखरांत विभागला आहे. समुद्रसपाटीपासून १२०० फुट उंच असणाऱ्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे २२ एकर असून गडाच्या पश्चिमेला खोल दरी आणि पायथ्याशी पाले हे गाव आहे. उजव्या बाजुच्या थोडयाशा उंच असणाऱ्या शिखरावर पाण्याच एक टाके असुन बाकी सर्वत्र झुडपे वाढली आहेत. डाव्या बाजुच्या काहीशा सपाट शिखरावर मात्र आजही किल्ल्याचे काही अवशेष तग धरून उभे आहेत. गाडी रस्त्याने गडावर प्रवेश करताच तुरळक तटबंदी आपले स्वागत करते. आत आल्यावर डावीकडे गणपतीचं जिर्णोध्दारीत मंदिर आहे. मंदिराच्या समोरच एका उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसुन येतात तर मागील बाजुस पाण्याने भरलेला एक मोठा तलाव आहे. कातळात कोरलेल्या या तळ्यात बारमाही पाणी असते. इथुन पुढे जाताना वाटेच्या डावीकडे एक कमान कोरलेला दगड असुन उजव्या बाजुस दुसरा मोठा तलाव दिसुन येतो. थोडे अजुन पुढे जाताच उजव्या बाजुस दोन कबरी दिसुन येतात. या वाटेने आपण गडाच्या उत्तर भागातील उं�� सपाटीवर येतो. या भागात गडाचे सर्वात जास्त अवशेष दिसुन येतात. या ठिकाणी किल्लेदाराच्या वाड्याचे जोते व त्यातील अर्धवट बुजलेले तळघर आढळते. या जोत्याला लागूनच एक विहीर असुन या विहिरीत बारमाही पाणी असते. विहिरीच्या पलीकडील भागात एका चौथऱ्यावर ८ फूट लांबीची एक तोफ ठेवलेली आहे. १९९४ मध्ये गडावर खोदकाम करीत असताना ही तोफ सापडली. गडाच्या या अंतर्गत भागात ढासळलेला एक बुरुज असुन गडाच्या आतील भागावर नजर ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असावा. गडावर मोठया प्रमाणावर दिसणारी उध्वस्त जोती व दोन मोठे तलाव यावरून गड नांदत असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. गडाच्या या पूर्व टोकाला उध्वस्त तटबंदी आणि काही कोरीव दगड अस्ताव्यस्त विखुरलेले दिसुन येतात. गडाची तटबंदी आजही काही ठिकाणी शिल्लक आहे. या सपाटीवरून परत येताना तळ्याच्या पुढे व बंद पडलेल्या शाळेच्या मागील बाजुस एक समाधी व धान्याचे कोठार आढळते. गडावरुन स्वच्छ वातावरणात सावित्री नदीचे पात्र, रायगड व वरंधा घाट परिसर दिसतो. संपूर्ण किल्ला व्यवस्थित भटकायला दोन तास लागतात. प्राचिनकाळी छोट्या गलबतांमधून व्यापार चालत असे. अशी गलबते नदीतून खोलवर आत आणता येत. समुद्राच्या तुलनेत नदीचे पाणी स्थिर असल्यामुळे नदीच्या काठावरुन मालाची चढ उतार करणे सोपे जात असे. सावित्री नदी बाणकोट जवळ समुद्राला मिळते. त्यामुळे प्राचिन काळी या नदीतून परदेशांशी व्यापार चालत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी १२व्या शतकात कोल्हापूर प्रांतावर राज्य करणारा राजा भोज याच्या कारकिर्दीत बाणकोट व मंडणगड या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर विजापुरच्या आदिलशाही काळात या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६६१ साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदारच्या ताब्यात होता. शिवाजीराजे पन्हाळ्यात अडकुन पडले असता याच दळवींनी विशाळगडाला वेढा दिला होता. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव करून महाराज दाभोळकडे निघाले असता शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवीं मंडणगड व आपली जहागिरी सोडून शृंगारपूरला पळून गेला व महाराजांना न लढताच हा किल्ला मिळाला. नंतर काही काळ हा किल्ला सिध्दी व नंतर आंग्य्रांकडे होता. इ.स.१८१८ मध्ये कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा ब्रिटिशांकडे गेला. ���ंडणगड हे तालुक्याचे ठिकाण किल्ल्यापासून ४ कि.मी.वर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या अलिकडील टोळ फाट्यावरुन आंबेत-म्हाप्रळ मार्गे मंडणगडला जाता येते. --------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/ssc-result-of-2019-declared/", "date_download": "2020-03-28T14:07:47Z", "digest": "sha1:AGDQB45E4CT6UFRVMFROAVTPTZCMDAS4", "length": 8298, "nlines": 156, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates SSC चा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nSSC चा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी\nSSC चा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ७७.१० % लागलाय. शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केलाय.यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८८.३८ % लागलाय. तर मुंबईचा निकाल ७७.४ % निकाल लागलाय. १७९४ शाळांचा निकाल १०० % लागलाय.\nया नऊ मंडळामार्फत दहावीच्या परीक्षा घेण्यात आले होत्या. राज्यात १६ लाख ३९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे, तर नागपूरचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.\nआज दहावीचा निकाल कसा पाहाल\nPrevious पंतप्रधान मोदींची गुरूवायूर मंदिरात पूजा\nNext ‘प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, म.रे.विरोधात प्रवासी संघटना आक्रमक\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/news/8", "date_download": "2020-03-28T16:06:40Z", "digest": "sha1:HDH2HHIHB62TQHX2CIVCH4M42I7QLCTE", "length": 26793, "nlines": 352, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "रामदास आठवले News: Latest रामदास आठवले News & Updates on रामदास आठवले | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nभारतीय असल्याचा विसर पडू देऊ नका\nम टा प्रतिनिधी, पिंपरी 'जात, धर्म, भाषा आणि वंशापेक्षा देश मोठा असून, आपण सर्वप्रथम आणि शेवटीही भारतीय आहोत...\nभीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करील\nम टा प्रतिनिधी, मुंबईदादरच्या चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करून अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल...\nरात्री दहानंतरही रामदास आठवले यांचे जाहीर सभेत भाषणम टा...\nयेत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, याबाबत सोमवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही सकारात्मक सूर उमटले. भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे सम��ते.\n'रिपाइं'चा आमदार निवडून आणणारच’\nम टा प्रतिनिधी, पुणे'आगामी विधानसभेसाठी पुण्यात 'रिपाइं'ने तीन जागांची मागणी केली असून, पक्षाध्यक्ष रामदास आठवले त्याबाबत निर्णय घेतील...\n'सत्ता हवी राज्याच्या विकासासाठी'\n- उद्धव ठाकरेंकडून मोदींची मुक्तकंठाने स्तुती- मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणेम टा...\nइव्हीएमच काय, बॅलेटमध्येही जिंकूः आठवले\n'मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान जिंकले तेव्हा इव्हीएम खराब नव्हते. मोदी जिंकले म्हणून इव्हीएमविरुद्ध ओरड केली जात आहे. परंतु, इव्हीएमच काय बॅलेटवरही निवडणुका जिंकून दाखविता येईल,' असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.\nसंविधान बदलणाऱ्यांचा सत्यानाश होईल\nम टा विशेष प्रतिनिधी,नागपूर'आपण मंत्रिपदासाठी भाजपसोबत गेलो नाही किमान कार्यक्रम होता, म्हणून सहभागी झालो समाजाला सत्तेत वाटा हवा आहे...\nआठवले यांना १० जागा हव्यात\nरिपाइं आठवले गटाचा आज मेळावा\nआठवलेंना हव्यात १० जागा\nकोश्यारी यांनी घेतली मराठीतून शपथ\nयावेळी विधानसभेत चार ते पाच रिपब्लिकन चेहरे\nरिपाइंचे ४ ते ५ आमदार निवडून आणूः फडणवीस\nमहाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार पुन्हा विराजमान होणार ही काळ्या दगडावरची रेघ असून, आगामी विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आलेले असतील. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपचीच असेल असे निसंदिग्ध आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वरळी येथे आठवले गटाच्या मेळाव्यात दिले.\nआठवले गटाचा वरळीत मेळावा\nथोडक्यातमुंबईः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या गटाने तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवार, ५ सप्टेंबरला वरळीतील सरदार ...\nआठवले गटाचा वरळीत मेळावा\nरिपाइंचा कार्यकर्ता मेळावारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले) मुंबई प्रदेश मेळावा ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता वरळीतील हाजी अली दर्ग्यासमोर ...\nआठवले गट पुन्हा आणणार विदर्भाचा ठराव\nकेंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा सहकारी गट रिपाइं(आठवले) एकदा पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत ठराव आणणार आहे. शुक्रवार, ६ सप्टेंबरला देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात हा ठराव मांडण्यात येईल. भाजप सध्या विदर्भाच्या मुद्यापासून दूर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर,\n‘रिपाइं’चा दहा जागांवर दावा\nम टा वृत्तसेवा, पंचवटीआगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) भारतीय जनता पक्षाबरोबरच राहणार आहे...\nछगन भुजबळांनी रिपाइंत यावे: रामदास आठवले\nज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना शिवसेना पक्षात घ्यायला तयार नसेल तर त्यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षात यावे. त्यांच्यासारखा ओबीसींचा नेता आमच्याकडे आला तर पक्षाचा चेहरा मोहरा बदलून जाईल, अशी ऑफर रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.\nआठ जागांसाठी १०३ अर्ज\nछावा संघटनेचा उद्या मेळावा\nजनतेच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी छावा मराठा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा शुक्रवारी (दि...\nभाजपची सेनेला शह देण्यासाठी रणनिती\nविधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला जेमतेम १०० ते ११५ जागा देऊन इतर जागा भाजप आणि मित्रपक्षांच्या पदरात अलगद पडतील अशी रणनिती तर भाजपने आखली आहेच. शिवाय एवढ्या कमी जागा घ्यायला शिवसेना तयार न झाल्यास विधानभेच्या सर्व जागा शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भाजपने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nआंबेडकर स्मारकाचा दर्जा रद्द होऊ देणार नाहीः रामदास आठवले\nलंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारतर्फे खरेदी करून तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे.\n'रासप'ला हव्यात १६ जागा\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या शहराध्यक्षपदी अशोक शिरोळे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे...\nम टा प्रतिनिधी, पुणे'आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे...\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबई��रांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%AB", "date_download": "2020-03-28T16:20:35Z", "digest": "sha1:Q4T5C5OEPQODOHOQBVSSWPPSQWLLOABV", "length": 7485, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद कैफ - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म १ डिसेंबर, १९८० (1980-12-01) (वय: ३९)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nक.सा. पदार्पण २ मार्च २०००: वि दक्षिण आफ्रिका\nशेवटचा क.सा. ३० जून २००६: वि वेस्ट ईंडीझ\nआं.ए.सा. पदार्पण २८ जानेवारी २००२: वि इंग्लंड\nशेवटचा आं.ए.सा. २९ नोव्हेंबर २००६: वि दक्षिण आफ्रिका\n२०१० किंग्स XI पंजाब\n२०११–सद्य बंगलोर रॉयल चॅलेंजर्स\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. टि२०\nसामने १३ १२५ १२९ ४९\nधावा ६२४ २७५३ ७५८१ ७२३\nफलंदाजीची सरासरी ३२.८४ ३२.०१ ४१.८८ २०.६५\nशतके/अर्धशतके १/३ २/१७ १५/४५ ०/४\nसर्वोच्च धावसंख्या १४८* १११* २०२* ६८\nचेंडू १८ – १४७२ –\nबळी – – २० –\nगोलंदाजीची सरासरी – – ३५.४५ –\nएका डावात ५ बळी – – – –\nएका सामन्यात १० बळी – n/a – –\nसर्वोत्तम गोलंदाजी – – ३/४ –\nझेल/यष्टीचीत १४/० ५५/० ११६/० २३/०\n९ ऑक्टोबर, इ.स. २०११\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स – सद्य संघ\n२ कैफ • ३ पुजारा • ९ कार्थिक • १२ पोमर्सबाच • १४ अगरवाल • १८ कोहली • ३२ तिवारी • -- रोसोव • -- झोल • ११ व्हेट्टोरी • ४ मॅकडोनाल्ड • ७ पठा • २३ दिलशान • ३३३ गेल • -- भटकल • -- नायर • -- थिगराजन • १७ डी व्हिलियर्स • -- गौतम • १ पटेल • ५ रहमान • ८ मोहम्मद • २५ मिथुन • ३४ खान • ३७ अरविंद • ६३ नेन्स • ६७ लँगेवेल्ड्ट • ८०० मुरलीधरन • -- अपन्ना • -- काझि • -- निनान • -- मोरे • प्रशिक्षक जेनिंग्स\nइ.स. १९८० मधील जन्म\nइ.स. १९८० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स सद्य खेळाडू\nराजस्थान रॉयल्स माजी खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/solving-answer-sheets-teacher-crime-news-four-crime-akp-94-2088557/", "date_download": "2020-03-28T15:10:23Z", "digest": "sha1:BW574SXSZ7QHB7RGIEJMQTVHPGB2PVSB", "length": 14222, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Solving Answer Sheets Teacher crime news Four Crime akp 94 | शिक्षकांच्या मदतीने उत्तरपत्रिका सोडविण्याचा प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nशिक्षकांच्या मदतीने उत्तरपत्रिका सोडविण्याचा प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा\nशिक्षकांच्या मदतीने उत्तरपत्रिका सोडविण्याचा प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा\nमंगळवारी रात्री उशिरापर्यंत एका केंद्र प्रमुखासह चार शिक्षकांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nऔरंगाबाद : बारावीच्या इंग्रजी विषयाला येथील छावणी परिसरातील एका मुलाला चक्क उत्तरपत्रिकाच शिक्षकांच्या मदतीने सोडवून देत असल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास वाळूज परिसरातील शेणपुंजी येथील गजानन ज्युनिअर महाविद्यालयात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एका केंद्र प्रमुखासह चार शिक्षकांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकेंद्रप्रमुख रत्नमाला कदम, शिक्षक शरणाप्पा साधु रक्षाळकर, कल्याण रघुनाथ कुळकर्णी, ललेश हिलाल महाजन, अक्षय प्रकाश आरके यांच्याविरुद्ध उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.\nगजानन महाविद्यालयात एका गैरहजर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका घेऊन त्यावर प्रश्नपत्रिकेवरील उत्तरे शिक्षकांच्या मदतीने ल���हून देण्यात येत असल्याचे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी धनवटे व विशेष पोलीस अधिकारी संजय निमोने यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलीस निरीक्षक सावंत, शिक्षणाधिकारी (मा.) बी. बी. चव्हाण यांना माहिती दिली. या प्रकरणाची पडताळणी पोलीस उपनिरीक्षक प्रिया फड यांनी रांजणगाव ग्रामपंचायतीच्या दोन कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नियुक्त करून केली. या नंतर शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांना घटनास्थळी पाठवून माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये यासाठी काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना ओवाळण्यात आले.\nपहिल्याच दिवशी ८२ गैरप्रकारांची नोंद\nराज्य मंडळाकडून परीक्षेत गैरप्रकार न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलेले असूनही राज्यभरात पहिल्याच दिवशी ८२ गैरप्रकारांची नोंद झाली. नऊ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक ३४ गैरप्रकार लातूर विभागीय मंडळात नोंदवले गेले आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागीय मंडळात १८ गैरप्रकार झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट, मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\n\"प्रत्यक्षात देव पाहिला नाही पण उद्धव ठाकरे यांच्या रुपाने देव भेटला\"\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nटेलीमेडिसीनची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\n‘एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट वेतन द्या’\nमानसोपचार तज्ज्ञांकडून दूरध्वनीद्वारे विनामूल्य समुपदेशन\nसाखर मुबलक, पण निर्बंधामुळे टंचाईची शक्यता\nवाहतूक बंद असताना टोलबंदी कशाला\nभाजपच्या वतीने दररोज २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य, भोजन\nगाडय़ा जमा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश\nराज्यातील सर्व अपंगांना एक महिन्याचे अन्नधान, आरोग्य साहित्य घरपोच करणार\n2 भूगर्भातील पाणीपातळीची घट भरून निघाली\n3 नवीन पाणीपुरवठा योजनेत नळांना मीटर\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\n गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट, मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/------66.html", "date_download": "2020-03-28T15:31:14Z", "digest": "sha1:5QCPFJDVUS6R6FBPXCAAVMQPFN5HH2UX", "length": 32438, "nlines": 1059, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तांदुळवाडी", "raw_content": "\nरायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात कोंढवी हे प्राचिन गाव आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा,विरगळ,कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. कोंढवी गावाच्या पश्चिमेला घाटमाथ्यावरील सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट असुन कोंढवी- देवपूर दरम्यान एक लहानसा घाटमार्ग या मुख्य घाटमार्गाला मिळतो. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. कोंढवी किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर गाठावे. पोलादपूरहून खेड चिपळूणकडे जाताना कशेडी घाटात ६ कि.मी. अंतरावर कोंढवी फाटा आहे. या फाट्यापासून तळ्याची वाडी उर्फ कोंढवी गाव ४ कि.मी. अंतरावर आहे. गावात शिरल्यावर उजव्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. गडाची तटबंदी व दरवाजा नष्ट झाले असुन या रस्त्याने आपण गडमाथ्यावर असलेल्या आठगाव भैरवनाथ या मंदिराकडे पोहोचतो. किल्ल्याची उंची समुदसपाटीपासून ७९० फुट आहे. साधारण गोलाकार आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाचा परीसर ५ एकरमध्ये सामावला आहे. मंदिराच्या आवारात जुन्या मंदिराचे कोरीव व घडीव दगड पडलेले आहेत. भैरव मंदिराचा नव्याने जिर्णोध्दार केलेला असुन मंदिराच्या गाभाऱ्यात भैरोबा व भैरी देवीच्या पाषाणात कोरलेल्या मुर्ती व एक महिषासुर मर्दिनीची मुर्ती पहायला मिळते. या डोंगराच्या पंचक्रोशीत कोंढवी, फणसकोंड, गांजवणे, खडपी, धामणदेवी, चोळई, खडकवणा व गोलदरा अशी आठ गावे असून या गावांचे हे श्रध्दास्थान असल्याने हे मंदिर आठगाव भैरवनाथ म्हणुन ओळखले जाते. गावातुन चालत येण्यासाठी मंदीरासमोरच पाऊलवाट आहे. मंदिराच्या मागील भागात साचपाण्याचे एक लहान टाके आहे पण त्यात डिसेंबरपर्यंत पाणी असते. टाक्याच्या पुढील भागात उतारावर ढासळलेल्या तटबंदीचे दगड दिसुन येतात. मंदिराच्या उजव्या बाजुस जुन्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेली एक खोली असुन त्यात नवनाथांच्या मुर्ती ठेवल्या आहेत. या खोलीच्या मागील बाजूस ४ X २ फूट आकाराचे शिल्प आहे पण ते नेमके कशाचे आहे ते कळत नाही. या शिल्पापुढे काही अंतरावर दोन भग्न वास्तुंचे अवशेष पाहायला मिळतात. शिल्प पाहुन डांबरी रस्त्यावर येऊन काही अंतर चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजुला एका चौथऱ्यावर हनुमानाची मुर्ती पहायला मिळते. या चौथऱ्याच्या उजव्या बाजुस गाळाने भरलेला तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी दगडात बांधलेल्या १६ पायऱ्या पहायला मिळतात. गडावरील इतर अवशेष नष्ट झाल्याने इथेच आपली गडफेरी पूर्ण होते. मंदिरासमोरून रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे किल्ले नजरेस पडतात. गड पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. आदिलशाही काळात कोंढवी हा परगणा असुन कोंढवी किल्ल्यावरूनच या परगण्याचा कारभार चालत असे. पोलादजंग हा कोंढवी गडाचा किल्लेदार होता. पोलादजंगची पोलादपुर गावात कबर असुन त्याच्या नावानेच या गावाला पोलादपुर नाव पडल्याचे सांगण्यात येते. शिवकाळात हा प्रदेश जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. इ.स.१७७८-७९ मध्ये रायगड मधील २४४ गावे कोंढवी महाड बिरवाडी तुडील विन्हेरे व वाळण अशा सहा परगण्यात विभागली होती. यातील परगणा कोंढवी मधील उमरठ ढवळे खोपडी दांदके हि चार गावे पंतप्रतिनिधीच्या ताब्यात होती.----------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_497.html", "date_download": "2020-03-28T14:07:50Z", "digest": "sha1:AGFMSGXJST7SXCSDNAW3ZJRYLUEQZJHG", "length": 6679, "nlines": 35, "source_domain": "www.idainik.com", "title": "नगरपरिषद शाळेच्या सभागृहाचे रूपडे पालटले", "raw_content": "\nनगरपरिषद शाळेच्या सभागृहाचे रूपडे पालटले\nराड : नगरपरिषद शाळांचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत चालल्यामुळे पालकांचाही शाळांकडे ओढा वाढत असल्याचे दिसते. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, यांचे कष्ट प्रेरणादायी आहेतच पण त्यांना समाजातून मिळणारी दातृत्वाची साथ अनमोल अशीच आहे. कराड शहरातील उद्योजक संदीप पवार यांच्या दातृत्वामुळे येथील 9 नं. शाळेच्या सभागृहाचे रूपडेच पालटून गेले आहे. त्याला स्व. पी. डी. पाटील साहेब सभागृह असे नाव देण्यात आले असून गुरूवारी मान्यवरांच्या हस्ते त्याचा शुभारंभही झाला.\nशहरातील अनेक दातृत्वांनी केलेल्या मदतीमुळे सर्व सुविधांनीयुक्त अशी शाळा बनली आहे. रंगरंगोटी केलेल्या भिंती आता बोलक्या झाल्या आहेत. त्याच पद्धतीने गणित व इंग्रजीचे स्वतंत्र कक्ष, मुलांना वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती व्हावी व त्यांनी वाचन करावे यासाठी सुसज्ज ग्रंथालय, प्रोजेक्टद्वारे डिजिटल क्लासरूम, मनोरंजक खेळणी, आकर्षक वर्गरचना, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच आदी सुविधा या लोकसहभागातूनच करण्यात आल्या आहेत. त्याला पालिकेचेही आर्थिक सहाय्य मिळाले आहे. परंतु जास्तीत जास्त मदत ही दानवीरांकडून मिळाली आहे.\nमुख्याध्यापक अरविंद पाटील व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी शाळेचा चौफेर विकास व्हावा यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. शाळेत शिक्षकांची मंजूर पदे ही 17 असताना फक्त 7 महिला शिक्षिकांच्या मदतीने शाळेचे कामकाज सुरू आहे. शिक्षकांवर कामाचा बोजा वाढत असतानाही कोणतीही तक्रार न करता शाळेच्या विकाासासाठी अहोरात्र झटताना त्या दिसतात. या सर्वांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून शाळेत असणारी अवघी 250 विद्यार्थ्यांची संख्या आता 600 वर पोहोचली आहे.\nशाळेत सर्व सुविधा झाल्या परंतु शाळांचे उपक्रम घेण्यासाठी असणारे शाळेचे सभागृह हे जुन्याच स्वरूपाचे होते. त्याचेही नुतनीकरण करावे अशी मुख्याध्यापक अरविंद पाटील यांची इच्छा होती. परंतु त्यासाठी त्यांना अपेक्षित मदत मिळत नव्हती. अद्ययावत सभागृहाची संकल्पना त्यांनी शहरातील उद्योजक संदीप पवार यांच्याकडे मांडली. पवार यांनी कसलाही विचार न करता नुतनीकरणासाठी मदत करण्याचे मान्य केले. या सभागृहासाठी एकूण 3 लाख रूपयांचा खर्च आला. त्यात रंगरंगोटी, आकर्षक पडदे, फॅन, पीओपी, फरशीवर कारपेट बसवण्यात आले आहे. एकूणच या सभागृहाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले असून त्याचे रूपडे पालटले आहे.\nया अद्ययावत सभागृहाला. स्व. पी. डी. पाटील साहेब यांचे नाव देण्यात आले आहे. गुरूवारी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरसेविका अरूणा पाटील, गजेंद्र कांबळे, उद्येाजक संदीप पवार, शिक्षक �� पालक उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/delhi-high-court-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T15:41:22Z", "digest": "sha1:Z4HNT2EGJIBZ4HPQ57R5SRAW4QS6JQDP", "length": 4326, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nदिल्ली उच्च न्यायालय भरती २०२०\nDelhi High Court Recruitment 2020 : दिल्ली उच्च न्यायालय येथे कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदाच्या एकूण १३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/india-white-washed-new-zealand-in-t20i-series-clean-sweeps-for-india-away-from-home/articleshow/73872947.cms", "date_download": "2020-03-28T16:28:39Z", "digest": "sha1:HH72YAIEZQTQ5Y7PQJHZSRHBU6JONSBF", "length": 13568, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india white wash new zealand : कोणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं! - india white washed new zealand in t20i series clean sweeps for india away from home | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकोणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं\nभारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हाइट वॉश दिला. रविवारी माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवला. या विजयासह विराट कोहली आणि कंपनीची २०२० मधील विजयाची मालिका कायम राहिली.\nकोणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं\nमाउंट माउंगनुई: भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हाइट वॉश दिला. रविवारी माउंट माउंगनुई येथील बे ओव्���ल मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवला. या विजयासह विराट कोहली आणि कंपनीची २०२० मधील विजयाची मालिका कायम राहिली.\nभारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मालिकेतील दोन सामने तर सुपर ओव्हरमध्ये गेले. पण तरीही न्यूझीलंडला विजय मिळवता आला नाही. दोन्ही वेळा भारताने बाजी मारली. भारतीय संघाने दोनपेक्षा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत व्हाइट वॉश देण्याची ही तिसरी वेळ आहे.\nवाचा- Video:सुपर फिल्डिंग; ६ धावांच्या झाल्या २ धावा\nभारतीय संघाने याआधी महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिला होता. ऑस्ट्रेलिविरुद्धच्या मालिकेत भारताने पहिला सामना ३७ धावांनी, दुसरा सामना २७ धावांनी तर तिसरा सामना ७ विकेटनी जिंकला होता.\nवाचा- रोहितचा नवा विक्रम; विराटला मागे टाकले\nत्यानंतर २०१९मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-०ने जिंकली होती. ही मालिका अमेरिका आणि वेस्ट इंडिज अशा दोन देशांमध्ये खेळवण्यात आली होती.\nआंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्यांदा एखाद्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असा विजय मिळवला. या मालिकेआधी दोन्ही संघांमध्ये ११ सामने झाले होते. त्यापैकी ८ न्यूझीलंडने जिंकले होते. आता या मालिकेनंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी ८ विजय झाले आहेत.\nवाचा- पंतला का संधी दिली जात नाही\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता ५ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० मालिकेतील शानदार कामगिरी पुन्हा वनडेत देखील करण्यास विराट आणि कंपनी उत्सुक असेल.\nवाचा- ज्युनिअर्सची कमाल; एकाचे द्विशतक तर दोघांचे शतक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nअमित शहांच्या मुलाच्या अडचणीत वाढ\nआधी टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आता करोनाविरुद्ध लढतोय\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nसुरेश रैनाला पुत्ररत्न, दुसऱ्यांदा झाला बाबा\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\n���रोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं गाणं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकोणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं\nVideo संजूची सुपर फिल्डिंग; ६ धावांच्या झाल्या २ धावा\nभारताचा ऐतिहासिक मालिका विजय; न्यूझीलंडला व्हाईटवॉश\nहिटमॅन रोहितचा आणखी एक विक्रम; विराटला मागे टाकले\nपंतला का संधी दिली जात नाही ही आहेत कारणं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/mahatma-gandhi-quotes-in-marathi/videoshow/66037526.cms", "date_download": "2020-03-28T16:17:47Z", "digest": "sha1:GC6ERLLCU5YFW7AKOSIWW35IGFX4CCZJ", "length": 7325, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mahatma gandhi quotes in marathi - महात्मा गांधी यांचे विचार...काल, आज आणि उद्या..., Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nमहात्मा गांधी यांचे विचार...काल, आज आणि उद्या...Oct 02, 2018, 02:40 PM IST\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळातही टिकून आहे. जाणून घेऊया महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार...\nकरोना- हास्य जत्रेची टीम म्हणते, 'आम्हाला काही फरक पडत नाही\nमाशांमुळं होऊ शकतो करोनाचा फैलाव पाहा काय सांगतायेत अमिताभ बच्चन\nजमावबंदी असतानाही नमाज पठणासाठी गर्दी\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्णी- मोने\nकरोना व्हायरस: तुम्ही घराबाहेर पडला नाहीत तर काय होईल\nमालेगावमध्ये एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nअन् शरद पवारांनी मांडला बुद्धिबळाचा डाव\nआनंद शिंदे यांचं करोनावरील गाणं ऐकलंत का\nकेंद��र सरकारचं मोठं पॅकेज; कोणाला काय मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5", "date_download": "2020-03-28T16:03:37Z", "digest": "sha1:2IGTPL4YEETOZ3XLMPHG4Z6COP7JIXA3", "length": 45209, "nlines": 282, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एकनाथ - विकिपीडिया", "raw_content": "\n(संत एकनाथ या पानावरून पुनर्निर्देशित)\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nइ.स. १५३३ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान)\nसंत एकनाथ मंदिर, पैठण\n३ एकनाथांचे कार्य व लेखन\n४ हे सुद्धा पहा\nसर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.\nएकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.\nनाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.\nकवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.\nसंत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.\nअनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांनींच लिह��ली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.\nअनेक रचना. अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथ यांनी केले.\nफाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.\nएकनाथांचे कार्य व लेखन[संपादन]\nएकनाथी भागवत: भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका\nभावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)\nसमाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना.\nसंत एकनाथमहाराज कृत हरिपाठ - एकूण २५ अभंग\nज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.\nसंत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधिस्थळाचा शोध\nएकनाथ, त्यांचे कार्य आणि त्यांची ग्रंथरचना यांवर अनेक पुस्तके लिहिली गेली, आणि अजूनही लिहिली जात असतात. त्यांतली काही ही आहेत :\nएकनाथ गाथा (संपादन साखरे महाराज)\nश्री एकनाथ : परंपरा आणि प्रभाव (डॉ.र.बा. मंचरकर)\nभागवतोत्तम संत एकनाथ - (शंकर दामोदर पेंडसे)\nलोकनाथ (कादंबरी, लेखक - राजीव पुरुषोत्तम पटेल)\nसंत एकनाथ (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)\nसंत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)\nसंतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)\nमराठीचे मानदंड संत एकनाथ महाराज\nएकनाथांची ’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळावरची गीते\nभगवद्गीता • भागवत पुराण • ज्ञानेश्वरी • तुकारामाची गाथा • एकनाथी भागवत • भावार्थ रामायण • अमृतानुभव\nज्ञानेश्वर • निवृत्तिनाथ • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • बंका •निळोबा •चैतन्य महाराज देगलूरकर\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचै���न्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्ना�� रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्ण���ास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍���ातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nइ.स. १५३३ मधील जन्म\nइ.स. १६०० मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०२० रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/07/blog-post_9269.html", "date_download": "2020-03-28T15:50:22Z", "digest": "sha1:UUCHW4DUIMPVUKBX6DEZNAXJY3J4GEPP", "length": 10826, "nlines": 49, "source_domain": "www.berkya.com", "title": "त्रिकुटामुळेच अरूण खोरेंचा राजीनामा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यात्रिकुटामुळेच अरूण खोरेंचा राजीनामा\nत्रिकुटामुळेच अरूण खोरेंचा राजीनामा\nबेरक्या उर्फ नारद - ९:४२ म.पू.\nपुणे - पद्मश्रींच्या पुणे कार्यालयात गेल्या महिनाभरात एकाहून एक मोठे फटाके उडत आहेत. त्यामुळे वरपासून खालपर्यंत अत्यंत अस्वस्थता आणि गढूळ वातावरण आहे. पुढारीतील कामकाजाला आणि नंदू,- संजू-अंजू या त्रिकुटाच्या राजकारणाला वैतागून संपादक अरुण खोरेंनी अखेर रामराम ठोकला. नेहमीप्रमाणे कोणत्याही नव्या माणसाला टिकू न देता आपले स्थान बळकट करण्याच्या नंदू , संजू आणि अंजू मॅडमच्या कारस्थानांनी खोरे कमालीचे त्रस्त झाले होते. त्यामुळे सकाळ, लोकसत्ता,लोकमत अशा परंपरेतून आलेल्या आणि श्रेष्ठ संपादकांसमवेत काम केलेल्या खोरेंनी अखेर राजीनामा दिला. दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने संजय आवटे यांना पायउतार व्हावे लागले होते.अत्यंत अभ्यासू व दर्जेदार लिखाण करणारे संजय आवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर पद्मश्रींनी नंदु आणि संजुला चांगलेच फैलावर घेतले होते.\n.पुणे कार्यालयातील या नेहमीच्या प्रकारांनी पद्मश्री आणि विशेषत: योगेशदादा कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या ��र्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/vhp", "date_download": "2020-03-28T15:09:53Z", "digest": "sha1:T7LHKGSIXI4UKP2HB35C6NMWT6UUNFYR", "length": 21069, "nlines": 238, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "विश्व हिंदु परिषद - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > विश्व हिंदु परिषद\nराममंदिराचे सरकारीकरण न होता ते साधू-संत यांच्याकडे राहावे \nश्रीराम हे राष्ट्रपुरुष असून रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिर हे सरकारी मंदिर न होता हिंदु समाज आणि साधू-संत यांच्याकडे राहिले पाहिजे. Read more »\nअयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही धन गोळा करत नाही : विश्‍व हिंदु परिषद\nअयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारे धन गोळा करणे चालू नाही, असे स्पष्टीकरण विश्‍व हिंदु परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे. Read more »\nराममंदिरानंतर आता ‘घरवापसी’चे अभियान पुन्हा चालू करणार \nराममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्‍व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे. Read more »\nराममंदिराविषयीचा आराखडा आणि न्यासाचे स्वरूप यांविषयी तडजोड करणार नाही : विहिंपची चेतावणी\nराममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे विश्‍व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी म्हटले आहे. Read more »\nकमलेश तिवारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाणे अपर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nकमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांचे हिंदु समाजाच्या प्रती योगदान प्रेरणादायी आहे. हिंदू���च्या नेत्यांची वेचून हत्या करण्यात येणे हे हिंदु समाजाला असुरक्षित करण्याचे षड्यंत्र आहे. Read more »\nकमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध\nहिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. Read more »\nहिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंचे धर्मांतर करणारी एल्.आय.सी.ची महिला एजंट पोलिसांच्या कह्यात\nविमा उतरवण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या एल्.आय.सी.च्या सरोज या एजंटला पोलिसांनी कह्यात घेतले. हिंदूंच्या सतर्कतेमुळे तिच्या कारवाया उघड झाल्या. विमा उतरवण्याच्या बहाण्याने ती लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत होती. Read more »\nसुंदरनगर (हिमाचल प्रदेश) येथे विहिंपने प्रशासनाच्या माध्यमातून ख्रिस्ती मिशनरींची प्रार्थनासभा रोखली\nया वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमवेत वादही झाला. या वेळी नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन ख्रिस्ती मिशनरींकडे प्रार्थनासभेची अनुमती नसल्याचे पाहून पोलिसांच्या साहाय्याने ही सभा बंद पाडली. Read more »\nचेन्नई येथे अवैधरित्या उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदु संघटनांकडून तक्रार\nचेन्नईच्या पुरसवक्कम् जिल्ह्यातील ‘रब्बानिया अरेबिक कॉलेज’ च्या आवारात एक मशीद अवैधरित्या उभारण्यात आली आहे. Read more »\nवीर सावरकर यांच्या स्मारकांची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करा : हिंदु महासभेची पोलीस ठाण्यात तक्रार\nस्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या स्मारकांची विटंबना करणार्‍यांवर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करा, अशा मागणीची तक्रार हिंदु महासभेच्या वतीने राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक एन्.के. घोगरे यांच्याकडे २४ ऑगस्ट या दिवशी देण्यात आली. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792450", "date_download": "2020-03-28T15:13:47Z", "digest": "sha1:X7Q5LS2LCI4XFUISPANIIWFJIIZHT7GC", "length": 4670, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर शंभर प्रवासी अडकले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर शंभर प्रवासी अडकले\nमडगाव कोकण रेल्वे स्थानकावर शंभर प्रवासी अडकले\nगोवा पाहण्यासाठी गोव्यात आलेले सुमारे शंभर प्रवासी मडगाव कोंकण रेल्वे स्थानकावर अडकून पडले आहेत. सद्या रेलगाडय़ा पूर्णपणे बंद असल्याने, त्यांना माघारी जाणे कठीण होऊन बसले आहे. त्याच्या निवाऱयाची सोय केली नसल्याने तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याने हे सर्व जण प्रचंड अडचणीत सापडले आहेत.\nगोव्यात आलेले हे पर्यटक देशी असून ते गोव्यात आल्यानंतर रेलगाडय़ा तसेच बस गाडय़ा बंद करण्यात आल्याने, त्यांना माघारी फिरणे शक्य झाले नाही. सद्या ते उघडय़ावरच फिरत असून त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली नाही. सद्या उघडय़ावर भटकणाऱयांना रात्रीच्यावेळी पोलीस पिटाळून लावतात, त्यामुळे कुठ��� आश्रय घ्यायचा असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.\nदरम्यान, काल मडगाव पालिकेचे नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी त्यांना खाद्य पदार्थ पुरविण्याची व्यवस्था केली तसेच वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा भटक्या लोकांसाठी निवारा व खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची लवकर पूर्तता करावी अशी मागणी होत आहे.\nमालमत्ता जप्तीची कारवाई कायद्यास धरून नाही\nगोव्यात तांत्रिक टेक्स्टाईल व्यावसायाला मोठा वाव\nअपघातामुळे बाळ्ळी येथे वाहतूक खोळंबली\nमंत्री खंवटेंच्या सर्व सभा, कार्यक्रम उधळून लावणार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hindiscreen.com/essay-on-first-rain-in-marathi-language/", "date_download": "2020-03-28T14:43:36Z", "digest": "sha1:XOSB72EXSJLPTTZFZXIGX6TFF5WQ6JUO", "length": 9152, "nlines": 52, "source_domain": "hindiscreen.com", "title": "पहिला पाऊस वर निबंध – वाचा येथे Essay On First Rain In Marathi Language – Hindi Screen Official", "raw_content": "\nपाहिला पाऊस हा सर्वानाच आवडतो. पावसाच्या त्या सारी मनाला एक सुखद आनंद देऊन जातात. निसर्गाची हि देणं आपल्याला खूप काही देऊन जाते. या पावसावर किती कविता केल्या आहेत.\nमी महिन्याच्या त्या तापलेल्या सूर्याच्या किरणातून आपण कधी पाऊस पडेल याची वाट पाहत असतो. घामाने हाश हूश करत असतो. घराबाहेर पडायला सुद्धा विचार येतो. कि जावे कि नाही. हे जीवघेणे गर्मीचे वातावरण कधी संपणार याकडे आपण लक्ष लावून असतो.\nजून महिना सुरु होताच वातावरणात थोडासा बदल झालेला दिसतो. वातावरण थोडेसे हवामाय आणि ढगाळ झालेले दिसते. आणि त्यातच ती पावसाची पहिली सर जेव्हा पडते तेव्हा जो आनंद होतो तो खूप मनाला वेड लावून जाणारा असतो.\nजेव्हा अचानक त्या पहिल्या पावसाचा आवाज येतो तेव्हा आम्ही सर्व घराबाहेर धावतो त्या पहिल्या पावसात भिजण्यासाठी. आई ओरडते पण आम्ही कोणाचे ऐकणार आहोत का\nआपले आजी आजोबा नेहमे सांगतात पावसाची पहिली सर अंगार घेणे खूप चांगले असते. कारण उन्हाळ्यात गर्मी कोणाला अंगावर पुरळ, डाग आले असतील तर ���ावसाची हि पहिली सर ते सर्व घालवते. हे कितपत खरे हे माहित नाही. हा पण आम्हीला फक्त भिजायचे असते एवढेच माहित.\nआपण जेवढी पावसाची वाट पाहत असतो तेवडीचं आपला शेतकरी मित्र सुद्धा. कारण जर पाऊस नाही पडला तर पीक कसे उगवणार. शेती कशी करणार. त्याची जनावरे याना पाणी चार कसा मिळणार. आभाळाकडे डोळे लावून एखाद्या पक्ष्यासारखी वाट पाहणारा आपला शेतकरी जेव्हा पहिली पावसाची सर पाहतो , तेव्हा त्याच्या चेहऱ्याच्या तो आनंद पाहण्यासारखा असतो.\nअसे किती गाव आहेत जिकडे पूर्ण दुष्काळ आहे. पावसाचे पाणी तर नाहीच लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही मिळत. या सर्व आपला शेतकरी कर्जाखाली दाबून आत्महत्या करून घेत आहे. पण याला करणीभूत पण आपणच आहोत.\nजर झाडे नाही तोडली तर पाऊस पडेल. जमिनी ओस पडल्या आहेत. म्हणून “नाम” सारख्या संस्था अश्या गावांना पाणी पुरवत आहेत.\nपाऊस आणि आपली धरती माय\nआपले तीन ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, आणि थंडी हे चार चार महिन्याचे ऋतू आहेत. हे तर आपल्याला माहित आहे. सहा महिने थंडी आणि उन्हाळा असतो, त्यामुळे हि जमीन सुखी झालेली असते. तिला पाण्याची गरज असते.\nशहरणांमधे इतके प्रदूषण झाले आहे कि, त्यामुळे आणि डांबरी रस्ते यामुळे उन्हाळ्यात तर अगदी कहर होतो.\nआणि हाच पाऊस चार महिने पूर्ण जमीन थंड करून टाकतो. किती फुल झाडे, मोठी मोठी झाडे याना वर्ष भर हे पाणी पुरते त्यांची मुले सुकली जातात पावसाळ्यात हि झाडे आपल्या मुळाशी पाणी साठवून ठेवतात. आपण पहिले असेल १२ हि महिने झाडे हि हिरवी गर दिसतात. हा चमत्कार आहे कि नाही.\nपावसामधून भिजून घरी आलो कि सगळ्यांसोबत आई गरम गरम भाजी आणि चहा घेऊन येते, तेव्हा ती मजा काही औरच असते. आणि ऑफीस ला जाताना जर चुकुन पाऊस पडला तर, त्याला शिव्या हि घालतो.\nह्याला आताच पडायचे होते. पण त्याला याचा काहीच फरक नाही पडत. तो आपले काम करत असतो. कारण त्याला त्याच्या शेतकऱ्याची गरज माहित असते.\nमी तर नेहमी वाट बघते कधी जोराचा पाऊस पडतो, आणि ऑफिस ला दोन चार दिवसाची सुट्टी मिळेल. हा आनंद सर्वनाच हवाहवासा वाटतो. पण या पावसामध्ये जी गरीब लोक असतात त्यांना खूप त्रास होतो. घरात पाणी भरणे. वर्षभर नळाला पाणी येत नाही पण पावसामध्ये मात्र पूर्ण घर पाण्याने भरलेले असते. याला हसावे कि रडावे हेच नाही समजत.\nत्याचे काम त्याला माहित आहे. कधी यायचे आणि कधी नाही. त्याचे स्वागत करा.\nभ्रष्टाचार मुक्त भारत वर निबंध – वाचा येथे Brashtachar Mukt Bharta Essay In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/censor-board-is-bag-bagbuwa/articleshow/67517741.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T16:16:17Z", "digest": "sha1:DLSBXYD24BM6QXO7ILCKQOD5L345F6X5", "length": 11239, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "entertainment news News: ‘सेन्सॉर बोर्ड हा तर बागुलबुवा’ - 'censor board is bag bagbuwa' | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n‘सेन्सॉर बोर्ड हा तर बागुलबुवा’\n'थिएटर बुकिंग फुल, पण चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र नाही, हे मी अनुभवले आहे. सेन्सॉर बोर्ड हा मराठी चित्रपट कायमचा झोपावा म्हणून प्रयत्न करणारा बागुलबुवा आहे.\n‘सेन्सॉर बोर्ड हा तर बागुलबुवा’\nपुणे : 'थिएटर बुकिंग फुल, पण चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र नाही, हे मी अनुभवले आहे. सेन्सॉर बोर्ड हा मराठी चित्रपट कायमचा झोपावा म्हणून प्रयत्न करणारा बागुलबुवा आहे. या यंत्रणेतील व्यक्तीस खरे, तर स्वतःचे मत असायला नको. परंतु, चित्रपटात खून पडत असताना तुम्ही पार्श्वसंगीतात गीतेतील मंत्र का वापरले, असे प्रश्न मला विचारले गेले. गीता रणभूमीवरच सांगितली गेली होती, हे मी त्यांना सांगितले. पण त्यांच्यात ते समजून घेण्याची किमान क्षमताही दिसली नाही. यांना मुळमुळीत चित्रपट चालतात, पण शिव्या असलेले नको. महाराष्ट्रात शिव्या दिल्या जात नाहीत का, वेगळी भाषा, वेगळा प्रेक्षक याने लोक लगेच अस्वस्थ होतात. असे झाले तर मग वेगळा चित्रपट होणारच नाही,' अशी टीका ग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 'पिफ' फोरममध्ये केली. निर्मात्यांनी लेखनात येऊ नये, कारण लेखन ही गोष्ट चार जणांशी चर्चा करून होत नाही. लेखकाने निर्मात्याला विश्वासात घेतले, तर त्याच्या मतांवर गंडांतर येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\nकनिकाला फसवलं जातंय, तिच्यावर दया करा; बॉलिवूड स्टारची मागणी\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\nकरोनाः हॉस��पिटलला भीती, कनिका कपूर पळण्याची, मागवले एक्स्ट्रा गार्ड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना विरुद्ध लढा; खिलाडी अक्षय कुमारची २५ कोटींची मदत\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर केला व्हिडिओ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘सेन्सॉर बोर्ड हा तर बागुलबुवा’...\n#MeToo राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप...\ntaimur spotted at airport: 'छोटे नवाब' तैमुरचा एअरपोर्टवरील कुल ...\nजो भी किया ‘शान’ से......\nअनिल कपूरच्या घरात पुन्हा सनई चौघडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/un-/articleshow/17085343.cms", "date_download": "2020-03-28T15:45:02Z", "digest": "sha1:RC2OZACSJTNESZ2SSHWTK7DVWT5435XT", "length": 11631, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "international news News: 'UN'मध्ये दिसेल 'आकाश' - | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nस्वस्त आणि मस्त अशी ओळख सांगणा-या भारतीय बनावटीच्या ‘आकाश’ टॅबलेटचे २८ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रदर्शन संयुक्त राष्ट्र संघटनेत केले जाणार आहे. भारताचे संयुक्त राष्ट्र संघटनेतील कायम प्रतिनिधी हरदिप सिंह यांनी ही माहिती दिली.\nस्वस्त आणि मस्त अशी ओळख सांगणा-या भारतीय बनावटीच्या ‘आकाश’ टॅबलेटचे २८ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रदर्शन संयुक्त राष्ट्र संघटनेत केले जाणार आहे. भारताचे संयुक्त राष्ट्र संघटनेतील कायम प्रतिनिधी हरदिप सिंह यांनी ही माहिती दिली.\nसंयुक्त राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष बान कि मून यांच्या उपस्थितीत आकाश टॅबलेट प्रदर्शित केला जाईल. त्यानंतर टॅबलेटची तसेच भारत सरकारच्या संपूर्ण उपक्रमाची माहिती मून यांच्यासह सर्�� उपस्थितांना दिली जाणार आहे. डाटाविंडचे संचालक सुनीत सिंह ही माहिती देणार आहेत.\nकमीत कमी खर्चात तयार केलेले एक उत्तम तंत्रज्ञान म्हणजे ‘आकाश’ टॅबलेट. भारत सरकार आणि कॅनडातील डाटाविंड कंपनी यांच्यात झालेल्या करारांतर्गत ‘आकाश’ची निर्मिती करण्यात आली. केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना हा टॅबलेट अभ्यास करण्यासाठी म्हणून उपलब्ध करुन दिला आहे. जनहिताचा विचार करुन सुरू केलेल्या या उपक्रमाची माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेतील सर्व देशांना देण्याच्या उद्देशानेच ‘आकाश’च्या जाहीर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.\nडाटाविंड कंपनीला ‘आकाश’चे टेंडर ऑक्टोबर २०१० मध्येच देण्यात आले होते. आकाशची किंमत ४९ अमेरिकी डॉलर्स (२४३६ रुपये) इतकी निश्चित करण्यात आली. मात्र खराब गुणवत्तेमुळे ‘आकाश’च्या पहिल्या आवृत्तीचे वितरण रद्द करण्यात आले. आता ‘आकाश’ची सुधारित आवृत्ती ११ नोव्हेंबरला भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोना नियंत्रण: 'इथे' चुकले पाश्चिमात्य देश\nकरोना: 'मेड इन चायना' किटने दिला स्पेनला धोका\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nकरोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तुटवडा\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभारतात मिळालं दीर्घायुष्याचं औषध...\nब्राझिल येथे हिंसाचारात ११ जण ठार...\nओबामा, रॉम्नींचा प्रचार पूर्ण भरात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253789:2012-10-04-18-34-51&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:15:09Z", "digest": "sha1:U752WXXSFAAABZAKYUTSOVKNZBSIHC36", "length": 18357, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "व्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> व्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nव्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प\nकांदा विक्री प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक काटय़ावर केलेल्या वजनाच्या पावतीचा क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरून व्यापारी व माथाडी कामगार संघटना यांच्यात निर्माण झालेल्या वादंगात गुरूवारी दुपारपासून नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. माथाडी कामगार संघटनांनी व्यापाऱ्यांची मागणी धुडकावत आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे अनिश्चित काळासाठी हे लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात नऊ ऑक्टोबरला कामगारमंत्र्यांसमवेत व्यापारी, माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात काही तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या घडामोडींचा उन्हाळ कांद्याला अपेक्षित भाव नसताना आणि चाळीत साठविलेला कांदा खराब होत असताना लिलाव ठप्प झाल्याचा फटका उत्पादकांसह ग्र��हकांनाही सोसावा लागणार आहे.\nबाजार समितीतील शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक काटय़ावर वजन झाल्यावर त्या वे ब्रीजच्या पावतीचा क्रमांक काटा पावतीवर टाकल्याशिवाय माल खरेदी न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र, लिलाव सुरू झाल्यानंतर कामगारांनी त्यास विरोध केला. यामुळे गेल्या आठवडय़ातही लासलगाव बाजार समितीत तीन दिवस लिलाव बंद राहिले होते. याच कारणावरून पुन्हा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी लिलाव बंद पडणार आहेत. पिंपळगाव बाजार समितीत यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. गुरूवारी या बाजार समितीत १० हजार ४७० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. माथाडी कामगार व व्यापाऱ्यांच्या वादात लिलाव बंद पडू नये म्हणून बाजार समितीने कर्मचाऱ्यांच्या मदतीने या दिवशी लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास नेली. या कांद्यास प्रती क्विंटल सरासरी ५२५ रूपये भाव मिळाला. लिलावास माथाडी कामगारांनी आक्षेप घेत अडथळे आणण्याचा इशारा दिल्याने अखेर शुक्रवारपासून ते लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.\nप्रत्यक्षात तोलाईचे काम न करता त्याची जी रक्कम घेतली जाते, त्यात इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ाची नोंद केल्यास अडचणी निर्माण होतील अशी माथाडी कामगारांना धास्ती आहे. परंतु, काही बाजार समितीत व्यापाऱ्यांनी तोलाईचे पैसे देण्याची तयारी दर्शवूनही कामगारांनी त्यास विरोध केला. या वादामुळे बाजार समित्यांनी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींचा नाहक फटका उत्पादकांना बसणार आहे. कांदा लिलाव किती दिवस बंद राहणार याबाबत साशंकता आहे. उन्हाळ कांदा खराब होऊ लागल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. या प्रकरणात लिलाव सुरू राहावेत, अशीच शेतकरी संघटनेची भूमिका असून त्वरीत तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी डॉ. गिरधर पाटील यांनी केली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रव���साला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255876:2012-10-17-05-32-56&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:21:11Z", "digest": "sha1:X4BUHMR7LOHYDGBXWKGRBH7NICQC3WJD", "length": 17122, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नरेगा अभियानांतर्गत रायगड जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> नरेगा अभियानांतर्गत रायगड जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबल���करण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनरेगा अभियानांतर्गत रायगड जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे उपस्थित होते. नरेगाअंतर्गत जिल्ह्य़ातील ४२२ ग्रामपंचायतींनी अद्याप ग्रामसभा घेतली नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. येत्या पंधरा दिवसांत ग्रामसभा घेऊन ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सुरुवातीच्या संथ प्रतिसादानंतर आता जिल्ह्य़ात रोजगार हमी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त मजुरांची नोंदणी करून जॉब कार्ड उपलब्ध करून देण्याचे आवाहन तटकरे यांनी केले.\nसुरुवातीच्या थंड प्रतिसादानंतर आता रायगड जिल्ह्य़ातही रोजगार हमी योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र आता या योजनेची अधिक व्यापक २०१०-२०११ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ १५ लाख ७९ हजार रुपयांची कामे करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने यानंतर व्यापक मोहीम राबवून २०११-२०१२ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामांचे प्रमाण १५ कोटी ३१ लाख रुपयांवर नेले. चालू आर्थिक वर्षांत म्हणजेच २०१२-२०१३ मध्येही जवळपास आठ कोटी ५३ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहे.\nयात जिल्हा परिषदेंतर्गत वनराई बंधारे बांधणे, रोपवाटिकांची निर्मिती करणे, रस्ते बनवणे, गाळ काढणे, सिंचन विहिरी बांधणे, तलाव बांधणे आणि ग्रामपंचायत भवनाची उभारणी करणे हा उद्देश होता. तर कृषी विभागाकडूनही वनराई बंधारे बांधणे, रोपवाटिका उभारणे, सीसीटी बंधारे बांधणे आणि भात शेतीतील बांधबंदिस्तीची देखभाल करणे यासारख्या योजनांचा समावेष होता. दिवाळीनंतर जिल्ह्य़ात पुन्हा एकदा या अभियानाला सुरुवात होणार असून जास्तीत मजूर नोंदणी आणि जॉबकार्ड वितरण करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील ४२२ ग्रामपंचायतींनी अद्यापही नरेगा अंतर्गत ग्रामसभा घेतलेली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना तटकरे यांनी केली. या वेळी जिल्हाधिकारी एच. के. जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ हेदेखील उपस्थित होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-nashik-integrated-course-on-national-security-at-pune-university/", "date_download": "2020-03-28T15:11:33Z", "digest": "sha1:A45GI66MSPCQ57JIYA4C6GAO74U23F2L", "length": 20033, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा विषयावर एकात्मिक अभ्यासक्रम; पुढील वर्षी होणार सुरुवात latest-news-nashik-integrated-course-on-national-security-at-pune-university", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nपुणे विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा विषयावर एकात्मिक अभ्यासक्रम; पुढील वर्षी होणार सुरुवात\n सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर पाच वर्षे मुदतीचा एकात्मिक अभ्यासक्रम प���ढील शैक्षणिक वर्षीपासून सुरू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासह विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही (यूजीसी) मान्यता मिळाली आहे.\nया अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रियाही राबवली जाणार आहे. संरक्षण आणि सामरिकशास्त्र या विषयात उपलब्ध असलेले बहुतांश अभ्यासक्रम हे पदवी, पदव्युत्तर किंवा प्रमाणपत्र प्रकारातील आहेत. मात्र, विद्यापीठाने पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा पहिला मान मिळविला आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. संरक्षणशास्त्र विषयातील राज्यभरातील तज्ज्ञांसह देशभरातील तज्ज्ञांनी मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.\nपाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर सध्या सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू राहणार आहे. ‘पदवी आणि पदव्युतर पदवी मिळून एकूण दहा सत्रांचा हा अभ्यासक्रम आहे. बारावीत कला आणि वाणिज्य शाखा असलेल्या विद्यार्थ्यांला एम. ए. आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांला एम. एस्सी पदवी मिळेल. या अभ्यासक्रमातून संरक्षण क्षेत्रासाठी सक्षम थिंक टँक तयार करण्याचा उद्देश आहे. येत्या काळात संरक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात तज्ज्ञांची गरज निर्माण होईल.\nहा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सशस्त्र दलांतील प्रशासकीय जागा, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते. भारतात अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन अनुदान देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.\n*स्थानिक ते जागतिक पातळीवरील संरक्षण आणि सामरिकशास्त्र संकल्पना\n* संरक्षण क्षेत्राशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञान\n* विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा\n* संरक्षण आणि सामरिकशास्त्राचे विविध पैलू\n* राष्ट्रीय संरक्षण संस्था\nशब्दगंध : आत्मशांती : स्वीकारातून आत्मशांतीकडे\nBlog : आठवणींचा वाणोळा\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nविखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुविधेसाठी मदतीचा हात\nनववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षेचा निर्णय 15 एप्रिल नंतर\nताज्या बातम्यांसाठी आमच�� टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nविखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुविधेसाठी मदतीचा हात\nनववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षेचा निर्णय 15 एप्रिल नंतर\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/04/09/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2020-03-28T14:32:18Z", "digest": "sha1:U3FZMFBFPMN6GIGDUVNG5R2R4AQ3OLH2", "length": 7280, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "फेसबुकवरच्या मोदींच्या पोस्टला झुकेरबर्गचे लाईक - Majha Paper", "raw_content": "\nकृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता शेतकऱ्यांचा थेट सहभाग\nविधानसभेत नेत्याने केलेल्या कारनाम्यामुळे सदस���यांना लागले पळायला\nदिवसा इंजिनियर, रात्री ड्रायव्हर – हैद्राबादच्या आयटी तंत्रज्ञांची अवस्था\nआसाममध्ये बस थांब्यालाच बनवले ग्रंथालय\nएफ थ्री ८०० आरसीची स्पोर्टस बाईक आली, हिरोची सुपरबाईक पुढच्या वर्षात\nटांझानिया आणि केनियामधील आदिवासी लोक पितात चक्क जिवंत प्राण्यांचे रक्त\nपंजाब पुत्तर जगदीपसिंग आहे जगातला सर्वात उंच पोलीस\nचीनच्या रस्त्यांवर भीक मागतो आहे एक कोट्याधीश \nबंकरमध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधेल कॉक्रोच ड्रोन\n७५ वर्षीय सेल्वाम्माचा घ्या आदर्श\nआता शिक्षणातही चॉइस बेस्ड क्रेडिट ट्रान्सफर सिस्टीम\nफेसबुकवरच्या मोदींच्या पोस्टला झुकेरबर्गचे लाईक\nApril 9, 2015 , 10:17 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: झुलेर्बार्ग, पोस्ट, फेसबुक, मोदी, लाईक\nट्विटरप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकवरही सक्रीय झाले असून त्यांनी टाकलेल्या पोस्टला कांही तासांच्या आत प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे. विशेष म्हणजे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यानेही मोदींच्या या पोस्टला लाईक केले आहे.\nमोदींनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी बद्दल विशेष मायक्रो साईट बनविली आहे. नरेंद्र मोदी डॉट इन स्लॅश वाराणसी या नावाच्या या साईटची माहिती व लिंक त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. ती मार्क झुकेरबर्गला आवडल्याने त्याने लाईक केले आहे. मोदी या पोस्टमध्ये म्हणतात, माझ्या साईटवर बनविलेले वाराणसीला समर्पित खास पेज आपल्याला आवडेल अशी आशा आहे. या साईटची माहिती मोदींनी फेसबुकवर दिल्यावर त्यांना कांही तासात हजारो लाईक मिळाल्याचेही समजते.\nगतवर्षी मार्क झुकेरबर्गने भारत दौरा केला होता त्यावेळी त्याने पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, प���्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/upsc-civil-services-prelims-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T14:14:23Z", "digest": "sha1:3ASM2P2NWXRI3PUJOOD4TF5VO43JRT5P", "length": 8279, "nlines": 141, "source_domain": "mahabharti.in", "title": "UPSC Civil Services (Prelims) Recruitment 2020 - Apply Online", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nUPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०\nUPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०\nUPSC भारतीय वन सेवा परीक्षा २०२० – ९० जागा\n UPSC परीक्षेची तयारी कशी कराल\n सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\nसंघ लोक सेवा आयोग अंतर्गत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० परीक्षेच्या एकूण ७९६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२० आहे.\nUPSC भारतीय वन सेवा परीक्षा २०२० – ९० जागा\nपरीक्षेचे नाव – नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०\nपद संख्या – ७९६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे.\nफीस – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मार्च २०२० आहे.\nअधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n UPSC परीक्षेची तयारी कशी कराल\n सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nNHM बीड भरती २०२०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\nउताऱ्यावरील प्रश्नांचा सराव करा\n: : महत्वाच्या भरती : :\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/05/21/doctor-eyeball-piercing-on-rare-patient-at-new-york/", "date_download": "2020-03-28T14:37:24Z", "digest": "sha1:BQYOPEI7L4EFRJZC3NENAPIAH7TDZ6KD", "length": 10131, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता डोळ्यांच्या आतही दागिने घालण्याची फॅशन - Majha Paper", "raw_content": "\nकेरळच्या ‘या’ मंदिरात प्रवेशासाठी पुरुषांना महिलांसारखे नटावे लागते\nदेशातले हे आहेत महागडे मुख्यमंत्री\nगाडीतून जळती सिगरेट बाहेर फेकल्यास भरावा लागणार भला मोठा दंड\nकेरळच्या बेकरीत बनवला गेला विक्रमी केक\nही लक्षणे ओठांच्या कर्करोगाची\nसौदी अरबमध्ये गुगल अर्थने शोधला दगडाचा प्राचीन दरवाजा\nइथियोपियन एअरलाईन्सच्या अपघातातून याचे योगायोगानेच वाचले प्राण\n‘शेव्हरोलेट’ची ‘एसयूव्ही ट्रेलब्लेझर’ बाजारात\nनवकोट नारायणांच्या विवाह समारंभाचे व्यवस्थापन\nआता मिळणार खारी अंडी\nआता डोळ्यांच्या आतही दागिने घालण्याची फॅशन\nMay 21, 2018 , 10:59 am by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: डोळे, फॅशन, लाईफस्टाईल\nविज्ञानाने आजच्या काळामध्ये केलेल्या प्रगतीची उदाहरणे आपण जागोजागी पाहताच आहोत. किंबहुना आजच्या काळातील आपले आयुष्य विज्ञानाने केलेल्या प्रगतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. विज्ञानामध्ये प्रगती अनेक अंगांनी झाली. तंत्रज्ञान, औद्योगीकरण, वैद्यकीय क्षेत्रातही मोठी प्रगती झाली. त्याचबरोबर प्रगती झाली कॉस्मेटिक सर्जरीच्या जगतात. ह्या शास्त्राच्या मदतीने अनेकांनी आपले चेहरे-मोहरे, ओळखू येणार नाहीत इतके बदलून घेतले, शरीराची ठेवण बदलून घेतली, कोणी दात सोन्याचे करविले, तर कोणी दातांवर हिरे जडवून घेतले. आता या पुढे ही जाऊन एका कॉस्मेटोलॉजिस्ट ने एक नवीन कारनामा केला आहे. ह्या डॉक्टरने डोळ्यांच्या आतमध्ये देखील दागिने जडविण्याची नवीन फॅशन अस्तित्वात आणली आहे.\nडोळ्यांमध्ये धुळीचा सूक्ष्म कण शिरला, तरी आपल्या डोळ्यांची आग होऊ लागते, डोळ्यांतून प���णी येऊ लागते. तिथेच आता उत्साही मंडळी आपल्या डोळ्यांच्या आत दागिना घालून घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. ही फॅशन अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामध्ये सुरु झाली आहे. इथे एका महिला कॉस्मेटोलॉजिस्टने तिच्या एका पेशंटच्या डोळ्याचे ऑपरेशन करून डोळ्यामध्ये चक्क एक लहानसा दागिना लावून दिला. हे ऑपरेशन सफलही झाले, आणि ‘सुपरहिट’ ही. न्यू यॉर्कमधील पार्क अॅव्हेन्यू लेसर सर्जरी क्लिनिकमध्ये हे ऑपरेशन करण्यात आले आहे. ह्या ऑपरेशन द्वारे महिला पेशंट च्या डोळ्यामध्ये तिचा आवडता प्लॅटीनम धातूचा दागिना घालण्यात आला आहे.\nहा दागिना हृदयाच्या आकाराचा असून, ह्याचा साईझ ३/४ मिलीमीटर आहे. ह्या अजब ऑपरेशनचे व्हिडियो शुटींग देखील करण्यात आले आहे. ऑपरेशन करण्यापूर्वी पेशंटच्या डोळ्याचा भाग भूल देऊन बधीर करण्यात आला, आणि त्यानंतर हा लहानसा दागिना पेशंटच्या डोळ्यामध्ये घालण्यात आला. ह्या दागिन्याला पॉलिश देखील करण्यात आले. ह्या सर्व ऑपरेशसाठी केवळ पाच ते सहा मिनिटांचा अवधी लागला. ह्या ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ‘डेली मेल’ ने दिलेल्या वृत्तानुसार, हे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरने, डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही अशी खात्री दिली आहे. ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून पेशंटला हवे त्या आकाराचे दागिने डोळ्यांमध्ये घातले जाऊ शकत असल्याचे समजते. असे ऑपरेशन न्यू यॉर्कमध्ये तीन लोकांनी करवून घेतले असून, आता ही संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे चिन्ह आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/660", "date_download": "2020-03-28T15:02:20Z", "digest": "sha1:ZFJG46F465ASIB4JZEOFQUO2XOB2O27K", "length": 12896, "nlines": 199, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 116| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशनिवारी रात्री छात्रालयात भजन होत असे. भजन झाल्यावर स्वामी कधी गोष्ट, कधी एखादा निबंध वाचून दाखवीत. एखादे वेळेस कविता वाचीत किंवा काही विचार सांगत. शेवटी प्रसाद वाटण्याचे गोड काम झाल्यावर तो समारंभ समाप्त होत असे.\nशनिवारचे भजन संपले. स्वामी आज काय वाचणार, काय सांगणार स्वामी जरा गंभीर होते. नेहमीप्रमाणे ते हसत नव्हते. तोंडावरची प्रसन्नता पळून गेली होती. ते काहीतरी बोलू लागले. मुले ऐकू लागली.\n मी आज जरा गंभीर आहे हे तुम्हाला दिसतेच आहे. मी तुम्हांलाही थोडे गंभीर करणार आहे. दैनिकांतून निरनिराळे विचार मी तुम्हांला देतच असतो. आज नवीन असे काय सांगणार आहे आज मी तुम्हाला प्रत्यक्ष त्याग शिकविणार आहे. तुमच्यापैकी बरीचशी मुले सुखवस्तू लोकांची आहेत. खरे पाहिले तर ही सुखस्थिति तुम्हाला कोणी दिली आज मी तुम्हाला प्रत्यक्ष त्याग शिकविणार आहे. तुमच्यापैकी बरीचशी मुले सुखवस्तू लोकांची आहेत. खरे पाहिले तर ही सुखस्थिति तुम्हाला कोणी दिली लाखो गरीब लोक रात्रंदिवस श्रमतात व तुम्ही सुखात राहता. तुमच्या शाळेची इमारत कशी उठली लाखो गरीब लोक रात्रंदिवस श्रमतात व तुम्ही सुखात राहता. तुमच्या शाळेची इमारत कशी उठली मिलमध्ये मजूर मरत आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीतून तुमची शाळा बांधली गेली. खरे म्हटले तर 'मजूर हायस्कूल' असे तुमच्या शाळेचे नाव हवे. ज्या मजुरांनी मरेमरेतो कामे करून ही शाळा बांधायला पैसे दिले, त्या मजूरांच्या मुलांना शिक्षण मिळते का मिलमध्ये मजूर मरत आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीतून तुमची शाळा बांधली गेली. खरे म्हटले तर 'मजूर हायस्कूल' असे तुमच्या शाळेचे नाव हवे. ज्या मजुरांनी मरेमरेतो कामे करून ही शाळा बांधायला पैसे दिले, त्या मजूरांच्या मुलांना शिक्षण मिळते का त्यांना ज्ञान मिळते का त्यांना ज्ञान मिळते का शाळेली सरकार ग्रँट देते, हजारो कोट्यवधि शोतक-यांनी दिलेल्या करांमधून ही ग्रँट दिली जात आहे. परंतु त्या कोट्यवधि शेतक-यांना विचाराची भाकरी मिळते का शाळेली सरकार ग्रँट देते, हजारो कोट्यवधि शोतक-यांनी दिलेल्या करांमधून ही ग्रँट दिली ��ात आहे. परंतु त्या कोट्यवधि शेतक-यांना विचाराची भाकरी मिळते का कोणामुळे आपणांस भाकर मिळते कोणामुळे आपणांस भाकर मिळते त्या अन्नदात्या व ज्ञानदात्या उपकार करणारांस आपण सारे कृतज्ञतेने विसरतो.\n\"लाखो शेतकरी, कामकरी यांना विचार मिळावे असे तुम्हांला वाटते का तसे वाटत असेल तर काय करावयास हवे तसे वाटत असेल तर काय करावयास हवे आपण ठिकठिकाणी प्रचारक पाठविले पाहिजेत. हे प्रचारक खेड्यापाड्यांतून वर्ग घेत जातील, रात्रीच्या शाळा चालवितील, सदीप व्याख्याने देतील, वर्तमानपत्रे व पुस्तके वाचून दाखवितील. ज्ञानाची भाकर त्या बुभुक्षित मनांस मिळेल. परंतु हे प्रचारक कोणी नेमावयाचे आपण ठिकठिकाणी प्रचारक पाठविले पाहिजेत. हे प्रचारक खेड्यापाड्यांतून वर्ग घेत जातील, रात्रीच्या शाळा चालवितील, सदीप व्याख्याने देतील, वर्तमानपत्रे व पुस्तके वाचून दाखवितील. ज्ञानाची भाकर त्या बुभुक्षित मनांस मिळेल. परंतु हे प्रचारक कोणी नेमावयाचे तुम्ही नेमले पाहिजेत. आणि मोठे झाल्यावर तुम्ही स्वत: प्रचारक झाले पाहिजे. तुम्ही स्वत: मोठे होऊन तुम्हाला पोसणा-या शेतक-यांना, तुम्हाला पांघरणा-या मजुरांना काय विचारमेवा नेऊन द्याल तो द्याल, परंतु तोपर्यंत काय करावयाचे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T15:37:35Z", "digest": "sha1:U3O4Q43SPSYYS5UHFNVNSJJVK37JOLPQ", "length": 3602, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लेखिका - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► राष्ट्रीयत्वानुसार लेखिका‎ (१ क)\n► अमेरिकन लेखिका‎ (१ प)\n► दलित लेखिका‎ (५ प)\n► मराठी लेखिका‎ (४ क, २६१ प)\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०११ रोजी ०८:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/swiss-drugmaker-novartis-give-away-100-doses-zolgensma-3515", "date_download": "2020-03-28T15:58:26Z", "digest": "sha1:2WPJFUX7QQHOGRGEOQ6MVYN4SKH4GTAE", "length": 4555, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "तब्बल १५ कोटी रुपयांचं औषध मोफत मिळणार....औषधाबद्दल संपूर्ण माहिती वाचा !!", "raw_content": "\nतब्बल १५ कोटी रुपयांचं औषध मोफत मिळणार....औषधाबद्दल संपूर्ण माहिती वाचा \nप्रसिद्ध औषध कंपनी ‘नोव्हार्टिस’ने जगातलं सर्वात महागडं औषध तयार केलं आहे. या औषधाची किंमत आहे तब्बल २.१ मिलियन डॉलर्स. म्हणजे भारतीय चालानाप्रमाणे १४,९३,६८,८०० रुपये. हे औषध पाठीच्या कण्याच्या spinal muscular atrophy आजारासाठी तयार करण्यात आलंय. चांगली बातमी म्हणजे या औषधाचे १०० डोस मोफत वाटले जाणार आहेत.\nपाठीच्या कण्याच्या spinal muscular atrophy (SMA) आजारावर उपचार म्हणून जनुक उपचारपद्धतीत Zolgensma हे औषध दिलं जातं.नोव्हार्टिसतर्फे जून २०२० पासून २ वर्षाखालील मुलांना ५० डोस दिले जातील. २०२० वर्ष संपेपर्यंत या प्रकारे १०० डोस मोफत दिले जातील.यासाठी असे देश निवडण्यात आलेत जिथे Zolgensma ला अजून मान्यता मिळालेली नाही.\nspinal muscular atrophy हा आजार दुर्मिळ जनुकीय आजार असून १०,००० मुलांमधून एकाला होतो. या आजारमुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता असते किंवा अपंगत्वही येऊ शकतं. Zolgensma औषधाला अमेरिकेत मान्यता मिळाली आहे. या औषधामुळे लक्षणे दिसण्यापूर्वीच या आजारावर मात करता येते.\nतर मंडळी, १०० डोस मोफत वाटण्याची कल्पना चांगली आहे, पण उरलेल्या रुग्णांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.\nऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट पण कसे आणि कुठे\nलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी पार्ले-जी पाहा काय करतेय\nपुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती\n१.७० लाख कोटींचा मदतनिधी पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे जाणून घ्या एका क्लिकवर \nक्वारनटाईनने आपल्याला काय शिकवलं पाहा या १० मजेदार मीम्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/08/27/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-03-28T14:00:16Z", "digest": "sha1:G5HL6HBZXEX64LABJCOBCEHXK7PMV5ZR", "length": 10278, "nlines": 54, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "खुशाल द्या जांभया - Majha Paper", "raw_content": "\nताजमहालचा ‘तो’ दरवाजा जो उघडण्यास सरकारही घाबरत आहे\nभारतात सर्वात जास्त पांढऱ्या रंगाच्या गाड्यांची का होते विक्री \n१४ एप्रिलला भारतामध्ये दाखल होणार डटसन रेडी-गो\nअ���्कोहोलचे परिणाम तीन पिढ्यांपर्यंत\nपुण्यात बनलेली पहिली जग्वार लँडरोव्हर बाजारात\nचक्क 3डी प्रिटिंगने जोडण्यात आले तुटलेल्या कानाचे हाड\nतुम्ही पाहिला आहे 20 नंबरचा ‘महाबूट’\nबायकोला खूश करण्यासाठी त्याने 218 टन वजनी रेल्वे बनवला जागतिक विक्रम\nपोहे आपल्या आरोग्यासाठी उत्तम ‘ब्रेकफास्ट फूड’\nगुगलने मला दोनदा नाकारल्यामुळे झाला फ्लिपकार्टचा जन्म\nराष्ट्रपतीभवनाला भेट द्या- राष्ट्रपती कोविद यांचे जनतेला आमंत्रण\nAugust 27, 2019 , 10:06 am by शामला देशपांडे Filed Under: आरोग्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: जांभई, फायदा, शरीर\nएखाद्या कार्यक्रमात लोक जमले असताना कुणी जांभया देऊ लागले तर कार्यक्रमाचा मूड बदलतो. जांभई ही साधारण कंटाळा येणे, झोप येण्याचे लक्षण समजले जाते. मात्र शरीर ज्या अनेक क्रिया करत असते त्या जांभई ही शरीराने केलेली एक क्रिया आहे. जांभया देणे याकडे वेगळ्या अर्थाने बघितले जात असले तरी जांभई शरीरासाठी अनेक प्रकाराने फायदेशीर असते असे सिध्द झाले आहे. तेव्हा तुम्हाला हवे तेव्हा खुशाल जांभई द्या.\nजांभई ही शरीराची अशी क्रिया आहे कि तिच्यावर नियंत्रण करता येत नाही. इतकेच नव्हे तर एखाद्याने जांभई दिली की तिची लागण शेजारी बसलेल्या माणसाला होते आणि त्यालाही जांभई येते असे अनेकदा दिसते. म्हणजे एकप्रकारे जांभई संसर्गजन्य म्हणायला हवी. जांभई आळसाशी जोडली गेली आहे. पण तिचे फायदे थक्क करणारे आहेत.\nजेव्हा तुम्ही तोंड उघडून जांभई देता तेव्हा मोठ्या प्रमाणावर बाहेरची हवा शरीरात जाते आणि अधिक प्रमाणात प्राणवायू मेंदूपर्यंत पोहोचतो. ही थंड हवा मेंदूपर्यंत गेली कि मेंदूतील गरम रक्त खालच्या बाजूला अधिक वेगाने वाहते यामुळे मेंदूला थंडावा मिळतो आणि शरीराचे तापमान कमी होण्यास मदत मिळते. यामुळे मेंदू आणि शरीर शांत होतात. जांभई हा एक प्रकारचा दीर्घ श्वास आहे. यामुळे प्राणवायू अधिक प्रमाणात शरीरात जातो तसेच शरीरातील कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फुफुसे, मेंदू, हृद्य अधिक कार्यक्षम बनते.\nजांभई माणसाला अॅलर्ट बनविते. जोपर्यंत काहीतरी शारीरिक हालचाल सुरु असते तोपर्यंत माणूस झोपू शकत नाही. जांभई देताना झोप आल्याची भावना असली तरी माणूस लगेच झोपत नाही त्यामुळे आजूबाजूला काय सुरु आहे याविषयी तो आपोआप सजग बनतो. अनेकांना विमान प्रवासात उंचीवर गेल्यावर कान दुखतात. कानातील हवेचा दाब वाढल्याने हे घडते. अश्यावेळी जांभई दिली तर कानातील हवेचा दाब कमी होतो आणि कानदुखी थांबते.\nमेंदूवर जर खूप ताण असेल तर बचावासाठी शरीराची पहिली प्रतिक्रिया जांभई देणे ही असते. यामुळे मेंदू टॉक्सिनफ्री होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढला असल्यास नियंत्रित होण्यास मदत मिळते परिणामी तणाव कमी होतो.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/there-is-a-conspiracy-behind-the-delhi-violence-amit-shah-should-resign-demands-sonia-gandhi-187150.html", "date_download": "2020-03-28T14:44:35Z", "digest": "sha1:V3VDUPOJMQG2YDK67WY4EMTFIRJRBZJA", "length": 17536, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "दिल्ली हिंसाचार सुनियोजित कट, अमित शाहांनी राजीनामा द्यावा : सोनिया गांधी", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nदिल्ली हिंसाचार सुनियोजित कट, अमित शाहांनी राजीनामा द्यावा, मोदी-केजरीवालांना 5 प्रश्न : सोनिया गांधी\nदिल्लीतील हिंसाचार हा सुनियोजित कट होता. त्यासाठी क���ंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Sonia Gandhi demands Amit Shah resignation ) जबाबदार आहेत, असा आरोप सोनिया गांधींनी केला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार हा सुनियोजित कट होता. त्यासाठी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Sonia Gandhi demands Amit Shah resignation ) जबाबदार आहेत. या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेऊन, माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारवर हल्ला चढवला.(Sonia Gandhi demands Amit Shah resignation )\nदिल्लीतील हिंसा गंभीर आहे. यामुळे आम्ही तातडीची बैठक घेतली.दिल्लीतील हिंसाचार हे एक षडयंत्र आहे. भाजपकडून हिंसा भडकविली गेली.भाजप नेत्यांवर कारवाई न केल्याने हिंसा झाली आहे. ईशान्य दिल्लीमध्ये हिंसा पसरली आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.\nकाँग्रेस पक्ष मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत आहे. दिल्ली हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार आणि गृहमंत्री जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधींनी केली. याशिवाय दिल्लीतील केजरीवाल सरकारने योग्यरित्या हिंसाचार हाताळला नाही, असाही आरोप त्यांनी केला.\nयावेळी सोनिया गांधींनी पाच प्रश्न विचारले\n1-रविवारी पासून गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते\n2-दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते\n3- सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या\n4-दिल्ली पोलिसांनी वेळीच उपाय का केले नाहीत\n5-संसदीय फोर्सला का बोलावले नाही\nसोनिया गांधी नेमकं काय म्हणाल्या\nदिल्लीतील सद्यस्थिती चिंताजनक आहे. एका सुनियोजित कटामुळे हिंसाचार भडकला. भाजप नेत्यांनी चिथावणीखोर भाषणं केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी द्वेष पसरवला. दिल्लीतील या परिस्थितीला केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.\nदेशातील जनतेने दिल्ली निवडणुकीवेळीही सर्वकाही पाहिलं. भाजप नेत्यांनी चिथावणीखोर विधाने करुन, लोकांना भडकवलं. वेळीच कारवाई न झाल्याने लोकांचे जीव गेले. दिल्लीतील एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा. दिल्ली सरकार सुद्धा शांतता राखण्यास अपयशी ठरल���.\nगृहमंत्र्यांनी सांगावं की रविवारी ते कुठे होते आणि काय करत होते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जायला हवं होतं. भाजपच्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जायला हवं होतं. भाजपच्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही निमलष्करी दलाला का पाचारण केलं नाही निमलष्करी दलाला का पाचारण केलं नाही केंद्र आणि दिल्ली सरकारमधील नेत्यांनी समोर येणे आवश्यक होतं.\nवाजपेयी सरकारच्या काळात मी विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी काही अडचणी आल्या तर ते स्वत: सर्वपक्षीय नेत्यांशी बातचीत करत होते. मात्र मला खेद आहे की मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अशाप्रकारच्या बैठकाच होत नाहीत. आता अमित शाहांनी तीन दिवसानंतर दिल्लीच्या प्रतिनिधींची बैठक बोलवत आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.\nअजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा, मोदी-शाहांच्या मराठीत शुभेच्छा\nकमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश\nराज्यसभा निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीतील चौथ्या जागेचा तिढा सुटला\n'उमेदवारीसाठी धन्यवाद सोनियाजी', काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा राज्यसभेसाठी नकार\nकाँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता नाही, ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपप्रवेश\nज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर आता मध्यप्रदेशात पुढे काय\nआधी मोदी सरकारवर घणाघात, नंतर मोदी-शाहांची भेट, 14 दिवसात ज्योतिरादित्य…\nनऊ वेळा खासदार, विमान अपघातात मृत्यू, ज्योतिरादित्यांचे पिता माधवराव शिंदेंची…\nहितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे…\nमाझं राज्य संकटात, मला हजर व्हावं लागेल, आईच्या पार्थिवाला अग्नी…\nदादांच्या बारामतीत होम क्वारंटाईनवाल्यांची दादगिरी, थेट पोलिसांवरच हल्ला\nसांगलीचा विळखा वाढला, 12 नवे पॉझिटिव्ह, एकट्या इस्लामपुरात 23 कोरोना…\nनागपुरात पठ्ठ्या कोरोनावर मात करुन घरी आला, आईकडून नजर उतरवून,…\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन महिन्यांची स्थगिती द्या, RBI चा बँकांना…\nCorona Death | मुंबई आणखी एका महिलेचा मृत्यू, कोरोनाबाधित मृतांची…\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, ब��लडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/about?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2020-03-28T14:00:42Z", "digest": "sha1:RN755TV7AC4BBPAE22ADDFNEXH5NKP2N", "length": 8990, "nlines": 80, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संस्थळविषयक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंस्थळाची माहिती निवेदन ऐसीअक्षरे 1 सोमवार, 12/03/2012 - 23:36\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन ऐसीअक्षरे 19 शनिवार, 06/10/2012 - 01:10\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक ऐसीअक्षरे मंगळवार, 13/11/2012 - 09:03\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३ ऐसीअक्षरे 6 मंगळवार, 01/10/2013 - 14:04\nसंस्थळाची माहिती साठवणीतले दिवाळी अंक ऐसीअक्षरे शुक्रवार, 01/11/2013 - 11:37\nसंस्थळाची माहिती धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा ऐसीअक्षरे 105 मंगळवार, 10/03/2015 - 11:36\nसंस्थळाची माहिती गुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम ऐसीअक्षरे 18 गुरुवार, 03/09/2015 - 20:38\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकास��ठी आवाहन - २०१५ ऐसीअक्षरे 15 गुरुवार, 01/10/2015 - 20:45\nसंस्थळाची माहिती येणार ... येणार ... येणार... ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 05/11/2015 - 10:14\nसंस्थळाची माहिती प्रतिसादांची श्रेणी ऐसीअक्षरे 55 बुधवार, 09/03/2016 - 14:45\nसंस्थळाची माहिती श्रेणीसंकल्पनेची माहिती ऐसीअक्षरे 40 बुधवार, 06/07/2016 - 04:11\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१६ ऐसीअक्षरे 13 सोमवार, 19/09/2016 - 18:49\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१६ : फोटोंचे आवाहन ऐसीअक्षरे शुक्रवार, 30/09/2016 - 02:19\nसंस्थळाची माहिती संस्थळाचे दर्शनी पान - भाग २ ............सार... 97 शुक्रवार, 02/12/2016 - 10:57\nसंस्थळाची माहिती अपग्रेडबद्दल ऐसीअक्षरे 151 गुरुवार, 29/06/2017 - 16:04\nसंस्थळाची माहिती \"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी मुक्तसुनीत 3 मंगळवार, 04/07/2017 - 22:41\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१७ - आवाहन ऐसीअक्षरे 28 शनिवार, 21/10/2017 - 06:42\nसंस्थळाची माहिती ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 17/07/2018 - 00:46\nसंस्थळाची माहिती संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 09/10/2018 - 00:34\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/daily-horoscope-today-rashi-bhavishya-of-13-february-2020/articleshow/74110456.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T15:47:11Z", "digest": "sha1:UYKAU4YA76LHRVOGLSYEIBIYMZS6QUNB", "length": 14335, "nlines": 184, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "भविष्य १३ फेब्रुवारी २०२० : Daily Horoscope Today Rashi Bhavishya Of 13 February 2020 - आजचे राशी भविष्य: दि. १३ फेब्रुवारी २०२०, Photogallery | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nआजचे राशी भविष्य: दि. १३ फेब्रुवारी २०२०\nजाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य - पं. डॉ. संदीप अवचट\nमेष: गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करावी लागेल\nमेष : तुम्ही आदर्श मानता त्या व्यक्तीची भेट निश्चितपणे होईल. व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करावी लागेल.\nवृषभ: अपरिचित व्यक्तीची भेट होईल\nवृषभ : अतिउत्साही स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. अडचणींचा सामना करावा लागेल. अपरिचित व्यक्तीची भेट होईल.\nमिथुन: प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल\nमिथुन : प्रदीर्घ काळ खूप मेहनत केल्याने आज आराम करण्याकडे कल राहील. आप्तस्वकीयांसोबत मनोरंजनाचे क्षण व्यतीत कराल. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल.\nकर्क: अनेक प्रश्न मार्गी लागतील\nकर्क : आजची सकाळ प्रसन्न असेल. अनेक प्रश्न मार्गी लागतील. परिवारातील लहान, थोर सर्वांशी प्रेमाने वागा.\nसिंह: नवीन हितसंबंधांतून आनंद मिळेल\nसिंह : घरातील ज्येष्ठांशी वाद होण्याची शक्यता. नवीन हितसंबंधांतून आनंद मिळेल. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करणे श्रेयस्कर.\nकन्या: दिवस सर्वार्थाने अनुकूल\nकन्या : दिवस सर्वार्थाने अनुकूल. अपेक्षित घटना घडतील. नोकरीत बढतीचे योग येतील.\nतुळ: नवीन योजना प्रत्यक्षात येतील\nतुळ : जोडीदाराच्या भावना समजून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न कराल. मित्रांकडून घेतलेली रक्कम वेळेत द्याल. नवीन योजना प्रत्यक्षात येतील.\nवृश्चिक: सकारात्मकता व मेहनतीमुळे यशस्वी व्हाल\nवृश्चिक : दीर्घकाळ पाहत असलेले एखादे स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मकता व मेहनत यामुळे यशस्वी व्हाल. आध्यात्मिक गुरूंची भेट होईल.\nधनु: समतोल विचारसरणी अवलंबा\nधनु : आई-वडिलांच्या हेतूविषयी शंका घेऊ नका. त्यांच्या गरजा, अडचणी समजून घेणे हे पहिले कर्तव्य आहे. समतोल विचारसरणी अवलंबा.\nमकर: आत्मचिंतन करण्याचा दिवस\nमकर : आत्मचिंतन करण्याचा दिवस. लहानातील लहान घटकाशीही आदराने वागाल. सामाजिक पतप्रतिष्ठेत वाढ होईल.\nकुंभ: फसव्या योजनांमध्ये अडकू नका\nकुंभ : फसव्या योजनांमध्ये अडकू नका. सत्यता पडताळून पाहा. जोडीदाराबरोबर काही विसाव्याचे क्षण अनुभवाल.\nमीन: आशादायक ग्रहमान राहील\nमीन : हाती घेतलेले काम तडीस न्या. जादा कामाचा बोजा तूर्तास नको. आशादायक ग्रहमान राहील.\nआजचं भविष्य:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनातवाला घेऊन जितेंद्र गेले शनीच्या देवळात\nअमृता फडणवीसांचं 'अलग मेरा ये रंग है' गाणं रि...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधिकारी' हरपला\nकरोनाग्रस्तांना वाळीत टाकणं चुकीचं- तेजस्विनी...\nकतरिनाच्या सौंदऱ्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्य...\n'कुली नंबर १' टीमसाठी एकत्र आलं बॉलिवूड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n'अशा' प्रकारे सुरू झाली भागवत सप्ताहाची परंपरा\n२८ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २८ मार्च २०२०\nचैतन्य महाप्रभूंनी आपला ग्रंथ गंगेत टाकला आणि...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआजचे राशी भविष्य: दि. १३ फेब्रुवारी २०२०...\nHoroscope Today आजचे राशी भविष्य: दि. १२ फेब्रुवारी २०२०...\nHoroscope Today आजचे राशी भविष्य: दि. ११ फेब्रुवारी २०२०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/sunil-tatkare-criticise-bjp-and-chandrakant-patil-on-mid-term-elections-182128.html", "date_download": "2020-03-28T14:54:19Z", "digest": "sha1:UW6457NLRZO3E56JARKRXN7L4SQB5L3A", "length": 15017, "nlines": 164, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सत्ता पाडण्यापेक्षा स्वत:च्या संघटनेकडे लक्ष द्या, तटकरेंचा भाजपला सल्ला | Sunil Tatkare criticise BJP and Chandrakant patil on Mid-Term elections", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nसत्ता पाडण्यापेक्षा स्वत:च्या संघटनेकडे लक्ष द्या, तटकरेंचा भाजपला सल्ला\nआता आम्ही मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.\nमनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी\nरत्नागिरी : आता आम्ही मध्यावधी निवडणुकांच्या (Mid-Term elections) तयारीला लागलो आहोत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी ताशेरे ओढले आहेत (Sunil Tatkare criticise BJP). “अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही. त्या भाजपच्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत काही स्वारस्य असेल, असं वाटत नाही. सत्तेपासून बाजूला गेल्याने माशाची जशी पाण्यासाठी तडफड होते, तशी भाजपची अवस्था झाली आहे”, असं म्हणत सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला (Sunil Tatkare criticise BJP).\n“भाजपच्या 100 आमदारांना मध्यावधी निवडणुका हव्यात, असं वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष कार्यरत रहाणार आहे”, असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.\n“महाविकास आघाडीतील सेना आणि राष्ट्रवादीमध्ये नक्कीच समन्वय आहे. महाविकास आघाडीला पाडण्यासाठी महाविकास आघाडीमधील कुठलाच आमदार प्रतिसाद देत नाही. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्ही आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचं उत्तर दिलं”, असा टोला सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.\nतसेच, “भाजपने महाविकास आघाडीची सत्ता पाडणे सोडा, त्यापेक���षा भाजपची संघटना जी विस्कळीत झाली आहे, ती व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे”, असा खोचक सल्ला सुनील तटकरे यांनी दिला.\nचंद्रकांत पाटील काय म्हणाले\n“महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु करणार आहे”, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात 'क्वारंटाईन' व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या…\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल…\nहितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे…\nCorona : लॉकडाऊनदरम्यान एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात कपात\nअडकलेल्या कामगारांसाठी जनता किचन, मोफत जेवण आणि राहण्याची व्यवस्था\nदेशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास\nराज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच…\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या…\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल…\nCorona : लॉकडाऊनदरम्यान एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात कपात\nCorona | नागपूरकरांना दिलासा भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम…\nCorona | कोरोनाची धास्ती मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये\nगंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी\nआधी राजघरण्यात शिरकाव, आता थेट पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण, ब्रिटनचे पंतप्रधान…\ncorona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून…\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रत�� टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_381.html", "date_download": "2020-03-28T15:02:07Z", "digest": "sha1:WLXF3YSCSGXCQZXKBKZZCNQ3R76IEWD6", "length": 6145, "nlines": 35, "source_domain": "www.idainik.com", "title": "सातारा जिल्हावाशीयांचा ज्ञानेश्वर माऊली च्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप", "raw_content": "\nसातारा जिल्हावाशीयांचा ज्ञानेश्वर माऊली च्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप\nराजुरी : \" भेटी लागी जीवा लागलीसी आस \" आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा \" सातारा जिल्ह्यातील बरड येथील शेवटचा मुक्काम उरकून पालखी सोहळा मार्गस्थ झाला. राजुरी येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी फलटण तालुका सहकारी दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डाॅ. बाळासाहेब सांगळे, उपसरपंच पै. भारत गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, युवा नेते योगीराज साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खुरंगे, मफतलाल पवार, राजुरी सोसायटीचे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nमाऊलींचा पालखी सोहळा संत साधुबुवा मंदिर येथे विसावला. काही वेळाने हा पालखी सोहळा सातारा व सोलापूर जिल्ह्या���्या सीमेवर आला यावेळी पालखी हस्तांतर संपन्न झाले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख , सोलापूर चे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, उपविभागीय अधिकारी शमा पवार, माळशिरस तहसीलदार सौ. माने, आ. हनुमंत डोळस, पंचायत समिती सभापती सौ. वैष्णवदेवी मोहिते - पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.\nतर सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल , पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील, फलटण ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, बरड चे ए. पी. आय. संजय बोंबले, बरड सब डिव्हिजन चे सहायक अभियंता प्रमोद सोनवणे, बरड मंडल अधिकारी पवार, विस्तार अधिकारी संजय बाचल , गाव कामगार तलाठी गीरे, धेंडे, ग्रामविकास अधिकारी मोहन सुतार, डि. एस. भोसले यांच्या सह सर्व विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.\nयावेळी सातारा जिल्ह्याच्या वतीने दृढ अंतःकरणाने भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.\nपालखी सोहळा नातेपुते संध्याकाळी विसावला. बुधवारी सकाळी मार्गस्थ होवून सदाशिव नगर चे रिंगण होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/rojgar-melave/", "date_download": "2020-03-28T15:06:29Z", "digest": "sha1:RXTL6C3EDSHYNB5DM47SW4LIJ4GOAZM6", "length": 5044, "nlines": 107, "source_domain": "mahabharti.in", "title": "Rojgar Melave : महाराष्ट्रातील सर्व सर्व जिल्ह्यांचे रोजगार मेळावे", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nया पेज वर खास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रोजगार मेळावे प्रकाशित केलेले आहेत.\nबुलढाणा रोजगार मेळावा २०२०\nनांदेड रोजगार मेळावा २०२०\nपुणे 3,737 रिक्‍त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन\nअहमदनगरला उद्या रोजगार मेळावा\n७०१ पदे - पुण्यात बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगा�� वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/i-do-film-only-for-money-tabu/articleshow/66521971.cms", "date_download": "2020-03-28T16:12:41Z", "digest": "sha1:UO2NICTTYMKIU5RRNZC7FXC65XNZ5JBW", "length": 10843, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "entertainment news News: बक्कळ पैसे मिळाले तर सिनेमे करत राहीन: तब्बू - i do film only for money: tabu | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nबक्कळ पैसे मिळाले तर सिनेमे करत राहीन: तब्बू\n'बक्कळ पैसे मिळणार असतील तर चित्रपटात काम करतच राहीन,' असं अभिनेत्री तब्बू हिनं म्हटलं आहे.\nबक्कळ पैसे मिळाले तर सिनेमे करत राहीन: तब्बू\n'बक्कळ पैसे मिळणार असतील तर चित्रपटात काम करतच राहीन,' असं अभिनेत्री तब्बू हिनं म्हटलं आहे.\nएका मुलाखती दरम्यान तिनं हे मत व्यक्त केलं. मध्येच तब्बू चित्रपटातून गायब का होते या प्रश्नावरही तिनं मजेशीर उत्तर दिलं. 'काय सांगू तुम्हाला मी कुठे गायब असते. २०१०पासून माझे चित्रपट येत आहेत. तुम्हाला बोर करतेय. इतकी वर्षे काम केल्यानंतर एखादी मोठी सुट्टी, तर घ्यायलाचं हवी ना...' असं तब्बू म्हणाली. इतकंच नव्हे तर, 'बक्कळ असाच पैसा मिळणार असेल तर कायम चित्रपटात काम करत राहीनं,' असं ती म्हणाली. तब्बूच्या या उत्तरावर तिचा सहकलाकार आयुष्मान खुराणाही खळखळून हसला. 'असं उत्तर केवळ तब्बूच देऊ शकते,' असं तो म्हणाला.\n'दे दे प्यार दे' आणि सलमान खानच्या आगामी 'भारत' या चित्रपटातही ती दिसणार असून विनोदी चित्रपटात काम करायला खूप आवडेल; पण कुणी तशी भूमिका देतच नाही,' अशी खंत व्यक्त केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीत��ने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\nकनिकाला फसवलं जातंय, तिच्यावर दया करा; बॉलिवूड स्टारची मागणी\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\nकरोनाः हॉस्पिटलला भीती, कनिका कपूर पळण्याची, मागवले एक्स्ट्रा गार्ड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना विरुद्ध लढा; खिलाडी अक्षय कुमारची २५ कोटींची मदत\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर केला व्हिडिओ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबक्कळ पैसे मिळाले तर सिनेमे करत राहीन: तब्बू...\nमाझं विराटशी लग्न व्हायला हवं होतं: शाहरुख...\nस्कार्फ बांधून सिध्दार्थ जाधवची दिवाळी शॉपिंग...\nबधाई हो...१०० कोटी झाले\nदीपिका घालणार २० लाखाचं मंगळसूत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/justin-bieber-made-indian-fools-by-lip-sync-in-concert-and-left-india-witjin-24-hours/articleshow/58629120.cms", "date_download": "2020-03-28T15:20:18Z", "digest": "sha1:2MAR4BROHA5FFZ7GPRRP4GHS7URWCFFI", "length": 15785, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Justin Bieber : जस्टिन फक्त ओठांची हालचाल करत होता? - justin bieber made indian fools by lip sync in concert and left india witjin 24 hours | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nजस्टिन फक्त ओठांची हालचाल करत होता\nपॉपस्टार जस्टिन बीबरचा भारतातील पहिला शो चाहत्यांच्या तुफान गर्दीत पार पडला असला तरी जस्टिनने त्याच्या चाहत्यांना फसवलं तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित झाली आहे. जस्टिनने काही गाणी प्रत्यक्ष गायलीच नाहीत. तो केवळ 'लिप सिंक' करत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी काही दाखलेही या चाहत्यांनी दिले आहेत.\nपॉपस्टार जस्टिन बीबरचा भारतातील पहिला शो चाहत्यांच्या तुफान गर्दीत पार पडला असला तरी जस्टिनने त्याच्या चाहत्यांना फसवलं तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित झाली आहे. जस्टिनने काही गाणी प्रत्यक्ष गायलीच नाहीत. तो केवळ 'लिप सिंक' करत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी काही दाखलेही या चाहत्यांनी दिले आहेत.\nनवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुमारे ५० हजार चाहत्यांच्या साक्षीने जस्टिन बीबरचा मेगा शो बुधवारी रात्री पार पडला. जस्टिनची लाइव्ह कॉन्सर्ट सायंकाळी ४ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत चालली. त्यात ४ ते ८ वाजेपर्यंत जगभरातून आलेल्या आघाडीच्या डीजेंनी गर्दीला खिळवून ठेवलं तर ८ ते १० वाजेपर्यंत दोन तास जस्टिनने आपल्या गाजलेल्या हॉट गाण्यांची बरसात करत चाहत्यांना घायाळ करून टाकलं. मात्र आता सोशल मीडियावर जस्टिनच्या या शोबाबत ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nजस्टिनचा लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असताना पाणी पिण्यासाठी थांबला पण त्यावेळी बॅकग्राउंडला गाणं मात्र सुरूच होतं. हा प्रकार अनेक चाहत्यांना खटकला. जस्टिन केवळ ओठांची हालचाल करून चाहत्यांची फसवणूक तर करत नव्हता ना अशी शंका अनेकांनी उपस्थित केली. ट्विटरवर तर #LipSynk हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून ट्विपल्स तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. काहींनी तर 'चड्डी, टी-शर्ट आणि लिप सिंक पाहायला आम्ही ७५ हजार रुपये खर्च केले का', असा सवाल केला आहे.\n३६ हजार रुपये प्रति पास देऊन पुण्यातून नवी मुंबईत आलेल्या एका दाम्पत्याने आपला भ्रमनिरास झाल्याचे सांगितले. जस्टिन गाणे गात नव्हता हे स्पष्टपणे दिसत होते, असे या दाम्पत्याचे म्हणणे आहे. जस्टिनच्या कॉन्सर्टला हजर राहिलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीनेही कोल्ड प्ले कॉन्सर्ट यापेक्षा अनेक पटीने चांगली होती असे सांगितले. जस्टिनच्या परफॉर्मन्समध्ये एनर्जी दिसली नाही. धक्कादायक बाब म्हणजे तो केवळ ओठांची हालचाल करत होता. प्रत्यक्ष गातच नव्हता, असे हा चाहता म्हणाला. दिग्दर्शक अनुराग बसू यांनीही जस्टिन फक्त चार गाणी लाइव्ह गायला. त्याने सर्व गाणी लाइव्ह गायली असती तर मला अधिक आनंद झाला असता, असे सांगितले.\n२४ तासांतच भारतातून रवाना\n२३ वर्षीय कॅनेडियन पॉपस्टार जस्टिन बीबर आपल्या भारत दौऱ्यात चार दिवस मुक्कामाला असणार आहे. तो दिल्ली, जयपूर, आग्रा येथे जाणार आहे, असे सांगितले जात होते. मात्र, २४ तासांतच दौरा आटोपता घेऊन त्याने भारताचा निरोप घेतला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\nकनिकाला फसवलं जातंय, तिच्यावर दया करा; बॉलिवूड स्टारची मागणी\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\nकरोनाः हॉस्पिटलला भीती, कनिका कपूर पळण्याची, मागवले एक्स्ट्रा गार्ड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना विरुद्ध लढा; खिलाडी अक्षय कुमारची २५ कोटींची मदत\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर केला व्हिडिओ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजस्टिन फक्त ओठांची हालचाल करत होता\nबिबरच्या शोसाठी मलायका-अरबाज एकसाथ...\nरंगले ५० हजार बिलिबर्स\nतीन पैशाचा ‘हिंदी’ तमाशा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/dandekar-college-started-the-i-gandhi-program/articleshow/71479911.cms", "date_download": "2020-03-28T15:21:15Z", "digest": "sha1:KH74V5TL4PXF6EQ4AL4ZRDODOWXUJ5MO", "length": 13494, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: दांडेकर कॉलेजने सुरू केला ‘मी गांधी’ उपक्रम - dandekar college started the 'i gandhi' program | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nदांडेकर कॉलेजने सुरू केला ‘मी गांधी’ उपक्रम\nम. टा. वृत्तसेवा, पालघर\nमानवाच्या सर्व समस्यांची उत्तरे गांधी तत्त्वज्ञानात असून, येत्या काळात जगाला गांधी तत्त्वज्ञानच तारू शकते व काळ बदलला तरी गांधीविचार कधीही संपणार नाही, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांनी केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार-प्रचार व्हावा या हेतूने २ ऑक्टोबर रोजी 'मी गांधी' या उपक्रमाचा कॉलेजमध्ये प्रारंभ करण्यात आला. सदर उपक्रमाच्या प्रारंभी पालघर शहरात लायन्स क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अॅड. तिवारी बोलत होते.\nया रॅलीत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, प्रौढ व निरंतन शिक्षण, बीएमएस, बॅफ व कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण १५०० विद्यार्थी आणि जवळपास २५० शिक्षक व शिक्षकेतर सहकारी, दांडेकर शिक्षण मंडळी आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.\nगांधीजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. साई घरत यांनी बापूजींची तर मानसी चव्हाण यांनी कस्तुरबाची भूमिका पार पाडली. चित्ररथावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अमिश पाटील आणि भावनेश मोरे यांनी साकारलेला गांधीजींचा चरखा उभारण्यात आला होता. हा चरखा आठ फूट लांबीचा असून येत्या काळात महाविद्यालयाच्या प्रांगणात गांधी स्मारक उभारण्यात येणार आहे त्यात प्रदर्शित केला जाणार आहे.\nविद्यार्थ्यानी आपल्या शैक्षणिक कार्यकाळात गांधी विचारांचे वाचन करून एकतरी विचार आत्मसात करावा, या हेतूने महाविद्यालयात 'मी गांधी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम वर्षभर राबविला जाणार असून उपक्रमांतर्गत गांधी विचार संस्कार परीक्षा, खादी ग्रामोद्योग प्रदर्शन, गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपट - नाटक विद्यार्थ्यांना दाखवले जाणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दिली.\nसंस्थेचे कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांचा रॅलीमध्ये सक्रीय सहभाग होता. लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. परितोष राणा आणि महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. महेश देशमुख यांनी अहिंसा रॅलीच्या आयोजनात विशेष मेहनत घेतली. रॅलीच्या शिस्तबध्द नियोजनात पालघर शहर पोलिस निरीक्षक योगेश खोंडे यांचे सहकार्य लाभले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nवसई: पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातली\nमशिदीच्या मौलाना, ट्रस्टींवर गुन्हे\nमहाराष्ट्रातील २०० विद्यार्थी जॉर्जियात अडकले\n, 'त्यानं'च पसरवली अफवा\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदांडेकर कॉलेजने सुरू केला ‘मी गांधी’ उपक्रम...\nठाण्यात राष्ट्रवादीची मनसेला साथ...\nनवी मुंबईत अस्तित्वाची लढाई ...\n'सत्तेच्या नाड्या वंचित आघाडीकडेच'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/articleshow/71015811.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T14:42:38Z", "digest": "sha1:XZR6GMMLSOIIPSUP6DZMDTM6FV2Z7DQX", "length": 11463, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "badminton News: बॅडमिंटन - badminton | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nफर्ग्युसन कॉलेज,'एमएमसीसी'चा विजय- बॅडमिंटन स्पर्धाम टा...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nफर्ग्युसन कॉलेज, 'एमएमसीसी'या संघांनी शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांतून आगेकूच केली. निकाल : फर्ग्युसन कॉलेज वि. वि. सिंहगड कॉलेज २-० (अमेय शिंगवी वि.वि. राजस देशपांडे ११-१, ११-२; आर्यन जावळेकर-ऋचिर कुलकर्णी वि.वि. चिंतामणी देवगावकर-राजस देशपांडे ४-११, ११-९, ११-८); एम. एम. सी. सी. वि.वि. नौरोसजी वाडिया कॉलेज २-० (सौरव लढ्ढा वि.वि. तेजस राजगुरू ११-७, ११-९; सौरव लढ्ढा-हेमंत सोनावणे वि.वि. ओम दिघे-तेजस राजगुरू ११-१०, ११-६); मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर पराभूत वि. श्यामराव कलमाडी संघ १-२ (पार्थ जातेगावकर पराभूत वि. भूषण पोतनीस ८-११, ११-१, १०-११; अनिरुद्ध लोलगे-पार्थ फुलफगर वि.वि. भूषण पोतनीस-सारंग आठवले ११-९, ११-१०; अनिरुद्ध लोलगे पराभूत वि. सारंग आठवले ११-७, ११-७); मुली : एस. पी. कॉलेज वि. वि. ज्ञानगंघा ज्यु. कॉलेज २-० (साक्षी कोकमठाणकर वि.वि. गायत्री बढे ६-११, ११-२, ११-३; ईशा सोनसळे-नेहल प्रभुणे वि.वि. साक्षी शिंदे-सेजल भांडारकर ११-२, ११-२); आबासाहेब गरवारे कॉलेज पराभूत वि. फर्ग्युसन कॉलेज १-२ (रेवती श्रीखंडे वि.वि. मानसी थोरात ११-४, ११-२; ऐश्वर्या काकडे-रेवती श्रीखंडे पराभूत वि. अनन्या फडके-श्रुती कुंभार ११-७, ५-११, ५-११; ऐश्वर्या काकडे पराभूत वि. अनन्या फडके १-११, ०-११); बी. एम. सी. सी. वि.वि. डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल २-० (तनिष्का देशपांडे वि.वि. सायली साळुंखे ११-२, ११-६; सारिका गोखले-तनिष्का देशपांडे वि.वि. सायली साळुंखे-सुहानी निकम ११-१, ११-३); डॉ. कलमाडी स्कूल वि.वि. आर्मी पब्लिक स्कूल, खडकी २-० (शताक्षी किणीकर वि.वि. कृती कालिया ११-२, ११-३; नेहा जाजू-रिद्धी मांगलकर वि.वि. कृती कालिया-वैशाली एस. ११-१०, ११-३).\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाग्रस्तांसाठी सिंधूने राज्य सरकारला दिले १० लाख\nआणखी पाच बॅडमिंटन स्पर्धा रद्द\nसिंधू पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं गाणं\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुलासा\n��टा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबॅडमिंटनः सौरभ वर्माचा पराभव...\nन्यू इंग्लिश स्कूलचा विजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/meal", "date_download": "2020-03-28T16:27:11Z", "digest": "sha1:OBJHVSUOOORRA3ALEUDY3UMSSDP5LILW", "length": 32789, "nlines": 322, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "meal: Latest meal News & Updates,meal Photos & Images, meal Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची...\n 'या' बँक खात्यात पैसे ...\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या ता���खा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nयूपीतल्या शाळेत एक लिटर दूध ८१ मुलांमध्ये वाटलं\nसरकारी यंत्रणेचे हात भ्रष्टाचाराने माखलेले असले की काय घडतं याचं उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशातील या घटनेकडे पाहता येईल. उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात एका प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजनांतर्गत मुलांना दूध वाटण्यात आलं. ८१ मुलांमध्ये अवघं एक लिटर दूधाचं वाटप केलं. अर्थात त्यासाठी एक लीटर दुधात अनेक लिटर पाणी मिसळून ते वाढवण्यात आलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने हालचाल केली आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं.\nFact Check: ओबामा आता हॉटेलमध्ये काम करतात\nसोशल मीडिया साइट फेसबुकवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामी यांच्या एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यात ओबामा जेवण वाढताना दिसत आहेत. बराक ओबामा एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचा दावा या व्हिडिओसोबत केला जात आहे.\nरेल्वेगाड्यांमध्ये चहा-नाश्ता, जेवण महागणार\nयेत्या काही दिवसांत रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, जादा पैसे मोजण्यासाठी तयार राहा लवकरच चहा-नाश्ता आणि जेवण महागणार आहे. रेल्वे प्रशासनातील संबंधित विभागाकडून जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवण महागणार आहे.\nमांस खाल्ल्यानं शाळकरी मुलं नरभक्षक होऊ शकतात: भाजप नेता\nमध्य प्रदेशच्या शाळांमधील माध्यान्ह भोजनात अंडी देण्याच्��ा निर्णयाला भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांना विरोध दर्शवला आहे. मुलांना मांसाहारी पदार्थ दिले गेल्यास ती नरभक्षक बनू शकतात. तसंच, यामुळं धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं तर्कट या नेत्यानं मांडलं आहे.\n१० रुपयांत पोटभर जेवण; कल्याणमधील व्यावसायिकाचा उपक्रम\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने १० रुपयांत पोटभर जेवणाची घोषणा केली असली, तरी कल्याणात एक अवलिया वर्षभरापासून कोणतीही अपेक्षा न ठेवता १० रुपयांत पोटभर जेवण देत आहे. भुकेने व्याकूळ झालेले लोक पाहून कासावीस झालेल्या कल्याणमधील एका व्यावसायिकाने वर्षभरापासून हा उपक्रम हाती घेतला.\nतुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही: पवार\nपुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही,' असा सणसणीत टोला पवार यांनी शिवसेनेला हाणला आहे.\nसाधे जेवण शंभर, नॉनव्हेज दोनशे रुपये\nसाधे जेवण शंभर रुपये, नॉनव्हेज दोनशे, नाश्ता २५, शीतपेय २०, कॉफी १२ आणि चहा सात रुपये..…. कुठल्याही हॉटेलचे हे मेनूकार्ड नाही, तर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी नेमून दिलेले हे दरपत्रक आहे.\nकामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना\n'कामगार कल्याण मंडळाकडून असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यान भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. तीच मध्यान भोजन योजना लवकरच नगर जिल्ह्यातही सुरू करणार असल्याची घोषणा कामगार कल्याणमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केली.\nउत्तर प्रदेशच्या 'त्या' शाळेवर विद्यार्थ्यांचा अघोषित बहिष्कार\nविद्यार्थ्यांना मीठ-चपाती खाऊ घातल्याने उजेडात आलेल्या उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्हा प्राथमिक विद्यालयावर गुरुवारी विद्यार्थ्यांनी अघोषित बहिष्कार टाकला. या शाळेत ९७ विद्यार्थी शिकतात, पण सुखराम नावाचा केवळ एक विद्यार्थीच गुरुवारी शाळेत हजर राहिला. ग्रामप्रधान प्रतिनिधी राजकुमार पाल यांना झालेली अटक आणि पत्रकार पवन जैसवाल यांच्यावर जिल्हा प्रशासनाद्वारे दाखल खटले यांच्याविरोधातली हा बहिष्कार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.\nउत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथील शाळेत माध्यान्ह भोजनात मुलांना सकस आहाराऐवजी रोटी आणि मीठ दिले जात असल्याचे कटू सत्य समोर आणणाऱ्या पत्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करून तेथील प्रशासनाने आणि सरकारने 'चोर सोडून संन्याशाला फाशी' दिली आहे.\nआरोग्य मंत्र: मस्त खाऊन स्वास्थ्य जपा\nचमचमीत-रसरशीत खाद्यपदार्थांची चव चाखताना फिटनेसप्रेमी मंडळींना चिंता असते, ती वजन वाढेल की काय याची. तसंच वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना त्याचा आपल्या शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण आपली खाद्यपदार्थांची निवड जर योग्य असेल तर खाणं म्हणजे वजन वाढणं हे समीकरण तुम्ही खोटं ठरवू शकता. मस्त खाऊन स्वास्थ्य जपायचं असेल तर काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे.\nदुरांतोसह अन्य एक्स्प्रेसमधील जेवणही महागणार\nशताब्दी, राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री बसणार आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये मिळणारे जेवण ४० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसीनं रेल्वे मंडळाकडे त्यासाठी परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर नवे दर लागू होणार आहेत.\nपोषण आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू\nअंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषण आहाराच्या पाकीटचे वाटप केले जाते. या पोषण आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची संतापजनक घटना गुरुवारी सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे उघडकीस आली.\nपोषण आहाराच्या पैशावरून शिक्षिकेचा छळ\nश्रीरामपूर नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापिका अलकनंदा सोनवणे आत्महत्येप्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका शिक्षकाला अटक केली आहे. तर दुसरा फरार आहे.\nशालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यासाठी घातलेल्या नवीन जाचक अटी शिथिल कराव्यात, प्रलंबित बिले त्वरित मिळावीत. या मागण्या पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित केल्या जातात. त्यामुळे मुंबईतील आहार पुरविणाऱ्या हजारो महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अमृता फडणवीस यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली.\nनिवडणुकीच्या हंगामात भंडाऱ्यात वाढ, पनीर, बिर्यानीचा मुक्त वाटप\nलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दिल्लीत सुरू झाली असून मतदारांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. यामुळेच वरण भात, पुरी भाजी,हलवा असा साधा मेन्यू असलेल्या दिल्लीतील भंडाऱ्यांमध्ये अचानक पनीर मसाला, बिर्यानी, दाल मखनी अशी मेजवानी मिळायला लागली आहे. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचे , भंडाऱ्यांचे, गृहप्रवेश कार्यक्रमांचे आयोजन नेते मंडळी करत आहेत.\nट्विटरचे सीईओ २४ तासांत एकदाच जेवतात\nट्विटरचे संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी सध्या त्यांच्या 'हटके' सवयींमुळं सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जॅक यांचा २४ तासांपैकी २२ तास उपवास असतो. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण न करता ते थेट रात्रीच जेवतात. ८ किलोमीटर पायी प्रवास करत ऑफिस गाठतात. भल्या पहाटे १५ मिनिटे बर्फाच्या थंड पाण्यानं अंघोळ करतात.\nआपण ऑर्डर केलेले जेवण रेल्वेच्या स्वयंपाकघरांमध्ये कसे शिजवले आणि पॅक केले जात आहे, हे प्रत्यक्ष पाहण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'रेल्वे दृष्टी डॅशबोर्ड' (www.raildrishti.cris.org.in) नावाची वेबसाइट त्यासाठी तयार करण्यात आली असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी तिचे लोकार्पण केले.\nमाध्यान्ह भोजन योजनेला सुरुंग, सरकारी तांदुळाची अवैध विक्री\nसरकारी तांदळाची खुल्या बाजारात विक्री होत असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर या गैरव्यवहारातून केंद्र सरकारच्या माध्यान्ह भोजन योजनेला सुरूग लागल्याचे दिसून आले आहे. भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) गोदामातून उचललेला तांदूळ थेट किचनमध्ये जाणे आवश्यक आहे. मात्र, सरकारी तांदळाची विभागणी आणि स्वच्छतेसाठी मिलमध्ये आणून नंतर हा तांदूळ वेगवेगळ्या नावाने विक्री केला जात असल्याची माहिती रेशनिंग विभागातील विश्वासनीय सूत्रांनी दिली.\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत जेवण\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना पुढील पाच महिने मोफत जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी तीन कोटी रुपये निधीची गरज असून, विद्यार्थ्याला दरमहा १८०० रुपये देण्यात येणार आहेत. याबाबत गुरुवारी (१३ डिसेंबर) झालेल्या बैठकीत समितीने आराखडा निश्चित केला आहे. विद्यापीठ प्रशासनाला सहाय्यता योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्ह���डी होम क्वारंटाइन\nस्थलांतर करू नका, सरकार व्यवस्था करेन: CM\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257223:2012-10-23-11-00-16&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:24:27Z", "digest": "sha1:6UDFEWFEF7MHASSWVPMET4JDGD3BTBV4", "length": 14829, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गरीबांना न कचरता कर्ज द्या", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गरीबांना न कचरता कर्ज द्या\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nगरीबांना न कचरता कर्ज द्या\nचिदम्बरम यांचा बँकांना सल्ला\nआपल्या देशातील गरीब जनता अतिशय प्रामाणिक असल्याने त्यांना कर्ज देताना कचरू नका, असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी बँका व वित्तीय संस्थांना दिला. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.\nकर्जासाठी अर्ज करणारे गरीब असतील तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते, त्यांना कर्जे मिळण्यात असंख्य अडचणी येतात. मात्र हे गरीब अर्जदार अप्रामाणिक नसतात, त्यांची जीवनमूल्ये उच्च असतात, हे मी सातत्याने सांगत आलो आहे. या अर्जदारांना अधिकाधिक कर्ज देण्यात काहीच अडचण नाही, असे ते म्हणाले. एखाद्या मोठय़ा उद्योजकाने मनात आणले तर तो हजार कोटींचे भांडवल कर्जाच्या आधारे सहज उभारू शकतो, काहीवेळा असे काही कर्जदार त्याची परतफेड करण्यात अपयशीही ठरतात, मात्र त्याचा भार त्यांच्यावर नाही तर संबंधित बँकांवर येतो. गरीब कर्जदाराच्या बाबतीत मात्र असे होत नाही. कर्जाचे व्याज कितीही असो, प्रतिकूल परिस्थितीतही हे गरीब कर्जदार कर्ज फेडतात, असे न केल्यास नव्याने कर्ज घेताना आपल्याला अडचणी येतील, याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे गरीब अर्जदारांना बँकांनी व वित्तीय संस्थांनी अधिकाधिक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला त्यांनी दिला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2020/03/blog-post_15.html", "date_download": "2020-03-28T15:15:30Z", "digest": "sha1:VNNT5FSPLLW4PACZGITCGRPMTKW7JXCB", "length": 25528, "nlines": 55, "source_domain": "www.berkya.com", "title": "डिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठब्लॉगडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nबेरक्या उर्फ नारद - ८:०७ म.उ.\nकंटेंट डिलीव्हरीचे बदललेले प्राधान्य आणि अत्यंत गतीमान अशा नव माध्यमाच्या आक्रमणाने मीडिया हाऊसेसचे मालक धास्तावले आहेत. यातच ''आम्ही अमुक-तमुक वर्तमानपत्र का वाचावे '' असा प्रश्‍न वाचक विचारत असतांना आता व्यावसायिकही ''आम्ही तुम्हाला जाहिरात का द्यावी '' असा प्रश्‍न वाचक विचारत असतांना आता व्यावसायिकही ''आम्ही तुम्हाला जाहिरात का द्यावी '' अशी विचारणा करू लागल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. अर्थात, जाहिरातदारांची बदलत असणारी मानसिकता ही मीडियाच्या मूळावर येणार असल्याचे स्पष्ट झाले झाले आहे.\nडिजीटल युग आले म्हणून पत्रकारिता नष्ट होणार नाही. मीडिया हाऊसेसही अचानक बंद पडणार नाहीत. तथापि, सर्वांना आपले प्राधान्यक्रम बदलवावे लागणार आहेत. आजवर लोकांपर्यंत सकाळी वर्तमानपत्र पोहचवणारी यंत्रणा ही डिजीटल माध्यमातून पार पाडली जाणार असून पारंपरीक माध्यमे कुरकुरत का होईना...हा बदल स्वीकारण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र अजून एक फार मोठा बदल आपल्यासमोर घडत असून याचा सरळ फटका हा संक्रमणातून जाणार्‍या पारंपरीक प्रसारमाध्यमांना बसणार आहे. हा बदल अर्थातच जाहिरातदारांच्या बदललेल्या मानसिकतेचा होय. *राज्यातील एका ख्यातनाम वर्तमानपत्राच्या पुढील पिढीतल्या मालकाशी माझा अधून-मधून संवाद होत असतो. यात ते सातत्याने जाहिरातदार आता जाहिरातीच्या परिणामाची विचारणा करू लागली असल्याचा उल्लेख करत असतात*. हा बदल तसा आश्‍चर्यकारक नाहीच. खरं तर, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओ, इव्हेंट, होर्डींग, डिजीटल डिस्प्ले आदींच्या माध्यमातू��� केली जाणारी जाहिरात ही नक्की किती जणांनी पाहिली याची अचूक आकडेवारी कुणालाही समजत नाही. यामुळे या जाहिरातीचा नेमका किती प्रभाव पडलाय हे तर जाऊ द्या...पण तिला नेमक्या किती जणांनी पाहिले हेच जाहिरातदारांना समजत नाही.\nवर्तमानपत्रांच्या जाहिरातींचा विचार केला असता, आजवर खपावर जाहिरातींचे प्राधान्य आणि दर ठरत असल्याचे आपल्या सर्वांना माहित असेलच. तथापि, मी आधीच्या लेखात नमूद केलेल्या 'कंटेंट अ‍ॅनालिसीस'च्या आयामातूनच 'कमर्शिअल अ‍ॅनालिसीस' करावयाचे म्हटल्यास जाहिरातदारांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. अर्थात, अमुक एका वर्तमानपत्राचा खप हा एक लाख असला तरी त्यात दिलेली जाहिरात ही सर्व वाचकांनी पाहिली का ते त्यावर किती वेळ थांबले ते त्यावर किती वेळ थांबले त्यांनी ही जाहिरात पूर्णपणे वाचली का त्यांनी ही जाहिरात पूर्णपणे वाचली का या बाबी कुणाला बाप जन्मातही समजत नाहीत. पारंपरीक मीडियाच्या सुवर्ण काळात जसा अग्रलेख हा त्या-त्या वर्तमानपत्रातील सर्वात महत्वाचा घटक मानला जात असे. 'कंटेंट अ‍ॅनालिसीस'ने हा भ्रमाचा भोपळा असल्याचे सिध्द केले. या विश्‍लेषणातून संपादकीयपेक्षा अन्य मजकूर हा अधिक वाचनीय व अर्थात लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाल्याने आज अग्रलेख हा नावापुरता प्रतिष्ठेचा राहिलेला आहे. त्याच प्रमाणे आधी वर्तमानपत्राच्या खपानुसार दिल्या जाणार्‍या जाहिराती या आता 'कमर्शिअल अ‍ॅनालिसीस' करून द्याव्यात असा मतप्रवाह व्यावसायिकांमध्ये बळावला आहे. यामुळे आधीच डिजीटल मार्गाकडे वळण्याच्या तयारीत असणार्‍या पारंपरीक मीडियाला अजून जोरदार धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nजाहिरात हा प्रसारमाध्यमांचा आत्मा असल्याची बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. यामुळे वर्तमानपत्रे ही छपाईसह एकूण उत्पादन मूल्यापेक्षा किती तरी कमी किंमतीत विकावी लागतात. अर्थात, ( जाहिरातींच्याच बळावर ) प्रॉडक्शन कॉस्टपेक्षा कमी मूल्यात उत्पादन विकून नफा कमावण्याची क्षमता असणारा मुद्रीत मीडिया हा जगातील अशा स्वरूपाचा एकमात्र व्यवसाय बनला असल्याची बाब उघड आहे. तथापि, हेच बलस्थान कमकुवत होत असेल तर करावे तरी काय ) प्रॉडक्शन कॉस्टपेक्षा कमी मूल्यात उत्पादन विकून नफा कमावण्याची क्षमता असणारा मुद्रीत मीडिया हा जगातील अशा स्वरूपाचा ���कमात्र व्यवसाय बनला असल्याची बाब उघड आहे. तथापि, हेच बलस्थान कमकुवत होत असेल तर करावे तरी काय या विचाराने प्रसारमाध्यमांचे मालक हैराण झालेले आहेत. डिजीटल मीडियाच्या सुसाट आक्रमणाने पत्रकार धास्तावले असतील तर जाहिरातदारांच्या प्रश्‍नांनी वर्तमानपत्राच्या अर्थकारणाशी संबंधीत सर्व घटक अस्वस्थ बनणे तसे स्वाभाविक आहे.\nनव माध्यमाने सर्वसामान्यांना अभिव्यक्तीसाठी सुलभ आणि मोफत माध्यम प्रदान केले आहे. डिजीटल मीडियाने प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण केले आहे. तर याच माध्यमाने जाहिरातदारांनाही सक्षम पर्याय दिलेला आहे. हा पर्याय मोफत आणि फार तर अल्प मूल्याचा असून यात विलक्षण पारदर्शकता आहे. गुगल सारख्या सर्च इंजिन्स पासून ते थेट फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवरील जाहिरातींची प्रणाली ही पारंपरीक प्रसारमाध्यमांपेक्षा बर्‍याच प्रमाणात वेगळी आहे. यात जाहिरातदाराला युजर्सची अचूक एंगेजमेंट कळते. कोणतीही जाहिरात ही नेमकी किती युजर्सनी पाहिली यावर ते किती वेळ रेंगाळले यावर ते किती वेळ रेंगाळले आणि त्यांनी यावर क्लिक केले की नाही आणि त्यांनी यावर क्लिक केले की नाही या सर्व बाबींची माहिती अगदी बिनचूकपणे मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी जाहिरात पाहणार्‍या युजर्सचा वयोगट वा भौगोलिक परिसरही निवडण्याची सुविधा यात दिलेली आहे. यामुळे डिजीटल जाहिरातींमध्ये टार्गेट ग्रुप निवडणे हे तुलनेत खूप सोपे आहे. अर्थात, जाहिरात पाहिली/क्लिक केली तरच आकारणी अशी आत्यंतीक पारदर्शक प्रणाली डिजीटल मीडियामुळे जगासमोर आली आहे. एकीकडे वर्तमानपत्र, वाहिन्या, रेडिओ, होर्डींग्ज आदींवरील जाहिरातींच्या परिणामकारकतेचे मापन हे 'अंदाज पंचे' या प्रकारात होत असतांना डिजीटल माध्यमात मात्र अगदी काटेकोर विश्‍लेषण मिळत असल्याने साहजीकच जाहिरातदार याकडे वळू लागले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, डिजीटल माध्यमातच त्यांना एकापेक्षा जास्त पर्याय असल्याची बाब देखील आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.\nसोशल मीडियाच्या आगमनानंतर आपण स्व-प्रसिध्दी अर्थात सेल्फ पब्लीशींगच्या युगात प्रवेश केला असल्याचे मी आधीच्या लेखात स्पष्ट केले आहे. याच प्रमाणे आता जाहिरातदारांनाही स्व-प्रसिध्दीचे महत्व पटू लागले आहे. माझे प्रॉडक्ट अथवा सेवेची माहिती ही जास्तीत जास्��� लोकांपर्यंत पोहचावी, यासाठी अल्प मूल्य लागावे आणि अर्थातच यातून व्यवसाय वृध्दी व्हावी ही अपेक्षा प्रत्येक जाहिरातदाराची असते. यासाठी त्यांना आता डिजीटल क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या मीडिया हाऊसेसला जाहिराती द्याव्यात; स्वत:चाच सोशल मंच बळकट करावा अथवा दोन्ही बाबी एकत्र कराव्यात असे तीन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यामुळे समजा जळगावातील एका दुकानदाराला डिजीटल पध्दतीत जाहिरात करावयाची असेल तर त्याने नवमाध्यमात स्वत:चा डिजीटल मंच तयार करणे; डिजीटल मीडियात अग्रेसर असणार्‍यांना जाहिरात देणे वा दोन्ही बाबी करणे हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. वर्तमानपत्रात फक्त शब्द अथवा प्रतिमांच्या (ग्राफीक्स) मदतीने जाहिरात करणे शक्य असले तरी डिजीटल माध्यमात शब्द, प्रतिमा, व्हिडीओ, अ‍ॅनिमेशन्स आदी विविध प्रकार उपलब्ध असल्याची बाबदेखील विसरता येणार नाही. म्हणजेच, वर्तमानपत्रांची आधीची जाहिरातींची एकाधिकारशाही आता बर्‍यापैकी मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे.\nखरं तर, अलीकडच्या काळाचा विचार केला तर होर्डींग्ज, पेपरमधील पँम्प्लेटस्, एफएम रेडिओ, रिक्षाच्या मागील बॅनर्स आदी अनेकविध प्रकारांनी वर्तमानपत्रांच्या जाहिरातींचा वाटा आधीच बर्‍यापैकी काबीज केला होता. मात्र डिजीटल माध्यमामुळे वर्तमानपत्रच नव्हे तर त्यांचा वाटा खाणार्‍यांनाही जबर धक्का बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. *गत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकारण्यांनी डिजीटल माध्यमाचा अतिशय खुबीने वापर केला असून याच्या पाठोपाठ आता व्यावसायिकही याच पध्दतीत विचार करू लागल्याचे आजचे चित्र आहे*. याचा मुद्रीत माध्यमाला मोठा फटका बसेल हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची आवश्यकता नाहीच मात्र, याचे आव्हान पेलणेदेखील कठीण नाही. यासाठी पारंपरीक माध्यमाला आजवरचा साचेबध्द विचार सोडून द्यावा लागणार आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/07/30/194621/", "date_download": "2020-03-28T14:56:17Z", "digest": "sha1:M4JIEYJE5XQ6BHCU4FXADUGACSLGWVWU", "length": 7683, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रणबीर रेनाँचा ब्रँड अँबेसिडर - Majha Paper", "raw_content": "\nथंडीत वजन कमी करण्यासाठी या 5 गोष्टींचा करा आहारात समावेश\nदोनशे वर्षांपासून लपवून ठेवलेल्या राणीच्या हृदयाचे रहस्य नेमके काय\nलाखों रुपयांच्या नोकरीला तिलांजली देत हे दाम्पत्य भारतात करत आहेत शेती\nफिनलंडची शिक्षणव्यवस्था जगामध्ये का ठरत आहे सर्वोत्तम \nनोकरीची भारतीय लष्करात संधी\nजगातील या सर्वात वजनदार पुस्तकाचे एक पान उलटण्यासाठी लागतात सहा लोक\nवायफायला सहज गंमतीत दिलेले नाव तरुणाला चांगलेच महागात पडले\nमेघालयातील शिक्षिकेच्या अनोख्या प्रयोगातून नऊशे शेतकऱ्यांना लाभ\nजाणून घ्या जगभरामध्ये प्रचलित असलेली ही सौंदर्य रहस्ये\nटोमणे बहाद्दर पतीला जाड्या पत्नीचे ‘बॉडी बिल्डर’ होऊन उत्तर\nधोनीच्या चाहत्यांना हे हॉटेल देत आहे मोफत जेवण\nआता पाळीव प्राण्यांचाही उतरविता येणार विमा\nरणबीर रेनाँचा ब्रँड अँबेसिडर\nJuly 30, 2015 , 10:26 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: रणबीर कपूर\nफ्रेंच कार कंपनी रेनाँने कंपनीचा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलीवूड अभिनेता रणबीरकपूर याची नियुक्ती केली असून रणबीरच्या लोकप्रियतेचा व्यवसाय वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली आहे. कंपनीचे भारतातील सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सुमित सावने या संदर्भात बोलताना म्हणाले की रणबीर कपूर खानदानातील चौथ्या पिढीचा वारस असून अतिशय टॅलंटेड आहे. तो उत्तम अभिनेता आहे आणि देशातील नागरिकांच्या हृदयात त्याला आणि आमच्या कंपनीला स्थान मिळविण्यासाठी आम्ही प्र���त्न करू.\nकंपनीने भारतात चार वर्षे पूर्ण केली असून भारतीय बाजारात आपला हिस्सा वाढविण्याचा हेतू साध्य करण्यासाठी नवीन प्रॉडक्ट बाजारात आणण्याबरोबरच देशभर नवीन डिलरशीप देण्याचाही सपाटा लावला आहे. देशात कंपनीने २८० सेल्स व सर्व्हिस आऊटलेट सुरू केली आहेत.\nरणबीरने या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना सांगितले की रेनॉ ही जगातील एक चांगली कार उत्पादक कंपनी आहे आणि या कंपनीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. भारतीय बाजारात कंपनीची कामगिरी सरस आहे आणि ती आणखी चांगली होईल याचा विश्वास वाटतो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792457", "date_download": "2020-03-28T14:24:55Z", "digest": "sha1:TVVX6IWKOMKAD7IJP7XMKZXPJWNQJPHL", "length": 14827, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे काणकोणात खरेदीसाठी गर्दी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे काणकोणात खरेदीसाठी गर्दी\nजीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे काणकोणात खरेदीसाठी गर्दी\nकोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युमुळे जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा बऱयाच जणांना भासायला लागल्याने त्यात काही प्रमाणात शैथिल्य आणून मंगळवारी सकाळी 8 ते 11 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणामालाची दुकाने, भाजी-मासळी मार्केट त्याचप्रमाणे दूधविक्री केंद्रे खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार काणकोणातील चावडी, पैंगीण, चार रस्ता येथील दुकाने उघडण्���ात आली. मात्र माल खरेदी करताना गर्दी करू नका, रांगेत उभे राहा अशा सूचना करून देखील चावडीवर ग्राहकांनी एकच गर्दी केली.\nत्यातील कित्येक जणांनी मास्कचा देखील वापर केला नव्हता. परदेशी नागरिक देखील खुलेपणाने वावरत होते. सकाळी 8 ते 11 पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची सूचना पोलिसांनी आदल्या दिवशी केली होती. पण मीच माझा रक्षक या तत्त्वाचा काही जणांनी अनादर केला, अशा शब्दांत चावडीवरील नागरिक शंकर नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर काणकोणच्या पोलिसांनी येऊन गर्दी पांगविण्याचे काम केले.\n24 रोजी सकाळी दुधाच्या खरेदीसाठी बऱयाच जणांनी गर्दी केली. तब्बल तीन दिवसांनी चावडीवरील मासळी मार्केटमध्ये काही प्रमाणात मासळीविक्रेत्या महिला आल्या होत्या. त्या ठिकाणी देखील नागरिकांची झुंबड उडाली होती. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी आणि गडबड न करता एक मीटर अंतराने उभे राहून खरेदी करावी आणि 11 नंतर दुकाने बंद करावीत, अशा सूचना काणकोण पालिकेचे कर्मचारी करताना दिसत होते. पालिका मुख्याधिकारी प्रीतिदास गावकर यांनी त्यासाठी विशेष उपाययोजना केली होती.\nदोन दिवसांनी वर्तमानपत्रांचे वितरण\nतब्बल दोन दिवसांनी काणकोण तालुक्यात 24 रोजी वर्तमानपत्रांचे वितरण झाले. इलेक्ट्रॉनिक माध्यमापेक्षा छापील माध्यम प्रभावी आहे. दोन दिवस वर्तमानपत्रे चाळायला न मिळाल्यामुळे काही तरी चुकल्याचा अनुभव घेतला. दूरचित्रवाणीवर जरी घडामोडी बघायला मिळत असल्या, तरी त्याने समाधान झाले नव्हते, अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिक दिवाकर भगत, आर. बी. एस. कोमरपंत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.\n24 रोजी देखील मडगाव-कारवार मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. काणकोणच्या अंतर्गत भागांमध्ये एकही खासगी किंवा कदंबची बस गेली नाही. पोळे चेकनाक्यावरून तपासणीशिवाय वाहनांना प्रवेश दिला जात नव्हता. कारवारहून येणारी मासेवाहतूक बंद पडल्यामुळे काणकोणातील खवय्यांची खूप गैरसोय झाली आहे.\nश्री मल्लिकार्जुन मंदिर भाविकांना बंद\nया पार्श्वभूमीवर श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर पुढील काही दिवस भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. 30 पर्यंत या मंदिरात पूजेच्या वेळी फक्त पुजारी, वेळीप आणि सेवेकरी यांचाच सहभाग असेल. या काळात मंदिरात होणारे ध���र्मिक कार्यक्रम, महाप्रसाद तसेच इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार नाहीत याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.\nनववर्ष स्वागताचे कार्यक्रम रद्द\nनववर्ष स्वागत समितीने 25 रोजी पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालय पटांगणात आणि चावडीवरील गायतोंडे मैदानावर आयोजित केलेली सूर्याला ओवाळणी, पंचागवाचन, मिरवणूक आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रत्येकाने आपल्या घरीच गुढी उभारावी. चावडीवरील मारूती मंदिराजवळ गुढी उभारण्याचा लहानसा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.\nजिन्याची जत्रा मर्यादित स्वरूपात\nगावडोंगरी पंचायत क्षेत्रातील इंद्रावाडा, सातोर्ली या भागांमध्ये गुढी पाडव्याच्या दिनी जिन्याची जत्रा हा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. या दिवशी जिन्याच्या काठय़ा, पाने, माडाची झावळे यांचा वापर करून तोरणे, तरंगे, तलवारी तयार केल्या जातात. सकाळी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून इंद्रावाडा येथील दोन्ही वाडय़ांवरील पुरुष मंडळी एकत्र जमून ढोल-ताशांच्या गजरात तरंगे नाचविली जातात. साधारणपणे 150 ते 200 लहान-ज्येष्ठ मंडळी या उत्सवात सहभागी होत असतात आणि त्यानंतर आपआपल्या घरी गोडधोड पदार्थांचा आस्वाद सर्व जण घेत असतात. यंदा कोरोनाच्या भीतीने या सर्व धार्मिक कार्यक्रमांना कात्री लावण्यात आली आहे. शेतात जाऊन देवाजवळ पूजा करून सांगणी तेवढी केली जाईल. आपले रक्षण आपण स्वतःच करायला हवे. हे उत्सव पुढच्या वर्षी देखील करता येतील, असे सांगून वाडय़ावरील लोकांमध्ये जागृती करण्यात आल्याची माहिती इंद्रावाडा येथील वसंत पाडकर यांनी दिली.\nउपसभापती इजिदोरनी मानले जनतेचे आभार\nकोरोना संसर्गामुळे अत्यंत वाईट परिस्थितीतून सध्या आपण मार्गक्रमण करत आहोत. काणकोण तालुक्यात 50 हजारांपेक्षा अधिक लोक राहतात. केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला काणकोणच्या नागरिकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल या मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने आपण त्यांचे आभार मानतो, असे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी म्हटले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत काणकोणवासियांची खूपच गैरसोय झाली. त्यामुळे 24 रोजी सकाळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही काळ मार्केट खुले ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. सावंत ���ांनी घेतला. त्याची कार्यवाही देखील झालेली आहे. काही दिवसांनंतर ही परिस्थिती आटोक्यात येणार आहे. मात्र या काळात काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर, त्यांचे सहकारी, मामलेदार आणि अन्य कर्मचारी, आरोग्याधिकारी डॉ. वंदना देसाई, आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी, पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण आणि पोलीस कर्मचारी, पालिका, सर्व पंचायतींचे सरपंच व अन्य काणकोणवासियांनी सामूहिकरीत्या परिस्थितीचा सामना केला. त्याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहोत, असे प्रसिद्धी पत्रकात फर्नांडिस यांनी नमूद केले आहे.\nलोकसंख्या 15 लाख, वाहने 12 लाखांवर\nमंत्री विश्वजीत राणेंवर टीका करण्याचा काँग्रेसला अधिकार नाही\nआवड आहे त्यात लक्ष केंद्रीत करा\nआगीत 1200 काजूची झाडे खाक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T16:16:39Z", "digest": "sha1:7CTSUH5RKX4HDAKFWNPQQQAHROYR2GV3", "length": 5278, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचा चड्ढा - विकिपीडिया", "raw_content": "\n१८ डिसेंबर, १९८६ (1986-12-18) (वय: ३३)\nरिचा चड्ढा (जन्म: १८ डिसेंबर १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१२ साली ओय लकी लकी ओय ह्या चित्रपटामध्ये लहान भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी रिचा ह्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या गँग्ज ऑफ वासेपूर ह्या चित्रपटांमधील प्रमुख भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१३ मधील गोलियों की रासलीला राम-लीलामध्ये देखील तिने सहाय्यक भूमिका केली होती.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील रिचा चड्ढाचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news-19-injured-in-an-accident-near-sangamner/", "date_download": "2020-03-28T14:13:49Z", "digest": "sha1:ZMPHG2CFA3ESPAAHU74YJGNYU5X7K4IG", "length": 25793, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तळेगाव दाभाडे जवळ सहलीच्या बस ला अपघात Breaking news 19 injured in an accident near sangamner", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\n१४५ परप्रांतीय नगर पोलिसांकडून स्थानबद्ध : वाहने जप्त\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत\nसहलीच्या बसची ट्रॅक्टरला धडक धांदरफळच्या 18 विद्यार्थ्यांसह 22 जखमी\nपुणे-मुंबई महामार्गावर अपघात : खताळ जनता विद्यालयाचे विद्यार्थी\nपुणे /संगमनेर (प्रतिनिधि) – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बी.जे.खताळ जनता विद्यालयाची सहल घेऊन जाणार्‍या बसची रस्त्यात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅ���्टरला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बसमधील 18 विद्यार्थी, तीन शिक्षक व बस चालक असे एकूण 22 जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे (दि.25) पावणेचारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव खिंडीत झाला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. जे. खताळ जनता विद्यालय या शाळेची सहल कोकणात गेली होती. अहमदनगर बस डेपोची बस (क्रमांक एम एच 14/ बी टी 4128) शाळेच्या सहलीसाठी देण्यात आली होती. या बसचे चालक नईम शेख होते. शाळेतील 45 मुलांना घेऊन ही सहल सोमवारी निघाली. यासोबत आगारातील आणखी एक बस (क्रमांक एम एच 14/ बी टी 4325) देखील या सहलीत होती. शाळेच्या दोन बसमधून सर्व विद्यार्थी प्रवासाला निघाले. अपघातप्रकरणी बसचालक नईम शेख यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसहलीची बस पाली, खोपोली, रायगड मार्गे लोणावळ्याला मंगळवारी रात्री पोहचली. त्यानंतर, लोणावळ्यातून पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरून पुण्याकडे निघाली. तळेगाव दाभाडे येथील खिंडीजवळ बसच्या पुढे एक ट्रक जात होता. खिंडीजवळ आल्यानंतर ट्रकने अचानक डाव्या बाजूने मार्ग काढून ट्रक पुढे गेली. त्यावेळी बस चालक शेख यांना समोर भर रस्त्यात उसाने भरलेलला एक ट्रॅक्टर थांबलेला दिसला. ट्रॅक्टरच्या मागे कुठलाही रिफलेक्टर, इंडिकेटर न लावता निष्काळजीपणाने ट्रॅक्टर रस्त्यात लावला होता. त्यामुळे बसची ट्रॅक्टरला मागच्या बाजूने जोरदार धडक बसली. या अपघातात बस चालक शेख यांना गंभीर दुखापत झाली. तर, बसमधील नऊ विद्यार्थिनी आणि नऊ विद्यार्थी तसेच तीन शिक्षकांना देखील इजा झाली.\nघटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकानमधून जखमींना नजीकच्या दोन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.\nअपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे हे सकाळी पवना हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दुरध्वनीद्वारे हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या उपचारांबाबत महिती घेत वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. प्राथमिक उपचारानंतर जखमींना संध्याकाळी पाच वाजता तळेगाव दाभाडे येथून संगमनेरातील तांबे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याचे कातोरे यांनी ‘सार्वमत’शी बोलताना सांगितले.\nकिरण सुकदेव कोकणे ही विद्यार्थीनी बी. जे. खताळ माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेते. ती कुस्तीपटू असून तिने आजवर अनेक पारितोषिक मिळविली आहेत. बसमध्ये पहिल्या सिटावर बसलेल्या किरण कोकणे व बसचालक नईम शेख या दोघांवर तळेगाव दाभाडे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nधांदरफळ खुर्द येथील बी. जे. खताळ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीतील 91 विद्यार्थ्यांची सहल राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस मधून सोमवारी 23 डिसेंबरला पहाटे निघाली होती. उर्वरित विद्यार्थ्यांची बस दोनच्या सुमारास धांदरफळमध्ये पोहोचली. त्यावेळी संगमनेरचे आगाराचे कार्यशाळा प्रमुख ए. बी. बनकर, वाहतूक नियंत्रक जयदीप काशिद, वरिष्ठ लिपीक साजीद पठाण आदी यावेळी उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे जखमी विद्यार्थी, शिक्षकांना वैद्यकीय बिलांची प्रतिपुर्ती मिळेल. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा पातळीवरील अधिकारी तळेगाव दाभाडे येथे पोहोचले. जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. आम्ही देखील सर्वजण धांदरफळमध्ये जात विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक यांना धीर दिला असल्याचे संगमनेर आगार कार्यशाळा प्रमुख ए. बी. बनकर यांनी सांगितले.\nअनिकेत दत्तात्रय घुले (वय 12), दीपाली वालचंद गोडसे (वय 15), मानसी राजेंद्र शेटे (वय 15), साक्षी अरुण कोकणे (वय 14), सुदर्शन भाऊसाहेब खटाव (वय 13), प्राची अशोक गुंजाळ (वय 15), कार्तिकी शांताराम खताळ (वय 15), निकीता संदीप खताळ (वय15), किरण सुखदेव कोकणे (वय 15), संदेश शांताराम खताळ ( वय 14), तेजल रमेश आहेर (वय 15), धीरज बाबासाहेब खताळ ( वय 14), शिवाजी रामभाऊ शेटे (वय 16), मयूर मीनानाथ खताळ (वय 13), सिद्धार्थ सुखदेव गोबणे (वय 13), चैताली संजय घुले (वय 16), प्रज्ञा संदीप खताळ (वय 16), वनिता संतोष देवगिरे (वय 15), शिक्षक सखाराम पांडुरंग ��ालेराव (वय 52), चांदसाब कसम अत्तार (वय 55), नाना हरिभाऊ बरडे (वय 59) आणि बस चालक नईम रफीक शेख अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर महामार्गालगतच्या दोन रुग्णालयांत उपचार करण्यात आले. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ही सहल होती. बसमध्ये एकूण 45 विद्यार्थी होते.\nलासलगावला २० हजार क्विंटल कांदा आवक\nवैतरणाचे एक टीएमसी पाणी नाशिकला मिळणार\nनगर जिल्ह्यातील विद्यमान सर्व आमदारांसह विखे, पिचड, पाचपुते यांना भाजपची उमेदवारी\nमावळत्याचा नव्हे उगवत्याचा विचार : शरद पवार\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking# कुरकुंभ एमआयडीसीत आगडोंब अख्ख गाव खाली, पळापळ\nकिरकोळ कारणावरून शेडगाव येथे सख्ख्या भावाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणार्‍या शर्मिला येवलेविरुद्ध गुन्हा दाखल\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपाटणादेवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ : निसर्ग सौंदर्याने परिसर फुलला\nआवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nBreaking News, Featured, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nनगर जिल्ह्यातील विद्यमान सर्व आमदारांसह विखे, पिचड, पाचपुते यांना भाजपची उमेदवारी\nमावळत्याचा नव्हे उगवत्याचा विचार : शरद पवार\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mns-gets-varsha-usgaonkar-for-election-campaigning-8008", "date_download": "2020-03-28T14:52:19Z", "digest": "sha1:O6EJE74FROSZ5GOYJ4F3AMNTIKPDTTDQ", "length": 6188, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेचा हटके कार्यकर्ता | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nनिवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेचा हटके कार्यकर्ता\nनिवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेचा हटके कार्यकर्ता\nBy पूजा वनारसे | मुंबई लाइव्ह टीम\nकुंभारवाडा - महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व विभागात प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे. आपला उमेदवार इतर पक्षाच्या उमेदवारपेक्षा किती चांगला आहे, हे दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांची रस्सीखेच सुरू आहे. 220 प्रभागात केशव मुळे हे मनसेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी हजेरी लावली.\nवर्षा उसगावकरला बघण्यासाठी विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सेलिब्रिटींला प्रचारात आणल्यामुळे मतदार राजा खुश होईला का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nउगाच पुढारपणं कशाला करता, गप्प घरातच बसा- जयंत पाटील\nम्हणून चंद्रकात पाटलांनी पोलिस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला\nCoronavirus Updates: आपण कोरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात- मुख्यमंत्री\nकडक धोरणात जरा बदल करा, शरद पवारांची पोलिसांना सूचना\nबिनधास्त खा…हाॅटेलातही कोंबडी, मटण, मासे मिळणार- अजित पवार\nकोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ\n...म्हणून आदित्य ठाकरेंनी मानले जलोटांचे आभार\nमनसेचे शॅडो कॅबिनेट तयार\nमिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला\nराज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक\nपहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा मुंबई बाहेर\nमहाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/budget/news/budget-2020-sitharaman-introduce-new-tax-regime-for-tax-payer/articleshow/73839190.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T15:12:11Z", "digest": "sha1:SPIRTNQAWWH3372FJDYV3HOJVWXJKLHG", "length": 15261, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "union budget : बजेट २०२० : करदात्यांसाठी 'हे' आहेत दोन पर्याय - nirmala sitharaman announces income tax relief for middle class | Maharashtra Times", "raw_content": "\nबजेट: सर्वाधिक वापरलेले शब्द\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाह���...WATCH LIVE TV\nबजेट २०२० : करदात्यांसाठी 'हे' आहेत दोन पर्याय\nवैयक्तिक करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कररचना अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. त्यात कर कपात करण्यात आली असून नवीन कर स्तर तयार करण्यात आहे. गेल्या वर्षी बजेटमधील कर रचना सुद्धा कायम राहणार असून नवीन कर रचना निवडण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध केला आहे. मात्र नव्या कर रचनेत कर कमी करण्यात आला असला तरी यात करदात्याचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. या अंतर्गत विवरण सादर करताना कर वजावटीचा लाभ घेता येणार नाही.\nबजेट २०२० : करदात्यांसाठी 'हे' आहेत दोन पर्याय\nनवी दिल्ली : वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कररचना अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. त्यात कर कपात करण्यात आली असून नवीन कर स्तर तयार करण्यात आहे. गेल्या वर्षी बजेटमधील कर रचना सुद्धा कायम राहणार असून नवीन कर रचना निवडण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध केला आहे. मात्र नव्या कर रचनेत कर कमी करण्यात आला असला तरी यात करदात्याचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. या अंतर्गत विवरण सादर करताना कर वजावटीचा लाभ घेता येणार नाही.\nतुम्हाला उत्पन्नावर किती कर भरावा लागणार\nLive बजेट २०२०:जाणून घ्या ठळक घोषणा\nमध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहावा या दृष्टीनं सरकारनं कर रचनेत बदल करून तो आकर्षक केला आहे. ७.५ ते १० लाख उत्पनावर १५ टक्के प्राप्तिकराचा नवा कर स्तर बजेटमध्ये जाहीर करण्यात आला. नव्या कर रचनेत गेल्या वर्षी प्रमाणा ५ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. ५ ते ७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. मागील वर्षी ५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १० ते १५ लाखांवर ३० टक्के कर होता.\nबजेटः केंद्र सरकार LIC मधील समभाग विकणार\nगेल्या वर्षी बजेटमधील कर रचना सुद्धा कायम राहणार असून नवीन कर रचना निवडण्याचा पर्याय करदात्यांपुढे असेल. मात्र या नव्या कर रचनेत करदात्याला विवरणपत्र सादर करताना कर वजवटींचा घेता येणार नाही. म्हणजे जर त्याला लाभांश उत्पन्न मिळत असेल तर नव्या कर रचनेत लाभांशातून मिळणारे उत्पन्न करपात्र होईल. त्यामुळे नव्या कर रचनेचा लाभ घेताना करदात्याला जादा प्राप्तिकर द्यावा लागेल.\nकर सुटसुटीत कि क्लिष्ट \nवै���क्तिक करदात्यांसाठी कर रचना सुटसुटीत करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. मात्र नवी कर रचना आणि त्याचा लाभ घेण्यासाठी करदात्यांना ७० कर वजवटींच्या पर्यायांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया म्हणजे एकीकडे नव्या कर रचनेत कर वजावट करायची आणि दुसरीकडे कर वजावटीचे किंवा बचतीचे पर्याय एकूण उत्पन्नात ग्राह्य धरायचे नाहीत अशी आहे. नव्या कर रचनेबाबत कर सल्लागारांमध्ये मत्मतांतरे आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\ncoronavirus in maharashtra live updates: महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमा सील\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nकरोना व्हायरस की सामान्य ताप : कसा ओळखायचा फरक\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री\nजनता कर्फ्यूः टाळी व थाळी नादाचे 'असे'ही फायदे\nइतर बातम्या:भारताचा अर्थसंकल्प|केंद्रीय अर्थसंकल्प|अर्थसंकल्प 2020 मराठी|अर्थसंकल्प 2020|union budget 2020|union budget|nirmala sitharaman budget|new tax slab|Budget 2020\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या\nकर्जदारांना मुभा; क्रेडिट कार्डधारकांना वगळले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबजेट २०२० : करदात्यांसाठी 'हे' आहेत दोन पर्याय...\nनवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प: देवेंद्र फडणवीस...\nआम्हाला लोकांच्या खिशात पैसा ठेवायचा आहे: निर्मला सीतारामन...\nबजेट 2020 Live: केंद्रीय अर्थसंकल्पाचे भाजपकडून स्वागत; शिवसेना,...\nसंरक्षण बजेटमध्ये ६ % ची वाढ; ३.१८ लाख कोटींची तरतूद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-day-celebrations-at-narendranagar-today/articleshow/72203452.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T15:58:43Z", "digest": "sha1:4NZZ76LX5YA3DBEHGO37CGO5YMRAB5DQ", "length": 11138, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nagpur News: नरेंद्रनगर येथे आज संविधान दिवस समारोह - constitution day celebrations at narendranagar today | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nनरेंद्रनगर येथे आज संविधान दिवस समारोह\nनरेंद्रनगर येथे आज संविधान दिवस समारोहनागपूर : नरेंद्रनगर येथील संविधान दिवस समारोह संयोजन समितीच्या रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ...\nनरेंद्रनगर येथे आज संविधान दिवस समारोह\nनागपूर : नरेंद्रनगर येथील संविधान दिवस समारोह संयोजन समितीच्या रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान 'संविधान दिवस समारोहा'चे आयोजन करण्यात आले आहे. उडाणपुलाजवळील सार्वजनिक मैदानात हा सोहळा होईल. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष डॉ. बबनराव तायवडे, तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांची उपस्थिती राहील. सकाळी ११ ते २ वाजतादरम्यान होणाऱ्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम तसेच अॅड. चेतन बैरचा संबोधित करतील. तर, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान होणाऱ्या द्वितीय सत्रात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर तसेच केंद्रीय विधी आयोगाचे माजी सदस्य डॉ. डी. एन संदानशीव संबोधीत करतील. तसेच समारोह समितीतर्फे संविधान दिनी अर्थात २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अस्मिता बुद्ध विहारातून संविधान सन्मान रॅली काढण्यात येणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n यवतमाळमधील ११ जणांचा पुण्यातील 'करोना'ग्रस्तांसोबत प्रवास\nनागपूर: प्रियकरासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार\nलॉकडाऊननंतरही लोक रस्त्यावर कसे; हायकोर्टाची सरकारला विचारणा\nसंघानं कामाला सुरुवात केलीय: मोहन भागवत\n एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य मिळणार\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनरेंद्रनगर येथे आज संविधान दिवस समारोह...\nराजकीय घडामोडींनी व्यथित कर्मचाऱ्याने मागितली सुटी...\nअसं होणार हे मी आधीच बोललो होतो: नितीन गडकरी...\nसंतोषवर आणखी एक गुन्हा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/pose-kam-maar-batting-karle-thoda-rohit-sharma-troll-kedar-jadhav-over-share-his-photo-on-social-media/articleshow/72413052.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T15:34:16Z", "digest": "sha1:K3BHHSGW3W5GHTNBC4SYA6KRT7H24FOM", "length": 13881, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Rohit Sharma : रोहित शर्मानं 'अशी' घेतली केदार जाधवची 'विकेट' - pose kam maar batting karle thoda rohit sharma troll kedar jadhav over share his photo on social media | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदार जाधवची 'विकेट'\nमैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची बॅटनं धुलाई करणारा रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर जोरदार 'बॅटिंग' करत आहे. गोलंदाजांच्या बाऊन्सरवर उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या रोहितनं आपला संघ सहकारी केदार जाधवच्या एका 'क्लिक'वर जबरदस्त टोलेबाजी केली आहे.\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदार जाधवची 'विकेट'\nमुंबई: मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची बॅटनं धुलाई करणारा रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर जोरदार 'बॅटिंग' करत आहे. गोलंदाजांच्या बाऊन्सरवर उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या रोहितनं आपला संघ सहकारी केदार जाधवच्या एका 'क्लिक'वर जबरदस्त टोलेबाजी केली आहे. केदार जाधवनं इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला. त्या फोटोला रोहितनं फलंदाजीप्रमाणं अचूक टायमिगं साधत गंमतीशीर प्रतिसाद दिला आहे.\nवेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केदार जाधव सज्ज झाला आहे. सध्या तो कसून सराव करत आहे. पुण्याच्या एमसीए मैदानात फलंदाजीचा सराव करण्याआधी त्यानं एक फोटो काढून घेतला होता. तो त्यानं इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. पुन्हा एकदा मैदानात उतरताना आणि आपल्या आवडीची गोष्ट करताना खूपच छान वाटत आहे, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या. केदारच्या या पोस्टवर रोहित शर्मानं गंमतीनं प्रतिक्रिया दिली आहे. 'पोझ कम मार, बॅटिंग कर ले थोडा' असा सल्ला त्यानं दिला आहे. रोहितच्या या अचूक टायमिंगवर सोशल मीडियात चांगलीच खसखस पिकली आहे.\n...म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडली\nबिग बींनी फिल्मी स्टाइलने केले विराटचे अभिनंदन\nअनेक सामन्यांत मॅच विनिंग खेळी करून केदारनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र, गेल्या काही सामन्यांत त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीतली त्याची जादूही काहीशी ओसरली आहे. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड करून निवड समितीनं त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी तो कसून सराव करत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची ही मालिका त्याच्यासाठी महत्वाची असणार आहे. आता या मालिकेत त्याची स्फोटक फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.\n एकाच खेळाडूनं कुटल्या ५८५ धावा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nअमित शहांच्या मुलाच्या अडचणीत वाढ\nआधी टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आता करोनाविरुद्ध लढतोय\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nसुरेश रैनाला पुत्ररत्न, दुसऱ्यांदा झाला बाबा\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज��\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं गाणं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदार जाधवची 'विकेट'...\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडली\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरोबरी...\nक्लब क्रिकेटमध्ये नवा इतिहास एकाच खेळाडूनं कुटल्या ५८५ धावा...\nशास्त्री यांच्याशी तणावपूर्ण संबंधांच्या अफवा: गांगुली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/poonam-mahajan-comment-on-why-her-brother-out-of-politics-182262.html", "date_download": "2020-03-28T14:41:31Z", "digest": "sha1:N35YZ2L36BXGZXSIK6SJ7LU2SBRXILNW", "length": 14613, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "'तू राजकारणात आलीस तुझा भाऊ का नाही?' पूनम महाजन म्हणतात...", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\n'तू राजकारणात आलीस तुझा भाऊ का नाही' पूनम महाजन म्हणतात...\nभाजप खासदार पूनम महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना दिलखुलास माहिती दिली.\nदत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : भाजप खासदार पूनम महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना दिलखुलास माहिती दिली (Poonam Mahajan on why her brother out of politics). यावेळी त्यांनी त्यांचा भाऊ राहुल महाजन राजकारणात का आला नाही या सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. यावेळी त्यांनी आमच्या घरात मुलगा-मुलगी असा फरक नव्हता असं स्पष्ट केलं. त्या इंदिराबाई पाठक महिला कला महाविद्यालयाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होत्या.\nपूनम महाजन म्हणाल्या, “मला बऱ्याचदा विचारतात तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही तेव्हा मी म्हणते माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगला चहा बनवू शकतो. का तर आमच्या घरात मुलगा मुलगी असा फरक नव्हता. त्यामुळेच मी राजकारणात आले, मात्र, माझा भ��ऊ राजकारणात आला नाही. माझा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता मला राजकारणात यायचं नव्हतं पण मी अपघाताने आले. वडील गेले कुणीतरी असावं म्हणून मी राजकारणात आले.”\nराजकारणात आल्यावर मी पहिली निवडणूक जोरदार हरले. त्या निवडणुकीनं मला खूप काही शिकवलं. मी पुन्हा कामाला लागले आणि देशातील सर्वात अवघड मतदारसंघात काँग्रेसला तोडून फोडून विजय मिळवला. मी संसदेमध्ये बसल्यावर सुद्धा घरची सगळी कामं करू शकते. महिला मल्टिटास्किंग असतात. स्त्रीने जर ठरवलं तर ती सर्व काही करून दाखवते. मला घरातून पाठिंबा मिळाला आणि मी पायलट झाले, असंही पूनम महाजन यांनी यावेळी नमूद केलं.\n“महाराष्ट्रात पुरुषांनी महिलेला आपलं खेळणं ठरवलं”\nपूनम महाजन यांनी यावेळी महाराष्ट्रात महिलांबाबत असलेल्या पुरुषी दृष्टीकोनावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “मुलीचा सन्मान मुलगीच करू शकते. महिलेचा सन्मान महिलाच करू शकते. मी जे सांगते ते माझी मुलगी सगळं करते, पण मुलगा काहीच करत नाही. महाराष्ट्रात पुरुषांनी महिलेला आपलं खेळणं ठरवलं आहे. यासाठी महिलांना लढायला संस्थांनीच शिकवलं पाहिजे.”\nCorona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद…\nLIVE: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवार वाडा बंद करण्याचा निर्णय\nLIVE: कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू\nLIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...\nबिहारच्या राजकारणात नव्या पक्षाची उडी, लंडनमधून तरुणीचा मुख्यमंत्रिपदावर दावा\nभाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या, शेलार पुन्हा कृष्णकुंजवर\nNPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय…\nभास्कर जाधवांची नाराजी पार्ट टू, सभागृहातही शिवसेनेविरोधात आवाज\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\nघराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश\nसंध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी\n'आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म',…\nनिवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण, औरंगाबादेत 50 डॉक्टर्ससह 527…\nआता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी…\nपायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू,…\nCorona Live : मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने…\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257928:2012-10-26-16-37-39&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:06:07Z", "digest": "sha1:IAHGDJBJK452RRZUJ4EAN43STF5ZVGLW", "length": 13798, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नाशिकमध्ये पंडित अजय पोहनकर यांचे आज शास्त्रीय गायन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> नाशिकमध्ये पंडित अजय पोहनकर यांचे आज शास्त्रीय गायन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनाशिकमध्ये पंडित अजय पोहनकर यांचे आज शास्त्रीय गायन\nयेथील क. का. वाघ शिक्षण संस्थेतर्फे शनिवारी गंगापूर रोड परिसरातील शंकराचार्य सभागृहात सायंकाळी सहा वाजता किराणा व पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित अजय पोहनकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.\nपं. पोहनकर हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर येथे झालेल्या संगीत संमेलनात पं. पोहनकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. संगीत शिक्षणात व इंग्रजी साहित्यात एम. ए. केलेल्या पंडितजींनी मुंबई विद्यापीठात काही काळ संगीत प्राध्यापक म्हणूनही काम केले. पं. पोहनकर यांच्या शास्त्रीय गायन कार्यक्रमाची मेजवानी नाशिककरांसाठी विनामूल्य ठेवण्यात आली असून रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260650:2012-11-09-19-21-44&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3", "date_download": "2020-03-28T15:30:38Z", "digest": "sha1:D6DIOV73PZENNVRCECH2HZOF5SS76NUQ", "length": 15913, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटींचे विशेष अनुदान", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटींचे विशेष अनुदान\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटींचे विशेष अनुदान\nकोल्हापूरच्या शिवाजी विद्याप���ठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याचा आणि विद्यापीठात ११३ नवी पदे निर्माण करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nहे अनुदान २०१२ ते २०१५ या कालावधीत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या अनुदानामुळे विद्यापीठाचे अनेक प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. या अनुदानातून विद्यापीठात शाहू संशोधन केंद्र, वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय आणि छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास केंद्र असे एकत्रित संकुल विकसित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १५ पदे निर्माण करण्यात येणार असून बांधकामाबरोबरच इतर साधनसामग्री, दुर्मिळ ग्रंथ व नियतकालिकांची खरेदी करण्यात येणार आहे.\nविद्यापीठात संशोधनकार्य व परीक्षा कामांसाठी नियमितपणे येणाऱ्या शिक्षकांसाठी निवासाची सोय व्हावी म्हणून विद्यापीठात ९० शिक्षक क्षमतेचे शिक्षक भवन तसेच विद्यापीठाला शैक्षणिक, व्यावसायिक उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्याकरिता उपयुक्त असे रिक्रिएशन सभागृह आणि कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा प्रस्ताव आहे.\nपश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतींच्या आरोग्यवर्धक घटकांवर संशोधन करून त्याचा फायदा सर्वाना उपलब्ध करून देण्यासाठी नॅनो सायन्स विद्याशाखा स्थापन करण्याचे आणि बायोटेक्नॉलॉजी केंद्राचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्याची विद्यापीठाची योजनाही या अनुदानामुळे प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे वि���िध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/polluted/articleshow/72609878.cms", "date_download": "2020-03-28T15:28:04Z", "digest": "sha1:KILVQ4PB3BQO4VTSDGRDPCPQLC4PCMRW", "length": 28265, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "polluted air : आपला प्रत्येक श्वास ठरतोय 'प्रदूषित' - 'polluted' | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nआपला प्रत्येक श्वास ठरतोय 'प्रदूषित'\nहवा प्रदूषणामुळे मानवी आयुष्याची कालमर्यादा कमी होत असल्याचे पुरावे नाहीत, असे विधान केंद्रीय पर्यावरणमंत्री असलेल्या प्रकाश जावडेकर यांनी करणे बेजबाबदारणाचे निदर्शक आहे. त्यांच्या या विधानाची घेतलेली झाडाझडती.\nआपला प्रत्येक श्वास ठरतोय 'प्रदूषित'\nसंयुक्त राष्ट्रांची जागतिक हवामान बदल परिषद सध्या स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू आहे. विविध देशांचे नेते, निर्णयकर्ते, संशोधक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरण अभ्यासक या परिषदेत हव���मान बदलाचे संकट, पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी काय करता येईल, याचे उत्तर शोधण्यासाठी चर्चा करत आहेत. हवामान बदलांला कारणीभूत ठरलेल्या घटकांमध्ये हवेचे प्रदूषण हे सर्वात महत्त्वाचे कारण ठरले आहे. परिषदेच्या निमित्ताने जगभरातील विविध संशोधकांनी वाढत्या हवा प्रदूषणाचे आणि त्यामुळे नागरिकांवर होत असलेल्या दुष्परिणांचे संशोधन अहवाल या वर्षीही प्रसिद्ध केले आहेत. या सगळ्या घडामोडी सुरू असताना केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावेडकर यांनी केलेले, हवाप्रदूषणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नसल्याचे विधान वादग्रस्त ठरणे स्वाभाविक आहे. यानिमित्ताने हवा आणि मानवी आरोग्याचा घेतलेला वैद्यकीय संदर्भातून आढावा घेण्याचा प्रयत्न मी केला आहे.\nआपण जन्माला आल्यावर पहिले काय करतो तर श्वास घेतो आणि आयुष्यात शेवटची क्रिया कोणती करतो, तर ती आहे श्वास एका वाक्यात सांगायचे तर, आपला पहिला आणि शेवटचा श्वास या मधला कालावधी म्हणजेच आयुष्य आहे. आपल्या जगण्यात श्वसन एवढे महत्त्वाचे असताना आपण त्याबद्दल संवदेशनील, जागरुक आहोत का हा खरा प्रश्न आहे. सारासार विचार केल्यास प्रत्येक माणूस दिवसाला सरासरी दहा हजार लिटर हवा फुप्फुसात घेतो. यातून एक हजार लिटर ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि पुढे तो रक्तपेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनच्या माध्यमातून रक्तात प्रवास करतो. ऑक्सिजन हा संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असून त्यातून शरीराला ९० टक्के ऊर्जा मिळते आणि केवळ दहा टक्के ऊर्जा आपण दररोज जे जेवण करतो, पाणी पितो त्यातून मिळते. आपल्या जगण्यामध्ये हवा मूलभूत आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते आहे.\nत्यामुळे श्वसनासाठी रोज शुद्ध हवाच मिळणं हा आपला अधिकार आहे. शुद्ध हवेमध्ये ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन आणि १ टक्क्यापेंक्षाही कमी प्रमाणात अरगॉन, कार्बन डाय ऑक्साइड, बाष्प आणि इतर गॅसचे प्रमाण असते. वैद्यकीय दृष्ट्या हे बोलणे सोपे आहे, पण ते आपणच अशक्य केले आहे. आपली जीवनशैली अगदी रोजचा स्वयंपाक, वाहन चालवणे, औद्योगिक क्षेत्रातील कामे, शेतात जाळली जाणारी पिके, डासांपासून वाचण्यासाठी वापरले जाणारे मॉस्किटो रिपेलंट आणि अशा अगणिक कामांमुळे आपणच हवेचे प्रदूषण करत आहोत. दुर्दैवाने हिच प्रदूषित हवा आपल्या फुप्फुसात जाते आहे.\nआपल्या सभोवताली दोन प्रकारची प्रदूषित हवा असते. एक म्हणजे घातक, विषारी वायू हवेत मिसळल्याने झालेले प्रदूषण आणि दुसरे म्हणजे हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धुलिकणांमुळे होणारे प्रदूषण. वायूयुक्त हवेमध्ये प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, ओझोन, नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइड यांचे प्रमाण अधिक असते. तर धुलिकण मिश्रीत हवेमध्ये अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण अधिक असते. हे धुलीकण इतके सूक्ष्म असतात, की ते केवळ फुप्फुसात खोलवर जात नाहीत तर रक्त वाहिन्यांपर्यंत पोहोचून शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोहोचतात. धुलिकणांची वर्गवारी सूक्ष्म (पार्टिक्युलेट मॅटर १०) आणि अतिसूक्ष्म (पार्टिक्युलेट मॅटर २.५ प्रतिघन फूट) धुलिकण अशी केली जाते. अतिसूक्ष्म धुलिकणांचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात, त्यामुळे गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे हवेतील वाढते धुलिकणांचे प्रमाण जगभरासाठी चिंतेचे कारण बनले आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने हवेतील धुलिकणांचे प्रमाण मुख्यत: अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण किती मर्यादेपर्यंत असावे, याचेही निकष निश्चित केले आहेत. ही संघटना सांगते की सुरक्षित वातावरणासाठी हवेत अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण २५ मायक्रोग्रॅमपर्यंत मर्यादित (चोवीस तासात) असले पाहिजे. प्रत्यक्षात देशातील बहुतांश शहरात निश्चित मर्यादेपेक्षा जास्त धुलिकणांची नोंद होते. वाढत्या अतिसूक्ष्म धुलिकणांचा परिणाम सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो आहे. मुख्यत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि फुप्फुसाचे विकार असलेल्या नागरिकांना अधिक फटका बसतो. या धुलिकणांमुळे मुलांना सातत्याने फुप्फुसांमध्ये संसर्ग, फुप्फुसांच्या वाढीतील अडथळे आणि दम्याच्या विकाराला सामोरे जावे लागते आहे. तर मोठ्या माणसांना दमा, श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे आजार (क्रॉनिक, ऑबस्ट्रक्टिव्ह डिसिज) आणि फुप्फुसाच्या कर्करोगाचा सामाना करावा लागतो आहे. ज्येष्ठ नागरिकांना या आजारांचा धोका आहेच, शिवाय त्यांचे हृदय, रक्तवाहिन्या, मेंदूसाठी देखील हे प्रदूषण धोकादायक ठरते आहे. हृदयविकाराचा झटका, उच्चरक्तदाब, अर्धांगवायुच्या झटक्यामागेही हवेचे प्रदूषण एक कारण ठरते आहे.\nवायू प्रदूषणामुळे श्वसन, डोळे आणि त्वचेशी निगडित अॅलर्जीचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह आणि लठ्ठपणाला जबाबदार कारणांमधील एक कारण वायू-प्रदूषण आहे. गंभीर हवा प्रदूषणाला सामोरी जाणारी लहान मुले गणित शिकण्यात मागे पडत असल्याचेही संशोधनातून पुढे आले आहे. विनाकारण होणारी चिडचिड, नैराश्य आणि थकवा यालाही हवेचे प्रदूषण जबाबदार आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर झालेल्या संशोधन प्रकल्पांनुसार जगभरात सत्तर लाख लोक हे वायू प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, या आकड्यांमध्ये भारताचा मोठा वाटा आहे.\nजगभरातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा जास्त हवेचे प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये, गावांमध्ये राहतात. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील उच्चांकी प्रदूषित पहिल्या वीस शहरांमधील १३ शहरे आपल्या देशातील आहेत.\nहवेतील धुलिकणांची २५ मायक्रोग्रॅमच्या निकषाची तुलना केल्यास यंदा हिवाळ्यामध्ये दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची पातळी १००० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत पोहोचली होती. तर मुंबईसारख्या शहरात अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण हे साधारणपणे १०० ते ३०० मायक्रोग्रॅमपर्यंत नोंदवले जाते. आपल्याकडे घरात आणि घराबाहेरही वायू प्रदूषणाला विविध घटक जबाबदार आहेत. रस्त्यांवरील धुरळा, वाहनांचा धूर, धुलिकण, कारखाने, पिके आणि कचरा जाळल्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळते आहे. याचबरोबरच घर हे देखील वायू प्रदूषणाचा मुख्य स्रोत आहेत. घरात रात्री दारे खिडक्या लावून साधारण सहा तासांसाठी जाळली जाणारी एक मच्छर अगरबत्ती ही शंभर सिगारेटमधून निर्माण होणाऱ्या अतिसूक्ष्म धुलिकणांएवढी धोकादायक आहे. एक सुवासिक उदबत्ती १५ ते ५० मिनिटे लावल्यास पाचशे सिगारेटमधून होईल एवढे अतिसूक्ष्म धुलिकण हवेत मिसळतात. उदबत्ती, डिओड्रन्ट, परफ्यूम आणि फरशी स्वच्छ करणारी सुगंधी द्रव्ये या घटकांमुळे घरातील हवेच प्रदूषण धक्कादायकरीत्या वाढते आहे.\nरस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, कार्यालये, प्रेक्षणीय स्थळे, अगदी घरातूनही हवेचे प्रदूषण होत असताना आपण याची दखल घेणार आहोत का यापुढे केवळ विचार मंथन नव्हे तर हवा प्रदूषणाला संकटाचा दर्जा देऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याची वेळ आली आहे. भारतातील प्रत्येक नागरिक आज रोज प्रदूषित हवेच�� श्वास घेतो आहे. याचे दुष्परिणाम त्याच्या आरोग्यावर जाणवत आहेत, याची जाणीव सरकारला झाली पाहिजे. हवा प्रदूषणामुळे मानवी आयुष्याच्या कालमर्यादा कमी होत असल्याचे पुरावे नाहीत, असे विधान करणे म्हणजे गालिचाखाली असलेली धूळ झाडल्यावर किंवा शहामृहाने मातीत डोकं खुपसून सगळं कसं व्यवस्थित आहे, असे दाखविण्यासारखे आहे. सरकारी पातळीवर धोरणांमध्ये हवा प्रदूषणाला सर्वाधिक प्राधान्य देऊन तातडीने परिणामकारक पावले उचलण्याच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. हवा प्रदूषणाला जबाबदार घटक, स्रोतांवर लक्ष केंद्रीत करून धोरणे आखण्याची गरज आहे.\nहवा प्रदूषणाचे निर्माण झालेले धोके लोकांना स्पष्ट सांगून, त्यापासून स्वसंरक्षासाठी काय करावे, याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची गरज आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येकजण वायू प्रदूषणात घट करण्यासाठी काय करू शकतो, दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे, ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे.\nदूषित हवा असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी काय करावे, एखाद्या वेगळ्या वातावरणातून प्रदूषित ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशाने कोणत्या उपाययोजना कराव्यात, हे देखील लोकांना सांगितले पाहिजे.\nरोगट हवेतून उद्भवणारे आजार टाळण्यासाठी आहारातील द्रवपदार्थांचे सेवन, नियमात फलाहार आणि प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या फळ आणि पालेभाज्यांचे सेवन वाढविण्याची गरज आहे. प्रदूषकांना शोषणाऱ्या वृक्षांची लागवड केली पाहिजे. हवेतील प्रदूषके शोषून घेणारी मनी प्लान्ट, अरेका प्लान्ट, बोस्टन फर्न, स्पायडर प्लान्ट अशी छोटी झाडे, झुडपे अथवा वेली देखील घरात लावणे शक्य आहे. हवा प्रदूषण हे संकट आपल्या थेट श्वासाशी संबंधित आहे. ज्या श्वासावर आपले जगणे अवलंबून आहे, त्याचे नियोजन नाही तर आता शुद्ध हवेसाठी काम करण्याची वेळ आली आहे\n(लेखक पुण्यातील चेस्ट रिसर्च फाऊंडेशनचे संचालक आहेत. हवा प्रदूषणाचे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर त्यांचा विशेष अभ्यासक आहे.)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nगोचाला : पूर्वेचा स्वर्ग\nकरोना व्हायरसचा गिर्यारोहणाला संसर्ग\n... पुन्हा एकदा विद्या प्रभूदेसाई\nइतर बातम्या:मानवी आयुष्य|प्रदूषित हवा|धुलिकण|polluted air|human life|Dust\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोनाशी लढा; RBI चे ६ मोठे निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआपला प्रत्येक श्वास ठरतोय 'प्रदूषित'...\nनिर्वासितांच्या प्रश्नाची वैश्विक जाणीव...\nकडेकोट किल्ल्यामधून बाहेर पडू या\nअस्तित्वाचा शोध घेत राहू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/telangana-woman-anasuyamma-planted-over-20-lakh-trees-3404", "date_download": "2020-03-28T14:17:43Z", "digest": "sha1:BDGBKIMIACR4QXL7RVMML7YW54MG243N", "length": 7180, "nlines": 45, "source_domain": "www.bobhata.com", "title": "२० लाख झाडे लावणाऱ्या एका सामान्य महिलेचा यूनेस्कोतर्फे पुरस्काराने सन्मान !!", "raw_content": "\n२० लाख झाडे लावणाऱ्या एका सामान्य महिलेचा यूनेस्कोतर्फे पुरस्काराने सन्मान \nपर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. सरकार कडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रत्येकाने त्यात काहीतरी हातभार लावला पाहिजे असे नेहमी बोलले जाते. पण हवा तेवढ्या गतीने बदल दिसत नाही. अशा परिस्थितीत सोशल मिडियावर नुसते बाष्कळ बडबड करणाऱ्या लोकांपेक्षा शांतपणे आपल्या कामामधून संदेश देणाऱ्या लोकांचे नेहमी कौतुक वाटते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका आजीबाईच्या असामान्य कामगिरीची माहिती घेऊन आलो आहोत.\nया आजी आहेत तेलंगणातल्या. पर्यावरण रक्षणाच्या कामात मदत व्हावी म्हणून कामाला लागलेल्या चिकापल्ली अनुसूयम्मा यांनी तब्बल २० लाख झाडे लावली आहेत. तेलंगणात संगारेड्डी जिल्ह्यात पास्तापुर नावाचं गाव आहे. तिथे अनुसयम्मा राहतात. सध्या वय वर्षं ५०. या अनुसयम्मांनी वाळवंटी भागातल्या २२ गावात दोन डझन वने उभी केली आहेत.\nअनुसूयम्मा या डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीच्या सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजूबाजूच्या गावातील महिलांचे संघटन करून पास्तापूर परिसराला जंगलात बदलले आहे. मंडळी, अनुसूयम्माच्या या कामाची दखल यूएननेसुद्धा घेतली आहे. त्यांना यूनेस्कोतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nअनुसूयम्मा यांना अगदी कमी वयात त्यांच्या नवऱ्याने सोडून दिले होते. शिकलेल्या नसल्याने नोकरी सुद्धा मिळत नव्हती. अशा परिस्थितीतसुद्धा जिद्दीने त्यांनी मुलाला शिकवले. याच काळात त्या डेक्कन डेवलपमेंट सोसायटीच्या संपर्कात आल्या आणि त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. त्यांनी वाळवंटी जमीन जंगलात बदलण्याला स्वतःच्या आयुष्याचे मिशन बनवले. सुरुवातीला त्यांनी १२०० एकर जमिनीवर झाडे लावली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातली ८०% झाड़े जगवून दाखवली.\nसध्या त्यांच्यासारख्याच काम करणाऱ्या महिला तयार व्हाव्यात म्हणून त्या काम करतात. महिलांना नर्सरी तयार करण्यासाठी त्या प्रशिक्षण देतात. शेवटच्या श्वासापर्यन्त हे काम करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्या सांगतात की येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा आणि चांगले अन्न हवे असेल तर सगळ्यांनी या कामात उतरले पाहिजे.\nलेखक : वैभव पाटील.\n१७ वर्षांच्या कष्टातून ३०० एकरमध्ये नवीन जंगल निर्माण करणारा अवलिया \nएकाच झाडावर येतात ४० वेगवेगळी फळे कोणी केलीय ही कमाल \nऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट पण कसे आणि कुठे\nलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी पार्ले-जी पाहा काय करतेय\nपुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती\n१.७० लाख कोटींचा मदतनिधी पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे पण कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे जाणून घ्या एका क्लिकवर \nक्वारनटाईनने आपल्याला काय शिकवलं पाहा या १० मजेदार मीम्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/ujjivan-small-finance-bank-shares-make-bumper-debut-bse-nse-after-listing-243221", "date_download": "2020-03-28T15:25:00Z", "digest": "sha1:W42GH4TTJ2SMZL266UGGFXJ4GAEDHEQP", "length": 16244, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनीं 'इथून' मिळविला मोठा नफा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, मार्च 28, 2020\nशेअर बाजारातून गुंतवणूकदारांनीं 'इथून' मिळविला मोठा नफा\nगुरुवार, 12 डिसेंबर 2019\n- गुंतवणूकदारांचा मिळतोय मोठा प्रतिसाद.\nमुंबई : एकापाठोपाठ एक याप्रमाणे बाजारात येत असलेल्या बड्या कंपन्यांच्या प्राथमिक समभागविक्रीच्या (आयपीओ) ऑफरला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रत���साद मिळत असून, एकूणच 'आयपीओं'च्या बाजारपेठेला सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n'उज्जीवन स्मॉल फायनान्स बँके'च्या शेअरची मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीने निश्‍चित केलेल्या 37 रुपयांच्या 'इश्‍यू प्राइस'पेक्षा 60 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली. उज्जीवनचा शेअर दिवसअखेर 51 टक्‍क्‍यांच्या वाढीसह 55.90 रुपयांवर बंद झाला. पहिल्याच दिवशी दमदार नोंदणी करून घसघशीत परतावा देणारा उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा 2019 मधील सर्वोत्तम आयपीओ ठरला. या महिन्यात आलेल्या \"उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंके'च्या \"आयपीओ'ला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.\nदीपिका, कतरिना नाही तर 'ही' आहे आशियातली सर्वात सेक्सी महिला\n2 डिसेंबर रोजी खुला झालेला हा \"आयपीओ' तब्बल 166 पट \"ओव्हर सब्स्क्राइब' झाला होता. कंपनीने \"आयपीओ'च्या माध्यमातून 12 कोटी 39 लाख शेअरची विक्री केली आहे. मात्र, त्याबदल्यात गुंतवणूकदारांकडून 2 हजार 53 कोटी समभागांसाठी मागणी करण्यात आली होती. कंपनीने \"आयपीओ'साठी प्रतिसमभाग 36 ते 37 रुपयांचा किंमतपट्टा निश्‍चित केला होता.\nपंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा\nनुकत्याच आलेल्या केरळस्थित \"सीएसबी' बॅंकेच्या 'आयपीओ'लाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. 'सीएसबी' बॅंकेच्या समभागाची राष्ट्रीय शेअर बाजारात 275 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्‍चित केलेल्या 195 रुपयांच्या \"इश्‍यू प्राइस'पेक्षा 41 टक्के अधिक वाढीसह सभागाची नोंदणी झाली. त्याआधी रेल्वे तिकिटांचे ई-आरक्षण, तसेच रेल्वे प्रवाशांना खानपान व पेयजलाच्या पुरवठ्याचे एकाधिकार असलेल्या \"इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या (आयआरसीटीसी) आयपीओलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.\nगुंतवणूकदारांकडून कंपनीच्या समभागांसाठी 111 पटीने अधिक अर्ज भरण्यात आले होते. \"आयपीओ'च्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात प्रतिसमभाग 320 रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली होती. आता तो 867 रुपयांवर व्यवहार करीत आहे. या समभागाने दोन महिन्यांच्या कालावधीत 981 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.\nएसबीआय कार्डस अँड पेमेंट सर्व्हिसेसने \"आयपीओ'साठी अर्ज केला आहे. या \"आयपीओ'द्वारे \"एसबीआय कार्डस' 8 हजार ते 9 हजार 500 कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी ���रण्याची शक्‍यता आहे.\nयाचबरोबर देशातील सर्वांत जुनी म्युच्युअल फंड कंपनी असलेली यूटीआय ऍसेट मॅनेजमेंट कंपनी \"ऑफर फॉर सेल'च्या (ओएफएस) माध्यमातून 8.25 टक्के हिस्सा विकणार आहे. आता दोन्ही कंपन्यांनी \"सेबी'च्या मंजुरीसाठी हे प्रस्ताव पाठविले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआम्हीही माणसे आहोत; वाळीत टाकल्यासारखे वागू नका...\nचापोली (लातूर) : सध्या कोरोनाने सर्वांची झोपच उडवली आहे. बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक परत आपल्या गावी येत आहेत. मात्र आपल्याच जन्मगावात...\nमोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू\nमुंबई : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या कैद्यांना अंतरिम जामीन देण्याबाबत राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये कार्यवाही सुरू झाली आहे....\nअखेर तेलंगणातील ‘त्या’ ३० मजुरांची उपासमार थांबली\nनांदेड : नांदेड जिल्ह्यातील शेकडो मजुर कामाच्या शोधात पुणे, मुंबई शिवाय जवळच्या तेलंगणा राज्यात चार महिण्यासाठी स्थलांतरीत होतात. लोहा तालुक्यातील...\nमतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार बोर्डीकर सरसावल्या\nपरभणी : राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत असलेल्या जिंतूर मतदार संघातील नागरिकांच्या नागरिकांच्या संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी...\nकोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरनंच केलं ऑपरेशन; आता या हलगर्जीपणाला काय बोलणार \nमुंबईत - कोरोनाची भीती जगभरात आहे. अशात मुंबईत कोरोनाचा संसर्ग फैलावु नये म्हणून प्रशासनाकडून हरतऱ्हेची काळजी घेतली जातेय. जर तुम्ही परदेशातून आला...\nFight with Corona : इटलीनं खरंच 'सरेंडर' केलं आहे काय\nरोम : सध्या जगभरातील सर्वच नागरिकांच्या मनात कोरोना व्हायरसची दहशत बसली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/02/11/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2020-03-28T13:54:15Z", "digest": "sha1:J7TSHGTZ46WRRFNNRLRHB4T24GTFGHCC", "length": 6882, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सॅमसंगचा स्मार्ट टीव्ही ऐकणार आवाज - Majha Paper", "raw_content": "\nसोन्यापेक्षा 30 पटीने महाग आहे हा चहा\nचक्क सोने आणि हिऱ्यांपासून बनविण्यात आले टॉयलेट, किंमत कोटींच्या घरात\nशेतक-यांच्या प्रश्नांकडे फारसे गंभीर नाही केंद्र सरकार\nभंगार आणि रिसायकल वस्तुंपासून तयार केले तरंगणारे घर\nवास्तुतील या दोषांमुळे तुम्हाला येत नाही रात्रीची गाढ झोप\nतब्बल 20 वेळा अटक झालेला पत्रकार झाला होता या देशाचा राष्ट्रपती\nजाणून घेऊ या पिझ्झाविषयी काही रोचक तथ्य\nमुलांची ओळख रोबोट्रोनिक्सशी करून देऊ या\nपाच वर्षाच्या चिमुकल्याने पुश-अप मारले ४,१०५ अन गिफ्ट मिळाली मर्सिडीज\nसॅमसंगचा स्मार्ट टीव्ही ऐकणार आवाज\nFebruary 11, 2015 , 10:27 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: samsung, आवाज, स्मार्ट टीव्ही\nसॅमसंगने नेक्स्ट जनरेशन स्मार्ट टिव्ही बाजारात आणला असून हा टिव्ही दर्शकाचा आवाज ऐकू शकतो तसेच दुसर्‍याबरोबर हा आवाज शेअरही करू शकतो. परिणामी सॅमसंगने या टिव्ही समोर बोलताना सावधानता बाळगा असा संदेश ग्राहकांना दिला आहे.\nया टिव्हीत व्हॉईस कमांड तंत्राचा वापर करण्यात आला आहे. यामुळे टिव्ही सुरू असताना तो आसपासचे आवाज ऐकतो, थर्ड पार्टी सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हे आवाज टेक्स्ट मध्ये बदलले जातात आणि परत टिव्ही कडे कमांड स्वरूपात पाठविले जाऊ शकतात. यामुळे टिव्हीतील कार्यक्रम पाहताना आपल्या आवाजानुसार कार्यक्रम युजरला बदलता येतात. मात्र यात इंटरनेटचा संबंध असल्याने ग्राहकाच्या खासगी बाबीही सार्वजनिक होण्याची चिंता ग्राहकांना वाटते आहे. सॅमसंगनेही आमचा टिव्ही तुमच्या व्यक्तीगत गोष्टीही ऐकू शकतो तेव्हा थोडी सावधानता बाळगा असे अगोदरच जाहीर केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट���च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/facebook-friend-fraud-case-alibag-police-station/", "date_download": "2020-03-28T14:42:23Z", "digest": "sha1:DAMD2KXBLPX2O5YDDWFMZQVX2JBII4OD", "length": 16905, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "फेसबुकवर मैत्री, ‘सीए’ समजून सर्वस्व दिले; ‘तो’ निघाला कपड्याच्या दुकानातील कामगार! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nउच्चशिक्षित तरुणाची ‘कोरोना पसरवा, जग संपवा’ पोस्ट; कंपनीने नोकरीवरून काढले, पोलिसांनी…\nपंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुर्वेद तज्ज्ञांशी साधला संवाद\nमजूर पायीच निघाले स्वगृही, पण रस्ता सोपा नाही\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nइराणमध्ये एका अफवेने घेतले 300 बळी, कोरोनावर उपचार म्हणून….\nइंग्लंडमध्ये कोरोनामुळे हिंदुस्थानी वंशाच्या पिता पुत्रीचा एकाच दिवशी मृत्यू\nनवे रुग्ण घेण्यास मनाई केल्याने डॉक्टरचे अपहरण\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनला कोरोना व्हायरसची लागण\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nकोरोना विरोधातील लढ्यासाठी सचिन तेंडुलकरची 50 लाखांची मदत\nBREAKING – कोरोनाचा फटका, ‘टोकियो ऑलिम्पिक- 2020’ एक वर्ष लांबणीवर\nपत्नीने फेसबुक हॅक केलंय, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा दावा\nहिंदुस्थानी हॉकी संघाचा सुरक्षित वातावरणात सराव सुरु\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nसामना अग्रलेख – जग हे बंदिशाला.. पण जीव वाचवण्यासाठीच\nसामना अग्रलेख – त्यांच्या चुली विझू नयेत\nसामना अग्रलेख- एकवीस दिवसांचा निर्धार, हीच खरी गुढी\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची…\nऋषी कपूर यांना बेवड्यांची चिंता, म्हणे दारूची दुकानं उघडा; ट्विटरवर नेटकऱ्यांनी…\ncorona virus विरोधातील लढ्यासाठी दाक्षिणात्य कलाकारांचा पुढाकार\nरामायण पुन्हा सुरू होणार म्हणून सोनाक्षी सिन्हा होतेय ट्रोल\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nसेक्स केल्याने किंवा चुंबन घेतल्याने कोरोना व्हायरस होतो का \nफट,फाट,फट्यॅक…डास मारणाऱ्या रॅकेटचा शोध लावणारा भन्नाट माणूस\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nफेसबुकवर मैत्री, ‘सीए’ समजून सर्वस्व दिले; ‘तो’ निघाला कपड्याच्या दुकानातील कामगार\nचार वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यानंतर दोघांची मनेही जुळली आणि दोघांनी जीवन मरणाच्या शपथा खात एकमेकांना मिठीतही घेतले. मात्र चार वर्षानंतर मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेम करणारा तरुण हा विवाहित असल्याचे समजले. यानंतर आपण फसलो गेल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि शेवटी पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. ही घटना घडली आहे अलिबागमधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजात बीएचएमएसच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत. विशेष म्हणजे प्रेमी हा ‘सीए’ असल्याची बतावणी करीत असून मुळात एका कपड्याच्या दुकानात काम करीत असल्याचे समोर आले आहे. या इसमाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nपीडित तरुण विद्यार्थिनी ही कांदिवली येथील राहणारी असून अलिबाग मधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. बीएचएमएस पदवीच्या शेवटच्या वर्षात ती आहे. विद्यार्थिनीला फसविणारा आरोपी तरुण हा सुद्धा चारकोप, कांदिवली येथे राहतो. चार वर्षांपूर्वी पीडित विद्यार्थिनी फिर्यादी आणि आरोपी यांची फेसबुक या सोशल मीडियावर मैत्री झाली. आरोपी याने आपण सीए असल्याचे पीडित विद्यार्थिनीस सांगितले होते. त्यानंतर मैत्री होऊन त्याचे प्रेमही ���ुळले. चार वर्षे आरोपी याने फिर्यादी हिला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपी हा अलिबाग येथे येऊन पीडित तरुणीला भेटत ही होता.\nपीडित तरुण विद्यार्थिनीने लग्नाचा तगादा लावला असता आरोपी हा टाळाटाळ करीत होता. फिर्यादी हिने चौकशी केली असता आरोपी हा सीए नसून एका कपड्याच्या दुकानात कामाला असून विवाहित असल्याचे कळले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने आपण फसलो गेल्याचे समजल्यावर अलिबाग पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात कलम 376, 420, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अलिबाग पोलीस या प्रकरणाबाबत तपास करीत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले\nरांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी\nतीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर अन्नदान उपक्रमास प्रारंभ\nकोरोना इफेक्ट- कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले; परप्रांतीय कामगार पायीच निघाले घराकडे\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nनगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची...\nकेंद्र सरकारच्या विमा योजनेचा लाभ न मिळाल्याने अंगणवााडी कर्मचारी नाराज\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nकोल्हापुरात मुंबईहून गावी परतणाऱ्य़ा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू\nशिवप्रतिष्ठान कडुन गरीबांना मोफत भोजन व्यवस्था\nया बातम्या अवश्य वाचा\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://learn.netbhet.com/s/store/courses/description/learn-HTML-in-marathi", "date_download": "2020-03-28T15:24:09Z", "digest": "sha1:ARVLA57UT45NHHVMMHYVX5SD7FKALDHE", "length": 14485, "nlines": 199, "source_domain": "learn.netbhet.com", "title": "Learn HTML web Design in Marathi", "raw_content": "\nजगातील प्रत्येक वेबसाईटचा मूळ पाया म्हणजे HTML ही प्रोग्रामिंग भाषा. अतिशय सोपी आणि तितकीच रंजक असलेली ही कोडींगची भाषा शिकविणारा हा मराठी ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेटच्या सर्व सभासदांसाठी मोफत उप्लब्ध करुन देत आहोत.\n आता \"HTML Basic\" शिका आपल्या मातृभाषेतून. (प्रोग्रामींगची अनुभव नसला तरी \nजगातील प्रत्येक वेबसाईटचा मूळ पाया म्हणजे HTML ही प्रोग्रामिंग भाषा. अतिशय सोपी आणि तितकीच रंजक असलेली ही कोडींगची भाषा शिकविणारा हा मराठी ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेटच्या सर्व सभासदांसाठी मोफत उप्लब्ध करुन देत आहोत. वेब डिझाईन क्षेत्रामध्ये काम करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकालाच हा कोर्स खुप उपयोगी ठरेल.\n​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल\nईंटरनेटचे काम कसे चालते \nHTML code कसा लिहायचा\nHTML code कसा वाचायचा\n​हा कोर्स कोणासाठी आहे \nHTML शिकण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही\nकोणतीही वेबसाइट तयार करू इच्छित आहे\nतुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही \"फ्रीलान्सर\" म्हणून काम करत आहात \nतुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट बनवायची आहे \nकिंवा तुम्हाला \"वेब डेवलपमेंट\" चा पार्ट टाईम/ फुल टाईम व्यवसाय सुरु करायचाय \nतुम्ही कॉलेज स्टुडंट / गृहीणी / निवृत्त आहात\nBenefits of Online Learning​ऑनलाईन शिकण्याचे फायदे\nस्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते\nस्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते.\nकमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण\nकोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध\nसंगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.\nHTML शिकण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला तुमची वेबसाईट बनवता येईल .ईंटरनेट जोमाने वाढत आहे आणि वाढतच जाणार आहे. छपाईयंत्राच्या शोधानंतर प्रकाशन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला होता, त्याहुनही कित्येक पटीने जास्त बदल वेबसाईट्सच्या वापरामुळे झाला आहे आणि यापुढेही होणार आहे. नव्या जगाचे हे नवे तंत्र आत्मसात केले नाही तर आपण मागे पडणार हे नक्की \nमित्रांनो, तुम्ही पण आजच \"HTML basics\" शिकायला सुरु करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया \nCourse Description ​कोर्सबद्दल माहिती\nनेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी ���हत्त्वाचा कोर्स \"HTML basics \".\nमूलभूत गोष्टींमधून आपण HTML वापरुन वेब डिझाइनिंग शिकाल.HTML चा वापर करून वेबसाईट कशी बनवायची ते शिकणार आहात. या साठी प्रोग्रामिंगची ओळख नसली तरी चालेल.हा कोर्स संपताना तुम्ही सर्व वैशिष्ट्यांसह HTML वापरण्यात कुशल व्हाल.\nया कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे.\nघरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता.\nआणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच \n1.2 नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स बद्दल माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/samsung-galaxy-a71-launched-in-india-with-quad-rear-cameras-know-price-and-specifications/articleshow/74207089.cms", "date_download": "2020-03-28T14:47:13Z", "digest": "sha1:72UPGWAHHQQBVMNCCJ7I6LCROX4AQ5UY", "length": 12889, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Samsung Galaxy A71 : सॅमसंग Galaxy A71 लाँच; 'या' फोनला टक्कर - samsung galaxy a71 launched in india with quad rear cameras know price and specifications | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nसॅमसंग Galaxy A71 लाँच; 'या' फोनला टक्कर\nदक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ए सीरिजचा नवा स्मार्टफोन भारतात आज लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री २४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन व ऑफलाइनमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.\nसॅमसंग Galaxy A71 लाँच; 'या' फोनला टक्कर\nनवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ए सीरिजचा नवा स्मार्टफोन भारतात आज लाँच करण्यात आला आहे. या आधी कंपनीने सॅमसंग Galaxy A51 लाँच केला होता. कंपनीने Galaxy A71 हा स्मार्टफोन नुकताच व्हिएतनाममध्ये लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने भारतीय बाजारात हा फोन लाँच केला आहे. या फोनची टक्कर विवोच्या व्ही १७, ओप्पो रेनो आणि वन प्लस७ या स्मार्टफोनशी होणार आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए७१ ची सुरुवातीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. कंपनीने गेल्यावर्षी लाँच क���लेल्या गॅलेक्सी ए७० चा लेटेस्ट फोन म्हणून या फोनकडे पाहिले जाते. या नव्या फोनमध्ये अनेक नवीन अपग्रेड्स फीचर्स आणि खास वैशिष्ट्ये आहेत. हा फोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश सिल्वर आणि प्रीज्म क्रश ब्लू या तीन रंगात उपलब्ध केला आहे. या फोनची विक्री २४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन व ऑफलाइनमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.\nGalaxy A71 ची खास वैशिष्ट्ये\nया फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. १०८०x२४०० रिझॉल्युशन पिक्सल असणार आहे. ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम तसेच १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा पर्यायासह पॉवरफुल ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७३० एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. गॅलेक्सी ए७१ मध्ये २५ वॅटची फास्ट चार्जिंगसह ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.\nजिओच्या या 'स्वस्त' प्लानमध्ये ४.५ TB डेटा\nMi 10 Pro: ५५ सेकंदात 'आउट ऑफ स्टॉक'\n 'रेडमी Note 8 Pro' स्मार्टफोन स्वस्त\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री\nकरोनाः कोणत्याही कंपन्यांचं नेटवर्क वापरता येणार\nWhatsapp चं नवं फीचर, फेक मेसेज आता तुम्हीच ओळखा\nव्हॉट्सअॅपचं डार्क मोड फीचर; 'अशी' करा सेटिंग\nव्होडाफोनचाही 'वर्क फ्रॉम होम' प्लान; ५ नवे प्लान\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nचीनः ३१ मार्चला Vivo S6 5G लाँच होणार\nशाओमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच\nFake Alert: ४० कोटी भारतीयांना करोना होणार, नाही हा रिपोर्ट John Hopkins विद्या..\nFake Alert: पीएम मोदींची इंटरनेट सेवा बंदची घोषणा नाही, हा स्क्रीनशॉट खोटा आहे\nमोदींचं 'लॉकडाऊन' चं भाषण, 'इतक्या' लोकांनी पाहिलं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस��क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसॅमसंग Galaxy A71 लाँच; 'या' फोनला टक्कर...\nजिओच्या या 'स्वस्त' प्लानमध्ये ४.५ TB डेटा...\n 'रेडमी Note 8 Pro' स्मार्टफोन स्वस्त...\nMi 10 Pro शाओमीः ५५ सेकंदात २०० कोटींचे फोन विकले...\nसॅमसंग Galaxy A71 आज लाँच होणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/5", "date_download": "2020-03-28T14:15:48Z", "digest": "sha1:6FOOW7IITW7WKJ4X5L3M2RACSX765O4S", "length": 31452, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "राजी: Latest राजी News & Updates,राजी Photos & Images, राजी Videos | Maharashtra Times - Page 5", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा ...\nआता तरी जागे व्हा\nमदतीचा प्रचार करत फिरत नाही: सोनम कपूर\nमायकल जॅक्सनला आधीपासून होती करोनाची भीती\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्ण...\nकरोना व्हायरस- मंदिरा बेदीला आला पॅनिक अटॅ...\n'शक्ति���ान' मालिका पुन्हा दाखवा; नेटकऱ्यांच...\nकरोना-'त्यांनी वटवाघूळ खाण्याची शिक्षा जगा...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना २५० ₹ मिळणार\nरेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने जात असल्यास ट्रेनला उशीर झाल्यास नुकसान भरपाई म्हणून प्रवाशांना तासाला शंभर तर दोन तास उशीर झाल्यास २५० रुपये मिळणार आहे. आयआरसीटीसीने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. लखनऊ ते दिल्ली दरम्यान सुरू होणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे.\nगेल्या पाच दशकांहून अधिक काळ राज्याच्या विधिमंडळात अढळ स्थान मिळविणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख अखेर निवृत्त झाले. मतदारांनी निवृत करेपर्यंत पदांना चिकटून राहणाऱ्या राजकारण्यांच्या भाऊगर्दीत एखाद्या नेत्याला 'तुम्ही निवृत्त व्हायचे नाही,' असे मतदारच डोळ्यात पाणी आणून सांगतात, हेच देशमुख यांच्या राजकीय-सामाजिक कार्याचे संचित आहे.\nभाजपची कसोटी; ५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मागितली उमेदवारी\n'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' असा घोष करणाऱ्या भाजपची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करताना कसोटी लागणार आहे. कारण, महाराष्ट्र भाजपमधील पाच मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत केवळ एका मुस्लिम का���्यकर्त्याला तिकीट देणारा भाजप आता किती मुस्लिमांना तिकीट देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबात्रा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ\nराष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेणे म्हणजे वेळेचा अपव्यय असल्याचे वक्तव्य भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी केल्यानंतर त्यावरून खेळाडूंमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने मात्र यावर व्यक्त होण्यात रस दाखविलेला नाही.\nबात्रा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ\nराष्ट्रकुल स्पर्धेच्या दर्जाबाबत केले होते वक्तव्यवृत्तसंस्था, नवी दिल्लीराष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेणे म्हणजे वेळेचा अपव्यय असल्याचे वक्तव्य ...\nपुन्हा मीच होणार मुख्यमंत्री: फडणवीस\nमहाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचे दावे करू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. युतीबाबतच्या तर्कवितर्कांना आलेल्या उधाणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी भाजप-शिवसेना निश्चितपणे एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.\nसर्वाधिक शेअर झालेली बातमीमनसे विधानसभेच्या १०० जागा लढणारकार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं राज ठाकरे निवडणूक लढवण्यास राजी झाले असून मनसे राज्यात ...\nमनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार\n'ईडी'कडून चौकशी झाल्यापासून मौनात गेलेल्या राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं राज ठाकरे निवडणूक लढवण्यास राजी झाले असून मनसे राज्यात किमान १०० जागा लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थात, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.\nकाश्मीरमधील दहशतवादी हल्ले व चकमकीत कामी आलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांचे मृतदेह देशाच्या कानाकोपऱ्यात जात असल्याने जनतेत काश्मीर हा तिरस्काराचा मुद्दा बनला आहे. या राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या निर्णयाची वैधता व परिणामांचा विचार न करता सर्वसाधारणपणे तो स्वीकारला गेलेला दिसतो. या निसर्गसंपन्न भूमीतील ८० लाख मुस्लिमांबाबत मात्र देशात सहानुभूती अभावानेच दाखवली जाते.\nगणेश मंडळ���ंची पाऊसकोंडी; गर्दी आटल्यामुळं दानपेटीत खडखडाट\nयंदा मुसळधार पावसाने पहिल्या दिवसापासूनच झोडपल्याने गणेशोत्सवाच्या पहिल्या सात दिवसांत (मागील रविवार वगळता) मंडळांच्या दानपेट्यांमध्ये खडखडाट आहे. एकूणच आर्थिक मंदीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या जमाखर्चाचे गणित कोलमडले असताना या पाऊसकोंडीमुळे मंडळे अधिकच त्रस्त झाली आहेत. जमाखर्चाचे बिघडलेले गणित सुधारण्यासाठी दानपेटीतील जमा रकमेच्या रूपाने असलेला शेवटचा आशेचा किरणही मावळला आहे.\nगणेशोत्सव: रविवार तरी ठरावा 'दर्शनवार'\nगणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर शनिवार, रविवारी पाऊस विश्रांती घेईल ही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा शनिवारच्या पावसाने फोल ठरवली. अतिवृष्टीमुळे वारंवार बंद पडणाऱ्या लोकलची धास्ती बाळगून गणेशभक्तही घरातून बाहेर पडण्यास राजी नाहीत. त्यामुळे विसर्जनापूर्वीचा शेवटचा रविवार तरी लख्ख सूर्यप्रकाश पडावा, अशी साद मंडळे बाप्पाला घालत आहेत.\nतीन वर्षांनंतरही एकाच जागी\nपालिकेच्या सेवेतील ३८७ डॉक्टर बदलीविनाच- बदली टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही- पंधरा-वीस वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याचीही उदाहरणेम टा...\nबलसागर भारत होवो...देशभक्तीने भारलेली गाणी\n१५ ऑगस्टला भारतात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. हा दिवस सर्वच भारतीय आपापल्या परीने साजरा करतात. सिनेजगतानेही स्वातंत्र्याचे स्मरण कायम ठेवण्यासाठी आजवर अनेक देशभक्तीवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली आहे.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेला तणाव लक्षात घेता पाकिस्तानात डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी जाण्यास राजी नसलेल्या भारतीय टेनिस महासंघाचा विरोध हळूहळू मावळताना दिसतो आहे. क्रीडामंत्रालयाच्या वतीने भारतीय टेनिस महासंघाच्या निर्णयाला\nडेव्हिस कपसाठी पाकमध्ये जाण्याची तयारी; क्रीडा मंत्रालयाकडून सहकार्य नाहीवृत्तसंस्था, नवी दिल्लीभारत आणि पाकिस्तान यांच्यात ...\n'अंधाधुन' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; मराठीत 'भोंगा'ची बाजी\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. आयुष्मान खुरानाची मध्यवर्ती भूमिका असलेल्या 'अंधाधुन' चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा बहुमान मिळवला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांत जंगली पिक्चर्स निर्मित 'बधाई हो', 'अंधाधुन', 'पद्मावत', 'राजी' या चित्रपटांचा वरचष्मा पाहायला मिळाला.\nअलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक्स पाणी सोडण्यास येडियुरप्पा राजी\nLIVE: सांगलीच्या ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख\nगेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात महापूर आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात १६ जणांचे बळी गेले असून आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या चारही जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान, टेरिटोरियल आर्मीची पथके आणि नौदल दाखल झालं आहे.\nराष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच कोल्हापूर, सांगलीत बचावकार्य: CM\nसांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पंजाब, गोवा, गुजरातमधून मागवण्यात आलेल्या अतिरिक्त पथकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करतानाच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएल\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे दान\nकरोनाचे संकट; सोनं गमावणार 'ही' ओळख\nजावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nमुंबईत आणखी सात, नागपुरात एकाला करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/dera-chief", "date_download": "2020-03-28T14:51:51Z", "digest": "sha1:OGVFJGM7XNDQATBERGKTBNUZ64VS57JD", "length": 17661, "nlines": 286, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "dera chief: Latest dera chief News & Updates,dera chief Photos & Images, dera chief Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा ...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत��साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nपंचकुला हिंसाचारः ५३ जणांना जामीन\n'नपुंसकत्व'प्रकरणी सीबीआयने डेराप्रमुखाची भूमिका निश्चित केली\nडेरा प्रमुख गुरमीत राम रहीमवर आरोपपत्र\nहनीप्रीतनेच रचला होता पंचकुला हिंसेचा कट\nबलात्कारी बाबा रामरहिमला हरयाणा पोलिसांचा 'वरदहस्त'\nबलात्कारी रामरहीम आणखी गोत्यात\nहनीप्रीत इन्सानला पंचकुला न्यायालयाने सुनावली ६ दिवसांची पोलीस कोठडी\nहनीप्रीत अखेर हरयाणा पोलिसांच्या ताब्यात\nहनीप्रीत आज कोर्टापुढे शरण येण्याची शक्यता\nपोलीस दलातील मदतीमुळे हनीप्रीत अटक टाळू शकली: हरियाणा पोलीस\nडेरा सच्चा सौदाची अवैध सावकारीबाबत चैौकशी करण्याचे हायकोर्टाचे ईडी, आयटीला आदेश\nहनीप्रीतविरोधात पंचकुला पोलिसांचे अटक वॉरंट\nडेरा प्रमुख राम रहीम हायकोर्टात\nबलात्काराच्या दोन प्रकरणामध्ये विशेष सीबीआय कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंगने पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात आव्हान दिले आहे. रामरहीमच्या वतीने त्याच्या वकिलांनी हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे.\nहनीप्रितच्या माजी पतीने केली राम रहीमची पोलखोल\nरामरहीमच्या आई, पत्नी आणि मुलाला समन्स\nहरयाणा पोलिस करणार हनीप्रीतचा तपास\n'डेरा'च्या दुराचरणाचे आणखी पुरावे उघड\nराम रहीमविरुद्ध २ खूनांच्या प्रकरणावर आज सुनावणी\nरामरहीमविरोधातील खून खटल्याची आज सुनावणी\nडेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंह विरोधात सुरू असलेल्या दोन खून खटल्यातील सुनावणी आज सीबीआयच्या कोर्टात होणार आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामरहीम सध्या रोहतक जेलमध्ये बंदीस्त आहे.\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करो���ाची लागण\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएल\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे दान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapliwani.com/2019/11/blog-post_25.html", "date_download": "2020-03-28T14:16:44Z", "digest": "sha1:BIDBJZO4OVLTU522RCFDDQH2QFRGNTOO", "length": 3441, "nlines": 67, "source_domain": "www.aapliwani.com", "title": "तरुणाचा अकस्मात मृत्यू.....", "raw_content": "\nवणी शहरात उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.\nराळेगाव तालुक्यातील सोयटी गावातील रामू हरिदास भोसले वय ३५ या तरुणाला पत्नी आणि भावाने वणी शहरात छातीत व पाठीत दुखणे असल्या कारणाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे सांगण्यात आले आहे. रामुला खाजगी रुग्णालयातून वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रसंगी रामू ला मृत अवस्थेत आणल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. रामुचा मृत्यू आधीच झाला होता. मात्र रामुला नेमका आजार कोणता होता आणि कोणत्या खाजगी रुग्णालयात उपचार केले होते हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. तूर्तास रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती वणी पोलिसात दिली आहे.\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची गळफास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची गळफास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/02/blog-post_2.html", "date_download": "2020-03-28T15:38:01Z", "digest": "sha1:RSBASZZCEJIP6BKXEWVLWAS2HRXAEFBS", "length": 14625, "nlines": 51, "source_domain": "www.berkya.com", "title": "ज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबेरक्या उर्फ नारद - १:३२ म.पू.\nऔरंगाबाद : दररोज कार्यालयातून बाहेर पडताना आमचे बासीतभाई म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार तथा लोकमतचे मुख्य उपसंपादक अब्दुल बासीत मोहसीन (रा. रेल्वेस्टेशन) हे आपल्या दोन-चार सहकार्‍यांची चेष्टा करीत कार्यालयातून 'एक्झिट' घेत असत. आजही त्यांनी अशीच हसत-खेळत कार्यालयातून एक्झिट घेतली आणि थोड्या वेळानंतरच त्यांनी जीवनातून कायमची एक्झिट घेतल्याची दुर्दैवी वार्ता कार्यालयात येऊन धडकली.\nदररोज त्यांची एक्झिट कार्यालयातील प्रत्येकाला आनंद देऊन जात असे. आज मात्र त्यांची एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला कायमचीच चटका लावून गेली.\nशनिवारी रात्री हृदयविकाराने राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ५९ वर्षांचे होते. नित्यनियमाप्रमाणे शनिवारी दिवसभर वार्तांकन करून ते सायंकाळी लोकमत कार्यालयात आले. ड्युटी संपल्यानंतर हसत-खेळत ते कार्यालयातून बाहेर पडले. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. बासीत मोहसीन यांनी १९८0 पासून औरंगाबाद टाईम्स या उर्दू दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. १९८५ मध्ये ते लोकमतमध्ये रुजू झाले. आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत विविध, सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी आदी विषयांवर सडेतोड लिखाण केले. निर्भीड, धडाडीचे व स्पष्ट वक्ते पत्रकार अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी क्राईम, मनपा, रेल्वे, आरटीओ, विमानतळ, राजकीय आदी बीटमध्ये उल्लेखनीय काम केले होते. शोधपत्रकारितेत तर त्यांचा हातखंडा होता. त्यांनी उघडकीस आणलेले विद्यापीठाचे बोगस डिग्री स्कँडल, कंडोम घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले.\nया शोधमालिकेसाठी त्यांना जगन फडणवीस शोधपत्रकारिता पुरस्कार मिळाला होता. उर्दू,मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच तेलगू भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. मनमिळाऊ व मिश्कील स्वभाव असणारे बासीत मोहसीन हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. शहरातील मुस्लिम समाजाच्या विकास प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लिखाण केले. 'सिकंदर शास्त्री' या टोपण नावाने ते परिचित होते.\nघटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तथा पत्रकारांनी रुग्णालयात धाव घेतली.\nअब्दुल बासीत मोहसीन यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. रविवारी, सायंकाळी असरच्या नमाजनंतर ५ वाजून १५ मिनिटांनी रेल्वेस्टेशन येथील मशिदीमध्ये नमाज-ए-जनाजा पढण्यात येईल. त्यानंतर शाहशोख्ता दर्गा परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येईल.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोक���ंचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80.html", "date_download": "2020-03-28T14:43:28Z", "digest": "sha1:BPTWAODSSZKFV4FPZQTRX6HIMHO4GT37", "length": 13001, "nlines": 168, "source_domain": "www.aarogya.com", "title": "शिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\nखाली, शिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणं दिली आहेत. पण कोणतेही एक लक्षण असलं तर मूल दुर्बल आहे हे निश्‍चित होणार नाही, निरनिराळी लक्षण एकत्र करून येणारा परीणाम हे एकच परिमाण मूल शिकण्यात असमर्थ आहे हे निश्‍चित करता येईल ही यादी ७ वर्षावरील मुलांच्यासाठी तपासून पहावी.\nजे विधान आपल्या मुलाला लागू पडत असेल त्याच्या पुढे ‘आहे / हो’ म्हणा व होकाराला एक मार्क द्या.\nवर्गात आपली जागा मिळवण्यास अडचण येते.\nशारीरिक शिक्षणाच्या तासाला अडचण येते.\nमाणसांचे चित्रं अर्धवट काढणे.\nघरामध्ये कुटुंबपातळीवर वाचण्यात असमर्थता असणे.\nशब्द उलट अर्थी वापरणे, जसे जा च्या ऐवजे ये, उठ च्या ऐवजी बस इत्यादी.\nफार काळ लक्षपूर्वक एखादी कृती करता न येणे.\nखेडवळ किंवा एकापेक्षा अधिक भाषांचा वापर असणे.\nआठवणीने क्रमवार घटना सांगता न येणे.\nमूल किंवा मुलाच्या घरातील कोणीतरी उजव्या किंवा डाव्या हाताचा वापर सारख्याच कुवतीने करणारे असणं.\nवाचलेलं लक्षात ठेवायला अडचण येणे.\nपटकन लक्ष विचलीत होणे.\nकोणत्याही वस्तूच्या किंवा जागेच्या आकारमानाचा अंदाज बरोबर नसणे.\nकागदाची घडी घालता न येणे.\nडोक्याला/ मेंदूला दुखापत झालेली असणे, अधून मधून अपस्माराचे झटके येणे.\nसतत डाव आणि उजव ह्यामध्ये गोंधळणे.\nकाही नवीन शिकण्यासाठी आवश्यक तेवढे लक्ष देण्यास असमर्थ असणे.\nलक्ष केंद्रित करण्याची कुवत कमी असणे.\nशब्द भांडार कमी असणे.\nबघणं आणि करणं ह्यामध्ये एक वाक्यता नसणे.\nशरीराच्या हालचाली अस्वस्थ असणे.\nनेहमीच्या वापरातले शब्द लक्षात ठेवण्याची कुवत कमी असणे.\nअक्षर अतिशय गुंतागुंतीचं आणि वेडवाकडं असणे.\nवस्तू हरवण्याची सततची सवय असणे.\nगणना - आपल्या मुलाला १२० पेक्षा अधिक मार्क असतील तर त्याला व्यावसायिक सल्ल्याची गरज आहे.\nलहान वयामध्ये येणाऱ्या अडचणी - शंभर ठळक खुणा व लक्षणे\nलहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण\nअभ्यासातील दुबळेपणा: प्रमुख कारणे\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\n‘वरचं खाणं’: घन आहार\nनवजात शिशू आणि स्तनपान\nमुलांची भूक आणि आहार\nनवी बाळगुटी : पालकांसाठी\nमुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ\nसुदृढ जीवनशैली : लहान मुलांसाठी\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी ए�� आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/11/blog-post_3429.html", "date_download": "2020-03-28T15:42:34Z", "digest": "sha1:3HHQ53R6LM5WUHJUZVFHNTFSKDHTXWCP", "length": 21231, "nlines": 64, "source_domain": "www.berkya.com", "title": "हा पत्रकार वेडा कसा?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याहा पत्रकार वेडा कसा\nहा पत्रकार वेडा कसा\nबेरक्या उर्फ नारद - ५:५२ म.उ.\nदासगुप्ता 'लोकमत'मध्ये आले अन् भरभरून बोलले\nशफी पठाण ■ नागपूर\nघरच्या अठराविश्‍व दारिद्रय़ामुळे कचरा वेचून पोट भरणार्‍या रवींद्र दासगुप्ता या ज्येष्ठ पत्रकाराला वेडा ठरविण्याचा निंदनीय प्रकार काही मंडळींनी सुरू केला आहे. हलाखीचे जीवन जगणार्‍या दासगुप्तांना आर्थिक मदत व्हावी, या भावनेतून 'लोकमत'ने पुढाकार घेतल्यानंतर काही कारण नसताना ही मंडळी दासगुप्तांना वेडा ठरवायचा प्रयत्न करीत आहेत. ते घरचे श्रीमंत असून त्यांना मदतीची गरज नाही, असेही यांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर दासगुप्ता यांना आज बुधवारी दुपारी 'लोकमत' कार्यालयात आमंत्रित केले. यावेळी त्यांनी 'लोकमत'च्या संपादकीय विभागातील कर्मचार्‍यांसोबत विविध विषयांवर तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. परंतु या प्रदीर्घ चर्चेत कुठेही कुणाबद्दल तक्रार केली नाही किंवा कुणा���ा शिव्याही दिल्या नाहीत. अस्खलित इंग्रजीत बोलणारे, जुन्या आठवणी तारीख व संदर्भासह सांगणारे व पत्रकारितेचे अनेक तांत्रिक पदर उलगडून दाखविणारे दासगुप्ता वेडे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.\nया चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी जे सांगितले ते खरेच मोलाचे होते. दासगुप्ता म्हणाले, माझी आज जी परिस्थिती झाली आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुणाबाबतही राग वा द्वेष नाही. १९८0 साली मी पत्रकारितेत आलो तेव्हा माझा पगार अडीचशे रुपये होता.\n१९९६ ला जेव्हा आमचे दैनिक बंद पडले तेव्हा मला साडेआठशे रुपये मिळायचे. परंतु दैनिक बंद पडल्यानंतर तो आधारही हिरावला. सहा बहिणी आहेत यातील पाच वेगवेगळया शहरात राहतात. नागपुरात जी बहीण आहे तिच्या आधारानेच मी राहात आहे. परंतु तिचीही आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही. आर्थिक आधार मी गमावला आहे. परंतु किमान मानसिक आधार तरी कायम असावा म्हणून मी रोज सायंकाळी रामकृष्ण मठात जातो व तेथे ध्यान करतो. जुने दिवस आठवतात तेव्हा डोळ्यात अश्रू उभे राहतात असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.\nस्मरणशक्ती शाबूत, संदर्भही मुखपाठ\nया संपूर्ण चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी पत्रकारितेच्या काळातील अनेक आठवणी सांगितल्या. त्या सांगताना ते अचूक तारीख व नेमका संदर्भही सांगायचे. कित्येक पत्रकारांची नावे तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या व आडनावासह मुखपाठ होती. पत्रकारितेपासून सुमारे १८ वर्षांपासून अलिप्त असतानाही त्यांना या आठवणी व संदर्भ मुखपाठ असतील तर दासगुप्तांना मानसिक आजार आहे, असा अपप्रचार करणारी ही मंडळी कुठल्या आधारावर असे सांगताहेत हेही स्पष्ट व्हायला हवे.\nपत्रकार दासगुप्ता मनाचे श्रीमंत : समाजाच्या आधाराची गरज\nदासगुप्ता म्हणाले, त्यावेळी मी मुद्रितशोधक असतानाही घोकन दासगुप्ता या टोपण नावाने लिहायचो. फिल्मफेअर, स्टार अँण्ड स्टाईल यासारख्या त्यावेळच्या प्रसिद्ध पत्रिकांमध्ये मी लिखाण केले आहे. माझ्या उत्कृष्ट लिखाणाला अनेक पुरस्कारही मिळाले.\nजे केले ते प्रामाणिकपणे केले. या समग्र काळात एक दिवसही अकारण रजा घेतली नाही. परंतु माझ्यात प्रतिभा असतानाही तिला योग्य न्याय मिळाला नाही. आताचे अनेक दिग्गज पत्रकार त्यावेळी एखादा शब्द अडला की मला विचारायचे. पण, मी कधीच मोठेपणाचा आव आणून त्यांना निराश केले नाही. माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेले लोक माझ्या पुढे गेले. त्यांच्यात नक्कीच प्रतिभा होती म्हणूनच ते हे यश गाठू शकले, असा मनाचा मोठेपणा जपणारे दासगुप्ता खरच वेडे असतील\n'लोकमत' कर्मचार्‍यांनी केली मदत\nदासगुप्ता 'लोकमत' कार्यालयात आले तेव्हा त्यांना बघूनच त्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली. अन् ते जेव्हा बोलायला लागले तेव्हा हा माणूस किती 'ग्रेट' आहे हेही कळून चुकले. ध्येयवादी पत्रकारितेसाठी आयुष्य वेचणारा हा प्रामाणिक पत्रकार आज कचरा वेचतोय हे बघून हृदय हेलावले व त्यांना तातडीची मदत व्हावी, या उद्देशाने 'लोकमत'च्या संपादकीय सहकार्‍यांनी एक छोटीशी रक्कम गोळा करून त्यांच्या स्वाधीन केली.\nपत्रकार संघटनांनी पुढे यावे\nया चर्चेत दासगुप्ता यांनी वैयक्तिक मदत करणार्‍या पत्रकार संघटनांच्या जुन्या सहकार्‍यांचे आभार मानले परंतु त्यासोबतच पत्रकारांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून मला या संघटनांकडून कोणताच आधार मिळाला नाही, ही खंतही व्यक्त केली. आतापर्यंत दासगुप्तांची व्यथा या संघटनांना कळली नसेलही कदाचित. परंतु आता 'लोकमत'ने ती पुढे आणल्यानंतर तरी दासगुप्तांना मदत लाभावी यासाठी पत्रकार संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.\nदासगुप्ता यांना समाजाने मदती करावी असे आवाहन परत एकदा 'लोकमत'कडून करण्यात येत आहे. रवींद्र दासगुप्ता, राय यांच्या घरी, कुसुमताई वानखेडे सभागृहाच्या मागील बाजूस, काचीपुरा, रामदासपेठ या पत्त्यावर ते सहज सापडतील. याशिवाय त्या परिसरात 'घोकन' दासगुप्ता यांच्याबद्दल विचारणा केली तर सहज पत्ता सापडतो. याशिवाय कुसुमताई वानखेडे सभागृहाच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीवरदेखील ते दिवसा बसलेले असतात. सायंकाळच्या सुमारास ते रामकृष्ण मठातदेखील हमखास जातात.\nनागपूर : ज्येष्ठ पत्रकार दासगुप्ता यांची कर्मकहाणी 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच काही मंडळींनी दासगुप्तांची आर्थिक परिस्थिती कशी उत्तम आहे व ते कसे मजेत बंगल्यात राहतात, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती जाणूून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने दासगुप्ता यांच्या घरी भेट दिली असता सर्व चित्रच स्पष्ट झाले. जेथे दासगुप्ता राहतात मुळात तो बंगला नाहीच. ती केवळ एक मोठी पण मोडकळीस आलेली इमारत आहे. दाराच्या डाव्या बाजूला मोड��न पडलेला सोफा, पलंगावरची मळकट चादर अन् किचनमधील जुनाट भांडी दासगुप्ता अन् त्यांची बहीण किती 'श्रीमंत' आहे, हे न विचारताच सांगायला लागली.\nसाभार - दैनिक लोकमत, नागपूर\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट��टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255143:2012-10-11-09-32-09&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:49:52Z", "digest": "sha1:SDUHT72DY4RG3KZJRMIJ6RR3Y6IQEDTT", "length": 15143, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावमधील कर्नाटक विधानभवनाचे उद्घाटन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावमधील कर्नाटक विधानभवनाचे उद्घाटन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना ना��ी, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावमधील कर्नाटक विधानभवनाचे उद्घाटन\nबेळगाव, ११ ऑक्टोबर २०१२\nमराठी नेत्यांचा आणि जनतेचा विरोध झुगारून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते कर्नाटक सरकारने बेळगावध्ये उभारलेल्या 'सुवर्णसौध' विधानभवनाचे आज (गुरुवार) उद्‌घाटन करण्यात आले शिवसेनेने आज (गुरुवार) बेळगाव बंदची हाक दिली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिधुदुर्ग या चार जिल्ह्यात शिवसेनेने बंद पुकारण्यात आला असून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.\nदरम्यान, कोल्हापूरमध्ये बंदला हिंसक वळण प्राप्त झाले असून, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. परिस्थिती लक्षात घेऊन एसटी महामंडळानेही बेळगावकडे जाणारी एसटी वाहतूक बंद केली आहे.\nसीमावादाचा प्रश्न मिटला नसताना राष्ट्रपतींनी विधानभवनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, अशी मागणी महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी केली होती. मात्र, राष्ट्रपतींनी आपला दौरा रद्द न करता आज (गुरूवार) दुपारी विधानभवनाचे उद्घाटन केले.\nराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बेळगावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टिव्ही वाहिन्यांवरून हा प्रश्न अधिक तापत आहे हे लक्षात येताच त्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच सकाळी आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला वार्तांकन करण्यापासून रोखत ताब्यात घेतले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलो��� करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258250:2012-10-28-20-30-20&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:43:57Z", "digest": "sha1:OIHHESA66BASKSJACEMMOILKIBTMWFVK", "length": 23016, "nlines": 241, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मेळावा ‘ताई’मय, पण सुप्रिया सुळेंचे लक्ष दिल्लीतच!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मेळावा ‘ताई’मय, पण सुप्रिया सुळेंचे लक्ष दिल्लीतच\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमेळावा ‘ताई’मय, पण सुप्रिया सुळेंचे लक्ष दिल्लीतच\nउपेक्षित वर्गाला आरक्षण मिळायला हवेच. तसेच समाजातील गरीब विद्यार्थ्यांनादेखील आरक्षणाच्या सुविधा मिळायला हव्यात. सर्व विभागांना विश्वासात घेऊन दारिद्रय़ात जगणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात निश्चितपणे सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचा बाज ‘ताई’मय होता. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे, या प्रश्नाचे उत्तर देणारे कार्यक्रमाचे स्वरूप असले तरी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी २०२९ पर्यंत पक्षाकडे बारामती मतदारसंघासाठी लोकसभेचे तिकीट मागणार असल्याचे सांगितले.\nकार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, के. पी. त्रिपाठी, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, अर्थमंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सूर्यकांता पाटील आदींची उपस्थिती होती. युवती मेळाव्यात कोकणातून आलेल्या राणी गाड या युवतीने गरिबीमुळे अनेक मुलींचे शिक्षण थांबते. आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्यायला हवे, अशी मागणी जोरकसपणे केली होती. हा धागा पकडत पवार म्हणाले, उपेक्षित वर्गाचे आरक्षण हा हक्कच आहे, पण गरीब समाजातील मुला-मुलींनाही आरक्षण मिळायला हवे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना काही निर्णय घेतले होते. त्यानंतर त्यात फारशी प्रगती झाली नाही. सर्व विभागांना विश्वासात घेऊन दारिद्रय़ात जगणाऱ्यांसाठी राज्यात नवे पाऊल टाकले जाईल.\nराज्यस्तरीय युवती मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी युवतींशी संवाद साधला. त्यांचे भाषण सर्वात शेवटी झाले. आधी केंद्रीय मंत्री पवार बोलले आणि त्यानंतर संवादाच्या स्वरूपात सुप्रिया सुळे यांनी बोलण्यास सुरुवात केली. ९० टक्के मुलींची छेड काढली जात असल्याचे सांगत बऱ्याचदा पोलीस तक्रारही लिहून घेत नाहीत, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नाव घेऊन सुनावले. पोलिसांविषयीची तक्रार नाही, ते चांगलेच काम करतात. मात्र छेडछाड झालीच तर पोलिसांनी ताबडतोब लक्ष घ���लायला हवे, असेही सुचविले. त्यांनी हुंडा, स्त्री-भ्रूणहत्या, शिक्षण हेदेखील प्रश्न महत्त्वाचे असल्याचे लक्षात आणून दिले.\nसुळे यांच्या भाषणानंतर मुलींनी थेट व्यासपीठावरील मान्यवरांना प्रश्न विचारावेत, असे सुचविण्यात आले आणि गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ऊर्जामंत्री राजेश टोपे यांची दांडी उडाली. हुंडाबंदीचा कायदा जुना आहे, पण अंमलबजावणी होत नाही. हिवाळी अधिवेशनात सक्षम कायदा घेऊन या, अशी मागणी एका विद्यार्थिनीने केली. अर्थात उत्तर द्यायला गृहमंत्र्यांना उभे राहावे लागले. हुंडाविरोधी कायद्यात सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे हा कायदा सक्षम आहे. मात्र फारशा तक्रारीच होत नाही, असे गृहमंत्री म्हणाले. पण युवतींनी हुंडय़ाचा विषय चांगलाच लावून धरला. पोलीसच हुंडा घेतात, असा टोला लगावला आणि गृहमंत्र्यांना पडते घ्यावे लागले. तेवढय़ात व्यासपीठावर बसलेल्या एका युवतीने हुंडय़ाचा दरच सांगितला. पैशाच्या स्वरूपात नाही तर सोन्याच्या स्वरूपात हुंडा घेतला जातो, असेही कळविले. हा प्रश्न संपतो न् संपतो तोच एक युवती उठली आणि म्हणाली, दीड वर्षांपासून वीज नाही. मी अनेक वेळा वीज मंडळाच्या कार्यालयात खेटे घातले. हा प्रश्न कधी सोडवणार ऊर्जामंत्री आणि कार्यक्रमाचे संयोजक राजेश टोपे उठले. अधिकाऱ्यांना सांगतो, असे म्हणाले, पण युवतींनी प्रश्न विचारायचा सोडला नाही. अखेर कार्यक्रमास खूप वेळ झाला आहे म्हणून प्रश्न-उत्तरे गुंडाळण्यात आली.\nशैक्षणिक शुल्काची सवलत एक लाख रुपयांपर्यंत होती, ती साडेचार लाख रुपयांपर्यंत करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे टोपे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राष्ट्रवादी भवनात महाराष्ट्र राज्य लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके ठेवण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील काळात उर्दू माध्यमातूनही असाव्यात, यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पाठपुरावा करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मेळाव्यात युवतींनी शिक्षण, आरोग्य, गरिबी, आरक्षण, विकास या विषयांवर आपापली मते मांडली.\n- - - क्ष ण चि त्रे - - -\n* देवगिरी महाविद्यालयातील भव्य व्यासपीठावर दोनच छायाचित्रे होती- एक यशवंतरावांचे आणि दुसरे शरद पवारांचे.\n* शहरातील विविध चौकांत सुप्��िया सुळे यांचेच होर्डिग्ज लागले होते. ‘ताई’मय कार्यक्रमात ‘दादा’ कोठे, हा प्रश्नही अनेकांच्या मनात होता.\n* राज्यस्तरीय युवती मेळाव्यात अजित पवारांनी सुप्रियाताईंची स्तुती केली आणि सुप्रियाताईंनीही दादांचे कौतुक केले.\n* राज्यातील विविध जिल्हय़ांतून आलेल्या युवतींची मोठी गर्दी कार्यक्रमस्थळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळाचे चिन्ह असणाऱ्या निशाणीचे दुपट्टे अनेक जणींच्या गळय़ात होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा ���ूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/world-cup-2019-sri-lanka-bangladesh-to-fight-today/articleshow/69730839.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-28T16:16:59Z", "digest": "sha1:QGBKB6JEM6RGF3TVHFCO4OVYKCP5COOE", "length": 12346, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "बांगलादेश वि. श्रीलंका : Bangladesh vs Sri Lanka : World Cup : श्रीलंका-बांगलादेश आज आमनेसामने - World Cup 2019: Sri Lanka - Bangladesh To Fight Today | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\n​​​श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आज (मंगळवार) वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील लढत रंगणार आहे. दोन्ही संघांच्या प्रत्येकी तीन लढती झाल्या आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित सहा पैकी किमान पाच लढती जिंकणे गरजेचे आहे.लढती झाल्या आहेत...\nश्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आज (मंगळवार) वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील लढत रंगणार आहे. दोन्ही संघांच्या प्रत्येकी तीन लढती झाल्या आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित सहा पैकी किमान पाच लढती जिंकणे गरजेचे आहे.\nश्रीलंकेला पहिल्या लढतीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला, तर अफगाणिस्तानवर विजय मिळवण्यात त्या संघाला यश आले. पाकिस्तानविरुद्धची लढत अनिर्णित राहिल्याने श्रीलंकेला एक गुण मिळाला. दुसरीकडे, बांगलादेशने सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. सध्या खराब फॉर्मातून जात असलेल्या श्रीलंकेसाठी बांगलादेशला नमविणे सोपे नसेल.\n'यजमान इंग्लंडवर मात केल्याने पुढील लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वासाने सामोरे जा. ऑस्ट्रेलियाला घाबरायची गरज नाही,' असा सल्ला पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज महंमद हफीझने सहकाऱ्यांना दिला आहे. नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ५-०ने मात केली. आता पाकिस्तानचा वर्ल्ड कपमध्ये १२ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होत आहे. पाकला पहिल्या लढतीत विंडीजकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दुसऱ्या लढतीत पाकिस्ताने ८ बाद ३४८ धावांपर्यंत मजल मारली. ही लढत १४ ध��वांनी जिंकली. पाकची तिसरी लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nIPL रद्द झाली तर हे पाच खेळाडू वर्ल्ड कप खेळू शकणार नाहीत\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nअमित शहांच्या मुलाच्या अडचणीत वाढ\nआधी टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आता करोनाविरुद्ध लढतोय\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nइतर बातम्या:श्रीलंका वि. बांगलादेश|बांगलादेश वि. श्रीलंका|क्रिकेट विश्वचषक २०१९|world cup cricket 2019|world cup 2019|Srilanka vs Bangladesh\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं गाणं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nद.आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द...\nमला 'या' एकाच गोष्टीची आजही खंत: युवराज सिंग...\nविश्वचषक: स्टम्पवरील बेल्स का उडत नाहीत\n...म्हणून'सिक्सर किंग' युवराज ठरला महान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=------%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B", "date_download": "2020-03-28T15:08:37Z", "digest": "sha1:ZIKYNJ2QDVRNKP52RBVRHINHCWMRX3ES", "length": 3047, "nlines": 73, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nकचरा डेपो (1) Apply कचरा डेपो filter\nपेट्रोल पंप (1) Apply पेट्रोल पंप filter\nशिक्षक (1) Apply शिक्षक filter\nपणजी:येथील हिरा पेट्रोल पंपामागे असलेल्या कचरा प्रकल्पातील शेडमधील कचऱ्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागली.या ठिकाणी असणारा ...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/553791", "date_download": "2020-03-28T15:04:08Z", "digest": "sha1:QY5ECWGOC6M5CUWA64INWQC6UKNQPGCH", "length": 4003, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘या’ कारची किंमत आहे तब्बल 1.45 कोटी ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n‘या’ कारची किंमत आहे तब्बल 1.45 कोटी \nऑनलाईन टीम / मुंबई :\nमासेराती या कार कंपनीने आपली पहिली एसयूव्ही कार केली आहे. ‘लेवांटी’असे या कारचे नाव असून स्टँडर्ड, ग्रांस्पोर्ट आणि ग्रांलूस्सो या तीन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध झाली आहे. या कारची किंमत 1.45 कोटींपासून सुरूवात होते.\nया कारची टक्कर स्पर्धा जॅग्वार एफ-पेस,पोर्श आणि बीएमडब्ल्यू एक्स 6 या कारशी असणार आहे. मासेराती लेवांटी स्टँडर्ड व्हेरिएंट कारची किंमत 1,45,12054 रूपये, मासेराती लेवांटी ग्रांस्पोर्ट व्हेरिएंट कारची किंमत 1,48,63,774 रूपये तर मासेराती लेवांटी ग्रांलूस्सो व्हेरिएंट कारची किंमत 1,53,83,399 रूपये इतकी आहे. या कारमध्ये 3.0 लीटरचे व्ही 6 डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये 275 पीएस पॉवर आहे. हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारचा टॉप स्पीड 230 प्रतितास एवढा आहे. 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेण्यासाठी या कारला फक्त 6.9 सेंकदांचा वेळ लागतो.\nहिरोची सर्वात स्वस्तातील इलेक्ट्रिक स्कूटर लाँच\n2.9 सेकंदात लॅम्बोर्गिनी धावणार 100 किमी/प्रतितास\nदेशात पहिली लांब पल्ल्याची सीएनजी बस सेवा सुरू\nव्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सनी लाँच केला कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256474:2012-10-18-21-44-39&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:55:33Z", "digest": "sha1:2XW2HPFNP6EHK5LBVJI4TXDJDB3JXGH5", "length": 14675, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सीएसटी हिंसाचार प्रकरण", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> सीएसटी हिंसाचार प्रकरण\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरझा अकादमीकडून नुकसान भरपाई वसूल करणार\nरझा आकादमीने ११ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि त्यात ‘अमर जवान स्मारका’चे नुकसान झाले. त्यावेळी झालेल्या नुकसानाची रझा अकादमीकडून भरपाई करून घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.\nमोर्चा, बंद आदी आंदोलनांमध्ये शासकीय मालमत्तेचे होणारे नुकसान झाल्यास संबधित पक्ष, संघटनाकडून नुकसानभरपाई वसूल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी हिंसक जमावाने केलेल्या नुकसानाची भरपाई महापालिका स्वत: का करीत आहे, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. या नुकसानभरपाईची वसुली संबंधितांकडून करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. याबाबत तज्ज्ञांचा सल्लाही घेण्यात येत आहे. पण रझा अकादमीच्या संदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे थेट रझा अकादमीकडून ही नुकसानभरपाई वसूल करायची की यांसदर्भात न्यायालयात जायचे याबाबत महापालिका तज्ञांकडून सल्ला घेत आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ‘अमर जवान स्मारका’च्या दुरुस्तीपोटी आलेला तीन लाख १२ हजार रुपयांचा खर्च वसूल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विज���ा मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/07/blog-post_9.html", "date_download": "2020-03-28T15:36:36Z", "digest": "sha1:JHWJE7CEBDULWJYXXATFWKRNBIEUHQTM", "length": 10065, "nlines": 46, "source_domain": "www.berkya.com", "title": "देवदास मटाले यांचे अभिनंदन...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्या देवदास मटाले यांचे अभिनंदन...\nदेवदास मटाले यांचे अभिनंदन...\nबेरक्या उर्फ नारद - ७:५८ म.उ.\nमुंबई - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी.शेख यांनी आज (०९ जुलै रोजी) मुंबई येथील आजाद पत्रकार भवनात जाऊन मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह प्रमोद तेंडुलकर, संयुक्त कार्यवाह रविंद्र खांडेकर, कोषाध्यक्ष दीपक म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य दीपक परब आदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी दै.बंधुप्रेमचे पुणे आवृत्तीचे संपादक इर्फान एम.शेख हेही उपस्थित होते. हाजी एम.डी.शेख यांनी यावेळी श्री.मटाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतानाच मुंबई मराठी पत्रकार संघाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संपूर्ण सहकार्य देण्याचे मान्य केले.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254689:2012-10-09-16-16-28&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:52:48Z", "digest": "sha1:6XMSSQFQCEPQ5L42B6RTBCBFQLHO5TVW", "length": 16335, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपा�� वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त महाराष्ट्रभर विविध विभागीय केंद्राच्या माध्यमातून काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर निवड झालेल्या कवींची राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा नाशिक येथील विद्यापीठाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. गोवा विभागीय केंद्राच्या वतीने विभागीय पातळीवरच काव्यवाचन स्पर्धा सोमवार, १५ ऑक्टोबर रोजी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ३०००/-, द्वितीय पारितोषिक रु. २०००/-, तृतीय पारितोषिक रु. १०००/- आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रु. ५००/- प्रमाणे देण्यात येणार आहेत. या पारितोषिक प्राप्त कवींना राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी नाशिक येथील मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे. या काव्यवाचन स्पर्धेसाठी मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या कवी विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्याचबरोबर अन्य कवींनाही सहभागी होता येईल. ही काव्यवाचन स्पर्धा सर्वासाठी खुली असणार आहे. स्पर्धेसाठी स्वरचित कविता पाठविणे बंधनकारक आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवींना आपली स्वरचित कविता मा. विभागीय संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र गोवा, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, ग्रंथालय इमारत, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग-४१६५१० या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. विभागीय केंद्राकडे प्राप्त झालेल्या कवितांमधून निवडक व दर्जेदार कवितांच्या कवींशी संपर्क साधून १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या काव्यवाचन स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे कवींनी आपला पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक कवितेसोबत पाठविणे आवश्यक आहे. या काव्यवाचन स्पर्धेत कोकण विभागातून कवींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन गोवा विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांनी केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_432.html", "date_download": "2020-03-28T15:41:01Z", "digest": "sha1:ELTMT3ASQ7GXIBWENCGAISZ5NBKMUOYR", "length": 2844, "nlines": 32, "source_domain": "www.idainik.com", "title": "वैद्यकीय सुविधा व अन्नदान केंद्राचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन", "raw_content": "\nवैद्यकीय सुविधा व अन्नदान केंद्राचे आमदार दीपक चव्हाण यांच्या ह��्ते उदघाटन\nफलटण : श्री. संत ज्ञानेश्वरी महाराज पालखी सोहळ्यानिमीत्त फलटण येथे माऊली फौंडेशन कळंबादेवी मुंबई याचे सौजन्याने मोफत वैधकिय सुविधा व अन्नदान केंद्राचे आमदार दिपक चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. विश्वनाथ टाळकुटे व भक्तगण यांच्या सहकार्याने आषाढीवारी निमित्ताने माऊली फाउंडेशन मुंबईच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nफलटणमध्ये मुधोजी महाविद्यालय परिसरात आणि बाणगंगा नदीकाठी वृक्षची लागवड करण्यात आली आहे. तसेच माऊलीच्या पालखीचे आगमन फलटणला होत असताना त्यांदिवशी सकाळपासून मोफत वैद्यकीय सेवा आणि सुमारे वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले होते. बरड नातेपुते माळशिरस वेळापूर येथेही वैद्यकीय सेवा देण्यात आली असून नातेपुते येथे तर वेळापूर येथे सुमारे वारकऱ्यांना अन्नदान केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/tags/pune", "date_download": "2020-03-28T14:17:50Z", "digest": "sha1:DU36KNU2MJMKFFPBPL2B47XYWRO5LRM7", "length": 19325, "nlines": 285, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "pune- News in Hindi | News Headlines / Breaking News : enavabharat.com", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nराज्यपालांचे सर्व विभागीय आयुक्तांना नागरिकांचे स्थलांतर रोखण्याचे निर्देश\nजमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई\nकोरोनामुळे देश एप्रिल हिटच्या प्रतिक्षेत, जाणून घ्या कारण\nक्वारंटाइनमध्ये कोहलीच्या केसांना अनुष्काने केलं असं काही...\nअभिनेत्याने सरकारकडे संध्याकाळी दारुची दुकाने उघडण्याची केली मागणी\nमाशांच्या निर्यातीसाठी मार्ग झाला खुला…\n--Set Preferences-- Home देश विदेश राज्य खेळ व्यापार मनोरंजन लाइफ स्टाइल गॅझेट्स करियर\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आ���ेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनामुळे सरपंचांची घरपोच सुविधा\nपुणे :कोरोनाने जगभरात थैमान घातले असून भारतातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत चालली आहे. मंचर ग्रामपंचायत सरपंच दत्ता गांजळे यांनी दिवसभर मंचर शहरातील लोकांना पाहिजे त्या सुविधा\n रस्त्यावर झाडं टाकून गावाच्या सीमा बंद\nपुणे(कुरवंडी) - कोरोनाचा धसका जसा शहरी नागरिकानी घेतला आहे, तसाच ग्रामीण भागातील नागरिकांनीही घेतला आहे. कुरवंडी तालुका आंबेगाव येथीलगावकऱ्यांनी शहरी भागातील नागरिक आपल्या गावात येऊ नयेत यासाठी गावात\nभाजी विक्रेत्यांकडे गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल...\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचे १२ रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिक चिंतेत आहेत. परंतु, गेल्या चार दिवस एक ही रुग्ण न आढळल्याने सध्या शहरात समाधान व्यक्त केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर\nराज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त\nपुणे: गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य अवघ्या १४ दिवसांतच करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे या दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला असून काही वेळातच हे दाम्पत्य घरी जाणार\nसुशिक्षित लोकच बेजबाबदारपणे वागत आहेत : अजित पवार\nपुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यात संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात साथीचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू\nपुण्यात करोनाचे दोन रुग्ण , नायडू रूग्णालयात उपचार सुरू\nपुण्यातील दोघे पती पत्नी हे २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान दुबईला गेले होते.१ मार्चला पुण्यात परतले. त्यांना दोन दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे सोमवारी दुपारी ते दोघेही\nजय पवारही उतरणार राजकारणात \nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय अजित पवार हे राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पिंपरी-चिंचवड शहरात रंगते आहे. आज जय पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त\nसदैव अपने पा���को के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%AA", "date_download": "2020-03-28T16:08:38Z", "digest": "sha1:ZBPXIGHSDJQXSNJCVXNVXOIQ2EY6FIZB", "length": 29295, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "१९ वर्षाखालील वर्ल्ड कप: Latest १९ वर्षाखालील वर्ल्ड कप News & Updates,१९ वर्षाखालील वर्ल्ड कप Photos & Images, १९ वर्षाखालील वर्ल्ड कप Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या प���ीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\n१९ वर्षाखालील वर्ल्ड कप\n१९ वर्षाखालील वर्ल्ड कप\nमहिला संघ ८ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का\n२०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतपद मिळवले होते. त्यानंतर मात्र भारताचा कधी फायनल तर कधी सेमीफायनलमध्ये पराभव झाला. मग तो पुरुषांचा संघ असो की महिलांचा अथवा ज्युनिअर संघ....\nक्रिकेट इतिहासात प्रथमच घडणार; कर्णधार वाढदिवसाला खेळणार फायनल\nवर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवल्यास भारतीय संघासाठी तो खास क्षण असेल. पण त्याच बरोबर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी तो अधिक खास ठरू शकतो. कारण त्याच दिवशी म्हणजे आठ मार्च रोजी तिचा वाढदिवस आहे.\nबांगलादेशच्या खेळाडूने सांगितले 'डर्टी' जल्लोषाचे खरे कारण\nभारताविरुद्ध अंतिम सामन्यात बांगलादेशने केलेल्या शानदार खेळीपेक्षा त्यांनी केलेल्या डर्टी जल्लोषाची चर्चा अधिक झाली. वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्याला आता एक आठवडा झाला असून दोन्ही संघातील खेळाडूंच्या वादाचे खरे कारण समोर आले आहे.\n... म्हणून यशस्वीने गिफ्ट घेण्यास दिला नकार\nदक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या यशस्वी जैस्वाल याने सर्वाधिक धावा करत सामनावीर पुरस्कार मिळवला. अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध यशस्वीने ८० धावांची खेळी केली. पण भारतीय संघाला पाचवे विक्रमी विजेतेपद मिळवता आले नाही.\nराडा घातलेल्या भारतीय क्रिकेटपटूंवर कारवाई करा- माजी कर्णधार\nदक्षिण आफ्रिकेत झा���ेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड स्पर्धेत बांगलादेशने भारताचा ३ विकेटनी पराभव करत पहिले विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी भारतीय खेळाडूंसोबत वाद घातला.\nबांगलादेशला विजयाच्या उन्मादाची शिक्षा; भारतीय देखील दोषी\nआयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर बांगलादेश संघातील खेळाडूंनी धक्काबुक्की प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाच खेळाडूंवर आरोप लावले आहेत. या पाच खेळाडूंमध्ये दोन भारतीयांचा देखील समावेश आहे.\nICC च्या संघात यशस्वीसह तिघा भारतीयांचा समावेश\nकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेतनंतर आयसीसीने १९ वर्षाखालील संघाची घोषणा केली आहे. यासंघात तिघा भारतीयांनी स्थान मिळवले आहे.\nविजयानंतर बांगलादेशी खेळाडूंचा उन्माद; भारतीय खेळाडूला धक्काबुक्की\nबांगलादेशच्या अंडर-१९ संघाने भारतीय अंडर-१९ संघाचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. पण पहिल्यांदाच विश्वचषक जिंकणाऱ्या या संघाने विजयानंतर केलेला उन्माद पाहून प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा संताप झाला. उत्साहाच्या भरात बांगलादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंशी भिडले. विजयानंतर सेलिब्रेशन करताना दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचं रुपांतर धक्काबुक्कीत झालं. बांगलादेशच्या कर्णधाराने यासाठी माफीही मागितली आहे.\nU19CWC भारताचा पराभव करत बांगलादेश ठरले विश्वविजेते\nभारताचा ०३ विकेटनी पराभव करत बांगलादेशने पहिल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरले. भारताने विजयासाठी दिलेले १७८ धावांचे आव्हान बांगलादेशने ०० विकेटच्या बदल्यात पार केले. या पराभवामुळे भारताचे विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले.\nIndia vs Bangladesh Live: भारत-बांगलादेश वर्ल्ड कप फायनलचे अपडेट्स\nभारताचा ०३ विकेटनी पराभव करत बांगलादेशने पहिल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरले. भारताने विजयासाठी दिलेले १७८ धावांचे आव्हान बांगलादेशने ७ विकेटच्या बदल्यात पार केले.\nअसं कोण रन आऊट होतं; पाहा व्हिडिओ\nबांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने १७७ धावा केल्या. भारतीय डावात एक अजब पद्धतीने धावबाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.\nटीम इंडियाला १७७ धावांवर रोखले; गोलंदाज कमाल करणार का\nआयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने बांगलादेशला १७८ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने संयमी खेळी केली. त्याने धावा ८८ धावा केल्या. भारतीय संघ विक्रमी पाचव्या तर बांगलादेश पहिल्या विजेतेपदासाठी खेळत आहे.\nU19 WC: हे आहेत फायनलचे एक्स फॅक्टर\nआयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी ठरलेला भारतीय संघाची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा तर एकूण पाचव्यांदा विजेतेपदासाठी तर बांगलादेश पहिल्या जेतेपदासाठी अंतिम फेरीत दाखल झाला आहे.\n ज्युनिअर संघाला सिनिअर्सकडून शुभेच्छा\nजगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष उद्या होणाऱ्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्याकडे लागले आहे. १९ वर्षाखालील क्रिकेटचा विश्वविजेता कोण यासाठी भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई संघ मैदानात उतरतील.\nवर्ल्ड कप: बांगलादेशने ७७ वर केला होता ऑल आऊट\nआयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होत आहे. भारताने पाकिस्तानचा तर बांगलादेशने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.\nवर्ल्ड कप: १६ वर्षांपासून शिखरच्या नावावर आहे हा विक्रम\nउपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध यशस्वीने शानदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात सर्वांची नजर त्याच्यावर आहे. १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय फलंदाजाच्या नावावर आहे.\nक्रिकेट चाहते म्हणाले, तुम्हाला लाज नाही वाटली\nदक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात भारताने पाकिस्तानवर १० विकेटनी विजय मिळवला.पाकिस्तान संघाचा १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धचा हा सलग चौथा पराभव ठरला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर चाहत्यांनी त्यांचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला.\nभारत आणि फायनलमध्ये पाकिस्तान; जाणून घ्या रेकॉर्ड\nआयसीसी १��� वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारीक संघांमध्ये ही लढत होत असल्यामुळे सेमीफायनल सामन्याला फायनलचे स्वरूप आले आहे.\nवर्ल्ड कप: पाक विरुद्ध भारताचे पारडे जड\n१९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य सामन्याच्या निमित्ताने भारताच्या युवा संघाचा सक्षम खेळ पाहायला मिळेल, असा विश्वास भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केला आहे.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mee-vachanarach/?vpage=4", "date_download": "2020-03-28T14:06:51Z", "digest": "sha1:OZA3BSNUFC66FFC4TKYZNYNJOMMAD7TF", "length": 7405, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मी वाचणारच (ओवीबद्ध रचना) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nHomeकविता - गझलमी वाचणारच (ओवीबद्ध रचना)\nमी वाचणारच (ओवीबद्ध रचना)\nJanuary 14, 2020 सौ. माणिक दिलीप शूरजोशी कविता - गझल\nनका खुडू हो या जीवा\nजग आम्हा ही दाखवा\nजगा आणि जगू द्या हो\nदिवा विझता इथे हो\nपणती कामा येई हो\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/radhakishan-damani-became-the-second-richest-person-in-india-after-mukesh-ambani-183102.html", "date_download": "2020-03-28T14:05:16Z", "digest": "sha1:27RAMXKUNLUK2TJW42C6F4NCE4IV7SVI", "length": 14771, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुकेश अंबानींनंतर D-Mart चे राधाकृष्ण दमानी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात एकाचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nमुकेश अंबानींनंतर D-Mart चे राधाकृष्ण दमानी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती\nशेअर बाजार ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि D-Mart रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी (Radhakrishna Damani) हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : शेअर बाजार ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि D-Mart रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी (Radhakishan Damani) हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत (India’s second richest person). त्यांचं एकूण उत्पन्न 17.5 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 1,25,000 कोटी रुपये आहे. त्यांनी शि‍व नाडर, गौतम अदाणी यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत ते दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसले आहे (India’s second richest person). देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत, त्यांचं एकूण उत्पन्न 57.4 अरब डॉलर इतकं आहे.\nफोर्ब्स रियल टाईम बिलिनियरीज इंडेक्सनुसार, गेल्या आठवड्यात एव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले. त्यामुळे दमानी यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शनिवारी दमानी यांचं उत्पन्न 17.8 अरब डॉलर पर्यंत पोहोचलं. त्यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे श‍िव नाडर (16.4 अरब डॉलर), उदय कोटक (15 अरब डॉलर) आणि गौतम अदाणी (13.9 अरब डॉलर) यांचा क्रमांक लागतो.\nमिस्टर व्हाईट म्हणून प्रसिद्ध\nराधाकृष्ण दमानी हे नेहमी पांढरं शर्ट आणि पांढरा पँट घालतात आणि त्यांची ही स्टाईल त���यांची ओळख आहे. त्यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. ते शेअर बाजारातील एक प्रसिद्ध जानकार आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवहारी ज्ञानाच्या जोरावर D-Mart ला देशातील यशस्वी रिटेल चेन चालवली.\nदमानी हे मीडिया आणि मार्केटिंगपासून दूर राहातात. तसेच, ते सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह नसतात. मार्च 2017 मध्ये एव्हेन्यू सुपरमार्केटचा आयपीओ आल्यानंतर त्यांना रिटेल किंग म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी 2002 मध्ये मुंबईच्या एका उपनगरातून छोटेखानी स्वरुपात या व्यवसायाची सुरुवात केली होती. याशिवाय त्यांनी तंबाकू, बिअर उत्पादन सारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले आहेत. अलीबागच्या 156 खोल्यांच्या ब्लु रेसॉर्टचे ते मालक आहेत.\n'कोरोना'ची लक्षणं एका क्लिकवर तपासा, रिलायन्स जिओचे 'Corona Symptoms Checker'…\nईशा अंबानीच्या घरी होळी पार्टी, बॉलिवूड सेलिब्रिटींची धुळवड\nअंबानीच्या घराबाहेरील CRPF जवानाचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू\nएकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nराज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्योगपतींशी संवाद साधणार\nरिलायन्स इंडस्ट्रीला दुसऱ्या तिमाहीत 11262 कोटींचा फायदा\nकोट्यवधी ग्राहकांचा हिरमोड, जिओची मोफत कॉलिंग बंद\nमुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, संपत्ती तब्बल...\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या…\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल…\nCorona : लॉकडाऊनदरम्यान एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात कपात\nCorona | नागपूरकरांना दिलासा भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम…\nCorona | कोरोनाची धास्ती मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये\nगंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी\nआधी राजघरण्यात शिरकाव, आता थेट पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण, ब्रिटनचे पंतप्रधान…\ncorona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून…\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात एकाचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागप��रातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात एकाचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/392", "date_download": "2020-03-28T14:22:30Z", "digest": "sha1:7MW6TIBZYPJ5HIIBZBAEUGSFYXNN4CYT", "length": 26840, "nlines": 318, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मानवजातीची कथा | खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32\nम्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो ईश्वराची प्रतिकृति म्हणून जन्मलेला नाहीं. तो पडलेला-अधोगत-देवदूत नसून उत्क्रान्तीच्या सोपानानें उन्नत होत असलेला रानटी पशु आहे, रानटी मानव आहे. त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे. तो अधिक खालीं नाहीं जाणार. या जगांत जें जें सजीव आहे. जें जें जीवनार्थ धडपडत आहे, त्या त्याशीं मानवाचा संबंध आहे. त्याच्यामध्यें पशुत्वाचे व लाखों, क्रोडों प्राण्यांचे अंश आहेत. जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला अद्यापि एक प्राणी म्हणूनच म्हणावें लागेल; पण प्रेमाची अपरंपार-अनंत-शक्ती असणारा हा प्राणी आहे.\nखुद्द डार्विनचेंच जीवन त्याच्या उत्पत्तीचा सबळ व उत्कृष्ट पुरावा आहे, त्याची प्रेमशक्ति सारखी वाढत होती. त्याच्या उत्पत्तीसाठीं त्याच्यावर टीका, निंदा, शिव्याशाप, यांची लाखोली वाहण्यांत आली तरी त्यानें निंदकांविरुध्द एकहि कटु शब्द उच्चारला नाहीं. आपल्या सहकार्‍यांशीं त्याचा एक नम्र साहाय्यक म्हणून तो वागे; त्यानें त्यांच्यावर कधींहि वरचष्मा गाजविला नाहीं. ज्यांचीं नांवेंहि कोणास माहीत नस्त. अशा प्रयोगशाळेंतल्या कामगारांविषयीं व माहिती गोळा करून देणार्‍यांविषयीं तो फार कृतज्ञता दाखवी. ते अमोल मदत देत. डार्विन त्यांना विज्ञानशास्त्रांतील हमाल म्हणे. प्राणी कितीहि क्षुद्र असला तरी तो त्याचा तिरस्कार करीत नसे. प्राणिमात्र त्याला पवित्र वाटे. बुध्दला सार्‍या विश्वाविषयीं अपार प्रेम वाटे, तसाच थोडासा डार्विनचा प्रकार होता. तो बुध्दाच्याच जातीचा होता; त्याला सारें जीवन पवित्र वाटे. सजीव प्राण्यांविषयीं बोलावें तसें तो झाडेंमाडें, तृणवेली, वगैरेंविषयींहि बोले. त्यानें लावलेल्या एकाद्या झाडाचें अगर गवताचें रोंवलेले अगर खोंवलेलें पान वर आलें कीं त्याची ती हुषारी पाहून तो म्हणे, ''अरे लबाडा, वर आलास मीं तुला अडकवून, डांबून ठेवलें तरी वर डोकें काढलेंसच अं मीं तुला अडकवून, डांबून ठेवलें तरी वर डोकें काढलेंसच अं'' अशी त्यांची प्रेमानें खरडपट्टी काढून तो त्यांच्यावर रागावावयाचा. कांहीं बीजांकुरांवर प्रयोग करतां करता तो चिडून म्हणे, ''हीं भिकारडीं चिमुरडीं मला पाहिजे त्याच्या नेमकें विरुध्द करतात '' अशी त्यांची प्रेमानें खरडपट्टी काढून तो त्यांच्यावर रागावावयाचा. कांहीं बीजांकुरांवर प्रयोग करतां करता तो चिडून म्हणे, ''हीं भिकारडीं चिमुरडीं मला पाहिजे त्याच्या नेमकें विरुध्द करतात चावट कोठचीं '' प्रत्येक रोपटें त्याला जणूं व्यक्तित्वसंपन्न पवित्र व्यक्तीच वाटे. फुलांचे सौंदर्य पाहून त्याची जणूं समाधि लागे फुलांपासून मिळणार्‍या निर्दोष व निरुपम आनंदाबद्दल तो सदैव कृतज्ञता प्रकट करी. तो फुलांच्या पाकळ्यांना अगदीं हळुवारपणें स्पर्श करी, त्या वेळीं त्याच्या डोळ्यांत एकाद्या संताचें अपरंपार प्रेम वा एकाद्या बालकाचें निष्कपटी कुतूहल दिसे. त्याचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता तरीहि त्याचा स्वभाव मात्र ख्रिस्तासारखा होता. तो म्हणे, ''ईश्वरानें कोणाला एकादा ग्रंथ दिला यावर माझा तरी विश्वास बसत नाहीं.'' तो अज्ञेयवादी होता. अपरंपार दु:खानें भरलेल्या या जगाची रचना एकाद�� ज्ञानी ईश्वर करणें शक्य आहे का असें तो विचारी. तो लिहितो, ''या जगाच्या पाठीमागें कांहीं कल्याणावह योजना तर नाहींत नाहीं, पण मुळीं योजनाच असेलसें वाटत नाहीं.'' पण तो केवळ नास्तिक नव्हता. तो जपून जाणारा होता. तो या निर्णयाप्रत आला कीं, ''हा सारा विषय मानवी बुध्दरच्या अतीत आहे. मनुष्यानें आपलें कर्तव्य करावें म्हणजे झालें.''\nतरवारीचें व फांसाचें थैमान 1\nतरवारीचें व फांसाचें थैमान 2\nतरवारीचें व फांसाचें थैमान 3\nतरवारीचें व फांसाचें थैमान 4\nतरवारीचें व फांसाचें थैमान 5\nतरवारीचें व फांसाचें थैमान 6\nतरवारीचें व फांसाचें थैमान 7\nतरवारीचें व फांसाचें थैमान 8\nतरवारीचें व फांसाचें थैमान 9\nतरवारीचें व फांसाचें थैमान 10\nतरवारीचें व फांसाचें थैमान 11\nतरवारीचें व फांसाचें थैमान 12\nतरवारीचें व फांसाचें थैमान 13\nतरवारीचें व फांसाचें थैमान 14\nतरवारीचें व फांसाचें थैमान 15\nतरवारीचें व फांसाचें थैमान 16\nतरवारीचें व फांसाचें थैमान 17\nतरवारीचें व फांसाचें थैमान 18\nतरवारीचें व फांसाचें थैमान 19\nतरवारीचें व फांसाचें थैमान 20\nतरवारीचें व फांसाचें थैमान 21\nतरवारीचें व फांसाचें थैमान 22\nतरवारीचें व फांसाचें थैमान 23\nतरवारीचें व फांसाचें थैमान 24\nतरवारीचें व फांसाचें थैमान 25\nतरवारीचें व फांसाचें थैमान 26\nतरवारीचें व फांसाचें थैमान 27\nतरवारीचें व फांसाचें थैमान 28\nतरवारीचें व फांसाचें थैमान 29\nतरवारीचें व फांसाचें थैमान 30\nतरवारीचें व फांसाचें थैमान 31\nतरवारीचें व फांसाचें थैमान 32\nतरवारीचें व फांसाचें थैमान 33\nतरवारीचें व फांसाचें थैमान 34\nतरवारीचें व फांसाचें थैमान 35\nतरवारीचें व फांसाचें थैमान 36\nतरवारीचें व फांसाचें थैमान 37\nतरवारीचें व फांसाचें थैमान 38\nतरवारीचें व फांसाचें थैमान 39\nतरवारीचें व फांसाचें थैमान 40\nतरवारीचें व फांसाचें थैमान 41\nतरवारीचें व फांसाचें थैमान 42\nतरवारीचें व फांसाचें थैमान 43\nतरवारीचें व फांसाचें थैमान 44\nतरवारीचें व फांसाचें थैमान 45\nतरवारीचें व फांसाचें थैमान 46\nतरवारीचें व फांसाचें थैमान 47\nतरवारीचें व फांसाचें थैमान 48\nतरवारीचें व फांसाचें थैमान 49\nतरवारीचें व फांसाचें थैमान 50\nतरवारीचें व फांसाचें थैमान 51\nतरवारीचें व फांसाचें थैमान 52\nतरवारीचें व फांसाचें थैमान 53\nतरवारीचें व फांसाचें थैमान 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 1\nखर्‍या संस्कृतीचा प्र��रंभ 2\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 3\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 4\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 5\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 6\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 7\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 8\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 9\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 10\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 11\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 12\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 13\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 14\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 16\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 17\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 18\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 19\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 20\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 21\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 23\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 24\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 25\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 27\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 28\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 29\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 30\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 33\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 35\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 37\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 39\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 40\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 42\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 43\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 44\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 45\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 46\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 48\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 50\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 52\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 53\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 55\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 57\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 58\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 60\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 61\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 63\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 65\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 66\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 67\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 68\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 69\nखर्‍या ��ंस्कृतीचा प्रारंभ 70\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/pdkv-akola-bharti-2020-news/", "date_download": "2020-03-28T15:15:20Z", "digest": "sha1:LVPKZML3LQB44SULL3PLSEOM6VOFU6YO", "length": 8450, "nlines": 134, "source_domain": "mahabharti.in", "title": "PDKV अकोला भरती २०२० - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nPDKV अकोला भरती २०२०\nPDKV अकोला भरती २०२०\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक पदाची ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२० आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२० (सहाय्यक व्यवस्थापक) आहे.\nपदाचे नाव – वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक\nपद संख्या – ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – अकोला\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य तपासनीस-एबीआय, कृषी-व्यवसाय उष्मायन केंद्र, साहिब स्तंभाजवळ, कुलगुरू कार्यालयाच्या समोर, डॉ. पीडीकेव्ही, अकोला – ४४४१०१\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२० (सहाय्यक व्यवस्थापक) आहे.\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता – प्रमुख चेम्बर, युसीईएस व ईई विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला\nमुलाखतीची तारीख – १७ जानेवारी २०२० आहे. (इतर पदांकरिता)\nअ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा\n१ वरिष्ठ संशोधन सहकारी ०१\n२ कनिष्ठ संशोधन सहकारी ०१\n३ खाते सहाय्यक ०२\n४ सहाय्यक व्यवस्थापक ०१\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभार���ीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-three-day-floral-festival-begins-nashik-28050", "date_download": "2020-03-28T15:43:57Z", "digest": "sha1:BFVBKRYS4434KITLYVPKLOVWDRORPOYX", "length": 14277, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Three-day floral festival begins in Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला सुरुवात\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला सुरुवात\nशनिवार, 22 फेब्रुवारी 2020\nनाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी, प्रत्येकाने ती स्वत: लावावी अन् जबाबदारीने त्यांचे संगोपन करावे. याचा याचा राज्यभर प्रचार करणार आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले.\nनाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी, प्रत्येकाने ती स्वत: लावावी अन् जबाबदारीने त्यांचे संगोपन करावे. याचा याचा राज्यभर प्रचार करणार आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले.\nनाशिक महापालिकेच्या वतीने तीन दिवसीय पुष्पोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवार (ता. २०) करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतीश कुलकर्णी होते.व्यासपीठावर उपमहापौर भिकुबाई बागूल, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांची उपस्थिती होती.\nमहापौर सतीश कुलकर्णी यांनी पुष्पोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.\nपुष्पोत्सवाच्या निमंत्रणपत्रिकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव न टाकल्याने राष्ट्रवादी काँग्��ेसच्या कार्यकर्त्यांनी ऐन उद्‍घाटन समारंभ सुरू होण्यावेळीच महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. यावर आपण स्वतः येवल्यात भुजबळ यांना निमंत्रण दिले होते; पण, ते येऊ शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. यामुळे पत्रिकेत नाव टाकले नाही, असे उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले.\nअभिनेत्री नाशिक nashik उपमहापौर भाजप उद्यान विभाग छगन भुजबळ chagan bhujbal\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...\nहिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...\nनगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...\nसोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...\nअकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...\nविदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...\nपरभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nजळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...\nकऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील...\nजीवनावश्��क वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...\nसोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...\nसोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...\nखुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...\nनिफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...\nऔरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...\nअकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...\nतयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/01/blog-post_9063.html", "date_download": "2020-03-28T13:45:27Z", "digest": "sha1:TODPGTTLAOP4X6JZBTRSE6WIOQ5TJLQ5", "length": 12193, "nlines": 47, "source_domain": "www.berkya.com", "title": "कृषी विषयक लिखाण ‘मुरली’चे, शेतीनिष्ठ पुरस्कार साहेबांना", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याकृषी विषयक लिखाण ‘मुरली’चे, शेतीनिष्ठ पुरस्कार साहेबांना\nकृषी विषयक लिखाण ‘मुरली’चे, शेतीनिष्ठ पुरस्कार साहेबांना\nबेरक्या उर्फ नारद - ५:४५ म.उ.\nअहमदनगर- रायटर बदलल्याने घोळात सापडलेल्या सकाळच्या येथील साहेबाने हाताखाली काम करणार्‍या ‘मुरली’चे शेती विषयक लेख, बातम्या स्वत:च्या असल्याची फाईल तयार केली आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे पुरस्कारासाठी सादर केली. या खात्याशी संबंधित मंत्र्याच्या घरचा गडी असल्याचे अनेक वर्षांपासून वागत असलेल्या ‘बाळू’ची फाईल समोर येताच इतक्या वर्षांची सेवेची बक्षिसी म्हणून बाळूला पुरस्कार जाहीर झाला.\nवास्तविक पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या बातम्या, लेख हे ‘मुरली’चे असल्याची माहिती माहिती अधिकारात पुढे आली आहे. ‘राम’ गेल्यानंतर ‘विठ्ठल’ आणि ‘कैलास’वर भिस्त राहिलेल्या ‘बाळू’ने आता पुरस्कारासाठी ‘मुरली’ची फाईल पाठवायचे सोडून ‘मुरली’चे लिखाण आपलेच असल्याचे भासवले. आवृत्ती प्रमुख या नात्याने कनिष्ठांना श्रेय द्यायचे सोडून आपल्याला श्रेय घेणार्‍या ’साहेबा’ची ही जुनीच वृत्ती असल्याची चर्चा आता झडू लागली आहे. ‘मुरली’च्या ज्या बातम्यांमुळे पुरस्कार मिळाला ती फाईलच आता पुण्यात अभिजित पवारांना सोपविण्यासाठी आतापर्यंत अन्याय झालेल्या सकाळमधील काही ग्रामीण वार्ताहरांनी पुढाकार घेतलाय अभिजित पवार आणि सकाळ व्यवस्थापन याची कितपत दखल घेते हे पाहणे जास्त महत्वाचे ठरले आहे. ‘नाच करे बंदर और माल खाये मदारी’ या हिंदी वाकप्रचाराचे विडंबन आता जिल्ह्याच्या पत्रकारीतेत ‘नाच करे मदारी और माल खाये बंदर’ असे गमतीने केले जाऊ लागले असून यातील मदारी आणि बंदर कोण याची चर्चा नगर शहरातील पत्रकार चौकाजवळील टपरीवर जास्तच रंगली आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/10/blog-post_12.html", "date_download": "2020-03-28T14:14:04Z", "digest": "sha1:A7JZ3WWOG3OPLJ3D6P6WGKYQ6IOFHSRI", "length": 31870, "nlines": 51, "source_domain": "www.berkya.com", "title": "चांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये म्हणून..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठलेखचांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये म्हणून..\nचांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये म्हणून..\nबेरक्या उर्फ नारद - ७:२५ म.पू.\nमहाराष्ट्रातील वयोवृध्द पत्रकारांना आम्ही पेन्शन का मागतो आहोत याचं ���ोडं ज्यांना पडलं असेल अशा शहाण्यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनू ऱणदिवे यांच्या घरी जाऊन त्यांची मुद्दाम भेट घेतली पाहिजे. दादरमधील घुमट हाऊसमध्ये गेली अनेक वर्षे ते वास्तव्य करून आहेत.आपल्या लेखणीच्या बळावर एकेकाळी महाराष्ट्र दणाणून सोडणारा, निधड्या छातीचा हा पत्रकार आज एकाकीपणे जगतो आहे.90 वर्षाचे दिनू रणदिवे आणि 85 वर्षांच्या सविताताई असा दोघांचा संसार दहा बाय दहाच्या दोन खोल्यात \"बंदिस्त\" झाला आहे.जगाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही.जगालाही त्यांच्याकडं ढुंकुन बघायला सवड नाही.त्यामुळं खिडकीतून भलेही दादरमधील गर्दीचा गोंगाट ऐकायला येत असेल पण या गोंगाटाशी आता या दाम्पत्याच काही देणे घेणे उरलेले नाही .घरात पाऊल ठेवताच या दाम्पत्याच्या एकाकीपणाची जशी जाणीव होते तशीच त्यांची आर्थिक स्थितीही समजून येते.अस्ताव्यस्त पडलेल्या पुस्तकांनी आणि वर्तमानपत्रांनी घर खचाखच भरून गेलेय .दोन पलंग आहेत पण त्यावरही पेपर पडलेलं असल्यानं बसायलाही जागा नाही अशी स्थिती.कधी काळी महाराष्टानं या पत्रकाराला डोक्यावर घेतलं असावं याचं स्मरण करून देणार्‍या काही टॉफीज दिसतात पण त्याचंही मूल्य शून्य झाल्यानं त्याही धन्या सारख्याच एकाकी आणि धुळ खात पडलेल्या आहेत. धिम्या गतीनं फिरणारा पंखा सोडला तर आधुनिक जगाला अत्यावश्यक झालेल्या कोणत्याही वस्तू घरात दिसत नाहीत.आदरातिथ्यात मात्र कोणतीच टंचाई नाही.दाराची कडी वाजविल्यावर स्वतः रणदिवे दारात येतात.अंगावर पांढरा सदरा,सदर्‍याची वरची बटणं उघडी,खाली विजार.दाढी वाढलेली आणि केस विस्कटलेले.चेहर्‍यावर विषण्णतेचे भाव.ओळख नेसल्याने आम्हाला पाहून कोण आपण याचं कोडं ज्यांना पडलं असेल अशा शहाण्यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनू ऱणदिवे यांच्या घरी जाऊन त्यांची मुद्दाम भेट घेतली पाहिजे. दादरमधील घुमट हाऊसमध्ये गेली अनेक वर्षे ते वास्तव्य करून आहेत.आपल्या लेखणीच्या बळावर एकेकाळी महाराष्ट्र दणाणून सोडणारा, निधड्या छातीचा हा पत्रकार आज एकाकीपणे जगतो आहे.90 वर्षाचे दिनू रणदिवे आणि 85 वर्षांच्या सविताताई असा दोघांचा संसार दहा बाय दहाच्या दोन खोल्यात \"बंदिस्त\" झाला आहे.जगाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही.जगालाही त्यांच्याकडं ढुंकुन बघायला सवड नाही.त्यामुळं खिडकीतून भलेही दादरमधील गर्दीचा गोंगाट ऐकायला येत असेल पण या गोंगाटाशी आता या दाम्पत्याच काही देणे घेणे उरलेले नाही .घरात पाऊल ठेवताच या दाम्पत्याच्या एकाकीपणाची जशी जाणीव होते तशीच त्यांची आर्थिक स्थितीही समजून येते.अस्ताव्यस्त पडलेल्या पुस्तकांनी आणि वर्तमानपत्रांनी घर खचाखच भरून गेलेय .दोन पलंग आहेत पण त्यावरही पेपर पडलेलं असल्यानं बसायलाही जागा नाही अशी स्थिती.कधी काळी महाराष्टानं या पत्रकाराला डोक्यावर घेतलं असावं याचं स्मरण करून देणार्‍या काही टॉफीज दिसतात पण त्याचंही मूल्य शून्य झाल्यानं त्याही धन्या सारख्याच एकाकी आणि धुळ खात पडलेल्या आहेत. धिम्या गतीनं फिरणारा पंखा सोडला तर आधुनिक जगाला अत्यावश्यक झालेल्या कोणत्याही वस्तू घरात दिसत नाहीत.आदरातिथ्यात मात्र कोणतीच टंचाई नाही.दाराची कडी वाजविल्यावर स्वतः रणदिवे दारात येतात.अंगावर पांढरा सदरा,सदर्‍याची वरची बटणं उघडी,खाली विजार.दाढी वाढलेली आणि केस विस्कटलेले.चेहर्‍यावर विषण्णतेचे भाव.ओळख नेसल्याने आम्हाला पाहून कोण आपण असा प्रश्‍न त्यांच्या चेहर्‍यावर स्वाभाविकपणे उमटतो. मात्र बरोबर असलेल्या अभय मोकाशींना ते ओळखतात. मग थोडे सैल होतात.चेहर्‍यावरचे भावही बदलतात.थोडं हास्य उमलतं.आम्हाला मग आपलेपणानं आत घेतात. दोन खोल्यातच रस्ता काढत आम्ही त्यांच्या मागोमाग मग आतल्या खोलीत जातो.त्यांच्या समोर तिघेही नतमस्तक होतो. (अनेकजण भाषणात टाळी मिळविण्यासाठी म्हणत असतात, \"ज्यांच्या पायाला स्पर्श करावा असे पाय आता दिसत नाहीत\" .दिनू रणदिवे यांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही).आम्ही आमची ओळख करून देतो.,सोबत नेलेला पुप्पगुच्छ त्यांना दिला.येण्याचं प्रयोजन थोडक्यात सांगितो..\"मराठी पत्रकार परिषदेने आपणास जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरविलं असून आपण तो स्वीकारावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत\" असं त्यांना किऱण नाईक सांगतात.त्यावर हा तत्वनिष्ठ माणूस म्हणत होता \"कश्यासाठी हे सारं करताय. असा प्रश्‍न त्यांच्या चेहर्‍यावर स्वाभाविकपणे उमटतो. मात्र बरोबर असलेल्या अभय मोकाशींना ते ओळखतात. मग थोडे सैल होतात.चेहर्‍यावरचे भावही बदलतात.थोडं हास्य उमलतं.आम्हाला मग आपलेपणानं आत घेतात. दोन खोल्यातच रस्ता काढत आम्ही त्यांच्या मागोमाग मग आतल्या खोलीत जातो.त्यांच्या समोर तिघेही नतमस्तक होत���. (अनेकजण भाषणात टाळी मिळविण्यासाठी म्हणत असतात, \"ज्यांच्या पायाला स्पर्श करावा असे पाय आता दिसत नाहीत\" .दिनू रणदिवे यांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही).आम्ही आमची ओळख करून देतो.,सोबत नेलेला पुप्पगुच्छ त्यांना दिला.येण्याचं प्रयोजन थोडक्यात सांगितो..\"मराठी पत्रकार परिषदेने आपणास जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरविलं असून आपण तो स्वीकारावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत\" असं त्यांना किऱण नाईक सांगतात.त्यावर हा तत्वनिष्ठ माणूस म्हणत होता \"कश्यासाठी हे सारं करताय.\" हे बोलताना उसणेपणा नाही.मी तृप्त आहे,कोणतीही आसक्ती नाही हे त्यांना यातून सूचवायचं असतं.पुरस्कारांसाठी लॉबिंग कऱणारे कुठे आणि कश्यासाठी करताय हे सारं\" हे बोलताना उसणेपणा नाही.मी तृप्त आहे,कोणतीही आसक्ती नाही हे त्यांना यातून सूचवायचं असतं.पुरस्कारांसाठी लॉबिंग कऱणारे कुठे आणि कश्यासाठी करताय हे सारं असा आपलेपणाचा प्रश्‍न विचारणारे दिनू रणदिवे कुठे.पत्रकारितेत आजही अशी माणसं आहेत हे पाहून आम्हीही धन्य झालो.\"आपण महाराष्ट्रासाठी जे केलंय,जे भोगलंय त्यातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळं कृपया आपण नाही म्हणू नका\" अशी वारंवार विनंती केल्यानंतर ते कसे तरी तयार होतात.\nत्यानंतर मस्त तासभर गप्पा रंगतात. त्यांच्या मुखातून जे अनुभव बाहेर पडत होते ती आमच्यासाठी मेजवाणीच होती.किती बोलू आणि किती नाही अशी दिनू रणदिवेंची अवस्था झाली होती.एक जाणवलं त्यांच्या वयानं नव्वदी पार केलेली असली तरी त्यांची स्मरणशक्ती मात्र साबुद आहे.बारिक सारीक तपशीलही त्यांना बरोबर आठवतात.दिनू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात स्वतःला झोकून देत लेखणीच्या माध्यमातून मोठी जनजागृती केली होती.त्यावेळेस त्यांना अनेकदा अटक झाली,लाठ्या काठ्याही खाव्या लागल्या होत्या.तरीही अथकपणे त्याचीं लेखणी आग ओकत होती.संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेच्या माध्यमातून सरकारला सोलून काढण्याचं काम त्यांनी केलं .त्यांची रोख-ठोक भूमिका आणि महाराष्ट्राबद्दलचं निस्सीम प्रेम यामुळं संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेवर वाचकांच्या उडया पडायच्या.तेव्हा या पत्रिकेचा खप 50,000 एवढा होता.दिनू रणदिवे हाडाचे पत्रकार जसे होते तसेच ते हाडाचे कार्यकर्तेही होते.\"पत्रकारांन��� सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे\" असाही त्यांचा आग्रह होता.आहे . ती जपताना प्रसंगी पत्रकारांनी रस्त्यावर उतरायचीही तयारी ठेवली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्यांनी आयुष्यभर प्राणपणाने जपली.\"रस्त्यावर उतरणं पत्रकारांचं काम नाही\" असं म्हणणार्‍या आजच्या कातडीबचाव पत्रकारांनी दिनू रणदिवेंचं संघर्षमय आयुष्य पाहिलं पाहिजे.\"टेलिफोन पत्रकारिता\"ही त्यांना मान्य नव्हती.घटनास्थळावर जाऊन घटना अनुभवून त्याचं वार्ताकन करणं त्यांना आवडायचं.त्यामुळं एखादा मोर्चा असेल,एखादं आंदोलन असेल किंवा संप, उपोषण असेल तर ते घटनास्थळावर जाऊन ते कव्हर करीत.सामान्य माणूस हा रणदिवे यांच्या पत्रकारितेचा आत्मा होता.सामांन्यांची दुःख पाहून ते व्यथित होत आणि त्यांच्या लेखणीतून त्यांच्या वेदना व्यक्त होत.त्याबाबतचा एक किस्सा त्यांनी सांगितला.तो आजच्या मंडळींना फारसा महत्वाचा वाटणार नाही पण एका बातमीचा परिणाम ( आजच्या भाषेत इफेक्ट ) काय होऊ शकतो ते माहिती करून घेण्यासाठी तो किस्सा महत्वाचा आहे. एका रात्री ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी रणदिवे ऑफीसमधून बाहेर पडले. फुटपाथवर कुडकुडत पडलेले काही माणसं त्यांना दिसली..कडाक्याच्या थंडीमुळं त्यांची चाललेली तगमग त्यांनी पाहिली.त्यांच्यातला संवेदशील मनाचा पत्रकार मग जागा झाला आणि त्यांनी व्हीटी ते दादर पर्यत रात्रभर पायपीट करीत किती लोक अशा अवस्थेत रात्र काढत आहेत हे अनुभवलं.ही पायपीट चालू असताना अचानक एक कुत्रं आलं आणि त्यांनं रणदिवेंच्या पायाचा चावा घेतला.ते तसेच घरी आले,कुत्रा चावल्याचं पत्नीला कळल्यास ती काळजी करीत बसेल म्हणून त्यांना कुत्रं चावल्याचं कळू नये म्हणून हातपाय न धुता किंवा कपडे न बदलता ते तसेच झोपले.दुसर्‍या दिवशी त्यांच्या पत्नी शाळेत गेल्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले तर जखम वाढलेली होती.त्रासही सुरू झाला होता.पण तशाही अवस्थेत रात्रीच्या अनुभवावर आधारित मोठी स्टोरी त्यानी तयार केली. ती दुसर्‍या दिवशी छापून आल्यावर रस्त्यावर रात्र काढणार्‍यांना ब्लॅकेट देणार्‍यांची रीघ लागली. हा किस्सा सांगतानाचा त्यांच्या चेहर्‍यावर आजही समाधान आणि आनंद जाणवत होता. दुसरा असाच किस्सा त्यांनी सांगितलां.ते म्हणाले,रात्रीच्या वेळेस प्रवास कऱणार्‍यांना पोलिस त्रास देत असत.त्याच्या तक्रारी येत पण डोळ्यांनी पहावं म्हणून मी एक रात्र दादरच्या स्थानकावर जागून काढली आणि डोळ्यांनी जे पाहिलं ते लोकांसमोर मांडलं.रणदिवे सांगतात,नंतर लोकांना होणारा त्रास बंद झाला.ऑन दि स्पॉट रिपोर्ट म्हणत कल्पनेच्या भरार्‍या त्यानी कधी मारल्या नाहीत.दिनू रणदिवेंची बातमी म्हणजे केवळ सत्य आणि सत्यच असायचं.त्यांच्या बातमीवर आणि कथनावर लोकांचा विश्‍वास असायचा. \"रणदिवे म्हणजेच विश्‍वासार्हता \" अशी तेव्हा त्यांची ख्याती होती.\nआम्ही हे सारे किस्से मनलावून एकत असतानाच त्यांच्या वयोवृध्द पत्नी सविताताईंचा प्रश्‍न काय घेणार कॉफी,सरबत खरं म्हणजे त्यांना कोणताही त्रास देण्याची आमची तयारीच नव्हती.पण काही केल्या त्या ऐकनात.त्यामुळं आम्ही सरबत घेतलं.त्यानंतर बर्‍याच गप्पा झाल्या.गप्पा मारताना मनात एक प्रश्‍न सारखा घुटमळत होता, एकाकीपणे हे दाम्पत्य जीवन कसं जगत असेल .त्यावर रणदिवे म्हणाले,डबा येतो.दुधही घरी येते. पण भाजी, औषध आणायला मलाच जावं लागतं.त्यावेळचे त्यांचे चेहर्‍यावरचे भाव आमच्य ह्रदयाला विदीर्ण करून गेले.उत्पन्नाचं कोणतही साधन नसलेल्या रणदिवेंचं पैश्याचं कसं भागत असेल .त्यावर रणदिवे म्हणाले,डबा येतो.दुधही घरी येते. पण भाजी, औषध आणायला मलाच जावं लागतं.त्यावेळचे त्यांचे चेहर्‍यावरचे भाव आमच्य ह्रदयाला विदीर्ण करून गेले.उत्पन्नाचं कोणतही साधन नसलेल्या रणदिवेंचं पैश्याचं कसं भागत असेल हा आणखी एक प्रश्‍न. पण तो प्रश्‍न विचारण्याचं धाडस झालं नाही.सामांन्यांसाठी आयुष्य झोकून दिलेल्या आणि आयुष्यभर निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेल्या रणदिवे यांना विस्मृतीआड लोटण्याचा कृतघ्नपणा खरं तर समाजानं करायला नको होता.परंतू तेवढा वेळ आता ना समाजाकडं आहे ना सरकारकडं.त्यामुळे असे अनेक रणदिवे महाराष्ट्रात जीवन कंठीत आहेत. अर्थात केवळ समाजाला दोष देत बसण्यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे ते आपण करू असा आम्ही निर्धार केला.त्यातून एक लाखाची थैली दिनू ऱणदिवे यांना अर्पण करून त्यांच्या कार्याबददल आपण कृतज्ञता व्यक्त करू असं आम्ही ठरविलं आहे. 3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीनं त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जात आहे. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा निधी त्यांना अर्पण करण्याची योजना आहे. मराठी पत्रकार परिषद 25 हजार रूपये देत आहे.नांदेडचे पत्रकार संजीव कुलकर्णी आणि प्रफुल्ल मारपकवार प्रत्येकी अकरा हजार रूपये देणार आहेत. आ.निलमताई गोर्‍हेही मदत करीत आहेत.उर्वरित रक्कम उभी करायची आहे. समाजासाठी आयुष्य झोकून देणार्‍यांना किंवा निष्ठेनं पत्रकारिता करणार्‍यांच्या मनात हेच काय प्रामणिकपणाचं फळ असा प्रश्‍न उपस्थित होऊ नये,चांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये यासाठीच हा सारा अट्टाहास.\nसरकारची पत्रकार कल्याण निधी नावाची व्यवस्था आहे.या समितीनं ज्या पत्रकारांना मदत केली त्यांची यादी आणि नावं पाहिली तर कपाळाला हात लावण्याची वेळ येईल.समितीला दिनू रणदिवे दिसणार नाहीत कारण त्यांच्याकडं अधिस्वीकृती नाही ना. नियम सांगतो अधिस्वीकृती नसणार्‍यांंना मदत देता येत नाही.म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे अधिस्वीकृती नाही असा हा भंपक मामला आहे.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीला माझी विनंती आहे की,भंपकपणाचे नियम बदलावेत आणि दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकारांना मदत कऱण्यासाठी पुढं यावं.असं होईल का माहित नाही पण आपण मात्र रणदिवे यांच्यासाठी काही तरी करू...त्यासाठी आपलीही मदत आम्हाला हवी आहे..प्लीज..\nदिनू रणदिवे यांच्यासारख्या किमान शंभर पत्रकारांची यादी माझ्याकडे आहे.ज्यांनी आयुष्यभऱ निष्ठेने पत्रकारिता केली मात्र आज त्यांची अवस्था दननीय झाली आहे.या वयोवृध्द तपोवृध्द आणि ऋुषीतुल्य पत्रकारांसाठी पेन्शन योजना तयार करावी अशी मागणी वीस वर्षांपासून आम्ही करीत आहोत.सरकार ढिम्म आहे.\"सरकारकडं पेन्शन मागणं म्हणजे सरकारकडं भीक मागणं\" असं काही पत्रकारांना वाटतं.ज्यांची मुलं परदेशात आहेत आणि ज्याचंं सारं भागलंय त्यांना अशी पोपटपंची करायला काहीच जात नाही.ते असं बोलतात कारण त्यांनी दिनू रणदिवे यांची भेट घेतलेली नसते.त्यांनी थोडं आपल्या विश्‍वातून बाहेर यावं म्हणजे जगाचं वास्तव त्यांना कळेल.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असे��� तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण���यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2019/06/blog-post_37.html", "date_download": "2020-03-28T15:02:29Z", "digest": "sha1:7ETUT4KC3L5P2KRWDYURNRFENGQXA3MM", "length": 17116, "nlines": 52, "source_domain": "www.berkya.com", "title": "प्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nबेरक्या उर्फ नारद - १०:४२ म.पू.\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश\nमुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी त्यांची बदनामी करणारे वृत्त प्रसारीत केले म्हणून विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीने (हक्कभंग) न्युज-18 लोकमत या मराठी वृत्तवाहीनीला दोषी ठरवत चॅनलने बिनशर्त माफीनामा मागावा असे आदेश दिले आहेत.\nसदर वृत्त दाखविल्या प्रकरणी तत्कालीन संपादक प्रसाद काथे, तत्कालीन वार्ताहर श्रीमती प्राजक्ता पोळ शिंदे, वृत्त निवेदक विलास बडे यांनाही समितीने दोषी ठरविले आहे. समितीसमोर त्यांनी लेखी माफी मागितल्यामुळे यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी त्यांना समजही देण्यात आला आहे.तसेच समितीसमोर कबूल केल्यानुसार न्युज-18 लोकमत या वृत्तवाहीनीचा बिनशर्त माफीनामा मराठी व इंग्रजी भाषेतून ठळक पध्दतीने ग्राफीक्स प्लेट्सवर सायंकाळी 7 ते रात्रौ 10.00 या प्राईम टाईम मध्ये वारंवार प्रसिध्द करावा व या प्रक्षेपणाची सिडी समितीला सादर करावी असे आदेश दिले आहेत.\nन्युज-18 या मराठी वृत्तवाहीनीचे संपादक, वार्ताहर व सुत्रसंचालक यांनी या वृत्तवाहीनीच्या 28 फेब्रुवारी, 2018 रोजी महागौप्यस्फोट या मथळ्याखाली प्रसिध्द केलेल्या बातम��साठी विधान परिषदेच्या कार्यवाहीचा भाग झालेल्या लक्षवेधी सुचनेची प्रत अवैधरित्या प्राप्त करुन ती बेकायदेशीरपणे वृत्तवाहीणीवर प्रसारीत करुन त्यासंदर्भातील कार्यवाहीची अधिकृत व खात्रीशीर माहिती न घेता, माहितीची सत्यता न तपासता विधान मंडळ सदस्यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या संसदीय कामकाजाबाबत व कर्तव्यांबाबत अत्यंत आक्षेपार्हपणे विधान परिषदेच्या कार्यवाहीचा विपर्यास करणारे पुर्णत: असत्य व तथ्यहीन वृत्त वृत्त वाहीनीवर जाणीवपुर्वक प्रसारीत करुन त्याव्दारे विधानमंडळाची प्रतिष्ठा व सन्मान यांना हानी पोहचवून विधानमंडळाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याने सदर हक्कभंग प्रकरण आमदार हेमंत टकले यांनी दाखल केले होते. या प्रकरणात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव, अनंत कळसे, आमदार आनंद ठाकूर यांची बदनामी करण्यात आली होती.\nसदर प्रकरण सभापतींनी दाखल करुन घेत हक्कभंग समितीकडे दिनांक 1 मार्च, 2018 रोजी सादर केल्यानंतर समितीने त्याच्या 23 बैठका घेतल्या. संबंधितांचे साक्षीपुरावे नोंदवून त्यासंदर्भातला अहवाल काल विधानपरिषदेत समितीचे सदस्य आमदार गिरीश व्यास यांनी सादर केला.\nन्युज-18 लोकमत या वृत्तवाहीनीने लिखित स्वरुपात तसेच समितीसमोर व्यक्तीश: सादर केलेली बिनशर्त माफी सभागृहाने औदार्याने स्विकारावी व ज्या दिवशी समितीचा हा अहवाल विधानपरिषद विचारात घेऊन स्विकारेल त्याच दिवशी संबंधित वाहीनीने म्हणजे न्युज-18 लोकमत व नेटवर्क-18 या वृत्तवाहीन्यांची संयुक्त वाहीनी असलेल्या न्युज-18 लोकमतच्या वृत्त वाहीनीवर या वाहीनीच्या प्रतिनिधींनी समितीसमोर कबूल केल्यानुसार न्युज-18 लोकमत या वृत्तवाहीनीचा बिनशर्त माफीनामा मराठी व इंग्रजी भाषेतून ठळक पध्दतीने ग्राफीक्स प्लेट्सवर सायंकाळी 7 ते रात्रौ 10.00 या प्राईम टाईम मध्ये वारंवार प्रसिध्द करावा व या प्रक्षेपणाची सिडी समितीला सादर करावी असे आदेश दिले आहेत.\nज्यावेळी कोणत्याही व्यक्तीवर किंवा लोकप्रतिनिधीवर वृत्तवाहीनी जाहीरपणे आरोप केले जातात त्यावेळी त्या आरोपांची खातरजमा करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: लोकप्रतिनिधींवर आरोप करतांना त्यांचे म्हणने नोंदवून त्याची खात्री करुनच त्यांच्या अनुमतीने बातमीमध्���े प्रसारण करणे उचित ठरेल. सर्व वृत्त वाहीन्यांनी अशा प्रकारच्या बातम्या देतांना काही निश्चित अशी मार्गदर्शक तत्व संहिता स्वत:साठी निर्माण करावी असेही समितीने सुचविले असून वृत्त वाहीन्यांनी विधानमंडळाचे कामकाज व विशेषाधिकार याबाबत अधिक सजग व्हावे असे सुचविले आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट ���ागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/12/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2020-03-28T14:40:35Z", "digest": "sha1:EYPVHZRQDBFKVPCSLW4TR5VEXJKICSCZ", "length": 13928, "nlines": 58, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "संवाद कौशल्याची गरज - Majha Paper", "raw_content": "\nस्मार्टफोनवर गेम खेळण्यात महिलांची आघाडी\nजर सतत गोड खावेसे वाटत असेल, तर त्यामागची कारणे कोणती\nआत्महत्या लाईव्ह पोस्टसंदर्भात फेसबुकचे सुरक्षा उपाय\nअमेरिकेचा अंगाशी आलेला प्रयोग- जहाज कायमचे झाले गायब\nअंबानी बाळे चालली राईडला, अलिशान गाड्यांच्या ताफा रक्षणाला\nचौकीदार पराठा आणि इलेक्शन थाळीची खवय्यांना भुरळ\nहैदराबादच्या 5 वर्षीय मुलाने रचला विश्वविक्रम\nमहिला तुरूंगात उतरला हॉट एअर बलून\nआपण खातो ती सर्वच बिस्किटे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत का\nया ठिकाणी तयार होत आहे जगातील सर्वात उंच झोका\nस्थूल बांधा असल्यास असे राहा फिट\nApril 12, 2016 , 12:55 pm by माझा पेप�� Filed Under: युवा Tagged With: व्यक्तिमत्व, व्यवस्थापन, संवाद कौशल्य\nमाणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये तणावाचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन यांचे जसे महत्त्व असते तसे संवाद कौशल्याचे महत्त्व असते. विशेषतः राजकारणामध्ये गोड बोलणारा माणूस यशस्वी होतो. ज्याच्या जिभेवर खडीसाखर असते तो राजकारणात पुढे जातो आणि जो नेहमी मस्तीत बोलतो आणि लोकांचा उपमर्द करून बोलतो तो राजकारणात नेहमीच अडचणीत येतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संवाद कौशल्य याबाबतीत अफलातून होते. सध्या कॉंग्रेसची सद्दी सुरू नसली तरी सुशीलकुमार शिंदे हे नेते सतत राजकारणात वर चढत गेलेले दिसतात. न्यायालयात शिपायाची नोकरी करणारे शिंदे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि शेवटी केंद्रीय गृहमंत्री झाले. त्यांच्या परिस्थितीचा फार तपशीलात आढावा घेण्याची गरज नाही. परंतु त्यांच्या या विकासामध्ये त्यांचे संवाद कौशल्य हे सर्वाधिक उपयोगी पडलेले आहे.\nशिवाजी महाराजांचे संवाद कौशल्य फार जबरदस्त होते. असे अनेकदा सांगितले जाते. त्याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. संत रामदास स्वामींनी याचे महत्त्व ओळखलेले होते. म्हणून ते म्हणत असत,\nअरे म्हणता कारे येते\nबोलल्यासारखे उत्तर येते |\nते काय कारणे ॥\nआपण लोकांना ज्या शब्दात बोलू त्या शब्दात त्यांच्याकडून उत्तर येते. कधी कधी ते ताबडतोब येत नाही. परंतु शब्दाने दुखावला गेलेला माणूस पुढे आयुष्यात कधी तरी त्या शब्दाची परतफेड कोणत्याही प्रकारे केल्याशिवाय राहत नाही. सध्या छगन भुजबळ अडचणीत आहेत. त्यामागे हेच कारण आहे. त्यांनी हातात सत्ता असताना अनेकांना दुखावले. ते सतत गुर्मीत बोलत असत. त्यांनी दुखावलेल्या लोकांनीच त्यांना अडचणीत आणले आहे असे अनेक पत्रकारांचे म्हणणे आहे.\nसध्या अजितदादा पवार यांच्याबाबत एक हकीकत चर्चिली जात आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि फडणवीस सरकार आपल्यामागे का लागले आहे असा सवाल त्यांना केला. तेव्हा फडणवीस यांनी हात वर केले आणि अजित पवार यांच्या मागे लागलेला ससेमिरा आपल्यामुळे नसून आर. आर. पाटील यांच्यामुळे आहे असे सांगितले. त्या संबंधातली फाईलसुध्दा फडणवीस यांनी अजितदादा यांना दाखवली आणि ती पाहिल्यानंतर अजित पवार यांनी कपाळावर हात मारून घेतला. अशी एक बातमी काही वृत्त���त्रात प्रसिध्द झाली आहे. आर. आर. पाटील यांनी कारवाईचा आग्रह धरला आणि गृहमंत्री या नात्याने केवळ अजित पवारच नव्हे तर छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सोळा नेत्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाईखाली चौकशी करण्याची मागणी करणारी फाईल नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली.\nहे सगळे ऐकले म्हणजे माणसाचे बोलणे त्याला किती महागात पडते याचे प्रत्यंतर येते. मागे एकदा जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचा भर सभेत तंबाखू खाण्यावरून अपमान केला होता. एवढेच नव्हे तर आपण स्वतः कसे हजारोंच्या मताधिक्क्याने निवडून येतो आणि आर. आर. पाटलांना मात्र २-३ हजारांच्या लीडसाठी किती आटापिटा करावा लागतो असे म्हणून त्यांचा पाणउतारा केला होता. त्यावर आर. आर. पाटलांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली खरी परंतु हा अपमान आणि सल त्यांच्या मनामध्ये नक्कीच ठसठसत राहिलेला असला पाहिजे आणि त्यापोटीच त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा वापर करून अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेतला असला पाहिजे. राजकारणात बोलताना कसे सावध राहिले पाहिजे याचा हा धडाच आहे.\nराजकारणातले काही नेते हाती सत्ता येताच मग्रूर होतात आणि बड्या बड्या लोकांचा सतत अपमान करत राहतात. लोकांशी अतीशय ताठ्याने वागतात. ताठ्याने बोलतात. पण सत्ता ही कायम राहत नसते. हे त्यांच्या लक्षात येत नाही. सत्ता जाताच ते उघडे पडतात आणि मग एखादा दुखावलेला माणूस त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कधीतरी डंख मारतो. तेव्हा सत्तेवर असताना लोकांशी इतक्या नम्रपणे बोलले पाहिजे आणि लोकांची एवढी कामे केली पाहिजेत की सत्तेवर गेल्यानंतरसुध्दा लोकांनी त्यांचा आदरच केला पाहिजे. राजकारणात हे सर्वांनाच जमत नाही परंतु ज्यांना जमते त्यांच्याविषयी आपण किती चांगले ऐकतो. ते सत्तेवरून गेले तरी सर्वत्र त्यांचे मित्र असतात आणि त्यांची कामे होतच राहतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाध��क वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/514139", "date_download": "2020-03-28T15:53:10Z", "digest": "sha1:U5VNBXNEQEJKYTQVBPB46QKYEEZKNSPV", "length": 3290, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुरात वाहून जाणाऱया कारमधून दोघांची सुटका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुरात वाहून जाणाऱया कारमधून दोघांची सुटका\nपुरात वाहून जाणाऱया कारमधून दोघांची सुटका\nऑनलाईन टीम / देहरादून :\nउत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे नदी आणि नाल्यांना महापूर आला आहे. काही ठिकाणी तर थेट रस्त्यावर पाणी आले आहे.\nकाल रस्त्यावरून एक कार जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ज्यामुळे ही कार वाहून गेली.पण वेळीच स्थानिक नागरिक धावून आले. ज्यामुळे कारमधीव दोघांचाही जीव वाचला. दरम्यान प्रशासनाने वारंवार अवाहन करूनही अन्sढक नागरिक पुरामध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे असे कोणतेही धाडस करू नका की, ज्यामुळे तुमचा जीव धोडक्यात येईल.\nबेळगाव ‘स्मार्ट’ होणार तरी कसे\nलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-आपची आघाडी नाही\nकोचर यांच्या बडतर्फीचा निर्णय नियमांनुसारच\nलेहमध्ये सिंधू नदीचे पात्र गोठले\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/2235", "date_download": "2020-03-28T14:59:29Z", "digest": "sha1:PB6EHHHY62P37ZK2TPGDL6HR3OMYE3TU", "length": 4311, "nlines": 57, "source_domain": "bookstruck.app", "title": "महाबोधी विहार", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nमहाबोधी विहार हे बिहार राज्यातील बोधगया (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध विहार आहे. यास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (संबोधी/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध' बनले, व 'बुद्ध' म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे. पाली भाषेत या ठिकाणाला 'बोधीमांद' असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला 'बोधीमांद–विहार' असे म्हणतात. इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे.\nधर्मानंद कोसंबीआचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2020-03-28T16:09:39Z", "digest": "sha1:NUXRCIA2QRDJDA2UXETB7YEMWNWYMMYX", "length": 7369, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जाक शिराक - विकिपीडिया", "raw_content": "\n१७ मे, १९९५ – १६ मे, २००७\n२९ नोव्हेंबर, १९३२ (1932-11-29) (वय: ८७)\nजाक शिराक (फ्रेंच: Jacques Chirac; जन्म: २९ नोव्हेंबर, इ.स. १९३२) हा इ.स. १९९५ ते २००७ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यापूर्वी तो इ.स. १९७४-७६ व १९८६-८८ दरम्यान दोन वेळा फ्रान्सचा पंतप्रधान तर इ.स. १९७७ ते १९९५ दरम्यान पॅरिस शहराचा महापौर होता. ह्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी फ्रेंच सरकारात त्याने अनेक मंत्रीपदे भुषविली होती.\nपॅरिसचा महपौर असताना चिराकने केलेल्या भ्रष्टाचारांच्या अनेक आरोपांवरून त्याला फ्रेंच कोर्टाने २ वर्षांची स्थगित शिक्षा सुनावली. परंतु त्याच्या वयाचा विचार करता तुरूंगवास भोगण्यापासून त्याची मुक्तता केली गेली आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nपाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष\nचार्ल्स दि गॉल · जोर्ज पाँपिदु · व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें · फ्रांस्वा मित्तराँ · जाक शिराक · निकोला सार्कोझी · फ्रांस्वा ऑलांद · इमॅन्युएल मॅक्र��ँ‎\nइ.स. १९३२ मधील जन्म\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१३ रोजी ००:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/10/blog-post_12.html", "date_download": "2020-03-28T15:35:31Z", "digest": "sha1:MZTOVE6LY2FTYYQ37RBI4YOGXKL4JRQZ", "length": 15634, "nlines": 62, "source_domain": "www.berkya.com", "title": "अरेरे, कुठे नेवून ठेवलात रे पेशा पत्रकारितेचा !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याअरेरे, कुठे नेवून ठेवलात रे पेशा पत्रकारितेचा \nअरेरे, कुठे नेवून ठेवलात रे पेशा पत्रकारितेचा \nबेरक्या उर्फ नारद - १०:१४ म.पू.\nनेत्यांच्या चरणी लोटांगण घाला, मस्त 'दिवाळी' मिळवा\nअरेरे, जळगाव जिल्ह्यातील 'काही' पत्रकारांनी पत्रकारितेच्या स्वाभिमानाची लाज घालाविली, शान घालाविली\nअरेरे, कुठे नेवून ठेवलात रे पेशा पत्रकारितेचा\nकाल, शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी जळगावातील काही 'निवडक' (की निवडलेले/सोयीचे) इलेक्ट्रोनिक आणि प्रिंटचे पत्रकार कोर्टाच्या आदेशाने धुळ्यात तुरुंगात असलेले घरकुल घोटाळ्यातील दोन मुख्य आरोपी सुरेशदादा जैन (शिवसेना उमेदवार, जळगाव शहर) आणि गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी उमेदवार, जळगाव ग्रामीण) यांना भेटण्यास गेले होते.\nयादीत न्यायालयाची कशी दिशाभूल, फ़सवणूक, अवमान झाला ती स्वतंत्र गोष्ट नंतर बघूयात. मीडियाशी संबंध नसलेल्या जाहिरात संस्थेचे तीन पत्रकार दाखविले गेले, एक खासगी व्हीडीओग्राफर नेला गेला कुणी ही फ़सवणूक कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली तर कुणी ही फ़सवणूक कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली तर\nनि:पक्ष, निर्भीड नसलेल्या जळगावातील काही आघाडीच्या माध्यमांच्या 'काही' पत्रकारांनी चक्क एका तुरुंगातील राजकारण्याच्या चरणी लोटांगण घातले, पायावर लोळण घेतली पत्रकारितेला लीन-दीन केले, जेलरसह/उमेदवारासह सारेच ओशाळले पत्रकारितेला लीन-दीन केले, जेलरसह/उमेदवारासह सारेच ओशाळले ज्युनिअर भांबावले; त्यांना पत्रकारितेत आल्याची लाज वाटली; असले लाचार आणि हुजरे 'वर' असल्याची लाज वाटली\nभलेही कुणी विकासपुरुष अतीव आदरास पात्र असेल; वैयक्तिक त्याचे आशीर्वाद घेण्यास त्याच्या घरी कुणी गेले आणि एकट्यात पाय चाटले तरी कुणी आक्षेप घेणार नाही मात्र, जबाबदार चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी ज्यावेळी आरोपाच्या भोवरयातील तिसरया स्तंभाच्या समोर जातात तेव्हा त्याने ताठ मानेने, निधड्या छातीने सामोरे जायला हवे मात्र, जबाबदार चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी ज्यावेळी आरोपाच्या भोवरयातील तिसरया स्तंभाच्या समोर जातात तेव्हा त्याने ताठ मानेने, निधड्या छातीने सामोरे जायला हवे आरोपी ते आहेत; त्यांना स्पष्टीकरण द्यायचेय, त्यासाठी त्यांनी कोर्टाला 'विनंती' करून चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधीना बोलावलेय. मग चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधींनीच ते आरोपी असल्यासारखे, त्यांना स्पष्टीकरण द्यायचे असल्यासारखे लाचार होवून का जावे आरोपी ते आहेत; त्यांना स्पष्टीकरण द्यायचेय, त्यासाठी त्यांनी कोर्टाला 'विनंती' करून चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधीना बोलावलेय. मग चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधींनीच ते आरोपी असल्यासारखे, त्यांना स्पष्टीकरण द्यायचे असल्यासारखे लाचार होवून का जावे चौथ्या स्तंभाची लाज, अब्रू आणि प्रतिष्ठा घालविणारयांचा मी, जाहीर निषेध करतो\nपत्रकारितेच्या प्रतिष्ठेचे 'मानबिंदू' जे जपू शकत नाहीत ते 'महाराष्ट्राचा' जनतेच्या 'मत' अन 'लोक'इच्छेचा काय 'मानबिंदू' जपणार\nअसले लाचार कसले जनतेच्या 'मनमनातले' वृत्तपत्राच्या पानापानात' उतरवून जळगाव 'नगरी'छे 'पुण्य' कसले कमावणार\nहे कसली नव्या पीढीतील पत्रकारांना 'नवी आशा' दाखवून, जनतेचे 'दूत' बनून हे कसले नवा 'देश' अन त्याला 'नवी दिशा' दाखविणार\nआघाडी नसेल, ताकद नसेल पण स्वाभिमान आणि स्वत्व, ताठा आणि कणा तसेच पत्रकाराचा बाणा जपणारे भास्कर, देशोन्नती, तरुण भारत, बातमीदार, सत्य वाचा, जनवास्तव, एरंडोल वार्ता, आव्हान, साईमत, पुण्यप्रताप, खानदेश एक्सप्रेस, जळगाव प्रहार, कृषि एक्सप्रेस, जळगाव एक्सप्रेस, एग्रो वर्ल्ड, जनशक्ति, मर्डर, ग्रामस्थ, लोकसत्ता, मटा, सामना, गांवकरी, आपला महाराष्ट्र, पथयात्री, जळगाव माझा, शिवानी समाचार वैगेरे सर्वांचा मला अभिमान वाटतोय मित्रांनो, तुम्ही पत्रकारितेची आण-बाण-शान टिकवून ठेवलीत, तुमचे पुनश्च अभिनंदन\n(काही नावे नजरचुकीने राहून गेली असल्यास दिलगीर आहे\nविक्रांत पाटी���, कार्यकारी संपादक - जनशक्ति, जळगाव\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून म���ाठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/bmc-seize-2-helicopter-of-mesco-airlines-company-for-not-paying-tax-186876.html", "date_download": "2020-03-28T13:49:03Z", "digest": "sha1:XPZHDR6MQWDLULQMHBSHCPISGGXE4N7B", "length": 13424, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कर वसुलीबाबत बीएमसी आक्रमक, थकबाकी झाल्याने कंपनीचे 2 हेलिकॉप्टर जप्त", "raw_content": "\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nकर वसुलीबाबत बीएमसी आक्रमक, थकबाकी झाल्याने कंपनीचे 2 हेलिकॉप्टर जप्त\nबीएमसीने मालमत्ता कर थकवल्याने मेस्को एअरलाईन्स कंपनीची 2 हेलिकॉप्टर जप्त केले आहेत.\nविनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिकेचं (BMC) जकातीतून मिळणारे उत्पन्न बंद झालं आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याने अखेर बीएमसीने कर थकबाकी सक्तीने वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून बीएमसीने थकबाकीदार मेस्को एअरलाईन्स कंपनीची 2 हेलिकॉप्टर जप्त केले आहेत (BMC seize 2 helicopter of mesco airlines). यानंतर मुंबईत बीएमसीच्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.\nवस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या कर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. याच परिणाम देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या बृह्नमुंबई महानगरपालिकेवरही (BMC) झाला आहे. त्यामुळेच बीएमसीने कर थकबाकीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.\nमेस्को एअरलाइन्स कंपनीकडे 1 कोटी 64 लाख 83 हजार 658 रुपयांचा मालमत्ता कर थकलेला होता. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी जमा न केल्याने अखेर बीएमसीने ‘शेड्युल के’नुसार कारवाई करत मेस्को एअरलाइन्स कंपनीचे दोन हेलिकॉप्टर जप्त केले.\nबीएमसीच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “मुंबई महानगरपालिकेवर सध्या मोठ्या प्रकल्पांचा भार आहे. त्यासाठी पैसा लागणार आहे. त्यामुळे थकबाकीची वसूली ही करावीच लागणार आहे. त्यासाठी जप्तीच्या कारवाईचा मार्ग देखील अवलंबला जाईल.”\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल…\nCorona | 'या' अटींसह मुंबईतील उपाहारगृह सुरु ठेवण्याची मुभा\nमी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन : संजय राऊत\nकोरोना vs ठाकरे सरकार : दिवसभरातील महत्त्वाचे निर्णय\nराजकारण 'होम क्वारंटाईन' करा, फडणवीस समर्थक भाजप नेत्याला रोहित पवारांचे…\nसंपूर्ण वेतन मतदारसंघाला, 'कोरोना'बचावासाठी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा प्लॅन\nमुंबईत गर्दीच्या बाजारपेठा आलटून-पालटून सुरु, कोणती दुकानं कधी बंद\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\nघराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश\nसंध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी\n'आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म',…\nनिवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण, औरंगाबादेत 50 डॉक्टर्ससह 527…\nआता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी…\nपायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू,…\nCorona Live : मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने…\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nमे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत घरीच थांबा\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2020-03-28T15:54:05Z", "digest": "sha1:QMTYKYU5SVRPKW6KLQJ6NFBLRBQ3C3QN", "length": 3001, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हंपी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जानेवारी २०१४ रोजी २०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukribharti.com/india-oil-bharti/", "date_download": "2020-03-28T14:56:49Z", "digest": "sha1:V5P7RYDCQ7RN7NBNIAKC5U45IDDJ7HXS", "length": 4670, "nlines": 85, "source_domain": "naukribharti.com", "title": "Indian Oil Bharti 2020 - 312 Vacancies - @www.iocl.com", "raw_content": "\nइंडियन ऑईल भरती 2020 – अपरेंटिस पदाच्या 312 जागा\nइंडियन ऑईल भरती 2020 – अपरेंटिस पदाच्या 312 जागा\nइंडियन ऑईल अपरेंटिस पदासाठी भरती होत आहे. एकूण 312 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 26 डिसेंबर 2019 पासून 22 जानेवारी 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.\nIndian Oil भरती २०20 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे\nविभागाचे नाव इंडियन ऑईल\nएकूण जागा 312 जागा\nशैक्षणिक पात्रता 1) डिप्लोमा\nअर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावा\nअधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा\nऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा\nमहाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे भरती 2020\nNPCIL तारापुर भरती 2020 – अप्रेंटिस पदाच्या 80 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nTISS मुंबई सहायक प्राध्यापक पदासाठीची भरती 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/aankhi-kiti-laaj-sodaychi/", "date_download": "2020-03-28T13:56:27Z", "digest": "sha1:SX5MKNP3RJX25BHEHBZM2B6VDALFLPSR", "length": 16221, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आणखी किती लाज सोडायची? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nHomeक्रीडा-विश्वआणखी किती लाज सोडायची\nआणखी किती लाज सोडायची\nSeptember 26, 2010 अतुल तांदळीकर क्रीडा-विश्व\nराष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीतूनच भारताच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागल्याने क्रीडा क्षेत्रात भारताची प्रचंड घसरण होवून बसलीय हे कटू सत्य पचविणं आता भाग पडलं आहे. भारताचं क्रीडा कौशल्य जागतिक पातळीवर चमकावं म्हणून काय-काय प्रयत्न करावे लागतात याची ��्रत्येक क्रीडा जाणकाराला जाण आहे परंतु याहीपेक्षा भयंकर अन् गंभीर गोष्ट म्हणजे या प्रयत्नांना शह म्हणून की काय एखाद्या गुणी खेळाडूला आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायला त्याला कोण-कोणत्या दिव्यातून जावे लागते हे त्याही पेक्षा महाभयंकर आहे. यासाठी आम्ही नजिकच्याच काळातील भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा कोणीही विसरले नसतील. एखाद्या कर्करोगाप्रमाणे लागलेली ही बेईज्जतीची लागण भारतीयांना शरमेने माना खाली घालायला लावणारी बाब आहे मग त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार्‍या टायगर वूडस्, डेव्हिड बेकहैम, अथवा पाकिस्तानच्या क्रीकेटपटूंनी ओढवून घेतलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावर उजळपणे टिकात्मक बोलण्याची संधी भारत मावून बसला आहे या विविध प्रकारचे ‘कांड’ करणार्‍या पश्चिमात्य खेळाडूंना नावे ठेवण्याची देखील भारताला संधी उरली नाही. आताच्या राष्ट्रकूल खेळांच्या तयारीवरुन चाललेल्या घोटाळ्यांनी तर त्यावर शिक्कामोर्तबच करुन टाकले आहे. गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धा भरविण्याची जी चढाओड इतर राष्ट्रांमध्ये बघायला मिळाली त्यावरुन तरी भारताच्या राष्ट्रकूल स्पर्धांचे आयोजक म्हणजे किस खेत की मूली असेच झाले आहे. सेउल ऑलिम्पिकचे दिमाखदार आयोजन, त्यानंतर वर्ल्डकप फूटबॉल स्पर्धांचा अनोखा थरार, एवढच कशाला जागतिक अॅथलिट स्पर्धांचे यशस्वी आयोजक बघितले तर भारतातल्या या राष्ट्रकूल स्पर्धांची तयारी म्हणजे नु्स्ता अंध:कार आहे असे म्हणायला खुप वाव आहे. भारताच्या राष्ट्रकूल स्पर्धांचे आयोजक स्पर्धा यशस्वी होतील अशा कितीही ‘बाता’ मारत असले तरी त्यांनी जी तयारी पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘छी’ ‘थू’ करुन घेतली ती भारताची इज्जत चव्हाट्यावर आणायला पूरेशी ठरली आता स्पर्धाचे आयोजन करावेच लागणार असल्याने त्या यशस्वीपणे पार पडतील अशी बाजू प्रत्येकजण सावरु लागला आहे पण यामुळे भारताच्या क्रीडाविभागाचे जे वस्त्रहरण झाले आहे ते झाकता येणार नाही. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत क्रीडा क्षेत्रावर करावयाचा खर्च व गुणवंत खेळाडूंना पुढे आणण्याची मानसिकता ही इतर देशांच्या तुलनेत नाही म्हणायला कमकुवतच आहे. चीन सारखा बलाढ्य देश लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असून दे���ील ऑलिम्पिक व आशियाई खेळात पहिल्या पाचात आपले स्थान अबाधित ठेवून आहे पण भारताची मात्र आज तागायताचा इतिहास बघितला तर नुसती ‘गोची’ झाली आहे. नोकरशाही, भरमसाठ मिळणार्‍या निधीचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती, नियोजनाचा अभाव अन् आपसातील मतभेदांच्या चव्हाट्यावर आणण्याची सवय या सर्व गोष्टी भारताच्या क्रीडा क्षेत्रातल्या अधोगतीला कारणीभूत आहेत.\nराष्ट्रकूल स्पर्धांचा आयोजकात उपरोक्त सर्व बाबी लागू झाल्या आहेत व म्हणूनच त्याचे वाईट परिणाम देखील समोर येत आहेत. या वाईट परिणामांमुळेच की काय दर्जेदार खेळाडूंनी राष्ट्रकूलमधन माघार घेतली आहे. एवढच कशाला खुद्द भारतातल्या स्टार खेळाडूंनी देखील नाराजी प्रदर्शित केली आहे. संताप आणि चीड आणणारी बाब म्हणजे सरकार मात्र गचाळ आयोजन करणार्‍यांना पाठीशी घालण्याचे काम करुन क्रीडाप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत आहे आणि खेळांच्या आयोजकातील गचाळपणा, भ्रष्टाचार आणि इतर बाबींवर पांघरुण घालणार्‍या सुरेश कलमाडींनी कितीही अभिमानाचा आव आणला तरी राष्ट्रकूलचा कोसळलेला पूल, क्रीडांगणाचे कोसळलेले छत या गोष्टींनी त्यांच्या अकार्यक्षमतेवरील भ्रष्ट प्रवृत्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी ता ‘लाजश्र’ सोडल्यामुळे त्यांना सल्ले देवूनही फायदा नाही क्रीडा रसिकांना मात्र नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे एवढे मात्र नक्की कलमाडींना कोणती शिक्षा द्यायची हे मात्र ‘काळ’ सांगणार आहे तोपर्यंत क्रीडा प्रेमींनो धीर धरा….\nराष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीतूनच भारताच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागल्याने क्रीडा क्षेत्रात भारताची प्रचंड घसरण होवून बसलीय हे कटू सत्य पचविणं आता भाग पडलं आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आप���्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/20-years-girl-death-due-to-fall-on-hadsar-fort-in-pune-184245.html", "date_download": "2020-03-28T14:09:35Z", "digest": "sha1:SCXFSKVU3254E5TSL7K5VQQSBNLAV4UA", "length": 12019, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "हडसर किल्ल्यावरुन पडून मुंबईच्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात एकाचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nहडसर किल्ल्यावरुन पडून मुंबईच्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू\nजुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन एका 20 वर्षीय तरुणीचा पडून मृत्यू (Girl death due to fall on Hadsar fort) झाला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपुणे : जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन एका 20 वर्षीय तरुणीचा पडून मृत्यू (Girl death due to fall on Hadsar fort) झाला. ही घटना आज (19 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच (Girl death due to fall on Hadsar fort) खळबळ उडाली.\nमुंबई येथील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर आला होता. सकाळी 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास या गटातील एक तरुणी किल्ल्याच्या बुरूजावरून खाली पडली. खाली पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.\nया घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं…\nहितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे…\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\n'आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म',…\nराज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच…\nCorona | नागपूरकरांना दिलासा भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम…\nCorona | कोरोनाची धास्ती मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंट��ईनमध्ये\nगंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी\nमे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत घरीच…\nरेल्वे डब्यांचं रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना सज्जतेसाठी मुंबईकराचं मोदींना पत्र\nचंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक, पीडित गर्भवती मुलीवर रुग्णालयात…\nLockdown : लॉकडाऊनचा तृतीयपंथीयांना फटका\nLockdown : राज्यातील दूध विक्रीला लाखो लिटरचा फटका\nLockdown : चिमुकल्याला कडेवर उचलून 'हिरकणी'चा प्रवास, बाळाच्या उपचारासाठी आईची…\nराज्य सरकारचं सैन्य दलाला पत्र, कोरोनाला रोखण्यासाठी मिलिट्रीची मदत\nएपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात एकाचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात एकाचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-03-28T16:23:49Z", "digest": "sha1:G7XNBXEKVBFU2HC62WWDT7NVYVXDA5VI", "length": 3854, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यान मार्टेल - विकिपीडिया", "raw_content": "\nयान मार्टेल (२५ जून, १९६३ - ) हे इंग्लिश लेखक आहेत. हे प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार मिळालेल्या लाइफ ऑफ पाय ह्या कादंबरीचे लेखक आहेत.\nइ.स. १९६३ मधील जन्म\nमॅन बुकर पुरस्कार विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१८ रोजी ०१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://easeindiatravel.com/latest-posts/page/2/", "date_download": "2020-03-28T15:07:53Z", "digest": "sha1:WDKH6MZIK2FPYIVA6N2JMHLUGZDVAPCP", "length": 3320, "nlines": 66, "source_domain": "easeindiatravel.com", "title": "Latest Posts - Ease India Travel - ExperienceTravel with us", "raw_content": "\nभारत में नए साल का जश्न मनाने के लिए सबसे अच्छी जगहें\nअपनी दादी या नानी को करना चाहते हैं सरप्राइज, चुने इन 15 डेस्टिनेशन में से कुछ …\nआजीबाई असेल तर नक्की वाचा कारण त्यांच्यासाठीच ही खास संधी \nलडाखमध्ये ३ दिवसांची कारगिल टूर, का ते आत्ताच जाणून घ्या\nअपनी अगली लद्दाख ट्रिप पर कारगिल के लिए 3 दिन का समय निकालने, जानें क्यों…\nकाय आहे फॉरेस्ट बाथिंग अनुभवायचे असेल तर चला केरळ-वायनाड मध्ये\nचांदण्यांखाली रोमँटिक ट्रिप करायची असेल तर हा प्लॅन फक्त तुमच्यासाठी \nहनिमून स्पेशल आणि हटके बनवायचा असेल तर नक्की वाचा\nनेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टपेक्षाही अधिक सुंदर, आकर्षक ‘या’ गोष्टी आहेत, नक्की बघा\nगिरीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी, भारतातील अतिउच्च पर्वतरांगांवर होणार धाडसी ट्रेकिंग सोहळा\nबहरीन- जगातील सुंदर प्राचीन संस्कृती आणि निळ्याशार समुद्रातील धाडसी स्कुबा डायविंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T16:03:43Z", "digest": "sha1:X43LL62WFWZFCLM3TEEIKLB77DYPCEKK", "length": 5011, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जींद जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख जिंद जिल्ह्याविषयी आहे. जिंद शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nजिंद हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशा��कीय केंद्र जिंद येथे आहे.\nअंबाला विभाग • गुरगांव विभाग • हिस्सार विभाग • रोहतक विभाग\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • पलवल • पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • महेंद्रगढ • मेवात • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र, हरियाणा • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • नर्नौल • पलवल• पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१५ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2020-03-28T16:24:17Z", "digest": "sha1:CLEZ7NFWFYEF5ZIL5A6Y5PV3WFZL34KP", "length": 3790, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्कस ट्रेस्कोथिक - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्कस एडवर्ड ट्रेस्कोथिक (२५ डिसेंबर, इ.स. १९७५:कीनशॅम, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून ७६ कसोटी आणि १२३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. ट्रेस्कोथिक डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.\nइ.स. १९७५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://video.matrubharti.com/book/read/content/19868514/pathlag-26", "date_download": "2020-03-28T14:03:38Z", "digest": "sha1:S7UJNTJKUAVAFMLBJY3P65F67JKDXYCR", "length": 31170, "nlines": 292, "source_domain": "video.matrubharti.com", "title": "पाठलाग (भाग-२६) in Marathi Novel Episodes by Aniket Samudra books and stories PDF |पाठलाग (भाग-२६)", "raw_content": "\n खुद्द दिपक कुमार हजर झालेत…”, डिसुझा हसत हसत म्हणाला.. “हे तर म्हणजे असं झालं अंधा मांगे एक, भगवान दे दो, का��� राणा\n“येस्स सर.. खरं आहे…”, राणा हसण्यात सामील झाला\n“बसा.. दिपक कुमार.. बसा.. खुप पळापळ झाली ना.. दमला असाल बसा..”, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला..\nदिपककडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो शांतपणे खुर्चीत जाऊन बसला.\n“राणा, बेड्या घाला त्यांना आधी.. काय आहे ना, फौजी तालीम आहे.. आपल्याला उगाच कॅज्युलिटीज नकोत..”, डिसुझा\nराणाने दिपकचे दोन्ही हात खुर्चीच्या मागे ओढले आणि त्याला बेड्या ठोकल्या.\n“राणा.. तुझ्या माणसांना बाहेर थांबायला सांग.. आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं आहे..”, डिसुझा\nराणाने बाकीच्या पोलिसांना बाहेर थांबायची खुण केली तसे सर्वजण बाहेर निघुन गेले. खोलीत फक्त दिपक, राणा आणि डिसुझा..\n“आम्हाला वाटलं नव्हतं सरळं तुच आमच्या हाती लागशील. वाटलं होतं कोणीतरी सोम्या गोम्या येईल.. त्याला तरी ताब्यात घेऊन चौकशी करावी. पण हे तर डायरेक्ट मोठ्ठा मासाच गळाला लागला..”, डिसुझा\nदिपक काहीच न बोलता शांत बसुन होता..\n“ओह.. बाय द वे, मी माझी ओळखच करुन नाही दिली.. मी सि.आय.डी. इन्स्पेक्टर डिसुझा, मुंबई ब्रॅन्च.. आणि हे इन्स्पेक्टर राणा, दमण स्टेशन..”, डिसुझाने शेख-हॅन्ड्साठी हात पुढे केला आणि मग दिपकच्या हातातल्या बेड्या बघुन हसत हसत परत खुर्चीत बसला.\n पुरावा नष्ट करायला आला होता हम्म..”.. डिसुझा अजुनही हसतच होता..\nदिपकच्या कपाळावरच्या शिरा संतापाने ताणल्या गेल्या होत्या..\n“आम्हाला तर वाटलं होतं तुम्हाला शोधायला फार शोधा शोध करावी लागेल. तुमच्यासाठी कित्ती कष्ट घेतले आम्ही.. राणा दाखवा जरा ते आपलं एन्व्हलोप..”, डिसुझा\nराणाने ब्राऊनपेपरच्या एन्व्हलोपमधले दिपक कुमारचे विवीध रुपातील फोटो काढुन टेबलावर पसरले.\n“बघा.. तुम्ही कुठल्या रुपात असाल.. माहीत नव्हतं आम्हाला.. म्हणुन हा प्रपंच..”, डिसुझा फोटोंकडे हात दाखवत म्हणाला..\n“बरं बोला.. गुन्हा इथेच कबुल करणार का राण्यांच्या स्टेशनात जायचं का राण्यांच्या स्टेशनात जायचं\n“मी तो पुरावा आणि बाकीची माहीती विकत घ्यायला तयार आहे..”, बराच वेळ शांततेत गेल्यावर दिपक म्हणाला\n” राणा जवळ जवळ ओरडलाच, पण दिपकने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.\n“प्रत्येक गोष्टीला किंमत असते..नाही का सि.आय.डी. इन्स्पेक्टर डिसुझा.. तुमची किंमत बोला…”, दिपक शांतपणे म्हणाला\n“ए.. काय बोलतोय तु कळतं का तुला\n”, राणाला शांत करत डीसुझा म्हणाला..\n“ब��ल दिपक, किती देऊ शकशील आपण सिग्नल तोडला म्हणुन चिरीमीरीची भाषा करत नाहीये.. कळतय ना तुला आपण सिग्नल तोडला म्हणुन चिरीमीरीची भाषा करत नाहीये.. कळतय ना तुला फार मोठ्ठी किंमत लागेल ह्याला..”, डिसुझा\n“तुम्ही फक्त किंमत बोला.. बाकीचं मी बघुन घेइन..”, दिपक\n“राणे.. बेड्या काढा त्याच्या..”, डिसुझा आरामशीर खुर्चीत रेलुन बसत म्हणाला..\n“सर.. तुम्ही विकले जाताय\n“राणा.. अहो काय हरकत आहे त्यात कित्ती दिवस तो फालतु पगार सांभाळत बसायचा. संधी मिळत असेल तर मस्त रिटायर होऊन आयुष्य जगण्यात काय वाईट आहे.. तुम्ही काळजी करु नका, तुमचा कट मिळेल तुम्हाला..”, डिसुझा\nनाईलाजाने इ.राणाने दिपकच्या हातकड्या काढल्या.\n“पन्नास लाख..”,डिसुझा म्हणाला. “मला बाहेर थांबलेल्या लोकांची तोंड बंद करावी लागतील.. शिवाय ही केस दाबुन टाकायची झाली तर.. माझ्यावर सुध्दा काही लोकं आहेतच की.. सो..”\n“ओके.. मला एक दिवस द्या.. मी पैश्याची व्यवस्था करतो…”, डिसुझाचं वाक्य मध्येच तोडत दिपक म्हणाला\n“पळुन जायचा प्रयत्न केलास तर\n“जर सरळ मार्गी तोडगा निघत असेल, तर कश्याला पळुन जाऊन पुन्हा पोलिसांचा ससेमिरा मागे लावुन घेऊ\n“ठिक आहे, उद्या संध्याकाळी हार्बरलाईनवर तो बार आहे एक..राणा काय नाव त्याचं\n“सर.. मेनका बार..”, राणा\n“हम्म.. उद्या संध्याकाळी ८.३० ला मेनका बार, पैश्याची व्यवस्था करुनच ये..”, डिसुझा\n“पैसे तयार रहातील..”, दिपक\n“गुड.. राणा, तुमच्या माणसांना सांगा ह्याला जाऊ द्या..”, डिसुझा राणाला बघुन म्हणाला\nदिपकने आणि डिसुझाने काही क्षण एकमेकांकडे पाहीले आणि दिपक तेथुन निघुन गेला\n“सर..काही कळलं नाही मला.. ह्याला सोडुन का दिलंत\n“राणा.. मी म्हणालो ना.. ह्याला कुणाचा तरी नक्कीच पाठींबा आहे. मला वाटतं हा छोटा मासा आहे, आपल्याला मोठ्ठा मासा पकडायचा आहे..”, डिसुझा\n“तुम्ही बघीतलंत, पन्नास लाखासाठी किती सहज तयार झाला. ह्याच्याकडे कुठुन असणारेत इतके पैसे\n“हो बरोबर सर..”, राणा\n“राणा एक काम करा.. ह्याच्यामागे एक माणुस चौविस तास लावुन द्या. हा कुठे जातो कुणाला भेटतो काय करतो.. मला पुर्ण रिपोर्ट हवाय..”, डिसुझा\n“येस्स सर..”, असं म्हणुन राणा लगेच बाहेर पडला.\nदिपक लगबगीने तेथुन बाहेर पडला. दिपक पण इतका दुधखुळा नव्हता. डिसुझाचा प्लॅन त्याच्या तेंव्हाच लक्षात आला होता. परंतु तेथुन बाहेर पडणं आवश्यक होतं आणि म्हणुन खोटं का होई���ा त्याने नाटकं केलं होतं आणि तो बाहेर पडला होता.\n“काहीही झालं तरी आत्ता मायाला कॉन्टॅक्ट करायचा नाही..”, त्याने मनोमन ठरवले होते. एकदा का डिसुझाला दिपकबरोबर कोण आहे हे कळलं असतं की त्याने क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही अटक केली असती.\nदिपक सहजच म्हणुन बुटाची नाडी बांधायला खाली वाकला आणि त्याने पट्कन मागे बघुन घेतलं.\nदुरवरुन एक काळी आकृती दिपकच्या मागे मागे येत होती. दिपक थांबलेला बघताच ती आकृती पट्कन एका झाडामागे लपली.\nदिपक स्वतःशीच हसला आणि पुन्हा झपझप चालु लागला.\nकाही अंतर चालुन गेल्यावर कॉर्नरला एक बस-स्टॉप होता तेथे तो जाऊन थांबला. त्याचा पाठलाग करणारी आकृती पण काही अंतर चालुन थांबली. बहुदा दिपकशेजारी बसस्टॉपवर थांबावे का दुरुनच त्याचे निरीक्षण करावे अश्या द्विधा मनस्थीतीमधे ती व्यक्ती होती.\nदिपकला बसस्टॉपला थांबलेलं पहाताच त्या व्यक्तीने एक वॉकीटॉकी सदृश्य वस्तु काढुन बोलत असल्याचे दिपकने हळुच पाहीले. बहुदा पुढील इन्स्ट्रक्श्न्सची ती व्यक्ती वाट पहात असावी.\nथोड्यावेळाने दुरुन एक मोटर कार येऊन त्या व्यक्तीपाशी येऊन थांबली आणि ती व्यक्ती त्या कारमध्ये जाऊन बसली. परंतु कार मात्र दिवे बंद करुन जागेवरच उभी होती.\nआपला पाठलाग केला जात आहे ह्यावर एव्हाना दिपकने शिक्कामोर्तब केले होते. परंतु अश्या लोकांना चकवणे दिपकच्या डाव्या हाताचा मळ होता.\nतो शांतपणे बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा राहीला. बराच वेळ वाट पाहील्यावर एक बस धुळ उडवत येऊन स्टॉपला थांबली तसा दिपक बसमध्ये चढला. त्याबरोबर लांब थांबलेली ती मोटरकार सुध्दा सुरु झाली आणि बसच्या मागोमाग येऊ लागली.\nदिपकला आता थोडा विचार करायला वेळ मिळाला होता. कसंही करुन मायाशी कॉन्टॅक्ट होणं महत्वाचं होतं. पण कसा त्याने बरोबर मोबाईलवगैरे आणला नव्हता. केवळ मोबाईलच्या लोकेशन्सवरुन कित्तेक गुन्हे पकडले गेल्याचं त्याला माहीत होतं आणि म्हणुनच त्याने असले कोणतेही गॅजेट बरोबर आणले नव्हते.\nगावाबाहेरच्या इंडस्ट्रीयल इस्टेटला जाणारी बस एव्हाना चांदनी चौक उतरुन घाट चढत होती. दिपकने हळुच मागे बघीतले. ती मोटरकार अजुनही काही अंतर राखुन बसच्या मागोमाग येत होती.\nदिपकने बाहेर पाहीले. वस्ती बर्‍यापैकी मागे पडली होती आणि बाहेरचा भागही दिव्यांच्या अभावी बर्‍यापैकी अंधारातच बुडालेला होता.\nतो सावकाश उठला आणि बसच्या दरवाज्यापाशी जाऊन उभा राहीला.\nएका वळणदार चढावर बसचा वेग किंचीत कमी झाल्याचं पाहुन त्याने चित्याच्या वेगाने उडी मारली आणि क्षणाचाही विलंब न करता तो जेथे पडला तेथेच जमीनीला लागुन झोपुन राहीला.\nहे सर्व इतक्या विलक्षण वेगाने घडले की त्या मोटरकारमधील इसमांना सोडा, बसमधील अर्धवट पेंगलेल्या प्रवाश्यांनासुध्दा कळले नाही.\nदिपक निपचीत जमीनीला लगत पडुन राहीला. त्याने आपला चेहरा शक्य तितका जमिनीत खुपसला होता.\nबस वळण पार करुन धुरळीचा एक मोठ्ठा लोट निर्माण करत पुढे निघुन गेली. पाठोपाठ ती मोटरकारही काही क्षणात दिपकच्या इथुन पुढे निघुन गेली. दिपकने कार पुढे गेल्यावर हळुच पाहीले तेंव्हा शेजारी बसलेली व्यक्ती सतत वॉकी-टॉकीवर बोलण्यात मग्न होती.\nगाड्यांचे आवाज नाहीसे होईपर्यंत दिपक पडुन राहीला आणि मग पट्कन उठुन तो शेजारच्या झाडीत शिरला.\n“अहो काय बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला”, डिसुझा जवळ जवळ ओरडतचं म्हणाला.. “तुम्हाला कश्याला पाठवले होते मागावर”, डिसुझा जवळ जवळ ओरडतचं म्हणाला.. “तुम्हाला कश्याला पाठवले होते मागावर रिकामी बसं बघायला दिपक जर मध्ये कुठे उतरला नाही, जर बसं कुठे थांबली नाही, तर मग शेवटच्या स्टॉपवर दिपक नव्हताच ह्याचा अर्थ काय\n“सर.. जरं दिपक आपल्या हातातुन निसटला कळलं तर..आपल्याला हे प्रकरण फ़ार महागात पडु शकतं.. “, राणा डिसुझाला म्हणाला\n“हम्म. पण मला वाटतं लगेच पॅरॅनॉईड होण्यात अर्थ नाही. कदाचीत तो उद्या पैसे घेउन येईल सुध्दा.. आपण थोडी वाट बघुयात. पण त्याच वेळी सगळी लोकं दिपकच्या मागावर लावा. त्याला पकडु नका.. फक्त लक्ष ठेवा त्याच्यावर.. आणि दुसरी गोष्ट…सगळ्या बॅंकांमध्ये फोन करुन कळवा. पन्नास लाखाची रोकंड कुठुनही, कोणीही विड्रॉ करत असेल तर पोलिसांना लगेच खबर करायची तंबी देउन ठेवा..”, डिसुझा एकावर एक सुचना सोडत होता इतक्यात एक कॉन्स्टेबल मुंबई कमीशनरचा फोन असल्याचा निरोप घेऊन आला.\n“येस्स सर… हो सर.. ओके सर..बघतो लगेच..”, असं म्हणुन डिसुझा राणाकडे वळले, “राणा, लॅपटॉप आणा तुमचा, कमीशनर साहेबांनी शेखावतची फाईल पाठवली आहे..”\nराणा लगेच जाऊन लॅपटॉप घेउन आले. डिसुझाने आपले इ-मेल अकाऊंट उघडले आणि शेखावतची फ़ाईल डाऊनलोड करुन तो वाचु लागला.\nमाया आपल्या लिव्हींग रुममध्ये अस्वस्थपणे येरझार्‍या घालत हो���ी. दिपकला जाऊन पाच तासांहुनही अधीक काळ लोटला होता. बाहेर सकाळ व्हायला लागली होती, परंतु त्याचा अजुनही काहीच पत्ता नव्हता.\nतासभर होऊन गेला असेल आणि अचानक मागचे दार उघडुन दिपक आतमध्ये आला. तो पुर्ण धुळीने माखुन गेला होता. चेहर्‍यावर आणि हातावर बारीक-सारीक खरचटल्याच्या खुणा होत्या.\n”, त्याला पहाताच आनंदाने माया म्हणाली… “कुठे होतास तु काय झालं नक्की पुरावा नष्ट झाला का\n“एक मिनीटं.. मला जरा बसु देत… “, दिपक खुर्चीत रेलत म्हणाला..शेजारचा पाण्याचा जग त्याने तोंडाला लावला आणि मग काही वेळ तो डोळे मिटून बसुन राहीला..\n“काय झालं आहे, सांगशील का पुराव्याचं काय झालं\n“ईट वॉज ट्रॅप माया…”, दिपक बोलु लागला..”मी म्हणालो होतो ना, मला नाही वाटतं पोलिसांकडे काही पुरावा आहे.. तो एक सापळा होता. त्यांना खात्री होती की पुरावा नष्ट करायला नक्की कोणी तरी येईल आणि त्यांच्या तावडीत सापडेल..”\n“म्हणजे.. तेथे पोलिस होते\n“हो..मी त्या रेकॉर्डरुममध्ये शिरलो आणि पोलिसांच्या हातात सापडलो..”, दिपक\nमग दिपकने एक एक करत सर्व हकीकत मायाला सांगीतली. माया डोळे विस्फारुन त्याचं बोलणं ऐकत होती.\n“पोलिसांना काही संशय की तुझ्याबरोबर मी सुध्दा इन्व्हॉलव्ह आहे”, दिपकचं बोलण झाल्यावर मायाने विचारले\n“मला नाही वाटत की त्यांना यातुझ्याबद्दल काही संशय आहे, पण माझ्याबरोबर अजुन कोणीतरी आहे ह्याची त्यांना खात्री आहे..”, दिपक\n“हम्म, पण तुला शंभर टक्के खात्री आहे का की त्यांच्याकडे पुरावा नाही”, माया\n“हो.. कारण त्यांच्याकडे पुरावा असता तर त्यांनी सापळाच रचला नसता. आज नाही तर उद्या ते आपल्या पर्यंत येऊन पोहोचलेच असते. इनफ़ॅक्ट मला पहाताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. सो येस.. मला खात्री आहे की त्यांच्याकडे पुरावा नाही..”\n“हम्म.. मग ठिक आहे..”, थोडं रिलॅक्स होत माया म्हणाली.\n“पण मग आता काय करायचं”, दिपक\n“म्हणजे.. पोलिसांना हे तर कळलं आहे की मी जिवंत आहे आणि इथे दमणमध्ये आहे. पोलिस पुर्ण तपास चालु करतील आणि आज नाही तर उद्या ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतीलच..”, दिपक.. “आज पर्यंत मी पिक्चरमध्येच नव्हतो त्यामुळे माझी केस जवळ जवळ बंदच झाली होती. पुन्हा पोलिस.. पुन्हा माफिया माझ्या मागे कुत्र्यासारखे लागतील..”\n“हम्म.. आणि एकदा का तु पोलिसांना सापडलास की त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला असा कितीसा वेळ लागणार आहे..”, माया\n“पण मग आता आपण करायचं काय\n“तु….. तु मरायचंस दिपक.. तुला मरायलचा हवं.. नाही तर तुझ्या नादाने मी सुध्दा पकडले जाईन”, माया\n“काय मुर्खासारखं बोलते आहेस तु माया, कळतयं का तुला\n“मला व्यवस्थीत कळतंय दिपक.. तुला मरायलाच हवं..”, हातात व्हिस्कीचा एक ग्लास घेत माया म्हणाली.\n“मला वाटतं तु विसरती आहेस माया, त्या दिवसासारखं आज तुझ्या हातात पिस्तोल नाही. पण माझा नाईफ़ माझ्यापासुन फक्त काही सेकंद दुर आहे..”, हसत दिपक म्हणाला..\n“तुला मारायला मला रिव्हॉल्व्हर घ्यायची गरजच काय दिपक”, माया सुध्दा हसत म्हणाली..\n”, गोंधळुन दिपक म्हणाला…\nमायाने दिपकच्या मागे बोट दाखवलं आणि म्हणाली, “मागे बघ दिपक…”\nदिपक सावकाश मागे वळला.\nत्याच्यापासुन काही फुट अंतरावर दिपकवर पिस्तोल रोखुन युसुफ उभा होता…….\nपाठलाग – (भाग- ४)\nपाठलाग – (भाग- ५)\nपाठलाग – (भाग- ६)\nपाठलाग – (भाग- ७)\nपाठलाग – (भाग- ८)\nपाठलाग – (भाग- ९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/sports/page/40/", "date_download": "2020-03-28T15:03:57Z", "digest": "sha1:AL7GHJ6DETR3USXMMPYOKZVFFEQALX4H", "length": 10763, "nlines": 155, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Sports News| Page 40 of 42 | Crickets News, Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n…अन् महिला वर्ल्ड कप फायनल जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आहे. मिताली राजच्या…\nक्रिकेटपटू मोहम्मद शामीला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न\nवृत्तसंस्था, कोलकाता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करत त्याच्या कोलकातामधील घरात घुसण्याचा प्रयत्न…\nक्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली….\nरोजर फेडरनं मिळवलं आठव्यांदा विम्बल्डन\nवृत्तसंस्था, स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनचं जेतेपद मिळवलं. फायनलमध्ये फेडररने मारिन सिलिचचा…\nरॉजर फेडररने सलग आठव्यांदा पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली ग्रासकोर्टचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणाऱ्या रॉजर फेडररने विम्बल्डनच्या अखेरच्या फेरीत आपल्या…\nस्पेनची गार्बाइन मुगुरुजा विम्बल्डनची नवी चॅम्पिय���\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली स्पेनची गार्बाइन मुगुरुजा विम्बल्डनची नवी चॅम्पियन बनली आहे. महिला एकेरीच्या…\nभारतीय महिला क्रिकेट टीमची वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली भारताने महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. …\nभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या नावावर नव्या विक्रमाची…\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची निवड\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची मंगळवारी रात्री उशिरा एकमताने निवड…\nमहिला वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग चौथा विजय, श्रीलंकेवर 16 धावांनी मात\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा 16 धावांनी पराभव करून, महिला विश्वचषकात सलग…\nभारतीय महिला क्रिकेट टीमने उडवली पाकिस्तानची धुळधाण\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पराभावाचा वचपा भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या…\nभारत पाकिस्तान हायव्होल्टेज फायनल\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ओव्हलवर चॅम्पियन ट्रॉफीची फायनल रंगणार…\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी वीरुचा अवघ्या दोन ओळींचा बायोडेटा\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागसह अन्य सात जणांनी भारतीय…\nविराट कोहलीच्या कार्यक्रमाला विजय मल्ल्याची हजेरी\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली बँकांना तब्बल नऊ हजार कोटींना चुना लावून पळालेला विजय मल्ल्या लंडनमध्ये…\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nपाक ध्वजांकित शर्ट घालणाऱ्या 11 तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा\nEX-Boyfriend कडून मुलीच्या प्रियकराची हत्या, मृतदेहाची अघोरी पूजा\nचारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराकडून प्रेयस���ची हत्या\nलिफ्टमध्ये घुसून महिलेचा विनयभंग, वांद्र्यातील धक्कादायक प्रकार\nलोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्य़ा विकृताला अटक\nफक्त 11 रुपयांत Corona Virus पळवणारा ‘कोरोनावाले बाबा’ अटक\nमुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचं” नाव द्यावं, खासदार संभाजीराजेंची मागणी\nकुशल बद्रिके, भाऊ कदम आणि निलेश साबळे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल\nकर्जमाफी योजनेच्या ‘आंगठ्याला’ कोरोनाचे सावट\nकोरोना व्हायरसच्या फटक्यामुळे रोरो उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27831", "date_download": "2020-03-28T15:44:41Z", "digest": "sha1:A4OYDCBG3M3ACS4D5OPDKISH7NSEWG5D", "length": 14469, "nlines": 196, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 73| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 73\nनिर्वाणमार्गातील श्रावकांचे चार भेद\nनिर्वाणामार्गात श्रावकांचे सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहा असे चार भेद असत. सक्काय दिट्ठि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून तो नित्य आहे अशी दृष्टि), विचिकिच्छा (बुद्ध, धर्म आणि संघ याजविषयी शंका किंवा अविश्वास), सीलब्बतपरामास (स्तानादिक व्रतांनी आणि पोषमानी मुक्ति मिळेल असा विश्वास) या तीन संयोजनचा (बंधनाचा) नाश केला असता श्रावक सोतापन्न होतो, आणि त्या मार्गात तो स्थिर झाला म्हणजे त्याला सोतापत्तिफलट्ठो+ म्हणतात. त्यानंतर कामराग (कामवासना), आणि पटिघ (क्रोध), ही दोन संयोजने शिथिल होऊन अज्ञान कमी झाले म्हणजे तो सकदागामी होतो, आणि त्या मार्गात स्थिर झाल्यावर त्याला सकदागमिफलट्ठो म्हणतात. या पाचही संयोजनाचा पूर्णपणे क्षय केल्यावर श्रावक अनागामी होतो आणि त्या मार्गात स्थिर झाल्यावर त्याला अनागामिफलट्ठो म्हणतात. त्यानंतर रूपराग (ब्रह्मलोकादिप्राप्तीची इच्छा), अरुपराग (अरुप देवलोक प्राप्तीची इच्छा), मान अहंकार), उद्धच्च (भ्रान्तचित्तता), आणि अविज्जा (अविद्या), या पाच संयोजनाचा क्षय करून तो अरहा (अर्हन) होतो, आणि त्या मार्गात स्थिर झाला म्हणजे त्याला अर्हप्फसट्ठो (अहंल्फलस्थ) म्हणतात. याप्रमाणे श्रावकांचे चार किंवा आठ भेद करण्यात येतात.\nचित्र आणि विशाख हे गृहस्थ असून अनागामी होते आणि आनंद भिक्षु असता बुद्ध भगवंताच्या हयातीत केवळ सीतापन्न होता. क्षेमा, उत्पलवर्णा वगैरे भिक्षुणी अर्हतपदाला पावल्या होत्या. म्हणजे निर्वाणामार्गात प्रगति करण्याला स्त्रीत्व किंवा गृहस्थत्व मुळीच आड येत नसे.\nह्याला शरणागमन म्हणतात. आजला देखील बौद्ध जनता हे त्रिशरण म्हणत असते. ही वहिवाट बुद्धाच्या हयातीतच सुरू झाली असावी. आपल्या धर्माइतकेच महत्त्व बुद्ध भगवंताने संघाला देऊन ठेवले हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. कोणत्याही दुसर्‍या धर्मात हा प्रकार नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, “कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या. म्हणजे मी तुम्हाला विश्रांति देईन.”\nआणि कृष्ण भगवान म्हणतो,\nसर्वधर्मान्परित्यज्य मानेकं शरणं व्रज\nअहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षविष्यमि मा सूच\n‘सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण जा, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस.’\nपण बुद्ध भगवान म्हणतो, “तुम्ही युद्ध, धर्म आणि संघ यांचा आश्रय धरून स्वत:च्या परिश्रमाने आपल्या आणि इतरांच्या दु:खाचा नाश करा; जगाचे दु:ख कमी करा.”\nजगातील सुज्ञ आणि शीलवान स्त्रीपुरुषांचा मोठा संघ बनवून याला जर आपण शरण गेलो, तर दु:खविनाशाचा मार्ग सुगम होणार नाही काय\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप��रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-03-28T16:26:40Z", "digest": "sha1:ITPZWJBSH2HU6JQAY4J36ZENQVX7VMTS", "length": 4401, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:डॉमिनिकन प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"डॉमिनिकन प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/02/blog-post_13.html", "date_download": "2020-03-28T14:30:59Z", "digest": "sha1:2N6SJPTS2MZPIUPFRP32KQMQR6ZES5EH", "length": 13615, "nlines": 49, "source_domain": "www.berkya.com", "title": "प्रशांत ठाकूर यांनी आणले सकाळला गोत्यात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याप्रशांत ठाकूर यांनी आणले सकाळला गोत्यात\nप्रशांत ठाकूर यांनी आणले सकाळला गोत्यात\nबेरक्या उर्फ नारद - ३:१२ म.पू.\nपनवेल - खोटे बोलण्याची ख्याती असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी आपल्या खोटेपणामुळे सकाळ या दैनिकाला गोत्यात आणले आहे. बातमीची सत्यता पडताळून न पाहता संपादकीय जबाबदारीची जाणिव नसलेल्या पद्मभूषण देशपांडे यांनी प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून सकाळमधून खोटे आणि चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल आमदार विवेक पाटील यांनी सकाळचे समूह संपादक उत्तम कांबळे, मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे आणि प्रशांत ठाकूर यांच्यावर 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची नोटीस पाठवली आहे.\nकेवळ नावाचे साधर्म्याचा गैरफायदा उठवत प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा इन्फ्राप्रोजे्नटच्या माध्यमातून आमदार विवेक पाटील यांनी अवैध बांधकाम केल्याचे आपल्या भाषणातून बोलून दाखवले होते. त्याची कसलीही खातरजमा न करता सकाळने ते वृत्त छापले होते. वास्तविक पाहता ज्या कर्नाळा इन्फाप्रोजे्नटचा सकाळने उल्लेख केलेला आहे त्याच्याशी आमदार विवेक पाटील यांचा कसलाही संबंध नाही. ती कंपनी आमदार विवेक पाटील यांची नाही, किंवा त्यांचे कोणाही नातेवाईकाचीही ती कंपनी नाही. हे माहित असुनही केवळ कर्नाळा नाव दिसले म्हणून प्रशांत ठाकूर यांनी हेतुपुरस्सर निवडणुकीच्या काळात गैरसमज परसवण्याच्या दुष्ट हेतुने हे वृत्त सकाळमधून प्रसारीत करून आणले. विशेष म्हणजे ठाकूर पितापुत्रांच्या मालकीचे रामप्रहर नावाचे दैनिक आहे. या दैनिकातून ते नेहमीच खोट्या आणि चुकीच्या बातम्या छापत असतात. पण ही बातमी आपल्या पेपरात न छापता सकाळच्या नावाचा दुरूपयोग करून सकाळला अडचणीत आणले आहे. कोणतेही वृत्त छापताना त्याची सत्यासत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे याचे भान पद्मभूषण देशपांडे यांनी न ठेवल्याने आमदार विवेक पाटील यांनी सकाळ विरोधात अब्रू नुकसानीचा दहा कोटींचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यासबंधीची नोटीस शनिवारी सकाळला देण्यात आलेली आहे.चुकीचे वृत्त छापण्याबद्दल सकाळला नुकतीच पुढारी या वर्तमानपत्राची माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती. सकाळच्या इतिहासात ही पहिलीच घटना ताजी असताना पुन्हा एकदा सकाळला अशी माफी मागण्याची वेळ प्रशांत ठाकूर यांनी आणल्यामुळे सकाळ वृत्तसमुहात चिंतेचे वातावरण पसरले आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/20.html", "date_download": "2020-03-28T14:48:07Z", "digest": "sha1:WVZ3A33GATOPETTMKPOMNJXR6WTHMFID", "length": 4612, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "शेतकऱ्यांनी केली दुधाने आंघोळ ; 20 टक्के संकलन", "raw_content": "\nशेतकऱ्यांनी केली दुधाने आंघोळ ; 20 टक्के संकलन\nकराड : कराड (जि. सातारा) तालुक्यात दूध बंद आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होऊ लागले आहे. पहिले दोन दिवस शासनाच्या निर्णयाकडे डोळे लाऊन बसलेल्या बळीराजाने अक्षरश: दुधाने आंघोळ केली. करवडी (ता. कराड) परिसरात सकाळी हा प्रकार घडला असून तालुक्यातील दूध संकलन तिसऱ्या दिवशीही जवळपास ठप्पच झाल्यासारखी स्थिती पहावयास मिळत आहे.\nदूध बंद आंदोलनामुळे तालुक्यात दररोज होणारे 80 हजार लिटरचे दूध संकलन जवळपास ठप्पच झाले आहे. सोमवारपासून बुधवार सकाळपर्यंत 200 लिटरच्या घरात होणारे दूध संकलन केवळ 25 हजार लिटरपर्यंत मर्यादित राहिले आहे. यावरूनच दूध बंद आंदोलनास मिळालेला प्रतिसाद लक्षात येत आहे. एकीकडे अशी स्थिती असताना करवडी येथे शेतकऱ्यांनी घरातील दुधाने आंघोळ करत अनोख्या प्रकारे शासनाचा निषेध नोंदवला आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून विशेष म्हणजे स्वाभिमानी अथवा शेतकरी संघटनांचा कोणत्याही कार्यकर्त्याला याची माहिती नव्हती. त्यामुळेच शेतकरी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाल्याचेच चित्र पहावयास मिळू लागल्याचे बोलले जात आहे.\nखासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या \"दूध बंद' आंदोलनास कराड तालुक्यात दोन दिवस संयम ठेवत आंदोलन करण्याचा निर्णय यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणे सचिन नलवडे यांनी मंगळवारी सकाळी अडवलेले दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपवाद वगळता तालुक्यात कोठेच अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र त्यानंतरही तालुक्यात केवळ 17 ते 18 हजार लिटरच दूध संकलन झाले होते. तर बुधवारी सकाळी 40 हजार लिटर दुधापैकी केवळ 7 ते 8 हजार लिटर दुधाचेच संकलन झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/04/blog-post_25.html", "date_download": "2020-03-28T15:45:39Z", "digest": "sha1:JNU2PXFWPWRNW7PIDSDLXA6GSDQT2SFQ", "length": 11072, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "सुवर्णा दुसाने - जगदाळे यांना वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यासुवर्णा दुसाने - जगदाळे यांना वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार\nसुवर्णा दुसाने - जगदाळे यांना वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार\nबेरक्या उर्फ नारद - ८:०६ म.पू.\nपुण्यातील पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ यंदा 'आयबीएन-लोकमत'च्या मुंबईतील रिपोर्टर सुवर्णा दुसाने - जगदाळे (9930360544 ) यांना जाहीर झाला आहे. त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन\nमुंबईचे नूतन महापौर सुनील प्रभू यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बायकोच्या नावावर असलेल्या कांदिवलीतील घराचा तपशील दडपला होता. सुवर्णा दुसाने यांनी ही लबाडी पुराव्यांसकट चव्हाट्यावर आणली होती. त्यांना आमिषे, प्रलोभने दाखविली गेली. वरिष्ठ पातळीवरून अगदी शिवसेना कार्यप्रमुखांच्या पातळीवरून दबाव येवूनही त्या मागे हटल्या नाहीत.\nखानदेशातील, जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यासारख्या लहानशा गावातून (अर्थात झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचे हे माहेर) मुंबईत येवून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटविणारया सुवर्णा दुसाने-जगदाळे यांची कामगिरी त्यामुळेच कौतुकास्पद ठरते..\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्���णून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/09/blog-post_27.html", "date_download": "2020-03-28T15:08:56Z", "digest": "sha1:3TX4MG3F7SA6JG43CRBEFNCFKW2OY3VQ", "length": 10518, "nlines": 47, "source_domain": "www.berkya.com", "title": "महिला पत्रकाराला पोलीसांकडून धक्काबुक्की", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यामहिला पत्रकाराला पोलीसांकडून धक्काबुक्की\nमहिला पत्रकाराला पोलीसांकडून धक्काबुक्की\nबेरक्या उर्फ नारद - ९:५० म.पू.\nमुंबई - बेळगाव तरुण भारत च्या रिपोर्टर पूनम अपराज यांनी, लालबागच्या राजाच्या दर्शनाला लागलेल्या रांगेचे मोबाईलवरून चित्रीकरण करताना पोलिसांनी धक्काबुक्की करून पोलीस चौकीत डांबून ठेवले, इतकेच काय तर १२०० रुपये दंड वसूल केला,त्यामुळे पत्रकार संतप्त झाले असून याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे\nपूनम अपराज शुक्रवारी रात्री लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेत पोलीस कर्मचारी त्यांच्या सहकार्‍यांना रांगेत घुसवत होते, तर गणेशभक्तांना अटकाव करीत होते. हे दृश्य मोबाईलवरून पूनम अपराज या चित्रीत करीत होत्या. त्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी अपराज यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर अपराज यांना लालबागच्या पोलीस चौकीत नेऊन डांबून ठेवले. त्यांच्याकडून १२00 रुपये दंड वसूल करून त्यांची सुटका केल्याचा आरोप अपराज यांनी केला आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792731", "date_download": "2020-03-28T15:48:25Z", "digest": "sha1:FLIEUJ6LYGUGNAGL7GC7WUDWW65A5GLT", "length": 3395, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विनाकारण भटकणाऱयांना सचिनचा घरी बसण्याचा सल्ला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » विनाकारण भटकणाऱयांना सचिनचा घरी बसण्याचा सल्ला\nविनाकारण भटकणाऱयांना सचिनचा घरी बसण्याचा सल्ला\nऑनलाईन टीम / मुंबई :\nलॉकडाऊन जारी करूनसुद्धा विनाकारण घराबाहेर पडून भटकणाऱया नागरिकांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटद्वारे एक संदेश दिला आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याबाबत सचिनने आपल्या ट्विटमध्ये ‘मीदेखील एकवीस दिवस माझ्या कुटुंबासोबत घरात बसणार आहे. तुम्हीदेखील सरकारच्या विनंतीला मान द्या आणि घरातच थांबा,’ असे म्हटले आहे.\n‘या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी घरी बसणे हेच आपले मुख्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृपया कोणीही घराबाहेर पडू नका,’ असे आवाहनही सचिनने जनतेला केले आहे.\nदक्षिण आफ्रिका 3 बाद 428\nऔरंगाबादेतून लवकरच दोन विमान सेवा सुरू होणार\nशेवटच्या दिवशी अमेरिकेला 3 सुवर्ण\nबांगलादेश-झिंबाब्वे एकमेव कसोटी आजपासून\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2020-03-28T13:43:37Z", "digest": "sha1:BRVRHJYPDLQGYRHIHMMJPYDIKQEPRT3O", "length": 10118, "nlines": 109, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकरोना तपासणीस नकार; पतीवर विळ्याने हल्ला\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\nबारामती बाजार समितीचे 50 लाखांचे नुकसान\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\nशाळा बंद असल्याने अशी होणार शालेय पोषण आहाराची वाटप\nबाहेर करोना, तरीही नागरिक ऐकेना\nराजगुरूनगरमध्ये प्रशासन हतबल ः संचारबंदीतही वाढतेय रस्त्यावर गर्दी राजगुरूनगर -करोना विषाणूंची भीती बाजूला ठेवून राजगुरूनगर शहरात सर्रासपणे नागरिक फिरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागरिक स्वतःच काळजी घेत नसल्याने मोठी आपत्ती ओढण्याची…\nमला जाऊ द्या ना घरी..आता आला की करोना…\nइंदापूर टोल नाक्‍यावर शेकडोजण अडकले ः पुणे जिल्ह्याची सीमा पार करता येईना रेडा -मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून इंदापूर तालुक्‍याच्या इतिहासाला मोठे महत्त्व आहे. असे असले तरी याच इंदापूर तालुक्‍यातून कर्नाटक व मराठवाड्यात पुणे मुंबईकडून…\nगावी आलेल्यांनी होम क्‍वारंटाइन करावे\nनारायणगाव -जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्‍यात पुणे, मुंबई आणि अन्य शहरातून आपल्या गावी आलेल्या लोकांची संख्या सुमारे 55 हजारांहून अधिक आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर होऊ नये, म्हणून गावी आलेल्या लोकांनी आपले कुटुंबीय आपल्या…\nगणेशनगर-आळंदी रस्त्यावरील घरे अंधारात\nरोहित्र जळाले; लॉकडाऊनमुळे कर्मचारी उपलब्ध नाहीत चिंबळी -वडगाव घेनंद (ता. खेड) येथील आळंदी रस्ता येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गणेशनगर व आळंदी रस्त्याववरील अनेक घरे मिळून जवळ जवळ अर्धे गाव अंधारात गेले आहे. करोनामुळे संपूर्ण…\nकरोनामुळे शेतमजुरांची भासतेय टंचाई\nतीनशे ते चारशे रुपये द्यावी लागतेय मजुरी चिंबळी - येथील परिसरातील विविध भागांमध्ये गेल्या चार महिन्यांपूर्वी रब्बी हंगामातील करण्यात आलेल्या कांदा पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, सध्या करोनामुळे शेतमजुरांची टंचाई मोठ्या…\nवाहनचालकांच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे\nमंचर बाजार समितीत करोना रोखण्यासाठी विविध उपाय मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांच्या हातावर सॅनिटायझर टाकले जात आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने…\nबारामतीत जमावाचा पोलिसांवरच हल्ला\nबारामती - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बारामती शहरातील जळोची येथे गेलेल्या पोलीस पथकावर काहींनी हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह नऊ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…\nइंद्रायणीच्या पात्राला जलपर्णीचा विळखा\nचिंबळी -इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळ या ठिकाणी जवळपास सहा ते सात बंधारे बांधले आहेत. या परिसरात उन्हाळ्यात शेतीला व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून सरकारच्या वतीने दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी आडविले…\nओतूरच्या उपबाजा��� आवारात शुकशुकाट\nओतूर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असलेल्या ओतूर (ता. जुन्नर) येथील आवारात दर रविवारी व गुरुवारी शेतकरी कांदा, बटाटा, डांगर, भोपळा आदी फळभाज्या व दररोज सायंकाळी भाजीपाला मार्केट भरते. परंतु (दि. 24) पासून करोनोची भीती,…\nआळेफाटा येथे 12 बेडचा आयसोलेशन वॉर्ड\nबेल्हे -आळेफाटा (ता. जुन्नर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आळे अंतर्गत कणसे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे तात्पुरता 12 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. पुढच्या 2 दिवसांत 50 बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात गंभीर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/246", "date_download": "2020-03-28T15:38:38Z", "digest": "sha1:H4U3Y3PJQVCQTAWWAD2P4VYORFWOVEL7", "length": 28526, "nlines": 319, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मानवजातीची कथा | तरवारीचें व फांसाचें थैमान 39| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतरवारीचें व फांसाचें थैमान 39\nते गैरसमज करून घेत व त्या राज्यांत कोणाला कोणते अधिकार मिळणार याबाबत त्याच्याशीं भांडूं लागत ते त्याला विचारीत, ''ते स्वर्गाचें राज्य आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला कोण बसणार, डाव्या बाजूला कोण बसणार, मंत्री कोण होणार, सेनापति कोण होणार ते त्याला विचारीत, ''ते स्वर्गाचें राज्य आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला कोण बसणार, डाव्या बाजूला कोण बसणार, मंत्री कोण होणार, सेनापति कोण होणार '' ते लोक वयानें वाढलेले असले तरी एका दृष्टीनें अडाणी मुलेंच आहेत असें त्याला आढळून येई. दरिद्री, करुणास्पद पण वंदनीय मुलें. वाईट करण्याची त्यांची शक्ति तेवढी वाढलेली होती ; इतर बाबतींत ते मुलेंच होते, अपरिपक्वच होते. आणि भोंवतालच्या असल्या लोकांत वावरतां वावरतां, त्यांचे अडाणी प्रश्न ऐकतां ऐकतां, ख्रिस्ताला हळूहळू कळून चुकलें कीं, तो मुलांमध्येंच वावरत होता. कांहीं मोठीं मुलें, कांहीं छोटीं मुलें, पण सारीं मुलेंच '' ते लोक वयानें वाढलेले असले तरी एका दृष्टीनें अडाणी मुलेंच आहेत असें त्याला आढळून येई. दरिद्री, करुणास्पद पण वंदनीय मुलें. वाईट करण्याची त्यांची शक्ति तेवढी वाढलेली होती ; इतर बाबतींत ते मुलेंच होते, अपरिपक्वच होते. आणि भोंवतालच्या असल्या लोकांत वावरतां वावरतां, त्यांचे अडाणी प्रश्न ऐकतां ऐकतां, ख्रिस्ताला हळूहळू कळून चुकलें कीं, तो मुलांमध्येंच वावरत होता. कांहीं म��ठीं मुलें, कांहीं छोटीं मुलें, पण सारीं मुलेंच त्या मुलांच्या जगांत एकटा तोच काय तो मनानें व बुध्दीनें वाढत होता, प्रौढ व परिपक्व होत होता. बौध्दिक व नैतिकदृष्ट्या तोच तेवढा वाढत होता. आणि हें कळून आल्यावर तो रागावेनासा झाला. तो त्यांची कींव करूं लागला. त्याला त्यांच्याबद्दल करुणा वाटूं लागली.\nतो त्याच्या आयुष्यांतला संक्रमणाचा क्षण होता. सहानुभूतीची व प्रेमाची वेगळीच दृष्टि त्याला फुटली : मुलांचा द्वेष वा मत्सर करण्यांत, त्यांच्यावर रागावण्यांत, त्यांच्याशीं आदळआपट करण्यांत काय अर्थ त्यांना शिव्याशाप देण्याचा, त्यांना शिक्षा करण्याचा काय उपयोग त्यांना शिव्याशाप देण्याचा, त्यांना शिक्षा करण्याचा काय उपयोग ज्यांना विचार नाहीं, ज्ञान नाहीं, त्यांच्यावर तरवार उगारण्याचा काय उपयोग ज्यांना विचार नाहीं, ज्ञान नाहीं, त्यांच्यावर तरवार उगारण्याचा काय उपयोग कां आपण फुकट दांतओठ खावे कां आपण फुकट दांतओठ खावे प्रेमळ शब्दांनीच त्यांची कानउघाडणी करणें बरें नव्हे का प्रेमळ शब्दांनीच त्यांची कानउघाडणी करणें बरें नव्हे का करुणेच्या, क्षमेच्या शस्त्रानेंच त्यांना शिक्षा करणें अधिक शहाणपणाचें नाहीं का होणार करुणेच्या, क्षमेच्या शस्त्रानेंच त्यांना शिक्षा करणें अधिक शहाणपणाचें नाहीं का होणार \nम्हणून त्यानें आपला पवित्रा बदलला, आपलें धोरण बदललें. जगांत झगडे उत्पन्न करण्याची इच्छा आतां त्याच्या ठायीं राहिली नाहीं. त्यानें आपला तापट स्वभाव सोडला. तो शांत व संयमी झाला. अत्याचारानें वा हिंसेनें अन्यायाविरुध्द लढणें त्यानें सोडून दिले. सदैव युध्दाची भाषा वापरून पापाला डवचण्याचें वा चिडविण्याचें त्यानें बंद केले. इतकेंच नव्हे तर तो शांततेच्या सनातन युध्दांतला शांततेने लढणारा कर्मवीर बनला. तो चाबूक व तरवार टाकून देऊन क्षमा, दया व प्रेम या अधिक प्रभावी व प्रबळ शस्त्रास्त्रांनीं संनध्द झाला. तो मानवांमध्यें सदिच्छेचा संदेश पसरवीत फिरणारा परिव्राजक बनला. ''शत्रूला ठार मार'' अशी प्रार्थना देवाला करणारा पूर्वीचा येशू आतां राहिला नाहीं. तो आतां पर्वतोपनिषद् देणारा, परिणतप्रज्ञ असा सर्वस्वी निराळा महात्मा झाला. आतां त्याचा संदेशहि बदलला : शत्रूवर प्रेम करा, त्याच्या अज्ञानाची कींव करा, अडाण्यांना कळावें—समजावें म्हणून त्यांना शिकवा, तुम्हांला शिव्याशाप देतील त्यांनाहि आशीर्वाद द्या, छळणार्‍यांच्याहि आत्म्यांसाठीं प्रार्थना करा, दुष्ट हृदयाच्या लोकांना रोगी समजून त्यांची शुश्रूषा करा, त्यांचें हृदय शुध्द व निरोगी होण्यासाठी दयाळू वैद्याप्रमाणें त्यांच्यावर प्रेम करा, आजारी माणूस सेवा करणार्‍यासच वाताच्या भरांत मारतो, तद्वत् हे रोगी हृदयाचे मानव त्रास देऊं लागले, मारूं लागले, तरीहि त्यांची सेवाच करीत जा.\nशेवटीं ख्रिस्ताला अटक झाली. त्याचे सारे शिष्य आपणहि गिरफदार होऊं या भीतीनें पळून गेले त्याचे शत्रू त्याच्या रक्तासाठीं तहानले होते; पण सॉक्रे़टिसाप्रमाणेंच ख्रिस्तानेंहि आपल्या बचावाची कांहींहि तयारी केली नाहीं. हातांत तरवार घेऊन पीटर त्याला वांचवूं पाहत होता ; पण येशूनें मंद स्मित केलें. भाले, तरवारी वगैरे नेहमींचीं जुनाट हत्यारें घेऊन मारण-मरणाचा खेळ खेळण्याच्या स्थितीच्या पलीकडे तो गेला होता. तो या झगड्यांच्या पलीकडे गेला होता. तीं पोरकट भांडणें त्यानें केव्हांच मागें टाकलीं होती त्याचे शत्रू त्याच्या रक्तासाठीं तहानले होते; पण सॉक्रे़टिसाप्रमाणेंच ख्रिस्तानेंहि आपल्या बचावाची कांहींहि तयारी केली नाहीं. हातांत तरवार घेऊन पीटर त्याला वांचवूं पाहत होता ; पण येशूनें मंद स्मित केलें. भाले, तरवारी वगैरे नेहमींचीं जुनाट हत्यारें घेऊन मारण-मरणाचा खेळ खेळण्याच्या स्थितीच्या पलीकडे तो गेला होता. तो या झगड्यांच्या पलीकडे गेला होता. तीं पोरकट भांडणें त्यानें केव्हांच मागें टाकलीं होती तरवारीनें मिळविलेल्या विजयांतून पुन: नवीन युध्देंच निर्माण होतात ही गोष्ट त्यानें नीट ओळखली होती. आश्चर्यचकित झालेल्या पीटरला तो म्हणाला, ''म्यानांत घाल ती तरवार तरवारीनें मिळविलेल्या विजयांतून पुन: नवीन युध्देंच निर्माण होतात ही गोष्ट त्यानें नीट ओळखली होती. आश्चर्यचकित झालेल्या पीटरला तो म्हणाला, ''म्यानांत घाल ती तरवार जे तरवार हातीं घेतील ते तरवारीनेंच मरतील जे तरवार हातीं घेतील ते तरवारीनेंच मरतील \nतरवारीचें व फांसाचें थैमान 1\nतरवारीचें व फांसाचें थैमान 2\nतरवारीचें व फांसाचें थैमान 3\nतरवारीचें व फांसाचें थैमान 4\nतरवारीचें व फांसाचें थैमान 5\nतरवारीचें व फांसाचें थैमान 6\nतरवारीचें व फांसाचें थैमान 7\nतरवारीचें व फांसाचें थैमान 8\nतरवारीचें व फांसाचें थैमान 9\nतरवारीचें व फांसाचें थैमान 10\nतरवारीचें व फांसाचें थैमान 11\nतरवारीचें व फांसाचें थैमान 12\nतरवारीचें व फांसाचें थैमान 13\nतरवारीचें व फांसाचें थैमान 14\nतरवारीचें व फांसाचें थैमान 15\nतरवारीचें व फांसाचें थैमान 16\nतरवारीचें व फांसाचें थैमान 17\nतरवारीचें व फांसाचें थैमान 18\nतरवारीचें व फांसाचें थैमान 19\nतरवारीचें व फांसाचें थैमान 20\nतरवारीचें व फांसाचें थैमान 21\nतरवारीचें व फांसाचें थैमान 22\nतरवारीचें व फांसाचें थैमान 23\nतरवारीचें व फांसाचें थैमान 24\nतरवारीचें व फांसाचें थैमान 25\nतरवारीचें व फांसाचें थैमान 26\nतरवारीचें व फांसाचें थैमान 27\nतरवारीचें व फांसाचें थैमान 28\nतरवारीचें व फांसाचें थैमान 29\nतरवारीचें व फांसाचें थैमान 30\nतरवारीचें व फांसाचें थैमान 31\nतरवारीचें व फांसाचें थैमान 32\nतरवारीचें व फांसाचें थैमान 33\nतरवारीचें व फांसाचें थैमान 34\nतरवारीचें व फांसाचें थैमान 35\nतरवारीचें व फांसाचें थैमान 36\nतरवारीचें व फांसाचें थैमान 37\nतरवारीचें व फांसाचें थैमान 38\nतरवारीचें व फांसाचें थैमान 39\nतरवारीचें व फांसाचें थैमान 40\nतरवारीचें व फांसाचें थैमान 41\nतरवारीचें व फांसाचें थैमान 42\nतरवारीचें व फांसाचें थैमान 43\nतरवारीचें व फांसाचें थैमान 44\nतरवारीचें व फांसाचें थैमान 45\nतरवारीचें व फांसाचें थैमान 46\nतरवारीचें व फांसाचें थैमान 47\nतरवारीचें व फांसाचें थैमान 48\nतरवारीचें व फांसाचें थैमान 49\nतरवारीचें व फांसाचें थैमान 50\nतरवारीचें व फांसाचें थैमान 51\nतरवारीचें व फांसाचें थैमान 52\nतरवारीचें व फांसाचें थैमान 53\nतरवारीचें व फांसाचें थैमान 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 1\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 2\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 3\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 4\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 5\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 6\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 7\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 8\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 9\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 10\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 11\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 12\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 13\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 14\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 16\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 17\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 18\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 19\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 20\nखर्‍या संस्कृतीचा प्रा��ंभ 21\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 23\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 24\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 25\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 27\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 28\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 29\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 30\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 33\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 35\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 37\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 39\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 40\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 42\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 43\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 44\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 45\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 46\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 48\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 50\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 52\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 53\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 55\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 57\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 58\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 60\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 61\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 63\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 65\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 66\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 67\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 68\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 69\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 70\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/about?order=type&sort=asc", "date_download": "2020-03-28T13:43:40Z", "digest": "sha1:HNASHW2YIMD42YX2C42KPV63FTBRTSUC", "length": 8959, "nlines": 80, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संस्थळविषयक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंस्थळाची माहिती प्रतिसादांची श्रेणी ऐसीअक्षरे 55 बुधवार, 09/03/2016 - 14:45\nसंस्थळाची माहिती \"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी मुक्तसुनीत 3 मंगळवार, 04/07/2017 - 22:41\nसंस्थळाची माहिती संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 09/10/2018 - 00:34\nसंस्थळाची माहिती धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा ऐसीअक्षरे 105 मंगळवार, 10/03/2015 - 11:36\nसंस्थळाची माहिती श्रेणीसंकल्पनेची माहिती ऐसीअक्षरे 40 बुधवार, 06/07/2016 - 04:11\nसंस्थळाची माहिती निवेदन ऐसीअक्षरे 1 सोमवार, 12/03/2012 - 23:36\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन ऐसीअक्षरे 19 शनिवार, 06/10/2012 - 01:10\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक ऐसीअक्षरे मंगळवार, 13/11/2012 - 09:03\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३ ऐसीअक्षरे 6 मंगळवार, 01/10/2013 - 14:04\nसंस्थळाची माहिती साठवणीतले दिवाळी अंक ऐसीअक्षरे शुक्रवार, 01/11/2013 - 11:37\nसंस्थळाची माहिती संस्थळाचे दर्शनी पान - भाग २ ............सार... 97 शुक्रवार, 02/12/2016 - 10:57\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५ ऐसीअक्षरे 15 गुरुवार, 01/10/2015 - 20:45\nसंस्थळाची माहिती गुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम ऐसीअक्षरे 18 गुरुवार, 03/09/2015 - 20:38\nसंस्थळाची माहिती येणार ... येणार ... येणार... ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 05/11/2015 - 10:14\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१६ ऐसीअक्षरे 13 सोमवार, 19/09/2016 - 18:49\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१६ : फोटोंचे आवाहन ऐसीअक्षरे शुक्रवार, 30/09/2016 - 02:19\nसंस्थळाची माहिती अपग्रेडबद्दल ऐसीअक्षरे 151 गुरुवार, 29/06/2017 - 16:04\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१७ - आवाहन ऐसीअक्षरे 28 शनिवार, 21/10/2017 - 06:42\nसंस्थळाची माहिती ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 17/07/2018 - 00:46\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारत���ला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/inauguration-of-e-vehicle-innovation-lab/articleshow/73303704.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T16:07:40Z", "digest": "sha1:EEM5OQ5V26IVKF3VMMOEZXXQAXHKQ5DX", "length": 12034, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: ई-व्हेइकल इनोव्हेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन - inauguration of e-vehicle innovation lab | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nई-व्हेइकल इनोव्हेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन\nराहुल पोखरकर, ए पी शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठाण्यातील ए पी...\nई-व्हेइकल इनोव्हेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन\nराहुल पोखरकर, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी\nठाण्यातील ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये ई-व्हेइकल इनोव्हेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि गो-गो फाऊंडेशन यांच्यातर्फे स्थापन करण्यात आलेली ही प्रयोगशाळा संपूर्ण भारतातील अशा प्रकारची पहिलीच प्रयोगशाळा ठरली. या उद्घाटन समारंभासाठी गो-गो फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, ए. पी. शाह कॉलेजच्या विश्वस्त पूजा शाह, कॉलेजचे प्राचार्य उत्तम कोळेकर, कोवेस्ट्रो या जर्मन कंपनीच्या इंडस्ट्रियल मार्केटिंग या विभागाचे प्रमुख आयसॅक इमॅन्यूएल आदी उपस्थित होते.\nसातत्याने वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यामुळे वायुप्रदूषणात होणारी कमालीची वाढ हे चित्र सध्या जगभर दिसत आहे. हे प्रमाण आटोक्यात आणायचे असेल तर विजेवर चालणारी वाह��े हा एक सक्षम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. तसेच येत्या काळात भारतातही मोठ्या प्रमाणात ई-व्हेइकलचा वापर सुरू होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला. या सर्व बाबींचा विचार करून कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच या ई-व्हेइकलविषयी ज्ञान मिळावे, या हेतूने या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. ई-व्हेइकलच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रयोगशाळा मोलाची भूमिका बजावणार असून या वाहनांशी निगडित विविध पैलू त्यांना या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nवसई: पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातली\nमशिदीच्या मौलाना, ट्रस्टींवर गुन्हे\nमहाराष्ट्रातील २०० विद्यार्थी जॉर्जियात अडकले\n, 'त्यानं'च पसरवली अफवा\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nई-व्हेइकल इनोव्हेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन...\nकळवा मेडिकलमधील हत्याकांडाची वीस दिवसांनी उकल...\nटाकाऊतून टिकाऊ... डोंबिवलीत प्लास्टिकमिश्रित रस्त्याचा प्रयोग...\nमी आगरी...वसईत आगरी संस्कृतीचे दर्शन...\n‘वसई माझ्या मनात भरली’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2020-03-28T16:14:26Z", "digest": "sha1:EVN26JEN7VLC5TSLT6IU4FKAEP72N5ZL", "length": 12823, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रकाश आमटे - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nहेमलकसा, गडचिरोली जिल्हा, भारत\nमहात्मा गांधी मेडिकल कॉलेज\nमॅगसेसे पुरस्कार; श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने फलटण येथे सपत्‍नीक सन्मानित\n२ डॉ. प्रकाश आमटे यांची पुस्तके\n४ प्रकाश आमटे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान\nप्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.\nलोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी http://www.lokbiradariprakalp.org/\nडॉ. प्रकाश आमटे यांची पुस्तके[संपादन]\nप्रकाशवाटा (२०१३ सालापर्यंत २५ आवृत्त्या)\nडॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.\nयाशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे. हा चित्रपट कदाचित ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल\nप्रकाश आमटे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]\n१९८४ - आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र सरकार\nइंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ’डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार\n२००९ - गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार\n२००२ - पद्मश्री पुरस्कार, भारत सरकार\n२००८ - मॅगसेसे पुरस्कार\n२०१४ - मदर तेरेसा पुरस्कार\nश्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार\n२०१२ - लोकमान्य टिळक पुरस्कार\nपिंपरी (पुणे) येथील संस्कार प्रतिष्टानतफे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार (२०१७)\nआकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ (१२ डिसेंबर २०१८)\nडॉ. मंदा-प्रकाश आमटे यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर - मराठीमाती\nआमटे बंधू यांना लोकमान्य टिळक पुरस्कार - मराठीमाती\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०१९ रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/tortise-story/231916.html", "date_download": "2020-03-28T15:27:37Z", "digest": "sha1:WSWUUM77AEJLDUCZP5S6DPTXMVBMPO7S", "length": 20057, "nlines": 295, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra कासवाची फजिती", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा ���ंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदती..\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला ह..\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविराम फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nएका तळ्याकाठी राहणाऱ्या कासवाची तिथेच राहणाऱ्या हंसाच्या जोडीशी चांगली मैत्री झाली. तिघे सतत एकमेकांबरोबर राहू लागले. हंसांकडून सतत होणारे हिमालयाचे वर्णन ऐकून एकदा कासव त्यांना म्हणाले, 'बाबांनो, मला घेऊन चला की रे तुमच्याबरोबर हिमालयात. हंस म्हणाले, आम्हाला तुला चोचीत पकडता येणार नाही म्हणून तू दातांमध्ये एक काठी धर. आम्ही दोघे ती काठी पकडू. तुला नेण्याचा हा एकच मार्ग आहे. मात्र तोंड उघडशील तर काठी सुटेल आणि तू प्राण गमावशील हे ध्यानात ठेव. कासवाने तोंडात काठीचा मध्यभाग पकडला आणि दोन्ही टोक चोचीत धरून हंस उडू लागले. कासवालादेखील मजा वाटत होती. हे सुंदर हंस आपल्याला नेत आहेत याचा त्याला अभिमान वाटला. तिघे एका शहरावरून उडत असताना मैदानात खेळणाऱ्या मुलांनी हे दृश्य पाहिले. ती ओरडू लागली, 'अरे पहा-पहा ते देखणे हंस आणि मधोमध लटकतंय ते कुरूप ओबडधोबड कासव. ते ऐकून कासवाला संताप आला. प्रत्युत्तर देण्यासाठी त्याने तोंड उघडले पण या प्रयत्नात तोंडातील काठी सुटली आणि ते जोरात जमिनीवर आदळले.\nतात्पर्य - कुठे बोलावे याचे भान ठेवावे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले आर्थिक मदतीचे आवाहन\n‘या’ बँक खात्यात पैसे जमा केल्यास राज्य सरकारला होईल कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदत\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/indian-bank-will-stop-two-thousand-notes/articleshow/74272348.cms", "date_download": "2020-03-28T16:13:45Z", "digest": "sha1:WZWQLUPGFTKEDY6VBWTJ5ZV2I6SNKRDZ", "length": 11468, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "business news News: इंडियन बँक थांबवणार दोन हजाराच्या नोटा - indian bank will stop two thousand notes | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nइंडियन बँक थांबवणार दोन हजाराच्या नोटा\nवृत्तसंस्था, चेन्नईयेत्या १ मार्चपासून इंडियन बँक तिच्या एटीएम मध्ये दोन हजार मूल्याच्या नोटा भरणे थांबवणार आहे...\nइंडियन बँक थांबवणार दोन हजाराच्या नोटा\nयेत्या १ मार्चपासून इंडियन बँक तिच्या एटीएम मध्ये दोन हजार मूल्याच्या नोटा भरणे थांबवणार आहे. त्याजागी २०० रुपये मूल्याच्या नोटांचा पुरवठा वाढवण्यात येणार असल्याचे बँकेतील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांच्या हाती दोन हजार रुपयाची नोट पडल्यास त्याचा विशेष उपयोग होत नसल्याचे बँकेला आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी २०० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये अधिक प्रमाणात भरण्यात येणार आहेत.\nया अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ग्राहक एटीएणमधून दोन हजाराची नोट घेऊन जवळच्या बँक शाखेत जाऊन त्याची मोड घेतात. यामुळे ग्राहकाचा दुप्पट वेळ जातो. हे टाळण्यासाठीच दोन हजारच्या नोटांचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेच्या कॅसेटमध्ये, बँक २००च्या नोटा भरू शकणार आहे. १ मार्चनंतर बँकेच्या एटीएममध्ये दोन हजारच्या नोटा असतील तर त्या काढून घेतल्या जाणार आहेत. अलाहाबाद बँकेच्या एटीएमबाबत विचारले असता, या बँकेचे इंडियन बँकेत विलीनीकरण झाल्यानंतर त्या एटीएमचा निर्णय घेण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.\nइंडियन बँकेप्रमाणे अन्य सरकारी बँका मात्र असा बदल करणार असल्याचे वृत्त नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपैसाच नाही, EMI पुढे ढकला; केंद्राकडे मागणी\nकर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात\nनफावसुली ; सोने दरात झाली घसरण\nकरोना : खासगी बँकांनी घेतला 'हा' निर्णय\nसोने महागले ; आठवडाभरानंतर पुन्हा तेजीत\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या\nकर्जदारांना मुभा; क्रेडिट कार्डधारकांना वगळले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nइंडियन बँक थांबवणार दोन हजाराच्या नोटा...\nभाववाढीने सोने लकाकले; सात वर्षांचा उच्चांक...\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे...\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली...\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2020-03-28T15:57:19Z", "digest": "sha1:D3DQVNFAFPPJJ3WWAEIZYA6TR3AXYK65", "length": 4158, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मशिन ट्रान्सलेशन - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मशिन ट्रान्सलेशन\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nमशिन ट्रान्सलेशन सुविधांची तुलना\nथॉम लुआंग गुहेतून सुटका\n२०१७ प्रभादेवी रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २००९ रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80,-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%80.html", "date_download": "2020-03-28T14:34:06Z", "digest": "sha1:PUMFY7B7AXPLUVZ23UB34AA3NHMDPAZO", "length": 10515, "nlines": 118, "source_domain": "www.aarogya.com", "title": "डेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nडेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली\nडेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली\nबोपोडी, पुणे-मुंबई रस्ता या भागामध्ये डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या भागातील अनेक नागरिक या आजारामुळे त्रस्त आहेत. या भागातील काही डॉक्‍टर व औषध विक्रेत्यांनाही या आजाराने ग्रासले असल्याची माहिती समोर आली आहे.\nबोपोडीत गेल्या महिनाभरात डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची वृत्ती वाढली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाभाविकच डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे गेल्या महिनाभरापासून या भागातील सर्व रुग्णालये व औषधविक्रीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र, काही डॉक्‍टर व औषध विक्रेत्यांनाही डेंगी व चिकुनगुनियाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.\nयाबाबत औंध क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी जयंत भोसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, बोपोडी व या भागातील पुणे-मुंबई रस्त्यावर औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे; तसेच साफसफाई सुरू करण्यात येणार आहे. मात्र, डेंगीचे डास स्वच्छ पाण्यामध्ये वाढत असल्यामुळे नागरिकांनीही थोडी काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-03-28T14:17:33Z", "digest": "sha1:ELSWC32DWHMLLKTNSHBLF26DYRB4A5NO", "length": 3261, "nlines": 74, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nम्युच्युअल फंड (1) Apply म्युच्युअल फंड filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nमुद्रा योजना सावरण्याची गरज\nअर्थविश्‍व:सरकारी बॅंकांतील मुद्रा योजनेमुळे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण मार्च २०१९ पर्यंत १७ हजार कोटीपर्यंत पोहचले आहे....\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/semi-finals-are-confirmed/", "date_download": "2020-03-28T14:38:32Z", "digest": "sha1:2H6QAOID4E4TYUFZPOQ2YC3E7JUY23N3", "length": 8317, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#CWC19 : विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतील लढतीच चित्र स्पष्ट...", "raw_content": "\n#CWC19 : विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतील लढतीच चित्र स्पष्ट…\nलंडन – यंदाच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे. क्रिकेट विश्वचषकात सातवा विजय मिळवत आणि श्रीलंकेच्या संघाला पराभूत करत भारताच्या संघाने गुणतालिकेतही बाजी मारली आहे.\nविश्वचषक स्पर्धेत काल पार पडलेल्या अखेरच्या सामन्यानंतर गुणतालिकेत सुध्दा बदल पहायला मिळाला. भारताने श्रीलंकेला तर द.आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. कालच्या सामन्यानंतर भारत 15 गुणांसह अव्वलस्थानी पोहचला आहे. तर त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया (14), इंग्लंड (12) आणि न्यूझीलंड (11) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत, त्यामुळे आता उपांत्य फेरीतील लढतीचं चित्र सुध्दा स्पष्ट झालं आहे. पहिली लढत भारत-न्यूझीलंड तर दुसरी लढत ऑस्ट्रेलिया-इंग्लंड अशी रंगणार आहे.\nविश्वचषकात 9 जुलै या दिवशी मँचेस्टर तर, 11 जुलै रोजी बर्मिंघम येथे हे सामने पार पडणार आहेत. तर, 14 जुलै रोजी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nमुक्‍या जीवांच्या दोन घासांसाठी घेतलं कोरोनाला अंगावर\nप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाटण पोलिसांची कारवाई\nभारत विरुद्ध न्यूझीलंड, मंगळवार, 9 जुलै 2019\nश्रीलंकेच्या संघाला पराभूत करत भारताच्या संघाने गुणतालिकेतही बाजी मारली. गुणतालिकेत प्रथम स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाचं आव्हान असणार आहे . मंगळवारी हा सामना पार पडणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म पाहता न्यूझीलंडच्या संघापुढे हे एक आव्हान असणार आहे.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गुरुवार, ११ जुलै\nरविवारी पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघास दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागला, त्यामुळे गुणतालिकेत त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांची उपांत्य फेरीतील लढत ही इंग्लंडविरूध्द होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा उपांत्य सामनाही पाहण्याजोगा असेल. दोन्ही संघांमध्ये असणारी स्पर्धा पाहता प्रत्येक खेळाडूचं कौशल्य पणाला लागणार आहे.\nमुक्‍या जीवांच्या दोन घासांसाठी घेतलं कोरोनाला अंगावर\nप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाटण पोलिसांची कारवाई\nहिंगणोळे येथील मटण विक्रेत्यांवर गुन्हा दाखल\nपंतने स्वतःची ओळख निर्माण करावी – गिलख्रिस्ट\nमुक्‍या जीवांच्या दोन घासांसाठी घेतलं कोरोनाला अंगावर\nप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाटण पोलिसांची कारवाई\nहिंगणोळे येथील मटण विक्रेत्यांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792734", "date_download": "2020-03-28T14:41:28Z", "digest": "sha1:JIFL3QZD5SRPI3SRFVFYRVTTA3YXQDBD", "length": 5449, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोरोना : कोल्हापुरात शहरवासीय लपवतायत बाहेरील पाहुणे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोरोना : कोल्हापुरात शहरवासीय लपवतायत बाहेरील पाहुणे\nकोरोना : कोल्हापुरात शहरवासीय लपवतायत बाहेरील पाहुणे\nकोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून उपायोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशात संचारबंदी लागू केली असून जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आले आहेत. मात्र, मुंबई–पुणे आणि अन्य शहरातून कोल्हापुरात येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापुरात आल्यानंतर हे लोक आपल्या नातेवाईक मित्राकडे बिनधास्त राहत आहेत. विशेषता झोपडपट्टी मध्ये हे प्रमाण अधिक आढळून येत आहे. नातेवाईक सुद्धा आलेल्या पाहुण्यांची कल्पना प्रशासनाला देत नसल्याचे दिसून येत आहे.\nपरिणामी ��ंशयित रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे बाहेरून आलेल्या पाहुण्यांना घरात लपून ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम नंतर दिसून येण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी सारख्या ठिकाणी या संसर्गजन्य आजाराची एकदा लागण झाल्यास भविष्यात त्याला आटोक्यात आणणे मुश्कील होणार आहे. गेल्या तीन दिवसात राजेंद्र नगर झोपडपट्टीत बाहेरून आलेले जवळपास पंधरा ते वीस जण आढळून आले आहेत. शेजारील लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शेतामध्ये दाखल केले. पण असे आणखी किती जण दाखल झाले आहेत आणि लपून ठेवले आहेत हे तपासण्याची गरज आहे. यासाठी झोपडपट्टीवर महापालिकेनं लक्ष केंद्रित करून कायमस्वरूपी पथके ठेवण्याची गरज सर्वसामान्य लोकातून व्यक्त केली जात आहे.\n‘आनंददायी जीवनासाठी ग्रंथांशी मैत्री करा’\nरंगावलीकार महेश पोतदार यांचे रांगोळी प्रदर्शन खुले\nगोकुळच्या नेत्यांना सुबुद्धी द्या…\nयुवा सेनेच्या वतीने अमली पदार्थांची होळी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE/videos", "date_download": "2020-03-28T14:17:39Z", "digest": "sha1:Z4IRP35KNJARMBWATO6BGYI3NTSHW5KN", "length": 14155, "nlines": 263, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "बिग बॉस मराठी २ विजेता Videos: Latest बिग बॉस मराठी २ विजेता Videos, Popular बिग बॉस मराठी २ विजेता Video Clips | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nरेल्वेची आयडिया; ट्रेनमध्येच विलगीकरण कक्ष...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुं��ला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nभुवनेश्वरचा चेंडू पाहून चक्रावला होता फिंच...\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा ...\nआता तरी जागे व्हा\nमदतीचा प्रचार करत फिरत नाही: सोनम कपूर\nमायकल जॅक्सनला आधीपासून होती करोनाची भीती\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्ण...\nकरोना व्हायरस- मंदिरा बेदीला आला पॅनिक अटॅ...\n'शक्तिमान' मालिका पुन्हा दाखवा; नेटकऱ्यांच...\nकरोना-'त्यांनी वटवाघूळ खाण्याची शिक्षा जगा...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nबिग बॉस मराठी २ विजेता »\nबिग बॉस मराठी २ विजेता\nबिग बॉसः जिंकल्यानंतर शिव शिवानीबद्दल 'असं' म्हणाला\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nसुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nकरोना विरुद्ध लढा; अक्षय कुमारनं दिले २५ कोटी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएल\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे दान\nकरोनाचे संकट; सोनं गमावणार 'ही' ओळख\nजावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nमुंबईत आणखी सात, नागपुरात एकाला करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2020-03-28T15:56:28Z", "digest": "sha1:4J72P44ZNHVWPW3AB4SFY6R44F2YA5VZ", "length": 5912, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०३० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०१० चे - १०२० चे - १०३० चे - १०४० चे - १०५० चे\nवर्षे: १०२७ - १०२८ - १०२९ - १०३० - १०३१ - १०३२ - १०३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै २६ - संत स्टानिस्लॉ.\nइ.स.च्या १०३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-rate-5100-rupees-khandeshmaharashtra-28049", "date_download": "2020-03-28T15:29:38Z", "digest": "sha1:ZFS5LFSMALAX7KAXB3YPQV6X3AM3WJLR", "length": 16819, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi cotton rate at 5100 rupees in KhandeshMaharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी प्रतिसाद\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी प्रतिसाद\nशनिवार, 22 फेब्रुवारी 2020\nजळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी झाली. सध्या महाशिवरात्री व बॅंका बंद असल्याने खेडा खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्र��िक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत. खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमधील प्रक्रियेला मात्र वेग आल्याची स्थिती आहे.\nजळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी झाली. सध्या महाशिवरात्री व बॅंका बंद असल्याने खेडा खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत. खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमधील प्रक्रियेला मात्र वेग आल्याची स्थिती आहे.\nखानदेशात अनेक शेतकरी शासकीय केंद्रात कापूस विक्रीला पसंती देत आहेत. कारण, या केंद्रात कापसाला किमान ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. परंतु, खेडा खरेदीतही दर्जेदार कापसाला ५१०० पर्यंतचा दर जागेवरच मिळत असल्याने काही शेतकरी खेडा खरेदीत कापूस विक्री करीत आहेत. परंतु मागील दोन दिवसांपासून खेडा खरेदीची गती मंद झाली आहे.\nकारण, बॅंका शुक्रवारपासून (ता. २१) रविवारपर्यंत (ता. २३) बंद असतील. खेडा खरेदीत शेतकऱ्यांना रोखीने पैसे दिले जातात. धनादेश शेतकरी स्वीकारत नाहीत. यामुळे खरेदीदार हात राखून किंवा कमी खरेदी करीत आहेत. खानदेशात सुमारे ९१ जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये खरेदी सुरू असून, काही कारखानदार कापसाची खेडा खरेदी एजंटच्या माध्यमातून करून घेत आहेत.\nसध्या धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील जळगाव, रावेर, यावल व चोपडा भागांतून दर्जेदार कापूस उपलब्ध होत असल्याने या भागात मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानदारांचे एजंट कापूस खरेदी करून घेत आहेत. जळगाव व धुळ्यात मिळून रोज १८ ट्रक (एक ट्रक आठ मेट्रिक टन क्षमता) कापसाची खेडा खरेदी सुरू आहे.\nमागील तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने काही जिनिंग प्रेसिंग कारखान्यात कापसासह सरकीचा साठा रिकामा करून घेतला जात असून, प्रक्रिया वेगात सुरू आहे. जिनिंग प्रेसिंग कारखान्यात आवक झालेल्या कापसावर लागलीच प्रक्रिया करून घेण्यात येत आहे.\nभारतीय कापूस महामंडळाची धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेरातील शेंदूर्णी, पहूर, बोदवड, भुसावळ येथे कापूस खरेदी सुरू आहे. तर पणन महासंघाची खरेदी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, धुळे, मालेगाव (जि. नाशिक) येथे स��रू आहे. यामुळे कापूस दरांवर कुठलाही दबाव सध्या दिसून येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.\nजळगाव खेड महाशिवरात्र खानदेश कापूस रावेर मध्य प्रदेश भारत नंदुरबार भुसावळ धुळे\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी\nनगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा\nघनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे.\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा\nअकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे.\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता\nकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १००...\nअमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे.\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्��ात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=------%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2020-03-28T14:35:18Z", "digest": "sha1:7ZECFCT34ULJUAXT27Z6CHRLEYD66EQ4", "length": 14286, "nlines": 160, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (49) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nमुख्यमंत्री (12) Apply मुख्यमंत्री filter\nपर्यावरण (11) Apply पर्यावरण filter\nअभयारण्य (8) Apply अभयारण्य filter\nसर्वोच्च न्यायालय (8) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nपर्यटन (7) Apply पर्यटन filter\nमंत्रालय (7) Apply मंत्रालय filter\nकर्नाटक (5) Apply कर्नाटक filter\nडॉ. प्रमोद सावंत (5) Apply डॉ. प्रमोद सावंत filter\nनिसर्ग (5) Apply निसर्ग filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nशिक्षक (5) Apply शिक्षक filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nअर्थसंकल्प (4) Apply अर्थसंकल्प filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nपत्रकार (4) Apply पत्रकार filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nहवामान (4) Apply हवामान filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nपर्यटक (3) Apply पर्यटक filter\nबागायत (3) Apply बागायत filter\nबिबट्या (3) Apply बिबट्या filter\nसमुद्र (3) Apply समुद्र filter\nसांगेत घुमला ओस्सय...चा गजर\nसांगेः सांगे शिमगोत्सव समिती आणि गोवा राज्य पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने शिमगोत्सव २०२० चा भव्य शुभारंभ आज करण्यात आला....\nम्हादईप्रश्नी कर्नाटकाच्‍या हालचालीवर ठेवली जातेय करडी नजर..\nपणजी: कर्नाटक सरकारने म्‍हादई नदीवरील प्रकल्‍पासाठी पाचशे कोटी रुपयांची त��तूद केल्यानंतर आता गोवा सरकारने कणकुंबी येथे लक्ष...\nशिरोड्यात बिबट्याचा मुक्त वावर\nशिरोडा: शेणवीवाडा शिरोडा आणि कारायमळच्या भरवस्तीत भल्या मोठ्या बिबट्याने मुक्तपणे हैदोस घातला असून या बिबट्याच्या दशहतीमुळे...\nम्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा फसवणूक\nपणजीः कर्नाटकने अर्थसंकल्पामध्ये म्हादईसाठी पाचशे कोटींची तरतूद केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीला धाव घेतली...\nम्हादई साठी परवानगी घेऊनच काम करावे.\nपणजी : म्हादई नदीवर कळसा भांडुरा प्रकल्पाचे काम हे कर्नाटक सरकार प्रकल्पाच्या फेरआराखड्यास मंजुरी व केंद्र सरकारकडून इतर...\nम्‍हादई नदीबाबत दोन राज्‍यातील समित्‍यांचे सर्वेक्षण होणार\nपणजी : म्हादई नदीवर कर्नाटक सरकारने बेकायदेशीरपणे बांधलेले बंधारे, नियमबाह्य पद्धतीने वळवलेले पाणी याचा भांडाफोड लवकरच होणार...\nजलवाटप तंटा लवादाचा नवीन निर्णय\nपणजी : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने म्हादई जलवाटप तंटा लवादाने दिलेला निवाडा आज अधिसूचित केला. हा निवाडा अधिसूचित करावा, अशी...\nपडीक देवस्थानांचा वारसा जतन व्हायला हवाः मुख्यमंत्री डाँ. प्रमोद सावंत\nवाळपई : सत्तरी तालुक्यात नगरगाव पंचायत क्षेत्रातील एकेकाळी ‘रेव्हेन्यू’ गाव म्हणून ओळखला जाणारा सध्या निर्मनुष्य असलेल्या...\nपेन्ह दि फ्रांक ग्रामसभा\nपर्वरी : पेन्ह द फ्रान्स पंचायतीची ग्रामसभा विविध विषयांनी घेण्यात आली. या सभेत २०२०-२०२१ वर्षाकरिता अंदाजे चार कोटी पन्नास लाख...\nडिचोली नगरपालिका, पंचायतींना वीज थकबाकीची नोटीस\nपणजी : डिचोली येथील नगरपालिका तसेच पंचायत क्षेत्रात येणाऱ्या भागांमध्ये वीज खात्याच्या डिचोली येथील उपविभागीय अभियंता...\nगोवा फॉरवर्ड पत्रकार परिषद\nपणजी : म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने अधिसूचित करण्याचा निर्देश दिला तेव्हा गोवा सरकारने त्याला विरोध न करता...\nशहर व नगर नियोजन मंडळ बैठक\nपणजी : शहर व नगर नियोजन मंडळाच्या झालेल्या बैठकीत कायद्यातील १६ ब कलमानुसार क्षेत्रबदलसंदर्भात ५७ प्रस्ताव होते त्यापैकी ४५...\nगोव्यातील लाकूड तस्करी प्रकरण\nपणजी : राज्यातील लाकूड तस्करीप्रकरणी वन खात्याने गेल्या काही दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे. वन अधिकाऱ्यांनी आज दोन ठिकाणी...\nस्थानिक स्वराज्य संस���थांत दुहेरी खाते पद्धती असावी\nपणजी: दै. ‘गोमन्तक’च्या ‘कॉफी विथ गोमन्तक’ कार्यक्रमात बोलताना गोवा चार्टर्ड अकाऊंटंट असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास धुमस्कर. बाजूस...\nनेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील नुने येथील वनखात्याकडूनच वासराला मुठमाती\nसांगे: नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील नुने येथील मंगेश कुष्ठा गावकर यांच्या मालकीचे वासरू बिबट्याने फडशा पाडल्याची तक्रार कुर्डी...\nआम्ही भोगले, आणखी कुणाच्या वाट्याला नको\nकाणकोण : खोतिगाव - नडके - केरी येथे मूलभूत सुविधा नसल्याेने ग्रामस्थांतनी व्याथा मांडल्या‍. यावेळी केरी येथील रेश्मा गावकर यांनी...\nकासारपाल भागात वाघाचा संचार\nडिचोली: सत्तरीतील व्याघ्र हत्या प्रकरण ताजे असतानाच, डिचोलीतील सोनारभाट-कासारपाल परिसरातील रानात वाघाचा संचार असल्याचा संशय असून...\nबार्देशमधील मंगळसूत्र चोरी प्रकरणांचा अखेर छडा\nम्हापसा: बार्देश तालुक्‍यात विविध ठिकाणी घडलेल्या मंगळसूत्र चोरी प्रकरणांचा अखेर छडा लागला आहे. रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या...\nपैरात चौगुले खाणीवरील ‘शॉवेल’ला सील\nडिचोली: पैरा-शिरगाव येथील चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे डंप उत्खनन होत नसल्याचा निष्कर्ष डिचोलीचे मामलेदार यांनी काढला असतानाच, वन...\nध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यार्थीही रस्त्यावर\nमोरजी: मोरजी किनारी भागात होणाऱ्या संगीत पार्ट्यातून ध्वनिप्रदूषण जर रोखले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मोरजी सरपंच...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254403:2012-10-07-21-11-12&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T14:06:52Z", "digest": "sha1:EFOPSVVT3L4LM43HWGKJSW7VNBHLQACX", "length": 16600, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘गांधी-विनोबा विचारप्रेरित सेवाकार्य समाजासमोर येण्याची आवश्यकता’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘गांधी-विनोबा विचारप्रेरित सेवाकार्य समाजासमोर येण्याची आवश्यकता’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘गांधी-विनोबा विचारप्रेरित सेवाकार्य समाजासमोर येण्याची आवश्यकता’\nराष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते राष्ट्रसंत पूजनीय विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता चालविण्यात येत असलेल्या शाळेचे सेवाकार्य समाजासमोर आलेच पाहिजे, असे प्रतिपादन कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा वैदेही पुरोहित यांनी केले आहे. विनोबा मिशन या संस्थेच्या वतीने कर्जतमध्ये चालविण्यात येणाऱ्या विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाचे औचित्य साधून एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे उद्घाटन वैदेही पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. विनोबा मिशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या या शाळेचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे त्या म्हणाल्या. या शाळेमध्ये सध्या आदिवासी समाजातील तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबांतील ४० कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या अशा महत्त्वाच्या सेवाकार्याला सक्रिय सहकार्य करण्याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी आवर्जून पुढे यावे, असे आवाहन वैदेही पुरोहित यांनी या वेळी केले. या निमित्ताने याच समारंभामध्ये गांधी विचारांवर आयोजिण्यात आलेल्या एका विशेष चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ सवरेदयी कार्यकर्ते सुभाष पाटील, विमल मुंडे, भीमराव कासराळे आणि नंदकुमार झावरे यांनी भाग घेतला. समारंभाच्या प्रारंभी वैदेही पुरोहित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुताचा हार अर्पण करण्यात आला.\nसकाळच्या सत्रामध्ये सामूहिक स्वच्छतेचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्��ात आला. या निमित्ताने महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते. विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि या परिसरातील नागरिकदेखील या समारंभास आवर्जून उपस्थित राहिले होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254977:2012-10-10-18-05-15&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:05:18Z", "digest": "sha1:IPBLNDTQE2GKMXWTVXQUKMHTOGHGVOA6", "length": 18478, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विधानसौधच्या निमित्ताने सीमावाद तापला", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विधानसौधच्या निमित्ताने सीमावाद तापला\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविधानसौधच्या निमित्ताने सीमावाद तापला\nचारशे कोटींची उधळपट्टी कोणासाठी \nविधानसौधच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती आज बेळगावमध्ये\nएकीकरण समितीचा आज मोर्चा शिवसेनेचा चार जिल्ह्य़ात बंद\nकर्नाटक शासनाने बेळगावजवळ उभारलेल्या विधानसभेच्या (विधानसौध) उद्घाटनासाठी उद्या (गुरुवारी) राष्ट्रपती येणार असून या निमित्ताने मराठी भाषक विरूद्ध अरेरावी करणारे कर्नाटक सरकारमध्ये संघर्ष उभारण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या बेळगावमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवसेनेने कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे बंद ठेवून कागल येथे रास्ता रोको करण्याचे जाहीर केल्याने सीमाप्रश्नाचा वाद चांगलाच तापला आहे. कर्नाटक सरकारच्या मराठी भाषक धोरणाविरूद्ध विरोधी सीमावासियांनी वेळोवेळी संघर्ष केला आहे.\nअखेर सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. तेथे हा दावा प्रलंबित असला तरीही कर्नाटकने आपले घोडे पुढेच दामटत बेळगावमध्ये कोणाचीही मागणी नसताना विधानसभा (विधानसौध) उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बेभान उधळपट्टी करत सुमारे ३९१ कोटी रुपये खर्च करून सुवर्ण विधानसौध ही इमारत बांधलेली. इमारतीमध्ये कौन्सिल सभागृह, असेम्ब्ली हॉल, सेंट्रल हॉल असे मुख्य भाग आहेत. विधानसौधकरिता १२७ एकर जागा संपादित केली असून त्यातील १०० एकरमध्ये सुवर्ण विधानसौध रस्ते, उद्याने व लॉन यांचा समावेश आहे. उर्वरित २७ एकर जागेमध्ये आमदार भवन बांधले जाणार आहे. गेली अडीच वर्षे विधानसौध बांधण्याचे काम सुरू आहे. एक हजारांहून अधिक कर्मचारी येथे राबत असतात. त्यामुळेच ग्राउंड फ्लोअर, बेसमेंट व त्यावर तीन मजली अशी इमारत आकाराला आली आहे. पहिल्या मजल्यावर कौंन्सिल हॉल, सेंट्रल हॉल आणि असेम्ब्ली हॉल रचना आहे. सेंट्रल हॉल ४५० आसनक्षमतेचे तर ऑडीटोरिअम ३०० आसन क्षमतेचे आहे. इमारतीच्या सजावटीसाठी सागवानी लागडाचा वापर केला आहे. बेळगाव हा कर्नाटकचाच भाग आहे, हे भासविण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे. त्यामुळे बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याचा घाट घातला गेला आहे. २००६ , २००९ मध्ये केएलई संस्थेच्या कॉलेजमध्ये भाडय़ाने जागा मिळवून अधिवेशन घेतले गेले. तथापि २०१० व २०११ मध्ये अधिवेशन घेण्यात अपयश आले. बेळगावात कायमस्वरूपी विधानसभा असावी यासाठी ही इमारत बांधली गेली आहे. विधानसौधच्या उद्घाटनास राष्ट्रपतींनी येऊ नये, यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न केला जात असून सर्व खासदार व आमदारांना या मागणीचे निवेदन दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वर्षां निवासस्थानी उपोषण झाले. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुळमुळीत भूमिका न घेता मराठी ताकदीचा प्रत्यय आणून द्यावा,अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीतील छगन भुजबळ सारखे मोजके अपवाद वगळता अन्य पक्षांतील नेते फारसे कोणी बोलत नसल्याने राजकीयदृष्टय़ा मराठी भाषक एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेस��ुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258571:2012-10-30-17-28-35&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:32:59Z", "digest": "sha1:JHLYYRXY6TMDPIL6BLV6JHZJ46LH5CVQ", "length": 15684, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत ‘योगक्षेम’ विजेते", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत ‘योगक्षेम’ विजेते\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत ‘योगक्षेम’ विजेते\nजिल्हा ब्रिज संघटनेच्या वतीने येथील मित्रविहार क्लबच्या शतक महोत्सवी राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याच्या ‘सौमित्र’ संघावर एका गुणाने मात करीत मुंबईच्या योगक्षेम संघाने विजेतेपद पटकाविले. २० हजार रुपये रोख व चषक असे पारितोषिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते योगक्षेमला देण्यात आले. तर सौमित्र संघास द्वितीय क्रमांकाचे १२ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. योगक्षेम संघात अरुण बापट, दीपक प्रधान, राज मोहन यांचा समावेश आहे. तर सौमित्र संघात सुहास वैद्य, अशोक वैद्य, मकरंद कुलकर्णी, कौस्तुभ बेंद्रे आणि नाशिकच्या मोहन उकिडवे यांचा समावेश आहे. स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत सौमित्र २० गुणांनी पिछाडीवर होता. तर तिसऱ्या फेरीत मोहन उकिडवे आणि मकरंद कुलकर्णी यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत संघास आघाडी मिळवून दिली. अटीतटीच्या झालेल्या अंतीम सामन्यात योगक्षेमने ११०-१०९ अशा फरकाने सौमित्रवर एका गुणाने मात करीत विजेतेपद पटकाविले. मुंबईच्या श्री राधेय आणि मान्यवर संघाने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेत एकूण ८० जोडय़ांनी सहभाग घेतला.\nअ गटामध्ये मुंबईचे दीपक पोद्दार व नितू सोलानी या जोडीने ५९ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर पंकज जोशी व अनिल पाध्ये या मुंबईच्या जोडीने ४७ गुण मिळवत व्दितीय स्थान मिळविले. ब गटामध्ये नाशिकचे जहांगिर इराणी व इसाक राजे यांनी ४९ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला तर मुंबईच्या रवी रामण व अनुरुध्द संझगिरी यांनी ४५ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. संघटनेचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाच��� काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27837", "date_download": "2020-03-28T15:07:34Z", "digest": "sha1:JDFOYXXWXYYHC43FCGCI3TLCTLJ6TDXC", "length": 14622, "nlines": 200, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 79| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 79\nनिर्ग्रथांच्या मताची बरीच माहिती सुत्तपिटकत सापडते. पैकी मज्झिमनिकायातील चुळदुक्खक्खन्ध सुत्तात बुद्धाचा आणि निर्ग्रथांचा संवाद आहे, त्याचा सारांश असा :--\nराजगृह येथे काही निर्गन्थ उभे राहून तपश्चर्या करीत असता बुद्ध भगवान त्यांजपाशी जाऊन म्हणाला, “बंधु हो अशा रीतीन�� तुम्ही आपल्या शरीराला कष्ट का देता\nते म्हणाले, “निर्ग्रन्थ नाथपुत्त सर्वज्ञ आहे. चालत असता, उभा असता, निजला असता किंवा जागा असता आपली ज्ञानदृष्टि कायम असते, असे तो म्हणतो, आणि आम्हास उपदेश करतो की, ‘निग्रंन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मी पार केले आहे, ते अशा प्रकारच्या देहदंडानाने जीर्ण करा. (निज्जरेथ), आणि या जन्मी कायावाचामनेकरून कोणतेही पाप करू नका. ह्यामुळे पूर्वजन्मीच्या पापाचा तपाने नाश व नवे पाप न केल्यामुळे पुढच्या जन्मी कर्मक्षय होईल आणि त्यामुळे सर्व दु:ख नाश पावेल’ हे त्याचे म्हणणे आम्हास आवडते.”\nभगवान म्हणाला, “निर्ग्रन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मी होता किंवा नव्हता, हे तुम्हास माहीत आहे काय\nनि.— आम्हाला माहीत नाही.\nभ.— बरे पूर्वजन्मी तुम्ही पाप केले किंवा नाही, हे तरी तुम्हास माहीत आहे काय\nनि.— तेही आम्हास माहीत नाही.\nभ.— आणि ते अमुक तमुक प्रकारचे पाप होते हे तरी तुम्हा माहीत आहे काय\nनि.— ते देखील आम्हास माहीत नाही.\nभ.— तुमच्या एवढ्या दु:खाचा नाश झाला आणि एवढे बाकी आहे, हे तरी तुम्ही जाणता काय\nनि.— तेही आम्ही जाणत नाही.\nभ.— या गोष्टी जर तुम्हाला माहीत नाहीत, तर तुम्ही मागल्या जन्मी पारध्यांसारखे क्रूरकर्मी होता. आणि ह्या जन्मी त्या पापांचा नाश करण्याकरिता तपश्चर्या करता, असे होणार नाही काय\nनि.—आयुष्मान गोतम सुखाने सुख प्राप्त होत नसते, दु:खानेच सुख प्राप्त होत असते, सुखाने सुख प्राप्त झाले असते तर बिंबिसार राजाला आयुष्मान गोतमापेक्षा अधिक सुख मिळाले असते.\nभ.—निर्ग्रन्थहो, तुम्ही विचार न करता बोलला. येथे मी तुम्हाला एवढे विचारतो की, बिंबिसार राजा सात दिवसपर्यंत सरळ असून एकही शब्द न उच्चारता एकांतसुख अनुभवू शकेल काय सात दिवस राहू द्या, एक दिवस तरी असे सुख अनुभवू शकेल काय\n“आयुष्मान त्याला हे शक्य नाही,” असे निर्ग्रन्थांनी उत्तर दिले. तेव्हा भगवान म्हणाला, “मी एक दिवसच नव्हे, तर सात दिवस अशा तऱ्हेचे सुख अनुभवू शकतो; आणि तुम्हाला विचारतो की, बिंबिसार राजा (आपल्या वैभवाने) अधिक सुखी की मी अधिक सुखी\nनि.— असे आहे तर आयुषमान गोतमच बिंबिसार राजाहून अधिक सुखी आहे.\nबौद्ध मताची विशेषता दाखविण्यासाठी हा संवाद रचला असला तरी जैन मताचा त्यात विपर्यास केलेला नाही. तपश्चर्येच्या आणि चातुर्यामाच्या अभ्यासाने पूर्व कर्माचा क्षय करता येतो, अ���े त्यांचे म्हणणे होते आणि ती परंपरा अद्यापि कायम आहे.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/matroshi-shantabai-gote-college-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T14:40:07Z", "digest": "sha1:NHW7DIUYLH3GVZDGNTBSSX2UMYJQM77J", "length": 7376, "nlines": 129, "source_domain": "mahabharti.in", "title": "Matroshi Shantabai Gote College Recruitment 2020", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमातोश्री शांताबाई गोटे कॉलेज भरती २०२०\nमातोश्री शांताबाई गोटे कॉलेज भरती २०२०\nमातोश्री शांताबाई गोटे आर्ट्स, कॉमर्स अँड सायंस वाशीम येथे प्राध्यापक, ग्रंथपाल, शिक्षण संचालक पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – प्राध्यापक, ग्रंथपाल, शिक्षण संचालक\nपद संख्या – ३ जागा\nनोकरी ठिकाण – वाशीम\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – मात्रोशी शांताबाई गोटे आर्ट्स, कॉमर्स अँड सायंस वाशीम\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/csir-nio-goa-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T14:25:28Z", "digest": "sha1:RGNWNG4BLRAMKLTAITRAFN6DC424SN4G", "length": 3863, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nCSIR NIO गोवा भरती २०२०\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/ahmednagar-local-news/the-need-for-paint/articleshow/74108806.cms", "date_download": "2020-03-28T15:54:27Z", "digest": "sha1:XZOGIL3EVUL7G3667UDEF6J7TS26CVVU", "length": 8268, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ahmednagar local news News: रंगरंगोटीची गरज - the need for paint | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकोर्ट गल्लीः या परिसरातील रस्त्याच्या लगत असणाऱ्या एका भिंतीवर रंगरंगोटी करीत स्वच्छतेबाबत जनजागृती करणारा संदेश, चित्र काढण्यात आले होते. मात्र, आता या भिंतीचा रंग जाऊ लागला असल्याने स्वच्छता संदेश व्यवस्थीत दिसत नाही. त्यामुळे पुन्हा भिंतीवर रंगरंगोटी करून स्वच्छतेचा संदेश टाकण्याची गरज आहे. - संजोग सुडके\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nस्टेशन रोड वर चेंबर वरील रस्ता खचला\nग्राहकांच्या तक्रारी दूर कराव्यात\nनागरिकांनी अफवा पसरू नये\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nअवकाळी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात..\nलॉक डाउन असतानाही गर्दी करून क्रिकेट खेलने\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा...\nकार्यालयाच्या आवारातच पेटवला कचरा...\nपथदिवे सुरू करण्याची गरज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maratha-reservation-hearing-in-mumbai-high-court-regarding-gaikwad-report/articleshow/68502738.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T16:12:00Z", "digest": "sha1:FHRXXPZ7COU2HC22GTBMTKYB6OSHREUH", "length": 16310, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "gaikwad report : Maratha Reservation: मराठा आरक्षणः 'तो अहवाल ग्राह्य धरणे धोक्याचे' - maratha reservation hearing in mumbai high court regarding gaikwad report | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nMaratha Reservation: मराठा आरक्षणः 'तो अहवाल ग्राह्य धरणे धोक्य���चे'\n'मराठा समाजाला मागास दाखवण्यासाठी गायकवाड आयोगाने जमवलेली माहिती व केलेले विश्लेषण अचूक आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारने मांडला होता. मात्र, अवघ्या चार-पाच वर्षांपूर्वी राणे समितीने मराठा समाजाविषयी जमवलेला तपशील आणि आता या आयोगाने जमवलेला तपशील या दोन्हीमध्ये प्रचंड तफावती आहेत. त्यामुळे तो सदोष व अविश्वासार्ह आहे आणि तो ग्राह्य धरून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा न्यायालयाने वैध ठरवणे धोक्याचे ठरेल', असा युक्तिवाद विरोधक जनहित याचिकादारांतर्फे मुंबई हायकोर्टात मांडण्यात आला.\nMaratha Reservation: मराठा आरक्षणः 'तो अहवाल ग्राह्य धरणे धोक्याचे'\n'मराठा समाजाला मागास दाखवण्यासाठी गायकवाड आयोगाने जमवलेली माहिती व केलेले विश्लेषण अचूक आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारने मांडला होता. मात्र, अवघ्या चार-पाच वर्षांपूर्वी राणे समितीने मराठा समाजाविषयी जमवलेला तपशील आणि आता या आयोगाने जमवलेला तपशील या दोन्हीमध्ये प्रचंड तफावती आहेत. त्यामुळे तो सदोष व अविश्वासार्ह आहे आणि तो ग्राह्य धरून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा न्यायालयाने वैध ठरवणे धोक्याचे ठरेल', असा युक्तिवाद बुधवारी विरोधक जनहित याचिकादारांतर्फे मुंबई हायकोर्टात मांडण्यात आला.\n'सुप्रीम कोर्टाने आरक्षणासाठी घालून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादा मागील २६ वर्षांपासून ओलांडण्यात आलेली नाही. ज्या राज्यांनी प्रयत्न केले ते अयशस्वी ठरले. तामिळनाडू सरकारने ती ओलांडून एकूण ६९ टक्के आरक्षण देण्यासाठी सरतेशेवटी केलेला कायदाही सध्या सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्टच आहे', असेही याचिकादार संजीत शुक्ला यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत केला.\n'अवघ्या चार-पाच वर्षांपूर्वीच राणे समितीने मराठा समाजाविषयी तपशील गोळा केला होता. त्या समितीच्या व गायकवाड आयोगाच्या तपशीलात कमालीच्या तफावती दिसत आहेत. उदा. २९.४४ टक्के मराठा कुटुंबांची पक्की घरे आहेत, असे गायकवाड आयोग म्हणतो, तर ४१ टक्के मराठा कुटुंबांची पक्की घरे आहेत, असे राणे समितीने म्हटले होते. ४२ टक्के कुटुंबांकडे टीव्ही आहे, असे गायकवाड आयोग म्हणतो, तर ७० टक्के कुटुंबांकडे टीव्ही आहे, असे राणे समितीने म्हट���े होते. अशा अनेक प्रकारच्या तफावती असल्याने गायकवाड आयोगाच्या अहवालावर विश्वास ठेवून तो ग्राह्य धरणे धोक्याचे ठरेल', असा दावा दातार यांनी यावेळी केला.\nमेडिकल प्रवेश प्रक्रियेचे भवितव्य सोमवारी\n'राज्य सरकारने राज्यभरातील मेडिकल कॉलेजांमधील ठराविक जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवल्या आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असताना सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठी कॉलेज निवडीची प्रक्रियाही सुरू होणार आहे. त्यामुळे तातडीची सुनावणी घेऊन अंतरिम स्थगितीचा आदेश द्यावा', अशी विनंती विरोधक जनहित याचिकादारांतर्फे ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी यावेळी खंडपीठाला केली. मात्र, कॉलेज निवडीची प्रक्रिया ५ एप्रिलपर्यंत असल्याने तातडीने आदेश देण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणे विशेष सरकारी वकील व्ही. ए. थोरात यांनी मांडले. त्यानंतर खंडपीठाने याप्रश्नी सोमवारी किंवा मंगळवारी योग्य तो अंतरिम आदेश देण्याचे संकेत दिले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nइतर बातम्या:मुंबई हायकोर्ट|मराठा आरक्षण|गायकवाड आयोग|Mumbai High Court|Maratha reservation|gaikwad report\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nMaratha Reservation: मराठा आरक्षणः 'तो अहवाल ग्राह्य धरणे धोक्या...\nनिवडणूकः डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई\nबांगलादेशचे हिरो कॅप्टन सामंत यांचे निधन...\nRanjitsinh Mohite-Patil: रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये ...\nRaj Thackeray-Sharad Pawar: मुंबई: राज ठाकरे शरद पवार यांच्या भे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/karnala-nagari-sahakari-bank-scam-former-mla-vivekanand-patil-vice-chairman-ceo-and-board-of-directors-was-booked-at-panvel-city-police-station/articleshow/74194724.cms", "date_download": "2020-03-28T15:26:09Z", "digest": "sha1:SOY7WUF6DDDEL5RUNQC75ID24IPFPJTF", "length": 14568, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Karnala Nagari Sahakari Bank scam : कर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा; ५१२ कोटींच्या अपहाराचा ठपका - karnala nagari sahakari bank scam former mla vivekanand patil vice chairman, ceo and board of directors was booked at panvel city police station | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा; ५१२ कोटींच्या अपहाराचा ठपका\nकर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून, त्याआधारे या सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५१२.५४ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.\nकर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा; ५१२ कोटींच्या अपहाराचा ठपका\nनवी मुंबई: कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून, त्याआधारे या सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५१२.५४ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.\nकर्नाळा बँकेवर ठेवीदारांचा मोर्चा\nबोगस दाखल्यांद्वारे जमीन बळकावली\nकर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकार��� आणि कर्जदार अशा एकूण ७६ जणांवर ठेवीदार-खातेदारांची फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद केली आहे. गैरव्यवहार करून बँक ठेवीदार आणि सरकारची फसवणूक आणि तब्बल ५१२.५४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका आहे. रायगड जिल्ह्यातील विशेष लेखापरीक्षकांनी लेखा परीक्षण केल्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चार महिन्यांपूर्वी छाननी केल्यानंतर सादर केलेल्या लेखा परीक्षण अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. कर्ज वितरण कागदपत्रे नष्ट केल्याचं, बोगस कागदपत्रांच्या आधारे २००८ पासून कर्ज वितरित केल्याचं आणि दस्तावेजांमध्ये फेरफार केल्याचं या अहवालातून उघड झालं आहे.\nविशेष म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ६२ जण कर्जदारही आहेत. कोणत्याही हमीशिवाय त्यांना कर्ज देण्यात आलं आहे. त्यानंतर कर्जाची रक्कम विवेक पाटील हे चालवत असलेल्या संस्थेकडे वळवण्यात आल्याचाही आरोप आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच, या बँक गैरव्यवहारप्रकरणी भाजप नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या बँकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nनवी मुंबईत करोनाबाधित महिला दगावली; मृत्यूचं कारण गुलदस्त्यात\nपरवानगी नसताना लग्न उरकले; वधूपित्यावर गुन्हा\nरायगडमधील करोना रुग्ण ठणठणीत; घरी सोडले\nरेल्वेला २२० कोटींचा फटका\n‘उपचार नाकारल्यास परवाने रद्द’\nइतर बातम्या:विवेक पाटील|कर्नाळा बँक घोटाळा|कर्नाळा बँक गैरव्यवहार|Vivekanand Patil|Panvel City police|Karnala Nagari Sahakari Bank scam\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा; ५१२ कोटींच्य...\nसंजय बर्वेंना झाला होता९ लाखांपर्यंतचा दंड...\nअजमल कसाबला हिंदू भासवायचे होते...\nडोंबिवलीतील केमिकल कंपनी भस्मसात...\nपंचायत समितीत नागरी प्रश्नांवर चर्चा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-03-28T16:23:20Z", "digest": "sha1:6YSW6XVGMCIM2YUGZMB4YRVXD3MSAUYD", "length": 3822, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"इ.स. १९९५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१८ रोजी ११:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://naukribharti.com/nagpur-srpf-gr-4-police-bharti/", "date_download": "2020-03-28T14:49:34Z", "digest": "sha1:VODII44ZBXXRZERH3EMLVGCOEUEQYQEI", "length": 5673, "nlines": 92, "source_domain": "naukribharti.com", "title": "Nagpur SRPF Police Bharti 2019 - नागपुर पोलीस भरती 2019", "raw_content": "\nनागपुर पोलीस विभागामार्फत पोलीस शिपाई पदासाठी भरती होत आहे. एकूण 117 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 02 डिसेंबर 2019 पासून ते 22 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.\nनागपुर SRPF पोलीस शिपाई भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे\nविभागाचे नाव नागपुर पोलीस विभाग\nपदाचे नाव पोलीस शिपाई\nशैक्षणिक पात्रता 12 वी\nखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 25 वर्षापर्यंत आहे\nमागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 28 वर्षापर्यंत आहे\nवेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर\nखुला प्रवर्ग – 450 रुपये\nमागासवर्गीय – 350 रुपये\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा\nअधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा\nBhandara पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 36 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nTISS मुंबई सहायक प्राध्यापक पदासाठीची भरती 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/children/increase-your-knowledge/festivals-quiz/gudhipadva-quiz", "date_download": "2020-03-28T15:28:50Z", "digest": "sha1:ASIROHMD5D3ZWKFAJIMUIYD2NP2TMOOF", "length": 12228, "nlines": 243, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "गुढीपाडवा प्रश्नमंजुषा Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > आपले ज्ञान तपासा > सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा > गुढीपाडवा प्रश्नमंजुषा\nमुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का \nगुढीला धर्मशास्त्राने दिलेले दुसरे नाव कोणते \nगुढीवर कोणत्या धातूचा गडू लावतात \nअश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »\nमुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का \nगुढी हे कोणत्या राज्याचे प्रतिक आहे \nअश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »\nमुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का \nवर्ष बारा महिन्याचे असावे, असे प्रथम कोणी सांगितले \nगुढीपाडव्याच्या सुमारास कोणता ऋतु सुरु असतो \nअश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258322:2012-10-29-08-58-37&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:49:34Z", "digest": "sha1:2RN5O6QXWJ7WI5VCRFQINQZJCYFCCGXM", "length": 13519, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "युतीच्या कला ओझा औरंगाबादच्या महापौर", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> युतीच्या कला ओझा औरंगाबादच्या महापौर\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nयुतीच्या कला ओझा औरंगाबादच्या महापौर\nउपमहापौरपदी युतीच्याच संजय जोशींची निवड\nऔरंगाबाद, २९ ऑक्टोबर २०१२\nऔरंगाबादचा महापौर युतीचाच असावा असं भावनिक आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असताना पुन्हा एकदा औरंगाबादचं महापौरपद कायम राखण्यात युतीला यश आलं आहे. युतीच्या कला ओझा यांची महापौरपदी ��णि उपमहापौरपदी युतीच्याच संजय जोशींची निवड झाली आहे.\nकला ओझा यांनी आघाडीच्या फिरदोस फातिमा यांचा १८ मतांनी पराभव केला. ओझा यांना ५९ मतं मिळाली असून फातिमा यांना ४० नगरसेवकांनी पाठिंबा दिला. उपमहापौरपदी निवड झालेल्या संजय जोशींनी आघाडीच्या राजू शिंदे यांचा पराभव केला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसा��ी शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27838", "date_download": "2020-03-28T14:57:04Z", "digest": "sha1:AWU2BIR765DXTSWLYMLBJJEPE25IR6CW", "length": 15129, "nlines": 202, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 80| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 80\nया आचार्यांच्या आणि तत्समकालीन इतर श्रमणांच्या आत्म्याविषयी किती विलक्षण कल्पना होत्या यांचा थोडासा मामला उपनिषदात सापडतो. उदहरणार्थ आत्मा तांदळापेक्षा आणि जवापेक्षाही बारीक आहे, आणि तो हृदयामध्ये राहतो, ही कल्पना घ्या.\nएष में आत्मान्तर्हृदयेणीयान्प्रीहेर्वा ययाद् सर्षपाद्वा\n’हा माझा आत्मा अंतर्हृदयांत (राहतो), तो भातापेक्षा, जवापेक्षा, मोहरीपेक्षा, श्यामाक नावाच्या देवभातापेक्षा किंवा त्याच्या तांदळापेक्षाहि लहान आहे.’ आणि तो यांच्या एवढाही आहे\nमनोमयोयं पुरुषो भा: सत्यसतस्मिन्नन्तर्हृदये यता\nब्रीहिर्वा यतो वा... (बृहदारण्यक ५६\n‘हा पुरुषरूपी आत्मा मनोमय भास्वान आणि सत्यरूपी असून त्या अंतर्हृदयामध्ये जसा भाताचा किंवा जवाचा दाणा (तसा असतो).’\nत्यानंतर तो आंगठ्याएवढा आहे, अशी याची कल्पना प्रचलित झाली.\nअङगुष्ठमत्र: पुरुषो मध्य आत्मनि तष्ठति (कठ २\n‘आंगठ्याएवढा तो पुरुष आत्म्याच्या मध्यभागी राहतो.’ आणि मनुष्य झोपला असता तो त्याच्या शरीरातून बाहेर हिंडावयास जातो. स यथा शकुनि:सूत्रेण प्रबद्धो दिशं दिशं पतित्न्यत्रयतनमलब्ध्वा बन्धनमेवोपश्रयत एवमेव खलु सोम्य तन्मनो दिशं दिशं पतित्वान्यत्रायतनमलब्ध्वा प्राणमेवोपश्रयते प्राणबन्धनं हि सोम्य मन इति (छान्दोग्य ६\n‘तो (आत्मा), जसा दोरीने बांधलेला पक्षी चारी दिशांना उडतो आणि तेथे राहु न शकल्यामुळे बंधनातच येतो, त्याचप्रमाणे हे सौम्य, मनाच्या योगे आत्मा चारी दिशांना उडतो, आणि तेथे स्थान न मिळाल्यामुळे प्राण्याचा आश्रय धरतो; कारण प्राण हे मनाचे बंधन आहे.’\nअशा विचित्र आणि विविध आत्मविषयक कल्पना बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांत पसरल्या होत्या, त्या सर्व दोनच वर्गात येत असत. त्यापैकी एकाचे म्हणणे असे की,\nसस्सतो अत्ता च लोको वंझो कुटट्ठो एसिकट्ठायी ठितो\n‘आत्मा आणि जग शाश्वत आहे. वन्ध्य कूटस्थ आणि नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणे स्थिर आहे.’* (*हे आणि दुसरे अनेक आत्मवाद दीघनिकायातील ब्रह्मजालसुत्तात दिले आहेत. इतर निकायात दे��ील भिन्न भिन्न आत्मवादांचा उल्लेख सापडतो.) या वादात पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, पकुध कच्चायन आणि निगण्ठ नाथपुत्त यांची मते समाविष्ट होत असत.\nआणि दुसरे श्रमणब्राह्मण उच्छेदवाद प्रतिपादन करीत ते म्हणत –\nअथं अत्ता रूपी चातुम्माबाभूतिको मातापेत्तिसंभवो\nकायस्स भेदा इच्छिज्जति बिनस्सति न होति परं मरणा\n‘हा आत्मा जड, चार महाभूतांचा बनलेला आणि आईबापांपासून उत्पन्न झालेला, शरीरभेदानंतर छिन्न होतो, विनाश पावतो तो परणानंतर राहत नाही.’ हे मत प्रतिपादणार्‍या श्रमणांत अजित केसकम्बल प्रमुख होता. यांच्या दरम्यान आत्मा काही अंशी शाश्वत व कांही अंशी अशाश्वत असे म्हणणारे देखील श्रमणब्राह्मण होते, संजय बेलट्ठपुत्ताचा वाद तशाच प्रकारचा दिसतो आणि तेच तत्त्वज्ञान पुढे जैनांनी उचलले.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2020-03-28T15:51:36Z", "digest": "sha1:T7IQOAGJADP3NOA5TGQKL4Z5ZBPSA2CS", "length": 5255, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भौतिकीवरील अपूर्ण लेख - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भौतिकीवरील अपूर्ण लेख\" वर्गातील लेख\nएकूण ५३ पैकी खालील ५३ पाने या वर्गात आहेत.\nप्रवाही यामिकीमधल्या समीकरणांची यादी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१२ रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/entertainment-news-social-sonakshi-sinha-is-upset/", "date_download": "2020-03-28T13:54:13Z", "digest": "sha1:LJOXE6OUU6KZFHLS4FXCESUI7PDMIUDK", "length": 16198, "nlines": 198, "source_domain": "policenama.com", "title": "बॉलिवूडमधील 'अवॉर्ड'बद्दल सोनाक्षी सिन्हाचा मोठा 'खुलासा', 'या' कलाकारांना सुनावलं 'खरंखोटं' | entertainment News social sonakshi sinha is upset | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nपुण्यातील फुरसुंगीमध्ये मांज्यामध्ये अडकलेल्या होला पक्ष्याची सुखरूप सुटका\nबॉलिवूडमधील ‘अवॉर्ड’बद्दल सोनाक्षी सिन्हाचा मोठा ‘खुलासा’, ‘या’ कलाकारांना सुनावलं ‘खरंखोटं’\nबॉलिवूडमधील ‘अवॉर्ड’बद्दल सोनाक्षी सिन्हाचा मोठा ‘खुलासा’, ‘या’ कलाकारांना सुनावलं ‘खरंखोटं’\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा हिनं एका मुलाखतीत आपल्या करिअरमधील अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. आपल्या करिअरमधील चढउतार सांगताना तिनं अवॉर्डवरून बॉलिवूडला चपराक लगावली आहे. सोनाक्षी अशी पहिली अभिनेत्री आहे जिनं गेल्या 10 वर्षात बॉक्स ऑफिसवर 1500 कोटींची कमाई केली आहे. तिनं अद्याप कोणाकडेही काम मागितलं नसून तिच्या नावावर हा एक मोठा रेकॉर्ड आहे असं तिनं म्हटलं आहे.\nएका मुलाखतीत बोलताना आपली नाराजी व्यक्त करताना सोनाक्षी म्हणाली, “ज्या पद्धतीनं मला सिनेमांसाठी सन्मान मिळायला हवा होता त्या पद्धतीनं मिळाला नाही. दबंग सिनेमा सोडला तर चाहत्यांनी माझ्या कोणत्याही सिनेमाला पसंती दिली नाही. आमिर खान आणि कंगनासारख्या कलाकारांनी सिद्ध केलं आहे की, बॉलिवूडमध्ये चांगलं काम करणाऱ्यांना कधीच अवॉर्ड मिळत नाही. लोक प्रेम देतात यातच मी खुश आहे. एखाद्याचा मित्र आहे म्हणून जर मला अवॉर्ड मिळत असेल तर असा अवॉर्ड मला अजिबात नको.” असं म्हणत तिनं इतर कलाकारांना चांगलेच खडेबोल सुनावले.\nसोनाक्षी म्हणते, “बॉलिवूडमध्ये अनेक लोक येतात, मित्र बनतात आणि नंतर निघून जातात. मी या क्षेत्रात काम करताना कोणाचा चमचा बनून काम करणार नाही.” असं म्हणत तिनं आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.\nदेखो… मगर प्यार से 💙 #goldeneyes\nसोनीक्षीला लुटेरा सिनेमासाठी 2014 मध्ये बेस्ट अ‍ॅक्ट्रेससाठी नॉमिनेशन देण्यात आलं होतं. दबंग सिनेमासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही देण्यात आला होता. परंतु गेल्या 6 वर्षात मात्र सोनाक्षीला कोणताही अवॉर्ड मिळालेला नाही. यावरून बोलताना तिनं मोठा खुलासा केला. ती म्हणाली, “जेव्हा मी विचारलं तुम्ही ज्याला आधी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड मिळाला त्या व्यक्तीला अवॉर्ड कसाकाय देता. तेव्हा मला धक्कादायक उत्तर मिळालं. ज्याला हा अवॉर्ड मिळाला त्याला बॉक्स ऑफिसवर जास्त चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं जातं.” असं तिनं सांगितलं.\nहे. याविषयी बोलताना सोनाक्षीनं मोठा खुलासा केला आहे. ‘जेव्हा मी विचारलं, तुम्ही ज्याला याआधी पॉपुलर चॉईस अवॉर्ड मिळालेल्या व्यक्तीला अवॉर्ड कसं काय दिलं आहे. त्यावर धक्कादायक उत्तर आलं आहे, ज्याला हा अवॉर्ड मिळाला त्याला बॉक्स ऑफिसवर जास्त चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं.’ हे उत्तर अजब असल्याचं सोनाक्षीने म्हटलं आहे.\nसफ़ेदी कि ASLI चमकार\nमार्चमध्ये होणार आहेत ‘हे’ 4 मोठे बदल, तुमच्यावर होईल ‘थेट’ परिणाम, जाणून घ्या\nफडणवीसांच्या संकटमोचकास अडचणीत आणण्याची शिवसेनेची ‘रणनीती’\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान केले…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं ‘मौन’ \nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा ‘किंग’ खान \n पुन्हा एकद इंटरनेट सेंसेशन बनली…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते, “SUNKISSED’…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम ‘स्टनिंग’ \nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nCoronavrius : भाजीपाला आणि किराणा दुकानातील धान्य किती…\nCoronavirus : राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\n80 लाख कर्मचार्‍यांच्या PF अकाऊंमध्ये सरकार…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\nCoronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला,…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम…\n29 मार्चपासून पुन्हा सुरू होणार IPL चा ‘रोमांच’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान…\nCoronavirus : हॉलिवूड सुपरस्टार ‘मार्क ब्लम’चा…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या संक्रमणापासून बचावासाठी…\nCoronavirus : फक्त 5 मिनीटांमध्ये करेल ‘कोरोना’ व्हायरसची…\nCoronavirus Impact : ‘सेक्स’ लाईफ खराब करणार…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्त असतानाही पत्रकार परिषदेत हजेरी, ‘त्या’ पत्रकाराविरूध्द FIR दाखल\nLockdown : असं काय झालं की समुद्र किनार्‍यावर अंडी देण्यासाठी आली 8 लाख कासवं\nCoronavirus : भारताची ‘कोरोना’पासून लवकरच ‘मुक्तता’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/07/blog-post_4531.html", "date_download": "2020-03-28T15:24:01Z", "digest": "sha1:WY7JCH6A4KD32LEOMTGOLR5S5VPI3YEC", "length": 10340, "nlines": 46, "source_domain": "www.berkya.com", "title": "‘दिव्य मराठी’ औरंगाबाद, नाशिक, जळगावचा शासनमान्य जाहिरात यादीत ‘अ’ श्रेणीत समावेश", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्या‘दिव्य मराठी’ औरंगाबाद, नाशिक, जळगावचा शासनमान्य जाहिरात यादीत ‘अ’ श्रेणीत समावेश\n‘दिव्य मराठी’ औरंगाबाद, नाशिक, जळगावचा शासनमान्य जाहिरात यादीत ‘अ’ श्रेणीत समावेश\nबेरक्या उर्फ नारद - २:२२ म.पू.\nपुणे, कोल्हापूर, औरांगाबाद, लातूर, नाशिक, नागपूर, अमरावती व कोकण विभागातील 95 वृत्तपत्रे/ नियतकालिके यांचा नव्याने शासनाच्या जाहिरात यादीत समावेश करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार, 95 पैकी राज्यातील फक्त चार वृत्तपत्रे ‘अ’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात ‘दिव्य मराठी’च्या औरंगाबाद, नाशिक आणि जळगाव आवृत्त्यांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील लाईफ-365 या इंग्रजी दैनिकाचा समावेश आहे. फारशा परिचित नसलेल्या या दैनिकाचा खप सरकारी मान्यतेनुसार, 51,000 आहे. तर ���दिव्य मराठी’चा खप औरंगाबादेत 1,02,000 नाशिकमध्ये 73,450 तर जळगावात 54,000 मान्य करण्यात आला आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केल���. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27839", "date_download": "2020-03-28T14:39:51Z", "digest": "sha1:CVNDWQNEZA74W6B3TIT5EE2XQGC36HCF", "length": 19420, "nlines": 198, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 81| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 81\nह्या सर्व आत्मवादाचे परिणाम बहुतांशी दोन होत असत. एक चैनीत सुख मानणे, आणि दुसरा तपश्चर्या करून शरीर कष्टविणे. पूरण कस्सपाच्या मताप्रमाणे जर आत्मा कोणाला मारीत नाही, किंवा मारवीत नाही, तर आपल्या चैनीसाठी इतरांची हत्या करण्यास हरकत कोणती जैनांच्या मताप्रमाणे तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्माने बद्ध झालेली असे म्हटले तर ह्या कर्मापासून सुटण्याला खडतर तपश्चर्या केली पाहिजे असे तत्त्वज्ञान उत्पन्न होणे साहजिक आहे. आत्मा अशाश्वत आहे. तो मेल्यानंतर राहत नाही, असे गृहीत धरले, तर जिवंत असेपर्यंत मौजमजा करून काल कंठावा, किंवा ह्या भोगांची शाश्वती तरी काय असे म्हणून तपश्चर्या करावी, अशी दोन्ही प्रकारची मते निष्पन्न होऊ शकतील.\nपरंतु बुद्ध भगवंताला चैनीचा आणि तपश्चर्येचा असे दोन्ही मार्ग त्याज्य वाटले.\nका की, त्यापासून मनुष्यजातीचे दु:ख कमी होत नाही. परस्परांशी भांडणार्‍या जनतेला दोन्ही अंतांपासून शांतीचा मार्ग सापडणे शक्य नाही. ह्या अंताना कारणीभूत आत्मावाद आहे अशी बोधिसत्वाची खात्री झाली. आणि तो सारा बाजूला सारून त्याने एक नवाच मार्ग शोधून काढला. आत्मा शाश्वत असो किंवा अशाश्वत असो, या जगात दु:ख हेच आहे आणि ते मनुष्यजातीच्या तृष्णेचे फळ होय. आर्य अष्टांगिक मार्गाच्या द्वारे या तृष्णेचा क्षय केला तरच मनुष्याला आणि मनुष्यजातीला शांतिसमाधान मिळेल. हा नवा मार्ग आत्मवाद सोडून दिल्याशिवाय लक्षात येण्याजोगा नव्हता. म्हणून बुद्ध भगवंताने पञ्चवर्गीय भिक्षूंना चार आर्य सत्यांच्या मागोमाग अनात्मवाद उपदेशिल्याचा दाखला खन्धसंयुत्तात सापडतो.* (*हेच सुत महावग्गातही आहे.)\nभगवान वाराणसी येथे ऋषिपत्तनात मृगदावात राहत होता. तेथे भगवान पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, जड शरीर अनात्मा आहे, शरीर जर आत्मा असते तर ते उपद्रवकारक झाले नसते, आणि माझे शरीर असे होऊ द्या, व याप्रमाणे न होऊ द्या, असे म्हणता आले असते, पण ज्याअर्थी शरीर अनात्मा आहे, त्या अर्थी ते उपद्रवकारक होते, आणि ते याप्रमाणे होऊ द्या, आणि ह्याप्रमाणे होऊ नये, असे म्हणता येत नाही.\n“भिक्षु हो, वेदना अनात्मा आहे. ती जर आत्मा असती तर उपद्रवकारक झाली नसती, आणि म्हणता आले असते की, माझे वेदना याप्रमाणे व्हावी आणि याप्रमाणे होऊ नये. पण ज्या अर्थी वेदना अनात्मा आहे, त्या अर्थी ती उपद्रवकारक होते आणि ती अशी व्हावी आणि अशी न व्हावी असे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे संज्ञा, संस्कार आणि विज्ञान अनात्मा आहे. जर विज्ञान आत्मा असते, तर ते उपद्रवकारक झाले नसते, आणि म्हणता आले असते की, माझे विज्ञान याप्रमाणे व्हावे व याप्रमाणे होऊ नये. पण ज्या र्थी विज्ञान अनात्मा आहे, त्याअर्थी विज्ञान उपद्रवकारक होते आणि म्हणता येत नाही की, माझे विज्ञान असे व्हावे आणि असे होऊ नये.”\n“भिक्षु हो जड शरीर, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान नित्य आहेत की अनित्य आहेत\n“भदन्त ती अनित्य आहेत,” असे भिक्षूंनी उत्तर दिले.\nभ.— जे अनित्य आहे ते दु:खकारक की सुखकारक\nभि.— भन्ते, ते दु:खकारक आहे.\nभ.— आणि जे दु:खकारक, विपरिणाम पावणारे, ते माझे आहे. ते मी आहे. ती माझा आत्मा आहे, असे समजणे योग्य होईल काय\nभ.— म्हणून, भिक्षुहो, जो काही जड पदार्थ अतीत, अनागत, प्रत्युत्पन्न, आपल्या श��ीरातील किंवा शरीराबाहेरचा स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचा किंवा जवळचा तो सर्व माझा नाही, तो मी नाही, तो माझा आत्मा नाही, असे यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जामावे. त्याचप्रमाणे कोणतीही वेदना, कोणतीही संज्ञा, संस्कार जे काही विज्ञान अतीत, सतात, प्रख्युत्पन्न, आपल्या शरीरातील किंवा शरीराबाहेरचे स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचे किंवा जवळचे ते सर्व माझे नवहे, तो माझा आत्मा नव्हे, असे ययार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावे. भिक्षु हो, याप्रमाणे जाणणारा विज्ञान कार्यश्रावक जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, याविषयी विरक्त होतो आणि विरागामुळे विरक्त होतो.\nआत्मा शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, एसा प्रश्न केला असता त्याचे सरळ उत्तर दिल्याने घोटाळा होण्याचा संभव होता, म्हणून बुद्ध भगवंताने आत्मा म्हणजे काय याची नीट कल्पना येण्यासाठी त्याचे पृथक्करण या पंचस्कन्धात केले आहे, जड़ पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, असे या आत्म्याचे पाच विभाग करता येतात आणि ते विभाग पाडल्याबरोबर स्पष्ट दिसते की, आत्मा शाश्वत किंवा आशाश्वत नाही. का की, हे पाचहि स्कन्ध सदोदित बदलणारे म्हणजे अनित्य आहेत, दु:खकारक आहेत आणि म्हणूनच ते माझे किंवा तो माझा आत्मा असे म्हणणे योग्य होणार नाही. हाच बुद्धाचा अनात्मवाद होय. आणि तो शाश्वतवाद व अशाश्वतवाद या दोन टोकांना जात नाही. भगवान कात्यायनगोत्र भिक्षूला उद्देशून म्हणतो, “हे कात्यायन, जनता बहुतकरून अस्तिता आणि नास्तिता य दोन अन्तांना जाते. हे दोन्ही अन्त सोडून तथागत मध्यममार्गाने धर्मोपदेश करतो.”\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2013/07/", "date_download": "2020-03-28T15:48:24Z", "digest": "sha1:5NPQPGPWFA4NF2XN4F5CW4ND6LIIRUIK", "length": 27673, "nlines": 295, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: July 2013", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nMPSC MAINS Paper 3 :मानव संसाधन विकास\nमानव संसाधन विकास या घटकाअंतर्गत आयोगाने लोकसंख्या हे स्वतंत्र प्रकरण नमूद केलेले आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रकरण असून सर्वप्रथम २०१२च्या मुख्य परीक्षेत लोकसंख्या घटकावर कोणते प्रश्न विचारले आहेत, ते समजून घ्यावेत आणि अभ्यासाला सुरुवात करावी.\n* २०१२ च्या मुख्य परीक्षेत खालील प्रश्न विचारले गेले होते-\n१) लोकसंख्या धोरण २००० नुसार कोणत्या वर्षांपर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल\nअ) २०३५ ब) २०४५\nक) २०५५ ड) २०५०\n२) लोकसंख्या अंदाज अहवाल २००१ नुसार खालीलपकी कोणत्या राज्यातील िलगगुणोत्तर २००१ च्या तुलनेत २०२६ मध्ये चांगले राहील\nअ) गुजरात ब) बिहार\nक) राजस्थान ड) पंजाब\n३) २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतातील शहरीकरणाचे प्रमाण त्यापूर्वीच्या गणनेशी तुलना करता -\nअ) घटले आहे. ब) मागच्या इतकेच आहे\nक) थोडेसे वाढले आहे. ड) लक्षणीयरित्या घटले आहे.\n२००१ शहरीकरणाचे प्रमाण = २७.८१ %\n२०११ शहरीकरणाचे प्रमाण = ३१.१६ %\n४) २०११ साली संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने २०५० सालातील जागतिक लोकसंख्येसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यात संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या २० देशांची यादी दिली गेली, या यादीत पुढीलपकी कोणत्या देशाचा समावेश नाही\nअ) व्हिएतनाम ब) पाकिस्तान\nक) ब्राझिल ड) इंग्लंड\nस्पष्टीकरण - मे २०११ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जो अहवाल प्रस्तुत केला त्यानुसार, जागतिक लोकसंख्या २०४३ पर्यंत ९ अब्ज इतकी असेल. २०५० पर्यंत भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाक��ल.\n२० देशांची यादी खालील प्रमाणे -\n१) भारत, २) चीन, ३) अमेरिका\n४) नायझेरीया, ५) इंडोनेशिया ६) पाकिस्तान\n७) ब्राझिल ८) बांगलादेश ९) फिलिपाइन्स\n१०) कांगो ११) इथोपिया १२) मेक्सिको\n१३) टांझानिया १४) रशिया १५) इजिप्त\n१६) जपान १७) व्हिएतनाम १८) केनिया\n१९) युगांडा २०) तुर्की\n५) ४.२ अब्ज लोकसंख्येसह आशिया हा सर्वात दाट मनुष्यवस्ती असलेला खंड आहे. आशियाई लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे \nजागतिक लोकसंख्येची टक्केवारी -\n१) आशिया ६० % २) आफ्रिका १५ %\n३) युरोप ११% ४) उत्तर अमेरिका ८%\n५) दक्षिण अमेरिका ६% ६) ऑस्ट्रेलिया १%\n७) अंटार्टकिा १% पेक्षा कमी\n६) २०११ च्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते \n१) लोकाभिमुख २) आपली जनगणना आपले भविष्य\n३) शिक्षणाभिमुख ४) समुदायाभिमुख\n* लोकसंख्या आणि मानव संसाधन :\nमानव संसाधनातील लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. उत्पादक, गुणवत्तापूर्ण लोकसंख्येचा आकार हा आíथक विकासाचा महत्त्वाचा निर्धारक घटक आहे. फक्त संख्येने वाढलेल्या लोकसंख्येचा कोणत्याही राष्ट्रासाठी फायदा नसतो तर त्याचे रूपांतर संसाधनात होणे आवश्यक आहे.\n* भारताचे लोकसंख्या धोरण :\nराष्ट्रीय लोकसंख्या धोरण १९७६ - घोषणा १६ एप्रिल १९७६ रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.\n* उद्दिष्टे व उपाययोजना :\n१) योग्य कायदा करून विवाहाचे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.\n२) निर्बजिीकरणाच्या प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे. दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.\n३) राज्य शासनांना अनिवार्य निर्बजिीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.\n४) २००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.\n५) केंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लहान कुटुंब संकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ द्यावेत.\n६) राज्यांना त्यांच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा.\n* १९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद��द केली.\n* १९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. संजय गांधी यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.\n* लोकसंख्या धोरण २००० - ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राहत होती. लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.\n* पाश्र्वभूमी - १९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.\n* महत्त्वाची उद्दिष्टय़े -\n१) अल्पकालीन उद्दिष्ट - संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे.\n२) मध्यकालीन उद्दिष्ट - प्रत्येक जोडप्याला दोन मुले - यासाठी प्रोत्साहन देणे.\n३) दीर्घकालीन उद्दिष्ट - लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे.\n१) १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.\n२) शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.\n३) जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.\n४) फक्त दोन मुले असलेल्या व निर्बजिीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.\n५) १८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.\n६) माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.\n७) ८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.\n८) जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.\n९) ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.\n१०) पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.\nलोकसंख्येतील गरिबीचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्य्ररेषा या संकल्पनेचा वापर केला जातो. नियोजन आयोगाने ही रेषा ठरविण्यासाठी पुढील दोन निकषांचा वापर केलेला आहे.\n१) दरडोई प्रतिदिनी उष्मांक उपभोग - या निकषानुसार, ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक उपभोग २४०० कॅलरीज तर शहरी भागात किमान २१०० कॅलरी एवढा ठरविण्यात आलेला आहे. दारिद्य्ररेषेचे प्रमाण ठरविण्यासाठी अर्थात या कॅलरी मूल्यांचे रूपांतर पशांत केले जाते.\n२) दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च - या निकषांनुसार दारिद्य्ररेषा २००४ -२००५ मध्ये आधारभूत वर्ष १९७३-७४ ग्रामीण भागात दरडाई प्रतिमाह उपभोग खर्च रु. ३५६.३० तर शहरी भागात तो रु. ५३८.६० एवढी ठरविण्यात आली आहे. यावरून जी कुटुंबे दारिद्य्ररेषेपेक्षा कमी खर्च करतात. त्यांना दारिद्य्ररेषेखालील कुटुंबे तर जी कुटुंबे दारिद्य्ररेषेपेक्षा जास्त खर्च करतात, त्यांना दारिद्य्ररेषेवरील कुटुंबे असे संबोधले जाते.\nरोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावे, अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार असे म्हणतात.\n* बेरोजगारीचे प्रकार -\nअदृश्य बेरोजगारी - एखादे काम जेवढय़ा व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतले असता त्या जास्तीच्या व्यक्तींना 'अदृश्य बेरोजगार' असे म्हणतात. यांची सीमांत उत्पादकता शून्य असते. अशा व्यक्ती व्यवसायातून बाजूला सारल्यास तरी उत्पादनांच्या पातळीत मुळीच विपरीत परिणाम होत नाही. उदा. जर एखाद्या शेतावर एक व्यक्ती काम केले तरी चालू शकेल, परंतु त्या शेतावर जर चार ते पाच माणसे राबत असतील तर त्या सर्वाना अदृश्य बेरोजगार असे म्हणू शकतो.\nकमी प्रतीची बेरोजगारी - ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा किंवा आपल्या शिक्षणापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागत असेल त्यावेळी त्यांना कमी प्रतीची बेरोजगार असे म्हणतात. उदा. एखाद्या इंजिनीअर ने क्लर्कची नोकरी करणे.\nहंगामी बेरोजगारी - ठरावीक हंगामात काम मिळते इतर वेळेला त्यांना काम मिळत नाही. उदा. साखर कारखान्यात काम करणारे कामगार.\nखुली बेरोजगारी - जेव्हा इच्छा असून देखील काम करण्याची संधी मिळत नाही. तेव्हा त्या बेरोजगारीला खुली बेरोजगारी असे म्हणतात. सुशिक्षित बेरो���गारदेखील खुल्या बेरोजगारीत येतात.\nयाशिवाय संरचनात्मक बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, छुपी बेरोजगारी हे बेरोजगारीचे प्रकार आहेत. भारतातून बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे तसेच बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत शिवाय शिक्षण घेताना तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था निर्माण व्हावी, म्हणजे कुशल व शिक्षित कामगार प्राप्त होतील यासाठी सरकारने राष्ट्रीय कौशल्य विकास धोरण जाहिर केले आहे.\nकेंद्र सरकारने फेब्रुवारी २००९ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास धोरण जाहीर केले. यानुसार २०२२ पर्यंत पाच दशलक्ष कुशल व्यक्तींची निर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे. हे धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढील त्रिस्तरीय संस्थात्मक रचना निर्माण करण्यात आली.\nपंतप्रधानांची राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद ( NCSD ) - या परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. धोरण ठरविण्यासाठी ही सर्वोच्च समिती आहे.\nराष्ट्रीय कौशल्य विकास समन्वय मंडळ ( NSDCB) - या मंडळाचे अध्यक्ष नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असतात. पंतप्रधान परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी कशी करावी तसेच कौशल्य विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शन तत्त्व तयार करणे हे यांचे प्रमुख कार्य असते.\nराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) - हे मंडळ सार्वजनिक खासगी भागीदारीच्या आधारावर स्थापन केलेले आहे. नफ्यासाठी नसलेली कंपनी म्हणून हे मंडळ काम करते. या मंडळाचा अध्यक्ष कौशल्य विकास क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्ती असतो.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC MAINS Paper 3 :मानव संसाधन विकास\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/light-comedy/page/39/?vpage=2", "date_download": "2020-03-28T15:05:20Z", "digest": "sha1:Z4H4SUVJAPCXQ5EY755H6RNBQLGWK3BR", "length": 9141, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हलकं फुलकं – Page 39 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nहलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं\nयात्रेचे फळ – प्रत्येकाचं नशीब\nयात्रेचे फळ -प्रत्येकाच नशीब\nएकदा पहाटे लवकर जा�� आली आणि पाहतो तर समोर साक्षात भगवंत, म्हणालो पावलो रे भगवंता. भगवंत म्हणाले तुझी फालतू बडबड ऐकायला आलेलो नाही कायम रडत असतोस धर हे कार्ड, तुला काय हवे ते तू खरेदी कर पण तुझ्या कष्ठाच्या पैशानेच. मग म्हटलं असेल स्वप्न पण कार्ड हातात होत नंतर भगवंत निघून गेले. […]\nआपल्या लोकतंत्राची विडम्बना…. नोट घेउन सांसद प्रश्न विचारतात कारण सांसद बनण्यासाठी भरपूर पैसा मोजावा लागतो. आपल्या लोकतंत्राच दुर्भाग्य अखेर ‘नोट’ हीच विजेता ठरते. संसदेतल्य़ा भिंतीही देतात ग्वाही. ‘नोट’ देऊन सांसद बनतो ‘नोट’ खाऊन सांसद जगतो. — विवेक पटाईत\nसिनेतारकांना आपला आदर्श मानणार्‍या, झिरो फिगर साठी उपाशी रहाणार्‍या आजच्या षोडशी…. पिचलेले गाल तिचे पोटात नाही अन्न. शरीराला झाकायला अपुरे छिन्न वस्त्र. गैर समज करू नका भिकारिण ही नाही कुणी डाइटिंग वर आहे षोडशी फुलराणी. — विवेक पटाईत\nअजब आघाडी सरकारचा गजब असा कारभार कोर्टाची व सरकारची आपसात मारामार, वाट पहात निकालाची संपला विद्यार्थ्यांचा उल्ह्लास व हर्ष शिक्षण सम्राटांच्या महाराष्ट्रात लागतात प्रवेशाला बारा वर्ष. — शेखर बोबडे\nआणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला नक्की भेट द्या http://suryakantdolase.blogspot.com/ — सूर्यकांत डोळसे\nसरकारी कार्यालय (२) कचरापेटी\nआपला अर्ज ‘यथायोग्य कार्यवाही’ साठी पाठविला आहे. याचा अर्थ सरकारी भाषेत काय असतो\nराजनीतीत आज विचारधारा व मर्यादा राहिली नाही. महाराष्ट्र असो वा झारखण्ड सर्वत्र चित्र-विचित्र गठजोड़ दिसतात. अशा परिस्थितीत कृष्णाने अर्जुनास काय उपदेश केला असेल\nबाप (विडंबन कविता)…. बाप एक नाव असतं….घरातल्या घरात…\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/marathi-news/abpmajha-maharashtra/", "date_download": "2020-03-28T14:05:29Z", "digest": "sha1:NGT3ET33H3RQBYUPFLN7QXCEEZY4BTAM", "length": 8247, "nlines": 150, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र | ABP माझा Marathi News", "raw_content": "\nABP माझा - महाराष्ट्र\nABP माझा वर्तमान पत्रातील अधिक पेजेस खालीलप्\nदि. २६ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nLIVE UPDATE : पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात, जीवितहानी नाही ( 5 months ago ) 20\nदि. २४ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nमहायुतीला दणका, दिग्गजांसह पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव ( 5 months ago ) 27\nबीड जिल्ह्यात तीन ठिकाणी आघाडी तर दोन ठिकाणी युती पुढे, परळीत धनंजय मुंडेंची मोठी आघाडी, बीडमध्ये अटीतटीची लढत ( 5 months ago ) 36\nKonkan LIVE UPDATE : कणकवलीतून नितेश राणेंचा विजय, शिवसेनेला धक्का ( 5 months ago ) 17\nदि. १६ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nप्रचाराची पातळी घसरली, बार्शीत राऊतांची तर औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधवांची अश्लाघ्य भाषा ( 5 months ago ) 14\nएबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2019 | बुधवार ( 5 months ago ) 17\nदि. १४ ऑक्टोबर २०१९ च्या चालू घडामोडी\nबीडमध्ये लक्ष घालण्यापेक्षा बारामतीत लक्ष द्यावं, एखादी जागा वाढेल; पंकजा मुंडेंचा शरद पवारांना टोला ( 6 months ago ) 16\nमाकडालाही भाषणाचा मोह आवरेना, योगी आदित्यनाथांच्या मंचावर हजेरी, भेगडेंच्या प्रचारसभेतील प्रकार ( 6 months ago ) 16\nबिग फाईट्स : काही ठिकाणी तिरंगी लढत, तर अनेक ठिकाणी बंडोबांचं चॅलेंज ( 6 months ago ) 15\nएबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑक्टोबर 2019 | सोमवार ( 6 months ago ) 17\nमुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला स्वत:चा एक फोटो प्रसिध्द करावा, जयंत पाटलांकडून फडणवीसांची खिल्ली ( 6 months ago ) 15\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 175 जागा निवडून येतील, अजित पवारांना विश्वास ( 6 months ago ) 16\nपृथ्वीराज चव्हाणांच्या कारकीर्दीमुळे भाजप शिवसेनेची सत्ता : राज ठाकरे ( 6 months ago ) 17\nजमीन व्यवहार प्रकरणात मिर्ची गँगच्या दोघांना अटक ( 6 months ago ) 16\nमरेन तेव्हाच नितेश राणेची साथ सोडेन : निलेश राणे ( 6 months ago ) 14\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/faq?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2020-03-28T14:09:22Z", "digest": "sha1:MMBRUGSHLZVUGVPOMRRS22YHD2BGSK7E", "length": 7255, "nlines": 76, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 52 शुक्रवार, 02/08/2019 - 14:27\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/taxonomy/term/48", "date_download": "2020-03-28T15:28:22Z", "digest": "sha1:SK42GJ76KFCFRWBZUNLV2U432BXP3XDX", "length": 19165, "nlines": 226, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सामाजिक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकाळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक चौथा\n१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास\n१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास\nकाळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक तिसरा\nप्रवासवर्णनं आणि आर्थिक इतिहास\nRead more about १८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास\nकाळ उघडा करणारी पुस्तकं \nलेखक : पांडुरंग सदाशिव साने\n१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन\n१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन\nकाळ उघडा करणारी पुस्तकं \nRead more about १९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन\nवि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका\nऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.\n- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.\nRead more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nतरीही मुरारी देईल का\nएका भाषेतल्या पुस्तकावर दुसऱ्या भाषेत लिहिताना शीर्षकापासून ठेचकाळणं काही खरं नाही. “The Great Derangement” या अमिताव घोषच्या नव्या ��ुस्तकाच्या शीर्षकातल्या “derangement” चं चपखल भाषांतर काय असावं \"वेडाचा झटका\" हा तसा शब्दशः अर्थ, पण अमितावने ज्या अर्थी वापरला आहे तो \"त्रुटी\"कडे जास्त झुकणारा. शीर्षकापासूनच कोड्यात टाकणाऱ्या या पुस्तकाने अनेक कोडी उभी केली. काही सोडवली, काहींची उत्तरं पटली नाहीत, काही कोडी आहेत हेच नवीन ज्ञान झालं.\nRead more about तरीही मुरारी देईल का\nहिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण\nकाही वर्षापूर्वी प्रसिद्ध साहित्यिक व्ही एस नायपॉल यांनी भारताच्या विदारक स्थितीला ‘प्राणांतिक जखम झालेली संस्कृती’ (wounded civilization) असा उल्लेख केला होता. परंतु Culture Can Kill या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, एस सुबोध यांच्या मते या संस्कृतीवरील जखम कधीच बरी न होणारी आणि शेवटपर्यंत क्लेशदायक ठरणारी आहे. या मरणासन्न जखमी अवस्थेवर वेळीच तातडीचे उपाय न केल्यास मृत होण्याची शक्यता जास्त आहे. खरे तर ही स्मशानयात्रा किती खर्चिक असणार आहे, याचाच आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा प्रकारची विधानं अनेकांना दुखी करतील वा वाचताना रागही येईल.\nRead more about हिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण\nवेलबेकची बत्तीशी वठेल काय\nगांधीजींना म्हणे कोणीतरी विचारलं, \"व्हॉट डू यू थिंक ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन\" आणि ते म्हणे म्हणाले, \"इट वुड बी अ गुड आयडिया\" आणि ते म्हणे म्हणाले, \"इट वुड बी अ गुड आयडिया\"' आता गांधीजींना जॉन रस्किन, विल्यम मॉरिस, टॉल्स्टॉय वगैरेंचं प्रेम होतं. ख्रिस्ती धर्माबद्दल आदर होता. त्या धर्मातल्या काही प्रार्थनाही गांधींजींच्या आश्रमांमध्ये म्हटल्या जात. तेव्हा जर गांधीजींनी वरच्या प्रश्नोत्तरांतला कठोर विनोद केला असेलच, तर ते मैत्रीतल्या चिडवा-चिडवीसारखंच असणार. तसं करायची विनोदबुद्धी गांधीजींमध्ये नक्कीच होती. एक हेही लक्षात घ्यावं, की त्या विनोदाला हिंदुत्ववाद्यांचा प्रतिसाद जास्त असतो तर गांधीवाद्यांचा कमी. हे अर्थात माझं निरीक्षण आहे.\nRead more about वेलबेकची बत्तीशी वठेल काय\nSyriaतले घर थकलेले... संन्यासी\n\"घर थकलेले... संन्यासी\" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर \"टांगणीला\" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे\nRead more about Syriaतले घर थकलेले... संन्यासी\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/shardul-thakur/articleshow/44953756.cms", "date_download": "2020-03-28T16:27:20Z", "digest": "sha1:IU3DQ5Z2LVD73BFDGD6YNSLENASZ42MY", "length": 11928, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "cricket News: मुंबईच्या विजयात शार्दुल ठाकूरची चमक - Shardul Thakur | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nमुंबईच्या विजयात शार्दुल ठाकूरची चमक\nमुंबईने एस. के. आचार्य स्मृती चॅलेंजर ट्रॉफी वनडे स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट बोर्ड संघावर डकवर्थ लुइस नियमानुसार आठ विकेट्स राखून मात केली. तेज गोलंदाजांना पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत मुंबईचा तेज गोलंदाज शार्दुल ठाकूरने ३५ धावांत ४ बळी टिपले.\nकोलकाताः मुंबईने एस. के. आचार्य स्मृती चॅलेंजर ट्रॉफी वनडे स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट बोर्ड संघावर डकवर्थ लुइस नियमानुसार आठ विकेट्स राखून मात केली. तेज गोलंदाजांना पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत मुंबईचा तेज गोलंदाज शार्दुल ठाकूरने ३५ धावांत ४ बळी टिपले. यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड संघाचा डाव ४१ षटकांत १३८ धावांत आटोपला. अनामुल हक (०), इम्रान कायस (०), नासिर हुसेन (१०) ही मंडळी स्वस्तात माघारी परतली. त्यांचा सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीसाठीही विचार झाला नव्हता. विंडीजविरुद्ध सुमार कामगिरी केल्यामुळे हक, कायस व हुसेन यांना संघातून काढून टाकण्यात आले आहे. मुंबईतर्फे शार्दुल ठाकूरने चार, विल्किन मोटाने दोन, तर सौरभ नेत्रावलकरने एक मोहरा टिपला. अष्टपैलू अभिषेक नायरने दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.\nबांगलादेश बोर्ड संघाच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर ब्रविश शेट्टी (२२) व सुशांत मराठे (२२) यांनी ४३ धावांची सलामी दिली. तर पुढे यष्टीरक्षक आदित्य तरे (नाबाद ५५) व अभिषेक नायर (नाबाद २३) यांनी उर्वरित धावा करुन मुंबईचा विजय साकारला. मंगळवारी बांगलादेश क्रिकेट बोर्ड संघाचा सामना कर्नाटकशी होईल. स्कोअरबोर्डः बांगलादेश क्रिकेट बोर्ड संघ १३८ (मोहम्मद इलियास नाबाद ४०; विल्किन मोटा ९-२-२२-२, नेत्रावलकर १०-१-३६-१, नायर ५-०-२२-२, ठाकूर ९-०-३५-४) पराभूत मुंबई २ बाद १३० (आदित्य तरे नाबाद ५५, अभिषेक नायर नाबाद २४).\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nIPL रद्द झाली तर हे पाच खेळाडू वर्ल्ड कप खेळू शकणार नाहीत\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nअमित शहांच्या मुलाच्या अडचणीत वाढ\nआधी टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आता करोनाविरुद्ध लढतोय\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nरेल्���ेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं गाणं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबईच्या विजयात शार्दुल ठाकूरची चमक...\nकुलकर्णी इन शमी आऊट...\nपाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर कसोटी विजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/leopard-attack-on-forest-officer-in-chandrapur/videoshow/64185337.cms", "date_download": "2020-03-28T15:29:19Z", "digest": "sha1:G3MQW63F23SUHDWQZGHXJD4DFBYR2DNW", "length": 7676, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "leopard attack on forest officer in chandrapur - बिबट्याचा वनाधिका-यावर हल्ला; धाडसी प्रतिकार, Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nबिबट्याचा वनाधिका-यावर हल्ला; धाडसी प्रतिकारMay 16, 2018, 03:35 PM IST\nशहरापासून सुमारे ८ किमी अंतरावर गडचिरोली महामार्गावरील लोहारा गावाजवळ वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या एका बिबट्याच्या बचावासाठी वनविभागाने १२ तासांहून अधिक काळासाठी मोहीम राबविली होती. बेशुद्धीकरणादरम्यान बिबट्याने वनाधिका-यावर हल्ला केला. मात्र वनाधिकारी संतोष थिपे यांनी या हल्ल्याचा धाडसी प्रतिकार केला.\nकरोना- हास्य जत्रेची टीम म्हणते, 'आम्हाला काही फरक पडत नाही\nमाशांमुळं होऊ शकतो करोनाचा फैलाव पाहा काय सांगतायेत अमिताभ बच्चन\nजमावबंदी असतानाही नमाज पठणासाठी गर्दी\nनाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्णी- मोने\nकरोना व्हायरस: तुम्ही घराबाहेर पडला नाहीत तर काय होईल\nमालेगावमध्ये एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nअन् शरद पवारांनी मांडला बुद्धिबळाचा डाव\nआनंद शिंदे यांचं करोनावरील गाणं ऐकलंत का\nकेंद्र सरकारचं मोठं पॅकेज; कोणाला काय मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80", "date_download": "2020-03-28T15:52:22Z", "digest": "sha1:XXYUW34EC4HRM2VC2MG5NLRLW6CNUTVB", "length": 8699, "nlines": 244, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉफी - विकिपीडिया", "raw_content": "\nकॉफी हे एक पेय आहे. कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफिया प्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिका असे आहे. कॉफे पाउदर बनवण्या साठी कॉफी बीन्स रोअस्त करून बारीक करा. या जातींची लागवड जगाच्या विविध भागांत होते. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. त्यानंतर मध्य आशियातील ठिकाणांहून तिचा प्रसार यूरोपात साधारणत: सोळाव्या आणि सतराव्या शतकांत झाला. याच सुमारास जावा व इतर बेटे आणि नंतर ब्राझील, जमेका, क्यूबा, मेक्सिको या उष्णकटिबंधातील प्रदेशांत तिचा प्रसार झाला.\nऐतिहासिक दाखल्यांनुसार अरब व्यापारी विक्रेत्यांचे तांडे वैराण, वाळवंटी भागातून लांबच्या पल्ल्यांचा प्रवास करीत असत. विशिष्ट प्रकारच्या झुडपांच्या बिया चघळत चघळत त्यांचा प्रवास घडत असे. अरब व्यापारी, उंटांनासुद्धा बियांच्या चघळण्याने तरतरी वाटत असे. त्या बियांमधील कॅफीन घटक तरतरी आणण्यास उपयुक्त ठरतो, असे कालांतराने संशोधकांनी सिद्ध केले.\nभौगोलिक परिसर, हवामान, जमिनीचा पोत यानुसार कॉफीची प्रतवारी ठरते. अर्थातच त्यामुळे अतिउच्च दर्जा, उच्च दर्जा, मध्यम आणि कनिष्ठ (निकृष्ट) अशा प्रकारचे कॉफीचे पीक निर्माण होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१८ रोजी १५:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअ��-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-03-28T16:09:21Z", "digest": "sha1:ZS4OZTNBZU56FQZXHOBWEE3TDYQHSL2S", "length": 3516, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लातूरमधील शिक्षणसंस्था - विकिपीडिया", "raw_content": "\n\"लातूरमधील शिक्षणसंस्था\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nकॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर\nमहात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर\nराजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१८ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-03-28T15:34:40Z", "digest": "sha1:ZKVEYM4JRY5D35EC6I4IJBTUNNYQWK2P", "length": 9776, "nlines": 109, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फोटो गॅलरी Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#फोटो गॅलरी : खारीचा वाटा…\nप्रभात वृत्तसेवा Mar 27, 2020 0\nप्रभात वृत्तसेवा Feb 20, 2020 0\nपहा अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वॉल पेंटिंग\n#व्हिडीओ : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आरास\n#PhotoGallery: रेल्वे सुरक्षा फोर्सच्या मैदानावर जवानांकडून प्रात्यक्षिके\nपुणे :प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे रेल्वे स्थानक येथील रेल्वे सुरक्षा फोर्सच्या मैदानावर मंडळ रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा यांच्या हस्ते झेंडावदंन करण्यात आले. यावेळी मंडल सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी उपस्थित होते. रेल्वे प्रबंधकांना…\nएकदा पहाच 2019 मधील सर्वाधिक व्हायरल फोटो\nमुंबई - गूगलने यंदाच्या वर्षीचे म्हणजे 2019चे सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्हायरल फोटोची यादी जाहीर केली आहे. गतवर्षी या यादीत साउथची स्टार प्रिया प्रकाश वॉरियर सर्वाधिक सर्च करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरलेल्या…\n#फोटो गॅलरी : फिल्मफेअर मधी��� बॉलिवूड सेलेब्सचा जलवा पाहिलात का\nमुंबई - बॉलिवूडची दुनिया मुंबईत मंगळवारी (दि. ३) रात्री फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स शोचे आयोजन करण्यात आले असून, अवॉर्ड शोचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. त्यामुळे या दिमाखदार सोहळ्यासाठी बॉलिवूड आणि टीव्ही मधील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी…\n#PhotoGallery: शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याचे खास फोटो\nमुंबई: मावळतीचा सुर्य व शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला साक्ष ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व आई-वडिलांचे स्मरण करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून…\n#फोटो गॅलरी : अलंकापुरीत हरी भक्तांची मांदियाळी\nआळंदी - ज्ञानोबा-तुकारामाचा अखंड जयघोष करीत खांद्यावरील भगव्या पताका उंचावत राज्यभरातून हजारो वैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या 724 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्य कार्तिकी एकादशी…\n#फोटो गॅलरी: मिकी माऊस @९१\nमध्यंतरी फेसबुक वर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक लहान मुलगी तिच्या आई वडिलांसोबत बागेत येते. तिथे आल्यावर तिला मिकी माऊस दिसतो. आधी थोडीशी हिरमुसलेली ती मुलगी मिकी माऊसला पाहून खूपच खुश होते. त्या मुलीच्या चेहऱ्यावरील भावच बदलून…\n#PhotoGallery: बीएसएफ’च्या जवानांनी साजरी केली दिवाळी\nपंजाब: अटारी-वाघा सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी दिवाळी साजरी केली.\n#PhotoGallery : मतदारांनी उत्स्फूर्तपणे बजावला हक्क\nपावसाच्या उसंतीने बूथवर नागरिकांची दिवसभर गर्दी कराड - कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सोमवार, दिनांक 21 रोजी मतदानासाठी मतदार उस्फूर्तपणे बाहेर पडले. दोन दिवसापासून जोरदार पडणाऱ्या पावसाने आज पहाटेपासूनच उसंत दिली होती. सकाळी दहानंतर…\nफोटो गॅलरी : निवडणुकीची क्षणचित्रे\nलोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचे दिसत आहे. नगर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आणि रमाकांतजी व्यास. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मतदान करुन स्वतःचे सेल्फी काढून…\n#फोटो गॅलरी: दिग्ज सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क\nमुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सामान्य नागरिकांसोबतच, अनेक कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259550:2012-11-03-21-02-06&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:50:27Z", "digest": "sha1:MCT6TXTGV7QEPZBPHD2VE3TDJ5VXBQUO", "length": 17875, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "काँग्रेस ‘कर्जा’च्या विळख्यात!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> काँग्रेस ‘कर्जा’च्या विळख्यात\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n* पक्षाची मान्यता रद्द करा : स्वामींची मागणी, भाजपही आक्रमक\n* ९० कोटी दिले, पण ‘परमार्था’साठी : काँग्रेसचा बचाव\nविशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nअखिल भारतीय काँग्रेस समितीकडून ‘असोसिएटेड जर्नल्स’ला ९० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्यायला लावून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्लीतील बहादूरशाह जफर मार्गावरील १६०० कोटी रुपये किमतीचे ‘हेराल्ड हाऊस’ बळकावल्याचा आरोप करणारे जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. या मुद्दय़ावरून भाजपनेही काँग्रेसवर तिखट हल्ला चढविला आहे. ‘असोसिएटेड जर्नल्स’ला ९० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचा आरोप मान्य करणाऱ्या काँग्रेसने मात्र, ७०० कुटुंबांना मदत करण्यासाठी हे कर्ज दिल्याचा तसेच त्यातून कोणताही व्यावसायिक लाभ मिळविला नसल्याचा दावा केला.\nव्यावसायिक हितसंबंधांचा प्रश्नच नाही : काँग्रेस\n‘हेराल्ड हाऊस’चा पाया पंडित जवाहरलाल नेहरूंनी रचला होता. त्यांचे प्रयत्न काँग्रेस पक्ष व्यर्थ जाऊ देणार नाही, असे सांगून काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख जनार्दन द्विवेदी यांनी शनिवारी काँग्रेस तसेच सोनिया व राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा आक्रमकपणे प्रतिवाद केला. ‘असोसिएटेड जर्नल्स’वर अवलंबून असलेल्या ७०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी ओढवून देशोधडीला लागण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेसने ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले. हे कर्ज बिनव्याजी असल्यामुळे त्यात व्यावसायिक हितसंबंधांचा प्रश्नच कुठे उद्भवतो, असा प्रतिसवाल द्विवेदी यांनी केला. नेहरूंच्या काळात असोसिएटेड जर्नल्सतर्फे नॅशनल हेराल्ड, नवजीवन आणि कौमी आवाज ही इंग्रजी, हिंदूी व उर्दूतील वृत्तपत्रे प्रकाशित होत होती. कालांतराने ही सर्व वृत्तपत्रे बंद पडली.\nहा काळे धन पांढरे करण्याचा प्रकार : भाजप\nकाँग्रेस पक्षाने असोसिएटेड जर्नल्सला कर्ज देऊन आयकर कायद्याचे उल्लंघन केले असून या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी याचिका डॉ. स्वामी यांना शनिवारी निवडणूक आयोगाकडे केली. काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्सला हे कर्ज हेराल्ड हाऊसचे बाजारमूल्य विचारात घेऊनच दिले असून, हा सरळसरळ काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार आहे आणि त्यात झालेल्या आयकर कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची नावे घेऊन काँग्रेसला आपली कृष्णकृत्ये झाकता येणार नाहीत. एक राजकीय पक्ष व्यावसायिक कंपनीला कर्ज देऊ शकत नाही, असे भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन म्हणाल्या.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\n��ोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/2002-gujarat-riot-case-sc-granted-bail-to-14-riot-accused-court-said-do-social-service-during-bail/articleshow/73690499.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T15:41:24Z", "digest": "sha1:7J7MQOL7TTNJE476EPXCS3CS54TEIFUY", "length": 14416, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "2002 Gujarat riots case : गुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन - 2002 Gujarat Riot Case Sc Granted Bail To 14 Riot Accused Court Said Do Social Service During Bail | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nगुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन\nगुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीतील सदरपुरा गावातील १४ आरोपींना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सरन्यायाधीस एस. ए. बोबडे यांच्या नेत्तृत्वाखालील खंडपीठाने या दोषींना जामीन मंजूर केला आहे. ज��मीन मिळाल्यानंतर आरोपींनी समाजसेवा करावी अशा सूचना सुप्रीम कोर्टाने केल्या आहेत.\nगुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन\nनवी दिल्लीः गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीतील सदरपुरा गावातील १४ आरोपींना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सरन्यायाधीस एस. ए. बोबडे यांच्या नेत्तृत्वाखालील खंडपीठाने या दोषींना जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर आरोपींनी समाजसेवा करावी अशा सूचना सुप्रीम कोर्टाने केल्या आहेत.\n२००२ साली झालेल्या गुजरात दंगलीचे पडसाद राजकारणात आजही उमटतात. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नानावटी आयोगाने काही दिवसापूर्वीच क्लीन चिट दिली होती. या दंगलीत १ हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. यात मुस्लिमांचा मोठा समावेश होता. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी आयोगाचा रिपोर्ट मांडला होता. हा रिपोर्ट तत्कालीन सरकारकडे सोपवल्यानंतर पाच वर्षानंतर सभागृहात मांडला होता. आयोगाने १५०० पानांच्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, गुजरात दंगल भडकावण्याला राज्यातील एकाही नेत्यांचा समावेश नाही. किंवा त्यांना दोषी ठरवता येईल, असा एकही पुरावा नाही, असे म्हटले होते. गुजरात दंगलीत जमावाला नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश आले हे खरे आहे. परंतु, पोलिसांची अपुरी संख्या असल्यामुळे हे झाले आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले होते.\nनानावटी आयोगाने दोषी पोलिसांविरोधात कारवाई किंवा तपास करण्याची शिफारस केली होती. हायकोर्टाचे माजी न्यायाधीश (सेवानिवृत्त) जी. टी. नानावटी आणि गुजरात हायकोर्टाचे माजी न्यायाधीश (सेवानिवृत्त) अक्षय मेहता यांनी २००२ साली दंगलीवर आपला अंतिम रिपोर्ट २०१४ साली राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवला होता. गुजरात दंगल गोध्रा रेल्वे स्टेशनजवळील साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या दोन डब्याला आग लावण्यात आली होती. यात ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता.\nमहाविकास आघाडीत धुसफूस, मिलिंद देवरांचे सोनियांना पत्र\nआसाम: नागरिकत्व अर्जासाठी डेडलाइन ठरली\nअशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली:NCP\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिप���र्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन...\nआसाम: नागरिकत्वासाठी डेडलाइन ठरली, संविधानाची शपथ घ्यावी लागणार...\n ३ संशयित रुग्णालयात दाखल...\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड...\n...तर शाहीन बाग १ तासात खाली करूः भाजप खासदार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2020-03-28T14:22:43Z", "digest": "sha1:ZPMPLCUWREQHF7YALYVXSM4KATPUC2WP", "length": 9674, "nlines": 133, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकीय (3) Apply संपादकीय filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nविमानतळ (2) Apply विमानतळ filter\nव्यापार (2) Apply व्यापार filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअर्थव्यवस्था (1) Apply अर्थव्यवस्था filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउर्जित पटेल (1) Apply उर्जित पटेल filter\nकोलकाता (1) Apply कोलकाता filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nचेन्नई (1) Apply चेन्नई filter\nजीडीपी (1) Apply जीडीपी filter\nजैवविव���धता (1) Apply जैवविविधता filter\nडॉक्टर (1) Apply डॉक्टर filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nब्रिटन (1) Apply ब्रिटन filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nमहात्मा गांधी (1) Apply महात्मा गांधी filter\nमहायुद्ध (1) Apply महायुद्ध filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमाहिती तंत्रज्ञान (1) Apply माहिती तंत्रज्ञान filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकारणी (1) Apply राजकारणी filter\nरिझर्व्ह बॅंक (1) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nविश्वजित राणे (1) Apply विश्वजित राणे filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nव्हायरस (1) Apply व्हायरस filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nकोरोना चे आर्थिक परिणाम\nअर्थविश्‍व :भारतातून चीनला व चीनहून भारतात होणारी सर्व निर्यात सध्या बंद होण्याच्या मार्गावर असून देशाची उत्पादन साखळी विस्कळीत...\nभारताचे बचतीचे प्रमाण 15 वर्षांच्या नीचांकीवर\nनवी दिल्ली : देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बचतीलाही बसला आहे. देशातील बचतीचे प्रमाण १५ वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरले...\nआर्थिक : आज काल आर्थिक सुबत्ता ही राष्ट्रातील प्रत्येक माणसाने केलेल्या उत्पादनाची किमतीची तुलना करून पाहिली जाते.या...\nकोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले\nपणजी: कोरोना व्‍हायरस संबंधित संशयित रुग्‍णाच्‍या आरोग्‍याचा अहवाल नकारात्‍मक आल्‍यानंतर राज्‍यात आणखी दोन संशयित रुग्‍ण सापडले...\nगांधीजींची सत्य,अहिंसा आजही जगाला तारक\nविशेष लेख: नुकत्याच उद्‍भवलेल्या अमेरिका - इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात तिसरे महायुद्ध तर होणार नाही ना\nकोरोनाबाबत सतर्कता समितीची नेमणूक\nपणजी, ता. २७ (प्रतिनिधी) चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना वायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटलं जातं) आता भारतातही दक्षता बाळगली जात...\nपणजी:‘वेल्डिंग’ क्षेत्रात युवकांना मोठी संधी आयआयडब्ल्यू संघटनेचे मत; जागतिक दर्जाच्या ‘वेल्डिंग’ प्रशिक्षणाची गरज राज्यात...\nदेशाची आर्थिक स्थिती २०२० मध्ये सुधारेल\nफातोर्डा: माजी गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांना विश्वास २०१९ पेक्षा २०२० मध्ये भारताची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल असा...\nडोकलाम येथून भारत व चीनच्या सैन्यांची एकाच वेळी माघार..\nनवी ���िल्ली - भारत-भूतान-चीन असे सीमारेषांचे ट्रायजंक्‍शन असलेल्या डोकलाम येथे चिनी सैन्याने भूतानच्या सीमारेषेत घुसखोरी...\nभारत-चीनमधील विस्तव आणि वास्तव\nचीन सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसतो.प्रत्येक वेळी त्याबाबत सावध मौन बाळगणे कितपत योग्य\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792460", "date_download": "2020-03-28T14:06:24Z", "digest": "sha1:2HCZG77EG5A66Y67FQO3P5ABT5GOFHYH", "length": 5470, "nlines": 28, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेडणेत तिसऱया दिवशीही बाजारपेठ बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणेत तिसऱया दिवशीही बाजारपेठ बंद\nपेडणेत तिसऱया दिवशीही बाजारपेठ बंद\nपेडणे (प्रतिनिधी ) पेडणे बाजारपेठे मंगळवारी 24 रोजी सकाळी पासून कोरोना व्हायरासचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पेडणेतील व्यावासायिक यांनी बंद ठेवण्यात आली. पेडणे बाजारपेठ मंगळवारी मेडिकल दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.\nपेडणे बाजारपेठ ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. पेडणे बाजारपेठेतील हाटेल , कपडय़ांची दुकाने, इतर आस्थापने ही सर्व सकाळपासून बंद ठेवण्यात आली. पेडणे बसस्थानकावर शुकशुकाट होता.\nमासळी मार्केटही बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आणि त्यात अनेकांचे बळी गेल्याने या रोगाचा प्रादुर्भाव आणखीन वाढू नये यासाठी यासाठी लोकांनी बाहेर फिरण्याचे टाळले.\nड़ पेडणे बाजारपेठत ठेवण्यात आला पोलीस बंदोबस्त\nपेडणे पोलिस सकाळपासून पेडणे बाजारपेठ तैनात होते. दुजाकीवरुन सेच चारचाक्मया गाडीतून नागरिक कामानिमित्त फिरत होताना दृष्टीस पडत होते.\nड़ पेडणे बाजारपेठेतील दोन औषध दुकाने उघडी होती. या दुकानावार नागरिक औषधे खरेदी करण्यासाठी आले. आजारी रुग्णांना औषधाचा कुठल्याही प्रकारे तुटवडा वाटू नये यासाठी औषधालय उडे ठेवण्यात आल्याचे मालक विश्वनाथ तिरोडकर यांनी सांगितले .\nड़ पेडणे बस स्थानकावर एकही वाहन आले नाही.\nपेडणे बसस्थानकावर सकाळपासून एकही वाहन आले नाही.\nड़ सकाळी काही मोजकिच दुकाने उघडण्यात आली.\nपेडणे बाजारपेठेतील किराणा माल विक्री करणाऱया तीन दुकानदारानी दुकाने उघडून सकाळी 11 पर्यंत ग्राहकांना किरणा दिला.माञ 11 नंतर पोलिसांनी हि दुकाने बंद करण्यास सांगितले .\nसरकारने कर्ज माफ करावे\nसरकारने स्पीड गव्हर्नस रद्दबाबतची अंमलबजावणी करावी\n‘क’ वर्ग पदे रद्द झालेली नाहीत\nगोवा इंटरनॅशनल ट्रव्हल मार्ट हा मोठा घोटाळा\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://digitalinta.com/htag/barshitakli", "date_download": "2020-03-28T15:22:46Z", "digest": "sha1:SUVGQPBXTNRP6TWLBSOYLIPBPE3PITBM", "length": 40736, "nlines": 142, "source_domain": "digitalinta.com", "title": " #barshitakli Hashtag Instagram", "raw_content": "\n💃💃💃👌👌 @sneadesai . . . . . . . . . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\n#म ृत्यूंजय_अमावस्या 🙏⛳⛳ उजळला सूर्याने तुळापूरचा माथा.. सह्याद्री सांगतो पराक्रमाची गाथा.. काळजात जेव्हा अंधार दाटतो ना... तेव्हा शंभुराजेंच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो🔥🔥⛳⛳ . हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या स्मृतिदिनी नम्र अभिवादन....🙏⛳ . फितुर जन्मले ओ इथे... याचीच या मातीला खंत आहे तरी छत्रपती संभाजी महाराज आमच्या मनात जिवंत आहेत..👏 मनाचा मुजरा राज⛳ मनाचा मुजरा⛳ . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nपरमोच्च बलिदानाच्या सन्मानार्थ आपण शहीद दिवसाचे औचित्या पाळतो. मातृभूमीसाठी हसत हसत फासावर चढलेल्या भगत सिंह , सुखदेव, राजगुरू या वंदनीय शहिदांना तसेच या भूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व समर्पित करत वीरगती प्राप्त केलेल्या रणबाँकुऱ्यांना विनम्र अभिवादन . . . . . . . . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा . . . . . . . . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nनाद करायचा नाय काय💃💃💪👌👌 . . . . . . . Credit :- @rising_star_dance_academy . . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nअगर आप अपने बच्चों और परिवार से प्यार करते हैं तो....Please🙏🙏 . . . . . . . . . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\n😂😂😂कोरोना गो.. गो कोरोना😂😂😂 . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\n👆👆कोरोना विषयी घ्यावयाची काळजी👆👆 . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\n . . . . . . . . . . Credit :- @shreesantgajanan . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nपाणी थेंब थेंब...💃💃💃 . . . . . . . . . Credit :- @tanvikarekar . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\n🕉 नमः शिवाय . . . . . . . . . . . . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\n🔥BEAST 🔥 . . . . . . . . Credit :- @piyush_soyam . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nमराठी राजभाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा... . . . . . . . . . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nचाय बिना चैन कहा रे...😘😀 . . . . . . . . Credit :- @gk_mobography . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nCuteness🐱🐺🐈 . . . . . . . . Credit :- @chitrakoot7 . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nDAILY LIFE... . . . . . . . . Credit :- @piyush_soyam . . . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\nEvening time ❤️✨ . . . . 📸छायाचित्रकार : @rooz_ek_naya_safar .. . . . अप्रतिम छायाचित्र आणि विडिओज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा\nशेतकऱ्यांचा भाऊ👌👌👌😍 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . छायाचित्रकार:- @new_eyeview . . . . . . . अप्रतिम छायाचित्रे आणि व्हिडीओज पाहण्यासाठी नक्की फोल्लो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_772.html", "date_download": "2020-03-28T14:58:56Z", "digest": "sha1:TWHXN7IDDBG7RR7X3RL6G7RC53XXJ7QQ", "length": 3899, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "छ.संभाजी महाराज पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा", "raw_content": "\nछ.संभाजी महाराज पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा\nआदरकी : पिंपोडे बुद्रुक, ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पथसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी , दि २२ रोजी दुपारी १ वाजता पिंपोडे बुद्रूक (भावेनगर रोड) येथे छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवनात होणार आहे.\nग्रामीण भागात स्थापन होऊन शहराकडे झेपावत सक्षम झालेल्या आयएसाओ मानांकित छत्रपती संभाजी महाराज सहकारी पथसंस्थेचा कारभार ७ विभागीय कार्यालये आणि पिंपोडे बुद्रूक,कोरेगाव,सातारा,कोल्हापूर,पुणे,मुंबई,नवी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील ५२ शाखांमधून व्यवस्थित सुरु आहे.\nसंस्थेच्या ५० टक्के शाखा स्वमालकीच्या जागेत असून ग्राहकांच्या सेवेसाठी व पारदर्शक कारभरासाठी स्वमालकीचे डाटा सेंटर व सीबीएस कार्यप्रणाली सुरु केली आहे. ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी नेट बँकिंग, व्हिडीओ ,मुख्यालयात एटीएम, सर्वांसाठी विमा योजना अशा सुविधा उपलब्ध आहेत. ऑडिट 'अ ' वर्ग असलेल्या या पतसंस्थेकडे ३१ मार्चअखेर ठेवी ३८३ कोटी २४ लाख रुपये, कर्जवाटप २७३ कोटी २५ लाख रुपये असून एकत्रित व्यवसाय ६५६ कोटी ४९ लाख रुपये आहे. संस्थेस 2 कोटी ६ लाख रुपये नफा झाला असून वसुली ९२ टक्के आहे. वार्षिक सभेस सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक रामभाऊ लेंभे, चेअरमन रावसाहेब लेंभे, व्हाईस चेअरमन जयवंत घोरपडे, प्रभारी कार्यकारी संचालक भावेश ढमाळ व संचालकांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/spmcil-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T15:38:23Z", "digest": "sha1:QOSX5W5SN62HJHBQIC6TXKFCXOYXKHGL", "length": 7152, "nlines": 129, "source_domain": "mahabharti.in", "title": "सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती २०२० सुरु - SPMCIL Recruitment 2020, नवीन जाहिरात", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस येथे ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन पदाच्या २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन\nज्युनियर टेक्निशियन : प्रिंटिंग & प्लेट मेकिंग ट्रेड मध्ये ITI/NAC\nफायरमन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.\nनोकरी ठिकण –संपूर्ण भारत भर\nशेवटची तारीख – ८ फेब्रुवारी २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात अधिकृत वेबसाईट\nमहाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अ��प लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/delhi-high-court-verdict-in-20-aap-mlas-disqualification-case/articleshow/63428937.cms", "date_download": "2020-03-28T15:35:24Z", "digest": "sha1:KGMPHKZBBQ66CV7SYYSKGXSBOMWDMBU7", "length": 16586, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "aap 20 mla : आपच्या २० आमदारांना तात्पुरतं अभय - good news for kejriwal as hc reinstates disqualified aap mlas | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nआपच्या २० आमदारांना तात्पुरतं अभय\nलाभाचे पद स्वीकारल्यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेल्या आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द करत न्यायालयाने या २० आमदारांचं सदस्यत्व कायम ठेवलं आहे. तसंच या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर 'सत्याचा विजय झाला,' असं टि्वट आपचे संयोजक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.\nआपच्या २० अपात्र आमदारांना दिलासा\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधि...\nकरोनाः पाय तुटलेला असतानाह...\nनवी दिल्ली: लाभाचे पद स्वीकारल्यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेल्या आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द करत न्यायालयाने या २० आमदारांचं सदस्यत्व कायम ठेवलं आहे. तसंच या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला दिले ��हेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर 'सत्याचा विजय झाला,' असं टि्वट आपचे संयोजक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना आणि चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणावर २८ फेब्रुवारी रोजी निलंबित आमदार आणि निवडणूक आयोगाने युक्तिवाद केला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला होता. त्यावर न्यायालायाने आज निर्णय दिल्याने आपच्या आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n'सत्याचा विजय झाला आहे. दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीकरांना न्याय दिला आहे. हा दिल्लीकरांचा मोठा विजय आहे. दिल्लीकरांचं अभिनंदन,' असं टि्वट केजरीवाल यांनी केलं आहे.\nसत्य की जीत हुई दिल्ली के लोगों द्वारा चुने हुए प्रतिनिधियों को ग़लत तरीक़े से बर्खास्त किया गया था दिल्ली के लोगों द्वारा चुने हुए प्रतिनिधियों को ग़लत तरीक़े से बर्खास्त किया गया था\nदरम्यान, या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. निर्णयाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. आपच्या आमदार अलका लांबा यांनीही या निर्णयाचं स्वागत करून न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं आहे.\nकेजरीवाल यांनी २०१५ मध्ये या आमदारांना संसदीय सचिव पदावर नियुक्त केलं होतं. त्यामुळे हे पद लाभाचे पद असल्याचं सांगत प्रशांत पटेल नावाच्या वकिलाने राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली होती. या आमदारांचं सदस्यत्व बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. राष्ट्रपतींनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे वर्ग केले होतं. त्यानंतर ही याचिका रद्द करण्याची मागणी करणारी याचिकाही या २० आमदारांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र आयोगाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली होती. मात्र केजरीवाल यांनी त्यानंतर एक विधेयक आणून संसदीय सचिव पद लाभाच्या पदातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राष्ट्रपतींनी हे विधेयक परत पाठवल्याने केजरीवाल यांचे मनसुबे उधळले गेले होते.\nहेच ते 'आप'चे आमदार\n>> अनिल कुमार वाजपेयी\n>> सुलबीर सिंह डाला\nIn Videos: आपच्या २० अपात्र आमद���रांना दिलासा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल\nतुम्ही बाजारातून करोना घरी तर घेऊन येत नाही आहात ना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआपच्या २० आमदारांना तात्पुरतं अभय...\n'मोदींना हरवण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही'...\nभीमराव आंबेडकरांची सीट धोक्यात...\nखासदारांच्या वेतनवाढीला अण्णांचा विरोध...\nजयललिता 'अपोलो'त असताना सर्व CCTV बंद होते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2011/10/blog-post_8162.html", "date_download": "2020-03-28T15:30:37Z", "digest": "sha1:XMY3CGYPUBFF7CCTANRIFT5FM6JN5KXA", "length": 12038, "nlines": 52, "source_domain": "www.berkya.com", "title": "खूषखबर...जागरणच्या मुलाखती डिसेंबरमध्ये", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याखूषखबर...जागरणच्या मुलाखती डिसेंबरमध्ये\nबेरक्या उर्फ नारद - १०:३४ म.उ.\nऔरंगाबाद - गेल्या सहा महिन्यापासून येणार... येणार... म्हणून ज्या आतुरतेने संबंध पत्रकार ज्याची वाट पहात होते, तो जागरण येत्या काही महिन्यात औरंगाबादेतून सुरू होणार आहे.ही पत्रकारांनासाठी दीपावलीची गोड बातमी ठरत असल्यामुळे आता पत्रकारांनी दीपावली धुमधडाक्यात साजरी करण्यास हरकत नाही.\nज���यावेळी भास्कर वृत्तपत्र समुहाने मराठी वृत्तपत्र सृष्टीत प्रवेश केला, त्याचवेळी आम्ही औरंगाबादेत जागरणही येणार , असे भविष्यवाणी केली होती.आमची ही भविष्यवाणी नेहमीप्रमाणे खरी ठरली आहे.\nजागरणने शहरात एका ठिकाणी छोटेसे ऑफीस सुरू केले असून, स्टेट हेड म्हणून एक जण जॉईन झाले आहेत.तसेच टेक्नीकल डिपार्टमेंटचे काहीजण युध्दपातळीवर काम करीत आहेत.लवकरच औरंगाबाद शहरात नव्याने सव्र्हे सुरू होणार आहे.\nजागरणचे मराठी नाव जागृती राहणार असल्याची पक्की खबर आमच्या हातात आली आहे.जागरण वृत्तपत्र समूहाचे मराठी दैनिक जागृतीसाठी मुख्य संपादक, निवासी संपादक, वृत्तसंपादक, सहाय्यक वृत्तसंपादक, उपसंपादक, रिपोर्टर अशी किमान १०० पदे निर्माण होणार आहेत.त्याचबरोबर वितरण, जाहिरात आदीही विभागातही भरपूर जागा निघणार आहेत.\nदिव्य मराठी पाठोपाठ औरंगाबादेत महाराष्ट्र टाइम्स सुरू होणार असल्यामुळे मराठी वृत्तपत्रात पळवा - पळवीचे राजकारण सुरू झाले आहे.आता जागरणमुळे त्यात मोठी भर पडणार आहे.जागरणच्या जागृतीसाठी सर्वांना बेरक्याच्या शुभेच्छा...व त्यांना ही दीपावली अत्यंत आनंदात जावो, पत्रकारांचे कुटुंब सुखा-समाधनाने राहो, ही सदिच्छा...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/school-bus-charges-rise-next-academic-year-parents-facing-pressure-inflation/", "date_download": "2020-03-28T14:16:47Z", "digest": "sha1:MMF4I26AGRHMIM3ODMX43D33GTP5ZU4J", "length": 8989, "nlines": 151, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates शालेय बस शुल्कवाढीचे ओझे पालकांच्या पाठीवर?", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशालेय बस शुल्कवाढीचे ओझे पालकांच्या पाठीवर\nशालेय बस शुल्कवाढीचे ओझे पालकांच्या पाठीवर\nयेत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2019-2020 पासून पालकांना शैक्षणिक शुल्का बरोबरच शालेय बसच्या वाढीव शुल्काचे ओझे वाहावे लागणार आहे. आधीच पालकांना वार्षिक शुल्कात झालेली वाढ ही परवाडणारी नव्हती, तरीही मुलांच्या भवितव्याचा विचार करता निमूटपणे हे शुल्क भरले गेले. ते पाहता आता बसच्या शुल्कात केलेली वाढ अधिक अन्यायकारक आहे. या शालेय वाहतुकीसाठी आकारण्यात येणा-या शुल्कामध्ये तब्बल 10 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. यासाठी साधारण 300 रूपयांचे वेगळे शुल्क आकारले जाईल, अशी माहिती बसमालक संघटनेने दिली आहे.\nशुल्क वाढीचे नेमके कारण\nशालेय बस चालक, कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन, पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये झालेली वाढ\nविम्याच्या हप्त्यांमध्ये झालेली वाढ या सगळ्याचा बोझा हा पालकांच्या पाठी लादला जाणार आहे.\nशालेय बसला टोल माफ व्हावा, यासाठी तगादा लावूनही त्याचा निर्णय लागलेला नाही,\nटोलचे पैसे भरण्यासाठीची टांगती तलवारही पालकांच्या डोक्यावर आहे.\nजूनपर्यंत टोल माफ न झाल्यास त्याचेही पैसे हे पालकांच्या खिशातून आकारले जाऊ शकतात,\nही शालेय बसच्या शुल्कात होणारी ही 10 ते 15 टक्के वाढ पालकांना परवडणारी नाही.\nPrevious ….म्हणून मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवली\nNext पार्थ पवार,अनंत गीते,सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाची नोटीस\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-03-28T14:28:56Z", "digest": "sha1:CJHQB6X4L4OH6GQZ4DNRRPHKTM5PGL4Q", "length": 8018, "nlines": 148, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पाकिस्तान Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहाफीज सईदला ११ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा\nमुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमांईड हाफीज सईदला ११ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या…\nमनसेचा महामोर्चा रविवारी, मनसैनिक सज्ज\nमनसेच्या बहुप्रतिक्षित मोर्च्याला अवघे काही तास शिल्लक आहे. मनसेकडून काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यासाठीची तयारी पूर्ण…\nमोदींनी ‘ही’ मोठी चूक केली – इमरान खान\nपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर या…\nUnder 19 world cup : सर्वाधिक वेळा फायनलमध्ये धडक मारण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर\nअंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर १० विकेटने विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल आणि…\nU19CWC, Semi Final : टीम इंडियाची ‘यशस्वी’ कामगिरी, फायनलमध्ये धडक\nटीम इंडियाने पाकिस्तानवर 10 विकेटने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने अंडर १९ वर्ल्ड…\nUnder 19 World Cup 2020, : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मंगळवारी रंगणार सेमीफायनल\nअंडर १९ वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान…\nडेव्हिड वॉर्नरचा तडाखा, झळकावलं त्रिशतक\nएडलेड : टीम ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने त्रिशतक ठोकलं आहे. वॉर्नरने ही कामगिरी पाकिस्तान विरुद्धच्या…\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/palghar-earthquake-shocks-again-in-dahanu-and-talasari-taluks/", "date_download": "2020-03-28T15:14:31Z", "digest": "sha1:I3BVYZVER3JFDDTTICMSKZM5U57GUTKI", "length": 16562, "nlines": 223, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पालघर : डहाणू आणि तलासरी तालुक्यात पुन्हा भुकंपाचे धक्के Palghar Earthquake Shocks Again in Dahanu and Talasari Taluka", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nपालघर : डहाणू आणि तलासरी तालुक्यात पुन्हा भुकंपाचे धक्के\nपालघर : जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भुकंपाचे धक्के आज पहाटे ५.२२ मिनिटांनी जाणवले आहेत. हे धक्के ३.८ रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी कोणताही अनुसुचित प्रकार घडला नाही. पण परिसरातील घरांना तडे गेले आहेत.\nमागील वर्षभरापासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. तलासरी आणि डहाणू मधील मधील विविध ठिकाणी भुकंपाचे जोरदार धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर भुकंपाचे धक्के बसताच स्थानिकांनी घरातून बाहेर पडत सुरक्षितस्थळी गेले. या प्रकरणी कोणताही जीवितहानी झाली नसल्याचे तहसीलदारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर वारंवार सुरु असलेल्या भुकंपाच्या सत्रावर लवकरात लवकर उपाय करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.\nयापूर्वी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास पालघर तालुक्यामध्���े सुमारे ४.३ रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. हा धक्का पाच मीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहे. महिन्याभरापूर्वी पालघरमध्ये एका दिवसात 6 भूकंपाचे धक्के बसले होते. यामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना एका चिमुकलीचा जीव गेला होता.\nश्रीगोंदा : पेडगाव सेवा संस्थेत सव्वा दोन कोटीचा अपहार; सचिवासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल\nनेपाळ : भाविकांची बस दरीत कोसळून १४ ठार तर १९ जखमी\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपारावरच्या गप्पा | भाग -५ : पूरग्रस्तांना आधार देऊया; माणुसकीचे दर्शन घडवूया…\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर: 16 कोटींच्या कर्जाचा लफडा\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव : गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nBlog : त्र्यंबकेश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे; या मंदिराचा इतिहास जाणून घ्या\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.lianchengpumps.com/mr/", "date_download": "2020-03-28T14:54:26Z", "digest": "sha1:P3N5ZCKJW64JAO5ZFZGKB3NE62I5UJD5", "length": 6998, "nlines": 203, "source_domain": "www.lianchengpumps.com", "title": "इलेक्ट्रिक पाणी पंप, केंद्रापासून दूर पंप, सबमर्सिबल पंप - Liancheng", "raw_content": "\nथेट पाणी वाहतूक पंप\nऔद्योगिक आणि खाण पंप\nपूर्ण पाणी पुरवठा उपकरणे\nAPI मालिका पेट्रोलियम रासायनिक पंप\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशांघाय Liancheng (ग्रुप) कंपनी, लिमिटेड एक घरगुती सुप्रसिद्ध मोठ्या गट उपक्रम आहे आणि त्याच्या बहु-ऑपरेशन संशोधन आणि पंप, झडप आणि द्रवपदार्थ वाहतूक व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली, पर्यावरण संरक्षण उपकरणे उत्पादन कव्हर. आमची उत्पादने सामान्यपणे महापालिका कामे, पाणी नदी, आर्किटेक्चर, आग-लढाऊ, वीज, पर्यावरण संरक्षण, पेट्रोलियम, रासायनिक उद्योग, खाण आणि औषध शेतात वापरले गेले आहेत.\nसबमर्सिबल axial-प्रवाह आणि मिश्र-प्रवाह\nउभ्या axial (मिश्र) प्रवाह पंप\nउच्च कार्यक्षमता दुहेरी हवा, इ शोषून घेणे केंद्रापासून दूर पंप\nबॉयलर पाणी पुरवठा पंप\nक्षैतिज विभक्त आग-लढाऊ पंप\nमल्टि-स्टेज pipline केंद्रापासून दूर पंप\nनवीन प्रकार सिंगल स्टेज केंद्रापासून दूर पंप\nआडव्या एकच टप्पा केंद्रापासून दूर पंप\nएकच-स्टेज उभ्या केंद्रापासून दूर पंप\nस्टेनलेस स्टील उभ्या मल्टि-स्टेज पंप\nबीजिंग भांडवल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबीजिंग भांडवल आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ...\nबीजिंग ऑलिम्पिक पार्क जेथे 2008 ब आहे ...\nबीजिंग राष्ट्रीय Stadium- बर्ड्स नेस्ट\nप्रेमाने बर्ड्स Nes म्हणून ओळखले ...\nLiancheng गट itelf जगातील सर्वोच्च द्रवपदार्थ उपचार एंटरप्राइज करा आणि कायमचे मानवी आणि निसर्ग दरम्यान सुसंवाद जतन अशा संकल्पना अनुसरण त्याच्या सर्वोत्तम प्रयत्न केला गेला आहे.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© Copyright - 2010-2019 : All Rights Reserved. वैशिष्ट्यीकृत उत्पादने , साइटमॅप , मोबाइल साइट\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/insta-deleat-for-promotion/articleshow/65136181.cms", "date_download": "2020-03-28T16:03:04Z", "digest": "sha1:P7LEXP4DMHZMSQYUFG3YY4JGCLZY22ST", "length": 12041, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "entertainment news News: प्रमोशनसाठी इन्स्टा डिलिट - insta deleat for promotion | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nपुणे ट���इम्स टीमनवा सिनेमा येणार म्हटल्यावर सोशल मीडियावर तात्पुरती एंट्री घेण्याचा सेलिब्रेटींचा ट्रेंड कायम असतानाच आणखी एक ट्रेंड ठळकपणे दिसत ...\nनवा सिनेमा येणार म्हटल्यावर सोशल मीडियावर तात्पुरती एंट्री घेण्याचा सेलिब्रेटींचा ट्रेंड कायम असतानाच आणखी एक ट्रेंड ठळकपणे दिसत आहे. तो म्हणजे, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरच्या सर्व पोस्ट डिलिट करण्याच्या. काही दिवसांपूर्वी 'धडक' हा आपला पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी जान्हवी कपूरनं आपल्या इन्स्टा अकाउंटवरून सगळ्या पोस्ट डिलिट केल्या होत्या आणि आता श्रद्धा कपूरनंही तोच कित्ता गिरवला आहे.\nबुधवारी श्रद्धा कपूरच्या इन्स्टा अकाउंटवरून तिनं आतापर्यंत पोस्ट केलेले सगळे फोटो आणि व्हिडिओ अचानक गायब झाल्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. श्रद्धा कायमच इन्साटवर सक्रीय असायची आणि त्यामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. श्रद्धानं पूर्वसूचना न देता पोस्ट्स डिलिट केल्यामुळे त्यांची उत्सुकता वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धानं आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोस्ट्स डिलिट केल्या आहेत. श्रद्धा लवकरच 'स्त्री' नावाच्या रहस्यमय सिनेमात दिसणार आहे. त्याच्याच प्रमोशनसाठी मुद्दाम पोस्ट डिलिट करण्यात आल्या आहेत. गंमत म्हणजे, पोस्ट्स डिलिट करण्यापूर्वी तिनं तिच्या या स्त्री सिनेमाची पंचलाइन, 'मर्द को दर्द होगा' आपल्या अकाउंटवरून पोस्ट केली होती. 'स्त्री' हा रहस्यमय सिनेमा भारतातल्या एका प्रमुख महानगरात घडलेल्या घटनेवर आधारित आहे. सिनेमात त्याची गोष्ट भोपाळमधल्या चंदेरी इथे घडण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात श्रद्धानं पहिल्यांदाच अभिनेता राजकुमार रावबरोबर काम केलं आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\nकनिकाला फसवलं जातंय, तिच्यावर दया करा; बॉलिवूड स्टारची मागणी\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\nकरोनाः हॉस्पिटलला भीती, कनिका कपूर पळण्याची, मागवले एक्स्ट्रा गार्ड\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भ��रतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना विरुद्ध लढा; खिलाडी अक्षय कुमारची २५ कोटींची मदत\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान संतापली\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर केला व्हिडिओ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'त्यानं' माझा विश्वासघात केला: दीपिका...\nरणवीरनं अशी पुरवली अमृता मावशीची इच्छा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-airlines-stop-due-to-maintenance-work-at-pune-passenger-travel-by-road/", "date_download": "2020-03-28T14:35:08Z", "digest": "sha1:HTX3J4YCATCAQUD73JD4XJ4AMEKIG37G", "length": 15610, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक-पुणे विमानसेवा : तिकीट विमान प्रवासाचे अन् प्रवास इनोव्हा कारने | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉ���्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nनाशिक-पुणे विमानसेवा : तिकीट विमान प्रवासाचे अन् प्रवास इनोव्हा कारने\nनाशिक : पुणे विमानतळावर नोटम जारी करण्यात आल्याने एलायन्स एअरने शनिवारी नाशिक-पुणे मार्गावरील उड्डाण रद्द केले. यामुळे प्रवाशांना बायरोडने नाशिक प्रवास करावा लागला.\nगेल्या काही दिवसांपासून उडान योजनेंतर्गत नाशिक पुणे विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकमध्ये अहमदाबाद, पुणे, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू आहे. हे विमान हैदराबादहून नाशिकमार्गे पुण्याला जात होते.\nशनिवारी सकाळी साडेनऊ वाजता पुणे विमानतळावर उतरणार होते. परंतु पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू असल्यामुळे तेथे सकाळी विमान सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे हे विमान नाशिक येथेच थांबविण्यात आले. परिणामी पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना कारने पुणे गाठावे लागले.\nदरम्यान यासंदर्भातील माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक विमानतळावर इनोव्हा कार स्वागतासाठी उभा होत्या. त्यानंतर हे सर्व प्रवासी इनोव्हातून बायरोड पुणे येथे गेले. त्याचा सर्व खर्चही अलायन्स एअरने केला.\nनंदुरबार – ई पेपर (दि.१७ नोव्हेंबर २०१९)\nदिंडोरी : आंबेवणी, करंजीरोड येथील बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरक��रमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/pcscl-pune-recruitment-13022020.html", "date_download": "2020-03-28T15:31:32Z", "digest": "sha1:UVMK75NMO3J2IJX76QGHO2NDTZTOTQFT", "length": 9647, "nlines": 170, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड [PCSCL] पुणे येथे कंपनी सचिव पदांची ०१ जागा", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड [PCSCL] पुणे येथे कंपनी सचिव पदांची ०१ जागा\nपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड [PCSCL] पुणे येथे कंपनी सचिव पदांची ०१ जागा\nपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड [Pimpri Chinchwad Smart City Limited] पुणे येथे कंपनी सचिव पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून एल.एल.बी. पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी ०३) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य.\nवयाची अट : ५० वर्षे\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 February, 2020\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोड��� मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ५५ जागा\nअंतिम दिनांक : ३१ मार्च २०२०\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसीएसआयआर-जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूट दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात [IGCAR] कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पदांच्या ३० जागा\nअंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [IHBAS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा\nअंतिम दिनांक : ०८ एप्रिल २०२०\nकोहिनूर हॉस्पिटल [Kohinoor Hospital] मुंबई येथे विविध पदांच्या २२ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nजसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर [Jaslok Hospital Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/MRUNALINI-GADKARI.aspx", "date_download": "2020-03-28T14:05:13Z", "digest": "sha1:Z5GY3CQRCO5M5A2UNVMUQXNK75FMYQUR", "length": 13338, "nlines": 159, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजर्मनमधून पदवी (ऑनर्स) प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठीतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. कविवर्य बा.भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. प्राप्त केली. रवींद्रनाथ टागोरांच�� कविता आणि समकालीन मराठी कविता हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्स्लेशन सेंटर यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. विविध नियतकालिकांमधून त्यांचे लेखन व त्यांनी अनुवादित केलेले साहित्य प्रकाशित झाले आहे. शिष्यवृत्त्या व पारितोषिके : पीएच.डी.साठी कै. गजानन विश्वनाथ साळवेकर शिष्यवृत्ती एम.फिल. साठी डॉ. सुहासिनी लद्दू पारितोषिक निर्बाचित कलाम या पुस्तकाला गाडगीळ भगिनी पुरस्कृत मातृ-पितृ पुरस्कार आमार मेयेबेला या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत जी.ए. कुलकर्णी पुरस्कार देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार पश्चिम बंगाल सरकारमान्य, शरद समिती चा शरद पुरस्कार, १९६० महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी.ए. कुलकर्णी पुरस्कार, २०११.\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख कर���न घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792463", "date_download": "2020-03-28T14:56:54Z", "digest": "sha1:6JD6RURAL52HEUDVNKODXRCPURQVFF4J", "length": 10650, "nlines": 33, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देशासह आता गोवाही पूर्ण ‘लॉकडाऊन’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » देशासह आता गोवाही पूर्ण ‘लॉकडाऊन’\nदेशासह आता गोवाही पूर्ण ‘लॉकडाऊन’\nकोरोनाच्या गंभीरतेची दखल घेऊन सरकारने 31 मार्चपर्यंत गोवा 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडणाऱयांवर पोलीस कडक कारवाई करणार अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. या आठ दिवसांत कुणीही बाहेरील राज्यातून आला असेल तर त्याची घरात माहिती दिली जावी किंवा घरात वेगळे ठेवावे. लोकांच्या मदतीसाठी 104, 100, 108 व 112 हे क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.\nमंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून पूर्णपणे लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे त्य़ानंतर कुणीही घराबाहेर पडू नये. पोलीस कडक कारवाईचा अवलंब करणार आहे. जीवनावश्यक वस्तूंपैकी काही महत्त्वाच्या वस्तूंचे वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र दोन दिवसांनंतर यावर निर्णय होणार आहे. त्यासाठी सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. आपण स्वतः या समितीचे नेतृत्व करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना व्हायरस प्रकरणात सर्वच आमदारांना विश्वासात घेतले आहे. गोवा डेअरीचे दूध उपलब्ध केले जाणार आहे. त्यांना सर्व सहकार्य दिले जाणार आहे. घरी वितरण करण्यासही हरकत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nसतर्क रहा, काळजी घ्या\nगोव्यात कोरोना व्हायरस नाही असा समज करून घेऊ नका. आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. कदाचित प्रतिकारशक्ती जास्त असल्याने बाधा झाली नसेल. मात्र आपली कळकळीची विनंती आहे सर्वांनी काळजी घ्यावी. मागील आठ दिवसांत एखादी व्यक्ती बाहेरील राज्यातून आली असेल तर त्याची माहिती 104 किंवा 108, 100 या क्रमांकावर द्यावी. आरोग्यखात्याची माणसे येऊन त्यांना घरीच वेगळे ठेवतील किंवा सरकारने तयार केलेल्या वेगळय़ा जागेत नेऊन ठेवतील. मात्र लोकांनी काळजी घ्यावी व असे काही असल्यास त्वरित माहिती द्यावी.\nलोकांना वाचविण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत. कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती तिघांना बाधीत करते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारने ही काळजी घेऊन 31 मार्चपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये.\nअत्यावश्यक त्यांनाचा कर्फ्यू पासेस\nअत्यावश���यक आहे तिथे कर्फ्यू पासेस उपलब्ध केले जातील. पण गरज नसताना हे पासेस घेऊ नयेत. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांना असे पास उपलब्ध केले जातील. त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्थाही केली जाणार आहे. लोकांनी अफवावर लक्ष ठेवू नये.\nतिन्ही रुग्णांच्या स्थितीत सुधारणा\nराज्यात कोरानाचे तीन संशयित रुग्ण होते. पण त्यांची स्थिती सुधारली असून त्यांना कोरोनाची बाधा झाली नाही असे दिसून येते, असेही ते म्हणाले.\nआरोग्य खात्याने अतिरिक्त व्हेंटिलेटर मागविले आहेत. रोजच्या ओपीडी बंद केल्या आहेत. कॅज्युअल्टी सुरू राहणार आहे. अपघात किंवा अन्य गंभीर आजारांसाठी इस्पितळात यावे. पण छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी इस्पितळात येऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nकोरोना निवारणासाठी अनेकांची मदत\nगोवा स्टेट बँकेत ‘कोविड 19’साठी खाते खोलले आहे. सुवर्णा बांदेकर यांनी 15 लाख रुपये मदत दिली आहे. उद्योजक श्रीनिवास धेंपे, अगरवाल तसेच आयएएस अधिकारी यांनी मदत देण्याचे जाहीर केले आहे. ज्यांना मदत द्यायची असेल तर या खात्यावर मदत द्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले. मंत्र्यांनी आपला एक महिन्याचा पगार दिलेला नाही. सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीला पूर्ण अधिकार दिले आहेत. मंत्रिमंडळाने या समितीला अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.\n31 मार्चपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यास सुरक्षितता वाढणार आहे. चेक नाक्यावर कडक तपासणी केली जात आहे. फार्मास्युटिकल्स कंपन्या चालू ठेवल्या आहेत. मात्र गोव्याबाहेरून कामगार आणू नयेत. त्यांची तपासणी व्हायला हवी. मुख्यमंत्री कार्यालयातही 12 जणांची टीम 24 तास कार्यरत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nआंचिम’ उद्घाटनास सोहळय़ास शाहरूख खान मुख्य अतिथी\nयुरी आलेमाव यांचा ‘गोवा फॉरवर्ड’मध्ये प्रवेश पक्का\nगोव्यात पेट्रोल 1 रुपयाने महागले\nम्हादई आंदोलन उग्र करणार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_483.html", "date_download": "2020-03-28T14:15:29Z", "digest": "sha1:H4PUBMG7QQWV32POGZ3OILE5OV5YDEPN", "length": 3644, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन", "raw_content": "\nउध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन\nसातारा : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.27 जुलै रोजी सातारा शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी दिली.\nशिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक 1 व 2 प्रतापसिंह हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 12 वाजता आर्यंग्ल हॉस्पिटलमध्ये रूग्णांना अन्नदान, दुपारी दिड वाजता रिमांड होम येथे विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात येणार आहे.\nकार्यक्रमास माजी जिल्हाप्रमुख व ज्येष्ठ नेते अण्णा देशपांडे, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष हैबतराव नलवडे, किसनराव नलवडे मेजर रविंद्र शेळके, दत्ता नलवडे, रमेश बोराटे, गिरीष सावंत, सचिन जगताप, शिवाजीराव इंगवले, सयाजी शिंदे, अलिन काशीद, सागर धोत्रे, सुनील भोसले, संतोष निगडकर, नितीन लेकरी, अक्षय चावरे, महेश पाटील, सुमित नाईक, संग्राम कांबळे, सचिन सुपेकर, श्रीनिवास जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2016/01/blog-post_76.html", "date_download": "2020-03-28T15:39:05Z", "digest": "sha1:FZ5CKWTL7W35XIZUSWPIDD76VSSRGUJT", "length": 15442, "nlines": 52, "source_domain": "www.berkya.com", "title": "माकपच्या ठेकेदार चौधरीचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यामाकपच्या ठेकेदार चौधरीचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला\nमाकपच्या ठेकेदार चौधरीचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला\nबेरक्या उर्फ नारद - ६:४५ म.पू.\nनाशिक - आपल्या भ्रष्टाचाराचे बिंग फोडले म्हणून चवताळलेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य आणि ठेकेदार सुभाष चौधरी याने आज \"सकाळ'चे उंबरदे येथील बातमीदार हिरामण चौधरी व त्यांच्या भावावर लोखंडी पहारीने प्राणघातक हल्ला केला. यात हिरामण यांना मुकामार लागला असून, त्यांचे भाऊ माधव गंभीर जखमी झाले आहेत. ���ैशांच्या गुर्मीत वागणारा ठेकेदार चौधरी हाच तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असल्याने त्याच्या दबावात येऊन सुरगाणा ठाणेदार सुरेश पारधी यांनी या प्रकरणी फिर्यादही दाखल करून घेतली नाही.\nसुरगाणा तालुक्‍यातील उंबरदे येथील बातमीदार हिरामण चौधरी यांनी पळसनचा जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी ग्रामविकासाच्या विविध कामांचे कंत्राट स्वतः घेऊन निकृष्ट कामे करतो आणि त्याच्या नावावर बिले काढतो, अशा बातम्या देऊन सत्य उजेडात आणले आहे. यामुळे बावचळून गेलेल्या सुभाष चौधरीने बातमीदाराचा मानसिक छळ केला. घरात भांडणे लावली. एवढे करूनही आपल्या भानगडीच्या बातम्या बंद होत नसल्याचे पाहून आज सुभाषने उंबरदे गावात आपल्या टोळक्‍यासह जाऊन बातमीदार आणि त्याच्या भावावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास बातमीदार हिरामण यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्यावर त्यांना वाचवायला आलेल्या मोठ्या भावावर बोलेरो गाडीतून लोखंडी टॉमीने डोक्‍यावर प्रहार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माधव यांना सोडून हल्लेखोर सुभाष चौधरी साथीदारांसह पळून गेला.\nचिंतामण गोविंदा पवार, मनोहर जाधव, हेमराज भोये, खंडू गवळी यांचाही या हल्ल्यात समावेश होता. जखमींना तत्काळ सुरगाणा आरोग्य केंद्रात नेल्यावर ठाणेदार सुरेश पारधी यांनी ठेकेदार चौधरीच्या दबावात फिर्याद घेण्यास नकार दिला. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या सर्व कामांची कंत्राटे घेऊन अनेक कामे कागदावर पूर्ण करणारा त्यातून गब्बर झालेला सुभाष हाच तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असून, दर आठवड्याला पोलिसांना ओली पार्टी देणाऱ्या सुभाषचा एवढा दबदबा आहे, की फिर्याद घेऊन येणाऱ्याला हा मुजोर पोलिसांसमक्ष मारहाणही करतो, असे बोलले जाते. दरम्यान, जखमी माधव मंगळू चौधरीच्या डोक्‍यातून रक्तस्राव झाल्याने त्यांना सायंकाळी नाशिकला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nया घटनेची पत्रकार संघटना आणि \"सकाळ'ने गंभीर दाखल घेतल्याने रात्री उशिरा हिरामण यांच्या वडिलांच्या जबाबावरून ठेकेदार चौधरी विरुद्ध सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गुंजाळ यांना या प्रकरणी लक्ष घालून चौकशी क���ण्याचे निर्देश दिले आहेत.\n\"सकाळ'चे बातमीदार हिरामण चौधरी यांना भावासह झालेल्या मारहाणीची तत्काळ दखल घेतली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गुंजाळ यांना लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचा दोष आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.\n- संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/marathi-news/maharashtra-times-top-stories/", "date_download": "2020-03-28T15:32:57Z", "digest": "sha1:PDUANVB7U3ZKF2PKMS3PVJQTOGNDVYUL", "length": 7852, "nlines": 166, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महत्वाच्या बातम्या | महाराष्ट्र टाईम्स Marathi News", "raw_content": "\nमहाराष्ट्र टाईम्स - महत्वाच्या बातम्या\nमहाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्रातील अधिक पेजेस खालीलप्\nदि. ०६ मार्च २०२० च्या चालू घडामोडी\n'महा'बजेट;अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचा संकल्प ( 3 weeks ago ) 8\nपाहाः सुदर्शन पटनायक यांचं करोनावर वाळूशिल्प ( 3 weeks ago ) 4\nविक्रेत्यानं गटारीच्या पाण्यात धुतल्या भाज्या ( 3 weeks ago ) 6\nहोळीला रंगांची उधळण करताना घ्या 'ही' काळजी ( 3 weeks ago ) 7\nफोटोः ह्युंदाईच्या ९ कारवर २.५ लाखांपर्यंत सूट ( 3 weeks ago ) 4\nमेषः अनुकूल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य ( 3 weeks ago ) 6\nदि. ०५ मार्च २०२० च्या चालू घडामोडी\nवाचा.. कसा आहे सायली आणि सुव्रतचा 'मन फकीरा' ( 3 weeks ago ) 6\nकरोना व्हाय���सपासून बचाव करणार हा खास सूट\nकरोना: दिल्लीतील प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ( 3 weeks ago ) 7\nकरोना: हातपाय धुतल्याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश नाही\nजीव झाला येडापिसा- सिद्धीचं शिवाला सरप्राइज\nभारतXऑस्ट्रेलिया यांच्यात द ग्रेट फायनल\nक्रिकेट: कर्णधार वाढदिवसाला खेळणार फायनल\nऑफिसमध्ये करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून... ( 3 weeks ago ) 8\nउद्धट वागणं भोवलं; रानू मंडल पुन्हा स्टेशनवर ( 3 weeks ago ) 7\nसुनील जोशी आणि विराट कोहली असे आहे कनेक्शन\nफोटोः करोना रोखण्यासाठी मोबाइल स्वच्छ ठेवा\nभारतीय संघ फायनलमध्ये; शुभेच्छांचा वर्षाव\nनोएडात करोनाचा संशयित; स्वतःला घरात कोंडले ( 3 weeks ago ) 4\nकन्याः नफ्याचे प्रमाण वाढेल; आजचे राशीभविष्य ( 3 weeks ago ) 5\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i141125061234/view", "date_download": "2020-03-28T15:40:39Z", "digest": "sha1:NBIBMVQIITLCU26SZJRAXTR2NTA2BP4O", "length": 9390, "nlines": 148, "source_domain": "www.transliteral.org", "title": "साधन मुक्तावलि", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|\nसंप्रात आणि असंप्रात समाधी\nद्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - प्रात:स्मरण\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - प्रात:स्मरण\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - पंचरत्न स्तोत्र\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - रामलक्ष्मणाष्टक\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - तत्वमसि स्तोत्र\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - अभ्यास\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - मनोलय\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - सहज समाधि\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - संप्रात आणि असंप्रात समाधी\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - द्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - उत्थान लक्षणें\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - मुक्तस्थिति\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - कौपीनपंचक\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - गुरुआज्ञा\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - जनस्वभाव\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - रामदासी अभंगसुधा\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - श्रीसमर्थस्तवराज\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - देवभक्त प्रणयकलह\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - श्रीसंकर्षण स्तोत्र\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - वनमाला\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2019/08/16/shevayanchi-kheer/", "date_download": "2020-03-28T13:58:41Z", "digest": "sha1:UA7OVGW4UT2VZZEAKRYXMDRSZXY6G5IQ", "length": 8903, "nlines": 151, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Shevayanchi Kheer (शेवयांची खीर) �� Vermicelli Payasam - Vermicelli Pudding | My Family Recipes", "raw_content": "\nशेवयांची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. शेवया, दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुके मेवे घातले जातात. यात एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवया किती घालायच्या पहिल्यांदाच खीर करणाऱ्या सगळ्यांचाच अंदाज चुकवणारा प्रश्न. बहुतेक जणांकडून जास्त शेवया घातल्या जातात आणि खिरीचा शिरा व्हायला लागतो. माझं ही असंच झालं होतं. मग आणखी दूध घालून त्या शिऱ्याची खीर बनवली जाते. तुम्हाला दाट खीर हवी असेल तर सव्वा लिटर दुधासाठी (आटवून १ लिटर केलेले) पाऊण कप शेवया आणि पातळ खीर हवी असेल तर अर्धा कप शेवया घालाव्यात. इथे १ कप म्हणजे २५० मिली. तुम्ही बारीक किंवा जाड, भाजलेल्या किंवा न भाजलेल्या शेवया वापरू शकता.\nसाहित्य (७–८ सर्विन्ग्स साठी) (१ कप = २५० मिली )\nफुल क्रिम दूध सव्वा लिटर\nसाखर अर्धा कप (चवीनुसार कमी / जास्त करा )\nवेलची पूड पाव चमचा\nसाजूक तूप १ चमचा\n१. एक चमचा कोमट दुधात केशर अर्धा तास भिजवून ठेवा.\n२. एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवून १ लिटर करा.\n३. दुसऱ्या पातेल्यात साजूक तूप घालून शेवया २ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या.\n४. शेवयांमध्ये उकळतं दूध घालून ३–४ मिनिटं मंद आचेवर शिजवा. शेवया नरम झाल्या पाहिजेत.\n५. आता त्यात साखर घालून मिश्रण २–३ उकळा.\n६. वेलची पूड, भिजवलेलं केशर, सुका मेवा घालून २ मिनिटं उकळा.\n७. स्वादिष्ट खीर तयार आहे. गरम किंवा गार कशीही छान लागते. अशीच किंवा पुरी / पोळीबरोबर सर्व्ह करा.\n१. खीर पातळ हवी असेल तर शेवया अर्धा कप घाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/thane-local-news/the-dp-has-no-door/articleshow/74310104.cms", "date_download": "2020-03-28T15:21:42Z", "digest": "sha1:PLODZIQQ5G6MV7LHWCZBOSC2WMXZJ3FV", "length": 7808, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "thane local news News: डीपीला दरवाजा नाही - the dp has no door | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकळवा : महात्मा फुले नगर येथील हनुमान मंदिराजवळील महावितरणच्या ज्या ठिकाणाहून संपूर्ण विभागाला वीज दिली जाते. तिथे व्यवस्थित दरवाजा नाही. ते लवकरात लवकर दुरुस्त करावे. - अजय भोसले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिवा सटेशनच्या परिसरात मध्य रेल्वेने फ्लायओव्हर्स\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nअवकाळी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात..\nलॉक डाउन असतानाही गर्दी करून क्रिकेट खेलने\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-journey-from-status-to-book/", "date_download": "2020-03-28T14:58:09Z", "digest": "sha1:LFQ34QWMKZ7HYVYI5IR2BV2J24CWPKR6", "length": 7118, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"स्टेटस ते पुस्तका'चा प्रवास", "raw_content": "\n“स्टेटस ते पुस्तका’चा प्रवास\nव्हॉटस्‌ ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर अपलोड स्वरचित स्टेटसचे पुस्तकच झाले. ही अनोखीच गोष्ट आहे. “स्टेटस’ ते “पुस्तक’ हा प्रवास युवा लेखक आदित्य महाजनने केला आहे.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nयेरवड्यातील 281 कैद्यांना वैयक्तीक जातमुचलक्यावर सोडले\nमुक्‍या जीवांच्या दोन घासांसाठी घेतलं कोरोनाला अंगावर\nगेल्या तीन वर्षात आदित्य दररोज व्हॉटस्‌ ऍप स्टोरीला शायरी, चारोळ्या पोस्ट करायचा. या कलेला रसिकांनी पसंती दिली. नियमित होणाऱ्या लिखाणाची प्रशंसा झाली, दाद मिळाली आणि तयार झाले “दीदार’ हे पुस्तक. 2016 ते 2018 या वर्षात त्याने नित्यनियमाने रोज एक याप्रमाणे 1100 हिंदी-उर्दू शायरी लिहिल्या. यातील 201 हिंदी-उर्दू चारोळ्यांचा समावेश असणाऱ्या “दीदार’चे नुकतेच पुण्यात अभिनेता, दिग्दर्शक आलोक राजवाडे याच्या हस्ते प्रकाशन झाले. याला अभिनेता वैभव तत्ववादी याची प्रस्तावना असून. चित्रकार अपर्णा निलंगे आणि मिहीर जोगळेकर यांनी चित्रांची जोड दिली.\nचारोळी, शायरी साधारण 2016 पासून स्���ेटस्‌ला ठेवत होतो. सुरूवातीला त्याला अनेक “लाईक्‍स’ मिळत होते. त्यानंतर ते व्हायरल होऊ लागले. रसिकांनी भरपूर दाद आणि प्रेम दिले. या सवयीमध्ये खंड पडू न देता स्वरचित साहित्य “शेअर’ करु लागलो. ते लोकांना आवडू लागल्याने पुस्तक होऊ शकेल. असे वाटल्याने”दीदार’ तयार झाले, असे आदित्य म्हणाला.\n“दीदार म्हणजे प्रेमाने पाहणे’. त्यामुळे आजच्या काळातील “प्रेम’ यातून व्यक्त होत आहे, अशी भावना आदित्य व्यक्त करतो.दुसऱ्याच्या मार्गापेक्षा स्वत:ची “स्टाईल’ विकसित करा. मोठ्या लेखकांचा प्रभाव आवश्‍यक आहे, मात्र यामध्ये नव्या लेखकांनी त्यांच्या शैलीवर भर दिला पाहिजे, असे आदित्य नमूद करतो.\nयेरवड्यातील 281 कैद्यांना वैयक्तीक जातमुचलक्यावर सोडले\nमुक्‍या जीवांच्या दोन घासांसाठी घेतलं कोरोनाला अंगावर\nप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाटण पोलिसांची कारवाई\nहिंगणोळे येथील मटण विक्रेत्यांवर गुन्हा दाखल\nयेरवड्यातील 281 कैद्यांना वैयक्तीक जातमुचलक्यावर सोडले\nमुक्‍या जीवांच्या दोन घासांसाठी घेतलं कोरोनाला अंगावर\nप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाटण पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A5%87/?vpage=3", "date_download": "2020-03-28T14:38:49Z", "digest": "sha1:IWDWUNK4HLPOCILQQ4P2ZDYVSZNXH7Q7", "length": 10366, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पोटाचे एक्स-रे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nHomeजुनी सदरेआधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्रपोटाचे एक्स-रे\nSeptember 1, 2010 डॉ. श्रीकांत राजे आधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्र, आरोग्य\nसोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे. तरीही पित्ताशयातील खडे, मूतखडे, मूत्रपिंडाचा आकार हे कळण्यासाठी साधा फोटो आजही सांगितला जातो व या फोटोसाठी आदल्या दिवशी पोट साफ होण्याचे औषध घेऊन उपाशी पोटी सकाळी गेल्यास हा फोटो चांगला येतो. थोडे पाणी पिऊन किंवा चहा पिऊनही रुग्ण या तपासणीसाठी जाऊ शकतो. अॅपेंडिक्सच्या इमर्जन्सीमध्ये निदान करण्याच्या आधी हा फोटो अत्यंत जरुरी��ा आहे कारण पोटात येणारी कळ मूतखड्यामुळे तर नाही ना हे त्वरीत समजते आणि अकारण ऑपरेशन टळते.\nपोटाचा अत्यंत महत्त्वाचा एक्स-रे म्हणजे “उभा काढलेला एक्स-रे जेव्हा पोटात कळा येतात त्यावेळी अॅपेंडिक्स फुटले आहे की अल्सर फुटला आहे ते कळते. शिवाय आतड्याला पीळ पडला असेल तर तेही साध्या एक्स-रे वरुन त्वरित कळते. हा एक्स-रे रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. मूतखडा खाली घसरताना येणार्‍या कळा जीवघेण्या होतात तेव्हा एक्स-रे, के. यु.बी. हे दोन एक्स-रे काढावे लागतात. यामध्ये ओटीपोटाचा वेगळा एक्स-रे ट्यूबला अॅंगल देऊन काढावा लागतो. तरच तो स्पष्ट येतो.\nपोटाच्या साध्या एक्स-रे बरोबरच बेरियम टेस्ट ही खास पोट व आतडी यासाठी करावी लागते. तसेच मोठ्या आतड्यासाठी बेरियम एनेमा हे एक्स-रे डॉक्टर काढायला सांगतात.\n— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे\nAbout डॉ. श्रीकांत राजे\t21 Articles\nठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/1975", "date_download": "2020-03-28T15:24:13Z", "digest": "sha1:FIGZZM4L34ZPNBYCYB4AIPDOUWF6WGCU", "length": 3157, "nlines": 75, "source_domain": "bookstruck.app", "title": "गणपती", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nगणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.\nगणेश संकल्पनेचा ऐतिहासिक आढावा\nविविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका 1\nविविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका 2\nविविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका 3\nविविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका 4\nविविध कलांमधील गणपतीची रूपे\nश्री गणेशाची विविध रूपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/child-development-project-dadra-nagar-haveli-recruitment-2020/", "date_download": "2020-03-28T15:37:17Z", "digest": "sha1:3I53PYGZ2GLHE6C7VABBRXDT5E7XADC2", "length": 7406, "nlines": 130, "source_domain": "mahabharti.in", "title": "Child Development Project Dadra Nagar Haveli Recruitment 2020", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nबाल विकास प्रकल्प विभाग दादरा नगर हवेली भरती २०२०\nबाल विकास प्रकल्प विभाग दादरा नगर हवेली भरती २०२०\nबाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस\nपद संख्या – ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ दरम्यान असावे.\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nअर्ज करण्याचा पत्ता – बाल विकास परियोजना अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेख भवन सिल्वासा\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात अधिकृत वेबसाईट\nमहाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\n: : महत्वाच्या भरती : :\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० - पोस्टपोन\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-03-28T13:56:10Z", "digest": "sha1:FMH24CKNZNCITGUQJHMX5FGVFKXQ22RU", "length": 7111, "nlines": 112, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nलसीकरण (2) Apply लसीकरण filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकर्करोग (1) Apply कर्करोग filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nकुत्रा (1) Apply कुत्रा filter\nकृषी विभाग (1) Apply कृषी विभाग filter\nकोंबडी (1) Apply कोंबडी filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nडॉक्टर (1) Apply डॉक्टर filter\nपश्चिम बंगाल (1) Apply पश्चिम बंगाल filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमधुमेह (1) Apply मधुमेह filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमहिला आरोग्य (1) Apply महिला आरोग्य filter\nमहिला दिन (1) Apply महिला दिन filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nस्त्री (1) Apply स्त्री filter\nस्त्री : निरोगी आणि प्रगतीशील राष्ट्राचा कणा\nआमच्या या विकास गाथेचा एक महत्वाचा पैलू, \"महिलांचे बहुमूल्य योगदान\" हा आहे. महिलांनीच आमचा समाज आणि समाजाची घ्यायची काळजी याला एक...\nपणजी : भारतातील इतर राज्यात कुक्कट पालनाचा व्यवसाय गती घेत आहे. मात्र, त्‍या तुलनेत गोवा काहीसा मागे असल्याचे दिसून येते. राज्‍...\nगोवा रेबिज निर्मूलनाच्‍या लक्ष्‍यपूर्तीकडे\nपणजी:मिशन रेबिजचे उल्लेखनीय कार्य : स्‍वयंसेवकांचाही पुढाकार रेबिज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वाढता व्याप आणि जनजागृती यामुळे...\nचौपदरी महामार्गाविषयी समस्‍या सोडविणार\nपेडणे:उपमुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक ���ांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्‍या नागरिकांच्‍या समस्या पत्रादेवी ते विर्नोडापर्यंत चौपदरी...\nधारगळ:हसापूर पूल दुरुस्‍तीच्‍या प्रतीक्षेत उपमुख्‍यमंत्र्यांकडून साडेतीन वर्षांपूर्वी आश्‍‍वासन, अद्यापही पूर्तता नाही; स्‍...\nपल्स पोलिओ लसीकरण प्रमाण ९७ टक्के\nपणजी:राज्यात पोलिओ पल्स लसीकरण ९७.६१ टक्के पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सुमारे ६५४ लसीकरण केंद्रावर १ लाख १२ हजार...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/gulab-jaam-ki-sabzi-trends-on-social-media/", "date_download": "2020-03-28T14:49:59Z", "digest": "sha1:RRGQWTVB32SWFG73JEX5QBOYV2SSZYB2", "length": 8426, "nlines": 147, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'गुलाब जामुन की सब्जी' खाल्ली का ? सोशल मीडियावर ट्रेन्ड", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘गुलाब जामुन की सब्जी’ खाल्ली का \n‘गुलाब जामुन की सब्जी’ खाल्ली का \nसध्या सोशल मीडियावर ‘गुलाब जामुन की सब्जी’ चे फोटो चांगलच व्हायरल झाले असून ट्विटरवर चांगलच ट्रेंड करत आहे. लोकं या आगळ्या वेगळ्या सब्जी म्हणजे भाजीबद्दल चर्चा करत असल्याचे समजते आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक क्रीमने भरलेली भाजी असून त्यात गोलाकार वस्तू दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यावर गुलाबजाम की सब्जी असे टॅग लावला असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.\nनेमकं काय होत आहे व्हायरल \nसध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच गाजत आहे.\nयामध्ये भारतीय गोड पदार्थ गुलाब जामबाबतीत भाष्य केल्याचे म्हटलं आहे.\nगुलाब जाम की सब्जी असं लिहिले एक टॅग या डिशच्या बाजूला ठेवण्यात आले आहे.\nमाझा मानवतेवरून विश्वास हळू- हळू उडत असल्याचे फोटो काढणाऱ्याने म्हटलं आहे.\nयावरून नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात शेअर करून टीका केली आहे.\nही एक राजस्थानी डीश आहे.\nPrevious विदर्भातील संततधार पावसामुळे संत्रा उत्पादकाचे मोठे नुकसान\nNext ‘थलैवा’ रजनीकांतला सिनेसृष्टीत 44 वर्षं पूर्ण, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nकरोनाविरुद्ध लष्कराचं ‘ऑपरेशन नमस्ते’\nLock Down : भरघोस उत्पादनानंतरही शेतकरी अडचणीत, टमाटर रस्त्यावर फेकले\nCorona : टाळेबं���ीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/673", "date_download": "2020-03-28T15:00:16Z", "digest": "sha1:NVRXPM5JTGJEMPYTJL4WURX36FDHRSFW", "length": 11322, "nlines": 221, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 129| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nघ्यावी सत्ता स्वीय करी ||शेत०||\nघेतो विश्रांतीही व क्षण\nघरांत खाया नाही परि कण\nदीन दुर्दशा कोण हरी ||घ्यावी०|\nझेंडै हाती घ्या क्रांतीचा\nझेंडा हाती घ्या शांतीचा\nसोडा आता दास्यकरी ||घ्यावी०||\nमिळेल नि:संशय तो विजय\nव्हावे सर्वांनी परि निर्भय\nसंघटना ती हवी परि ||घ्यावी०||\nभविष्य आहे अपुला आता\nखाऊ कुणाच्या आता न लाथा\nवरती करू या आपुला माथा\nपळतील सारे दूर अरी ||घ्यावी०||\nदेवपुरांतील शेतक-यांची मुले खड्या आवाजात गाणे म्हणत होती. मजूरही त्यात सामील झाले. सारा गाव दुमदुमून गेला.\n तू गाणे सांगितलेस ते किती छान होते. मला नाही उतरून दिलेस ते\n“ते काल रात्री मी लिहले. तुझ्या भाऊने ते गाणे रचले आहे,” रघुनाथ म्हणाला.\n माझ्या भाऊने केलेले गाणे भाऊ तुझे ते दुसरे मित्र नाही का रे करीत गाणी त्यांचेही दे न मला गाणे. सा-यांची गाणी माला दे. माझ्या वहीत सा-यांची हवीत गाणी. स्वामींची आहेत हे तुझें आणि त्यांचे त्यांचेही दे न मला गाणे. सा-यांची गाणी माला दे. माझ्या वहीत सा-यांची हवीत गाणी. स्वामींची आहेत हे तुझें आणि त्यांचे \n“नामदेव कवि नाही. तो चित्रकार आहे. तो सुंदर चित्र काढतो. तो वाजवतो बासरी, गाणीही सुंदर गातो,” रघुनाथ म्हणाला.\n“त्यांना का नाही आणलेस आश्रम पाहिला असता त्यांनी. त्यांनी बासरी वाजवली असती व मी गाणे म्हटले असते,” वेणू म्हणाली.\n“त्याचे वडिल आजारी आहेत,” रघुनाथ म्हणाला.\n“आता बरे आहेत का रे,” वेणूने विचारले.\n“बरे आहेत, जमले तर एक दिवस तो येणार आहे येथे,” रघुनाथ म्हणाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/college-club/the-jagger-of-my-marathi/articleshow/73322689.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T16:17:39Z", "digest": "sha1:P4MZXN2SK3JDXTOEWIRNX5HXTVHDFVZX", "length": 11104, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "college club News: 'माय मराठी'चा जागर - the jagger of 'my marathi' | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकार्तिक जाधव, कॉलेज क्लब रिपोर्टरमराठी भाषा संवर्धनासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत यामध्ये तरुण हातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत...\nकार्तिक जाधव, कॉलेज क्लब रिपोर्टर\nमराठी भाषा संवर्धनासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये तरुण हातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माय मराठीचा जागर करणारा मुलुंडच्या एमसीसी कॉलेजचा 'माय मराठी My मराठी' हा फेस्टिव्हल भेटीला येतो आहे. येत्या २० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये 'शिवबाचे स्वराज्य' पाहायला मिळणार आहे. अशा मराठमोळ्या फेस्टचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लोकांना स्वराज्याच्या माध्यमातून 'सुराज्य' निर्माण करून दिलं. अशा या जाणत्या राजाची महती पुन्हा एकदा 'माय मराठी My मराठी' या फेस्टच्या निमित्तानं सांगितली जाणार आहे. फेस्टच्या पहिल्या दिवशी महाराजांच्या काळातील ढाल, तलवारी, भाले यांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. शिवाय शिवराजधानी असलेल्या रायगडची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यासोबतच रायगडाच्या परिसरातील गावांबद्दल माहिती देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. फेस्टिव्हलची थीमच 'शिवबाचे स्वराज्य' अशी असल्यानं यात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा या विषयाला अनुसरूनच असतील. फोक डान्स, मोनो अॅक्ट आणि स्वरचित काव्यरंग अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत.\n◆० मराठी फॅशन शो ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये रंगेल. यामध्ये स्पर्धकांना मराठी संस्कृतीचं दर्शन घडवायचं आहे.\n◆० शिवाजी महाराजांची महती सांगणारी वक्तृत्व स्पर्धा पार पडेल.\n◆० रांगोळी स्पर्धेत बाजी मारायची असल्यास स्पर्धकांना थीमला अनुसरून आपली कला सादर करावी लागणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकॉलेज क्लब:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपान २ साठी प्राजक्ता\nमराठमोळा थाट, अंदाज भन्नाट\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nकोरोना साथीत मास्कची संगत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC", "date_download": "2020-03-28T13:49:10Z", "digest": "sha1:GLORPQWSGCSU5ALUKDCGNYEA5HLYERUA", "length": 4890, "nlines": 90, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nअवित बगळे (1) Apply अवित बगळे filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nटपाल खाते (1) Apply टपाल खाते filter\nप्रदूषण (1) Apply प्रदूषण filter\nफुटबॉल (1) Apply फ���टबॉल filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nम्युच्युअल फंड (1) Apply म्युच्युअल फंड filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nसॉफ्टवेअर (1) Apply सॉफ्टवेअर filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nमोहन बागानची धेंपोच्या विक्रमाशी बरोबरी\nपणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या चार फेऱ्या बाकी ठेवून विजेतेपद मिळविलेल्या मोहन बागानने धेंपो स्पोर्टस क्लबच्या विक्रमाशी बरोबरी...\nराज्‍य सौर ऊर्जा निर्मितीकडे\nअवित बगळे पणजी संयुक्त वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात वर्षभरात ७० मेगावॅट सौर उर्जेची निर्मिती झालीच पाहिजे....\nमुद्रा योजना सावरण्याची गरज\nअर्थविश्‍व:सरकारी बॅंकांतील मुद्रा योजनेमुळे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण मार्च २०१९ पर्यंत १७ हजार कोटीपर्यंत पोहचले आहे....\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-nashik-nagli-papad-business-reached-overseas/", "date_download": "2020-03-28T14:59:02Z", "digest": "sha1:5ZHPB5EX5P5TQ7JHSGX5FRDSCSPGKTDK", "length": 19282, "nlines": 236, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नागलीच्या पापडाची चव सातासमुद्रापार; दोन महिलांची यशोगाथा latest-news-nashik-nagli-papad-business-reached-overseas", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेट���व्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nनागलीच्या पापडाची चव सातासमुद्रापार; दोन महिलांची यशोगाथा\nनाशिक : महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर असून केवळ ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना मोडित काढून संसाराचा गाडा चालवत असतात. गृह उद्योगाला प्राधान्य देताना नेमका कोणता व्यवसाय करावा, जेणेकरून प्रपंच सुरळीत चालेल व गरिबी दूर होईल, असा विचार वडनेर पंपिंगरोडवरील पोरजे मळा येथील मनिषा संजय पोरजे व योगिता विजय पोरजे या दोघा जावांनी केला. विचार कृतीत उतरवून त्यांनी पापड व्यवसाय निवडला. या व्यवसायातून त्यांचा संसार थाटात फुलला.\nआज हा पापड भारतातच नाही तर विदेशात ‘इंडियन स्टार्टर’ म्हणून भाव खाऊ लागला आहे. प्रत्येक भारतीय घरात पापडाचा डबा आजही अढळस्थान पटकावून आहे. योगिता व मनिषा पोरजे यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला व्यवसायाने आज मोठे स्वरूप धारण केले असून त्यांच्या पापडाला मागणी वाढत आहे. शेतीत जास्त उत्पन्न मिळत नसल्याने योगिता व मनिषाने शेतीला जोडधंदा म्हणून नागली पापड तयार करण्याचे ठरवले. सुरुवातीला दिवसाला शंभर पापड विक्री होऊ लागली. हळूहळू पापडाला मागणी वाढल्याने त्यांनी पापडाची मशीन विकत घेऊन मोठा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आता दिवसाला दररोज 30 ते 40 किलो पापड विक्री होत असल्याचे त्या सांगतात.\nनागलीची पोते विकत आणून मशिनमध्ये त्याचे दळण करून त्यानंतर पापड तयार करतात. सकाळी 9 वाजता पापड तयार करण्याच्या कामास त्या सुरुवात करतात. दुपारी 2 वाजेपर्यंत हजारो पापड तयार करतात. एका किलोत 100च्या वर पापड तयार होत आल्याचे ते सांगतात. त्यांच्यामुळे बेरोजगार महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यांचे पापड विक्रेते घेऊन महाराष्ट्रसह देश-विदेशात विक्री करत असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या अस्सल पापडाची चव सातासमुद्रापार खवय्ये चाखत आहे.\nकाहीतरी उद्योग करावा असा विचा��� आमच्या दोघींच्या मनात घोळत होता. आम्ही हा विचार घरच्यांना शेअर केला. त्यांच्या होकाराने नवऊर्जा मिळाली व पापड व्यवसाय सुरू केला. आज आमचा पापड विदेशात विक्रीसाठी जातो. विदेशातील लोक या पापडाची रुचकर टेस्ट चाखत असल्यामुळे याचा आम्हाला अभिमान वाटतो. महिलांनी मोबाईल, सिरीयल, शेजारणीशी गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा गृहोद्योग सुरू करून संसाराची चाके सुरळीत करता येतात.\n-मनिषा व योगिता पोरजे\n१७ डिसेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\n कचऱ्यातील चार तोळ्याच्या बांगड्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केल्या परत\nकमी होतेय बाजारातील सुस्ती \nBlog : आगामी काळ ‘स्लोबलायझेशन’ चा \nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking# कुरकुंभ एमआयडीसीत आगडोंब अख्ख गाव खाली, पळापळ\nकिरकोळ कारणावरून शेडगाव येथे सख्ख्या भावाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणार्‍या शर्मिला येवलेविरुद्ध गुन्हा दाखल\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपाटणादेवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ : निसर्ग सौंदर्याने परिसर फुलला\nआवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nकमी होतेय बाजारातील सुस्ती \nBlog : आगामी काळ ‘स्लोबलायझेशन’ चा \nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पे���र : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-latest-news-maharashtra-weather-updates-light-rains/", "date_download": "2020-03-28T14:25:02Z", "digest": "sha1:LBDU5U7HI6NANQXMUCTVITFIIGJM4E3W", "length": 17175, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "२२ व २३ डिसेंबरला राज्यात पावसाचा अंदाज, nashik-latest-news-maharashtra-weather-updates-light-rains", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\n२२ व २३ डिसेंबरला राज्यात पावसाचा अंदाज; नाशिक १३ अशांवर\nनाशिक : थंडीचा जोर वाढत असून मुंबईसह, ठाणे, पालघर भागामध्ये येत्या रविवारी (दि. २२) तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २३ डिसेंबर पर्यत ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.\nदरम्यान हवामान बदलांमुळे तुरळक सरी बरसणार असल्याचे स्कायमेट या खाजगी वेधशाळेने सांगितले आहे. त्यामुळे येत्या २२ व २३ डिसेंबर रोजी मुंबईसह नजीकच्या शहरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.\nमहाराष्ट्र हवामान अंदाज (१६ ते २२ डिसेंबर), शेतकऱ्यांना सल्ला#Maharashtra #rain #weather #agriculture https://t.co/iYL2JstPf3\n२०१९ या वर्षात पाऊसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकणी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर दिवसेंदिवस हवामान बदलत आहे. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून तापमानाचा पारा १३ अशांवर स्थिरावला आहे. दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळेने म्हटले आहे.\nजळगाव (बांभोरी) : मोटरसायकल अपघातात काका-पुतण्या ठार\nआता इन्स्टाग्राम स्टेटसला एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसर्पमित्रांनी दिले हजारो सापांना जीवदान : पारोळा तालुक्यातील सर्पमित्रांची कामगिरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, दिनविशेष\nगोपाळकाला : श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष\nVideo : गौराई आली माहेरा; शुक्ल घराण्याची १५० वर्षांची जुनी परंपरा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nसंगमनेर: सरपंच वर्पे यांचे आढळा पाणीप्रश्‍नी बेमुदत उपोषण सुरू\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254296:2012-10-06-21-26-08&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:09:40Z", "digest": "sha1:NLRZUTOKAYKYNJGUEQYKR4WZVUBNZLJS", "length": 20079, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "न्यायालयात गेलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांनाच", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> न्यायालयात गेलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांनाच\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nन्यायालयात गेलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांनाच\nथकीत वेतन वाढीची रक्कम परत मिळणार\nसेवानिवृत्त प्राध्यापकांच्या देय असलेल्या थकित रकमेतून त्यांना सेवेत असतांना देण्यात आलेली थकीतवेतन वाढीची रक्कम सरकारने वसूल केलेली रक्कम प्राध्यापकांना व्याजासह परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी जे शेकडो प्राध्यापक न्यायालयात गेले नाही त्यांना मात्र ही रक्कम अदा करण्यात आलेली नाही. शासनाने सेवानिवृत्त प्राध्यापकांची थकीत वेतन वाढीची वसूल केलेली रक्कम न्यायालयाचा आदेश लक्षात घेऊन परत करावी, अशी मागणी प्राध्यापक महासंघाने केली आहे.\nउल्लेखनीय म्हणजे, प्राध्यापकांना पाचव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनश्रेणीच्या कमाल वेतनावर थकित झालेल्या विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना थकित वेतनवाढ दिली होती, मात्र सहावा वेतन आयोग लागू झाल्यावर सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या थकित वेतनातून या वेतनवाढीची अदा केलेली रक्कम वसूल करण्यात आली. प्राध्यापकांना थकित वेतनवाढ योजना लागू नाही, असे कारण देऊन सरकारने ही रक्कम वसूल केल्याच्या विरोधात सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली होती.\nन्यायालयाने याचिकाकर्त्यां प्राध्यापक संघटनेचा युक्तीवाद ग्राह्य़ मानून वसूल केलेली कुंठीत वेतन वाढीची रक्कम प्राध्यापकांना व्याजासह परत करण्याचे आदेश उच्चशिक्षण संचालकांना दिले होते. या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवून सेवानिवृत्त प्राध्यापकांना थकित वेतन वाढीची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश कायम ठेवला.\nसर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यावरही राज्य सरकारने वसुल केलेली रक्कम परत केली नाही म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेने अवमान याचिका दाखल केली तेव्हा मात्र ‘आम्ही रक्कम परत करण्याचे आदेश जारी केले आहेत’ असे प्रतिज्ञापत्र उच्चशिक्षण खात्याने न्यायालयात सादर करून १ कोटी ३ लाख ३ हजार ९९४ रुपये मंजूर केल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अवमान याचिका खारीज केली. नांदेड विभागातील तीन महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी औरंगाबाद, पुणे, जळगाव, कोल्हापूर व सोलापूर विभागातील अनुक्रमे आठ, सत्तावन, दोन, पाच, सत्तेचाळीस व सहा, अशा एकूण १२५ प्राध्यापकांना ७७ लाख ९४ हजार रुपये आणि व्याज २४ लाख ७८ हजार रुपये परत करण्याचे आदेश उच्चशिक्षण संचालक डॉ. प्र.रा. गायकवाड यांनी विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) यांना दिले आहेत.\nमात्र, अमरावती, नागपूर, मुंबई, पनवेल इत्यादी विभागातील जे प्राध्यापक उच्च न्यायालयात गेले नाही किंवा ज्यांनी याचिका दाखल केली नाही, असे शेकडो प्राध्यापक आपली वसूल केलेली कुंठीत वेतन वाढीची रक्कम परत मिळेल (कारण उच्च न्यायालयाचा निर्णय झाला आहे) या आशेवर आहेत. जे न्यायालयात गेले त्यांनाच परतावा मिळाला, न्यायालयाचा निर्णय सर्व प्राध्यापकांसाठी आहे म्हणून सरकारने स्वत:च वसूल केलेली रक्कम, न्यायालयात प्राध्यापकांनी जाण्याची वाट न पाहता परत करावी, अशी प्राध्यापक महासंघाची मागणी आहे. ज्या सेवानिवृत्त प्राध्यापकांची थकित वेतनवाढीची रक्कम सरकारने वसूल केली ती त्यांना परत करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येईल, सरकार आणि वित्त विभागाने मान्यता दिल्यास वसूल केलेली रक्कम परत केली जाईल अर्थात, त्यासाठी दीर्घ प्रक्रिया आणि वेळेची प्रतीक्षा करावी लागेल, असे उच्च शिक्षण विभागाच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256972:2012-10-21-21-28-33&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:49:40Z", "digest": "sha1:J3ED437NZCQGQH26BU3JXCUT4I6PAAKQ", "length": 15047, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "शांतिवनसाठी आर्थिक निधीसंकलनाचे मोलाचे कार्य", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> शांतिवनसाठी आर्थिक निधीसंकलनाचे मोलाचे कार्य\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशांतिवनसाठी आर्थिक निधीसंकलनाचे मोलाचे कार्य\nएन .एन. पालीवाला ज्यू. कॉलेज ,नवीन पनवेल या विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेत (एन.एस.एस.) सहभागी असलेल्या सर्व स्वयंसेवकांनी कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन, ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आíथक निधीसंकलनाचे मोलाचे कार्य केले आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली या संस्थेच्या एन.एन.पालीवाला ज्यू. कॉलेज, नवीन पनवेल या विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत दरवर्षी समाजहिताचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून या वर्षी विद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. पवार सरांनी कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन, ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आíथक निधीसंकलनाचे आवाहन विद्यालयातील एन.एस.एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय पाटील व श्रीमती हेमलता पुराणिक यांच्या\nमदतीने विध्यार्थ्यांना केले होते. त्यानुसार सर्व स्वयंसेवकांना निधीसंकालासाठीची छापील कार्डे वाटली होती.\nस्वयंसेवकांनी या योजनेला उस्त्फूर्त पाठिंबा दिला. गणपती सुट्टीत या सर्व स्वयंसेवकांनी समाजातील दानशूर व्यक्तींकडून तब्बल ११७०० रुपये इतका निधी अवघ्या १५ दिवसांत जमा करून प्राचार्याच्या स्वाधीन केला. काशीद के.व्ही. व इतर सर्व वर्गशिक्षक व साहाय्यक शिक्षकांनी परिश्रम घेऊन या मोलाच्या सामाजिक कार्याला हातभार लावला म्हणून प्राचार्य पवार सरांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chikitsaksamuhakokan-edu.in/m-contact_us.php", "date_download": "2020-03-28T15:19:32Z", "digest": "sha1:P6AE25UYHBK5BIJA4FJSPATPZRBJUG4A", "length": 1821, "nlines": 34, "source_domain": "chikitsaksamuhakokan-edu.in", "title": "chikitsaksamuha.kudal@gmail.com", "raw_content": "\nचिकित्सक समूहाचे बहुपयोगी शिक्षण केंद्र\n(पाटकर वर्दे कॉलेज, मुंबई संचालित )\nचिकित्सक समूहाचे बहुपयोगी शिक्षण केंद्रे\n(पाटकर वर्दे कॉलेज, मुंबई संचालित )\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआमच्याशी संपर्क साधा मोकळ्या मनाने\nविषय एक निवडा: बीसीए बद्दल आयटी कोर्सेस बद्दल एमबीए बद्दल\nचिकित्सक समूहाचे बहुपयोगी शिक्षणकेंद्र,\nपहिला मजला , परशुरत्त्न सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.,\nसंत राऊळ महाराज महाविद्यालयासमोर, कुडाळ ,\n+९१ ९४०३०७०६८२ / +९१ ९७६४८०९६६९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/corinder.html", "date_download": "2020-03-28T14:41:02Z", "digest": "sha1:GTMAEX5F6KCQ6G2QFJ7RVGF4M6MXXYLM", "length": 5849, "nlines": 74, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "अशी करा कोथिंबीरीची लागवड | Gosip4U Digital Wing Of India अशी करा कोथिंबीरीची लागवड - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome शेतकरी अशी करा कोथिंबीरीची लागवड\nअशी करा कोथिंबीरीची लागवड\nकोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्‍यात केली जाते. मात्र कोथिंबीरीची लागवड प्रामुख्‍याने खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते. याच पार्श्वभूमीवर कोथिंबीरीची लागवड कशा प्रकारे करावी याबाबत जाणून घेऊ.\nहवामान आणि जमीन :\n● तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आतच असावे.\n● कोथिंबीरीच्‍या पिकासाठी मध्‍यम जमीन निवडावी.\n● सेंद्रिय खते वापरणार असल्‍यास हलकी जमीन निवडावी.\nसुधारीत जाती : नंबर 65 टी, 5365 एनपीजे, 16 व्‍ही, 1 व्‍ही 2 आणि को-1, डी-९२, डी-94, जे 214, के 45.\nलागवडीचा हंगाम : कोथिंबीरीची खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळी अशा तीनही हंगामात लागवड करतात.\n● शेत उभे-आडवे नांगरुन चांगले भुसभुशीत करावे.\n● प्रत्‍येक वाफ्यात 8 ते 10 किलो शेणखत टाकावे.\n● बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे.\n*खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन* :\n● बी पेरताना शेणखत जमिनीत मिसळून द्या.\n● पेरणीच्‍या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्रखत द्या.\n● बी उगवून आल्‍यावर 25 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र द्या.\nकिड व रोग : काही वेळा मर रोगाचा प्रार्दूभाव होतो.\nकाढणी उत्‍पादन आणि विक्री :\n● कोथिंबीरी हिरवीगार आणि कोवळी असतानां काढावी.\n● नंतर कोथिंबीरीच्‍या जुड्या बांधून गोणपाटात व्‍यवस्‍थीत ठेवावी.\n● कोथिंबीरीचे हेक्‍टरी 10 ते 15 टन उत्‍पादन मिळते.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/pune-savitribai-phule-university-bans-political-stands-in-college-hostels/", "date_download": "2020-03-28T15:21:24Z", "digest": "sha1:UI2A47PVQAWL4O66K7TQAQ6J6ATC7RCU", "length": 9874, "nlines": 151, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राजकीय भूमिकांना 'No Entry'!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राजकीय भूमिकांना ‘No Entry’\nसावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राजकीय भूमिकांना ‘No Entry’\nपुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा अजब फतवा काढण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा फतवा काढण्यात आला आहे. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत यंदाच्या वर्षी वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यासाठी एक नियमावली करण्यात आली आहे.\nवसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून नियमावली तयार करण्यात आलीय.\nविद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका घेऊन शासनविरोधी कृत्य करू नये.\nराष्ट्रविरोधी, समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये\nतसं हमीपत्र सही करुन घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार आहे.\nनियमांचे पालन नकेल्यास वसतिगृहातील प्रवेश रद्द होणार.\nतसंच राष्ट्रविरोधी, समाज, जातीयविरोधी आणि राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये असंही सांगण्यात आलं आहे. हे सर्व नियम मान्य असल्याचं हमीपत्र दिल्यानंतरच वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. नियमांचे पालन न केल्यास वसतिगृहातील प्रवेश होणार रद्द होणार असल्याचे विद्यापीठाकडून सागंण्यात आलं आहे. या आदेशानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.\nPrevious पाभे ग्रामस्थ भीतीच्या छायेत, कधी मिळणार त्यांना मदत\nNext नागपूरमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत लाखो खर्च करत बांधलेला बंधारा वाहून गेला\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/it-is-also-impossible-for-farmers-to-get-a-guarantee/articleshow/73742230.cms", "date_download": "2020-03-28T16:12:37Z", "digest": "sha1:CGPEUEHOSO4JVHMHAO2E4F6VBNZ2JFVU", "length": 16443, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india news News: शेतकऱ्यांना हमीभाव मिळणेही अशक्य - it is also impossible for farmers to get a guarantee | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nशेतकऱ्यांना हमीभाव मिळणेही अशक्य\nमोदी सरकारवर काँग्रेसचे टीकास्त्रम टा...\nमोदी सरकारवर काँग्रेसचे टीकास्त्र\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nकृषीमालाला हमीभाव देण्याची आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्या राजवटीत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना हमीभाव मिळालेला नाही. तशातच कर्जात बुडालेल्या भारतीय अन्न महामंडळाला टाळे ठोकून मोदी सरकार शेतकऱ्यांना बाजाराच्या दयेवर सोडण्याचे घृणास्पद षडयंत्र रचत असल्याची टीका बुधवारी आगामी अर्थसंकल्पावर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.\nआगामी अर्थसंकल्पात कृषी उत्पादने आणि उपकरणांवर जीएसटी समाप्त करावा किंवा किमान स्तरावर आणला जावा, पीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या हितांना प्राधान्य देऊन घोटाळ्यांची चौकशी करण्यात यावी, ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक दुरवस्थेमुळे ग्राहकपयोगी वस्तूंची मागणी घटल्याने त्यावर मात करण्यासाठी किमान उत्पन्न योजना किंवा राष्ट्रीय कर्जमाफी योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, तसेच पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीअंतर्गत समावेश करण्यात यावा, अशी मागणी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.\nमोदी सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी आधारभूत किंमत संपवून बाजारातील शक्तींच्या दयेवर सोडण्याचे घृणास्पद षडयंत्र रचत आहे. भाजप सरकारच्या कृषीमूल्य आयोगानेही २०२०-२१च्या रबी हंगामासाठी गहू आणि धानाच्या खरेदीत कपात करण्याची आणि सर्वप्रकारचे बोनस बंद करण्याची शिफारस केली. भाजप सरकारला अन्न महामंडळाला अजूनही अन्न सबसिडीचे १ लाख ७४ हजार कोटी द्यायचे शिल्लक असून पाच वर्षांत अन्न महामंडळावरील कर्ज २ लाख ६५ हजार कोटींवर पोहोचले आहे. कर्जात बुडालेल्या अन्न महामंडळाला कर्जफेडीचा कोणताही मार्ग उरलेला नसून टाळे लागण्याची वेळ आल्यास कृषी उत्पादन कोण खरेदी करेल, असा सवाल चव्हाण यांनी केली.\nरोज २८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nभाजपने रसायने, ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, कीटकनाशकांवर मोठा जीएसटी लावला आहे. पीक विमा योजना ही विमा कंपन्यांच्या लाभासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी राबवली जात असून शेतकऱ्यांनी चालू वित्तीय वर्षात भरलेल्या २५ हजार ८५३ कोटींच्या प्रीमियमच्या बदल्यात आतापर्यंत केवळ १५३ कोटींचीच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मनरेगासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी ९६ टक्के रक्कम खर्च झाली आहे. देशात रोज किमान २८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकारने २०१४-१५ पासून पेट्रोल आणि डिझेलवर १३ लाख ५० हजार कोटी रुपयांची कमाई केली आणि आपल्या धनाढ्य उद्योगपती मित्रांची लाखो कोटींची कर्जे माफ केली आहेत. पण साडेपाच वर्षांत शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.\nपाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पण निवडणूक जिंकल्यावर मोदी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. आता २०२० च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी आणखी फसवणूक करू नये. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात कृषीबाजार पायाभूत सुविधा कोषासाठी २००० कोटींची तरतूद करण्यात आली. पण त्यातले केवळ १०.४५ कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. देशात २२ हजार कृषीबाजार प्रस्थापित करायचे होते, पण केवळ ३७६ बाजारच विकसित करण्यावर हा पैसा खर्च करण्यात आला असून त्यापैकी कोणतीही सुविधा तयार होऊ शकलेली नाही. २०१��� च्या अर्थसंकल्पात दहा हजार कृषी उत्पादक संघटना आणि मत्स्यपालन उद्योगाच्या घोषणा करण्यात आल्या. पण या घोषणांचे काय झाले, याची माहिती अर्थमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशेतकऱ्यांना हमीभाव मिळणेही अशक्य...\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार...\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी...\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा...\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० संशयित आरोपींचे छायाचित्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/food-safety-and-standards-authority-of-india/", "date_download": "2020-03-28T15:50:51Z", "digest": "sha1:E6S6KDTJ6ZI7N5VHXEA6SQOAXH7BDB52", "length": 3168, "nlines": 67, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Food safety and standards authority of india Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nउबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना नोटीस\nनाशिक - अन्न औषध प्रशासनाने उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार या कंपन्यांकडे को���तेही प्रमाणपत्र नसल्याने कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या…\nखाद्यपदार्थ पाकिटावर देशी नावे असावी : एफएसएसआय\nअन्न सुरक्षा यंत्रणेकडून कंपन्यांना सूचना जारी नवी दिल्ली - खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील व्होल व्हीट फ्लोर किंवा व्हीट फ्लोर या इंग्रजी नावासोबतच आटा किंवा मैदा असे लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. इंग्रजी नावामुळे होणारा गोंधळ दूर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792468", "date_download": "2020-03-28T14:51:23Z", "digest": "sha1:2UCDXHZTQ5PTBGYKL3O437YDN5HI23C6", "length": 11508, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लॉकडाऊनच्या प्रभावाने थांबले शहर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लॉकडाऊनच्या प्रभावाने थांबले शहर\nलॉकडाऊनच्या प्रभावाने थांबले शहर\nराज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या आदेशानंतर बेळगावमध्ये कठोर पाऊले उचलण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याचे दृष्टीस पडत आहे. कारणाशिवाय संचार करणाऱया नागरिकांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. गुडीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत व्यवसायाची पर्वणी साधण्यासाठी आलेल्या विपेत्यांना मात्र पोलिसांनी हुसकावून लावले. त्यामुळे त्या छोटय़ा विपेत्यांनाही या लॉकडाऊनचा फटका बसला. ठिकठिकाणी करण्यात येणाऱया अडवणुकीमुळे वादंग निर्माण होत होते.\nसोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी नागरिकांना मंगळवारी घराबाहेर पडू नका, अशा सूचना केल्या होत्या. तरीही मंगळवारी पहाटेपासून नागरिक दुचाकी, चार चाकी घेऊन घराबाहेर पडत होते. वारंवार विनंती करूनही न ऐकणाऱया नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देण्यास सुरुवात केली. ते पाहून इतर वाहनचालकांची पळता भुई थोडी झाली. सकाळी 8 पासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली.\nमंगळवारी सकाळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर किरकोळ विपेते गणपत गल्ली परिसरात दाखल झाले होते. परंतु या विपेत्यांना पोलिसांनी हटविले. लॉकडाऊन असताना तुम्ही साहित्याची विक्री का करताय, असा प्रश्न विचारण्यात येत होता. एसीपी चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विपेत्यांवर हा बडगा उगारला. त्यामुळे गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, काकतीवेस रोड येथे पोलिसांनी ही कारवाई ���ेली.\nशहरातील चन्नम्मा चौक, किल्ला, नेहरूनगर, आरपीडी चौक, क्लब रोड, अनगोळ नाका, गोवावेस, म. गांधी चौक या ठिकाणी नागरिकांची चौकशी केली जात होती. अत्यावश्यक सेवा देणाऱया नागरिकांना सोडले जात होते. परंतु विनाकारण संचार करणाऱया नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळण्यासाठीच पोलिसांकडून ही कडक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांची पूर्णपणे चौकशी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता.\nसलग तिसऱया दिवशी बेळगाव शहरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. सकाळच्या सत्रात दूध विक्री व पेपर विक्री सुरू होती. बेळगाव शहराबरोबरच उपनगरांमध्ये या लॉकडाऊनचा परिणाम जाणवला. अनगोळ, वडगाव, टिळकवाडी, नेहरूनगर, महांतेशनगर, शिवबसवनगर, गांधीनगर या भागामध्ये वर्दळ पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे रस्ते रिकामी दिसून येत होते. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक घरांमध्येच राहिल्याचे उपनगरांमध्ये दिसले.\nजीवनावश्यक वस्तूंची विक्री किरकोळ स्वरुपात\nलॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत. यामुळे किराणा मालाच्या दुकानांमध्ये गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या जात होत्या. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात होती.\nएरवी पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या असायच्या. परंतु आता मात्र पेट्रोलपंपांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मध्यंतरी पेट्रोलची कमतरता भासेल अशा अफवा पसरविल्या जात असल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी काही प्रमाणात गर्दी होत होती. परंतु मंगळवारी मात्र पेट्रोल पंपांवर पूर्णपणे शुकशुकाट जाणवला.\nसहकारी बँकांच्या कर्मचाऱयांची अडवणूक\nगणेशपूर रोड, हिंडलगा येथून येणाऱया सहकारी बँकांच्या कर्मचाऱयांची पोलिसांनी अडवणूक केली. त्या कर्मचाऱयांना कामावर जाण्यापासून रोखून बडगा उगारण्यात आला. ओळखपत्र दाखवूनही कर्मचाऱयांवर बडगा उगारण्यात आल्याने त्यांना कामावर पोहचता आले नाही. त्यामुळे कर्मचारीवर्गातून पोलिसांबद्दल तीव्र संताप क्यक्त केला जात होता.\nन्यू गांधीनगर येथे विपेत्यांना मारहाण\nन्यू गांधीनगर येथील ब्रिजच्या शेजारी नेहमी फुलांचा बाजार भरतो. बुधवारी गुढीपाढवा असल्याने मंगळवारी पहाटे या बाजारात फुलांची विक्री करण्यास महिला व पुरुष दाखल झाले होते. परंतु पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत विपेत्या महिला व पुरुषांना मारहाण केली. विक्रीस आणलेली फुलेही फेकून देण्यात आली. यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी क्यक्त करण्यात येत होती.\nविसर्जन मार्गाची पोलीस प्रशासनाकडून पाहणी\nविमानतळाची टर्मिनल इमारत पूर्णपणे सज्ज\nशेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच चांगला परतावा\nनियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_318.html", "date_download": "2020-03-28T15:08:59Z", "digest": "sha1:L2Y6MO4YMBDQ7AN2TMBBAVJZILZ46V4L", "length": 4508, "nlines": 34, "source_domain": "www.idainik.com", "title": "बेंदूर सणासाठी दहिवडी आठवडा बाजार सजला", "raw_content": "\nबेंदूर सणासाठी दहिवडी आठवडा बाजार सजला\nगोंदवले : बेंदूर सण दोन दिवसांवर आला असल्याने दहिवडी आठवडा बाजारात खरेदीसाठी बळीराजाची लगबग सुरू होती. बाजारात वस्तूंची रेलचेल झाली होती. शेतकरीसुध्दा आपल्या लाडक्‍या जनावरांसाठी या वस्तूंची खरेदी करत होते. मात्र, बाजारात मंदीचे सावट असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.\nआषाढी एकादशीनंतर दोन दिवसांनी बेंदूर सण असतो. वर्षभर बळीराजाला शेतीच्या कामात अतोनात सहाय्य करणाऱ्या मुक्‍या जनावरांना यादिवशी कामातून विश्रांती मिळते. या मुक्‍या जनावरांना लागणारे साहित्य आज दहिवडीत बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्यात सुती नायलॉन दावी, नायलॉनच्या पट्टीच्या आकारातील मुस्की गळ्यातील वेगवेगळे कंडे, पायातले चाळ, शिंगांना घातले जाणारे शोभेचे साहित्य, झूल, वेसण असे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाला होते.\nलहान मोठ्या आकाराचे घुंगुरू असणाऱ्या गळ्यातील कंड्याना त्याचबरोबर विविध रंगांनी आकर्षक सजवलेल्या रेशमी गोंडे असलेली गळ्यातील माळ, शंख आकारातील गळ्यातील कंडे, लहान घंट्या यांच्या कंड्यांना खूप मागणी होती. त्यांना रंगवण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे इकोफ्रेंडली रंगही बाजारात दाखल झाले आहेत.\nशिंगांना लावण्यासाठी लागणाऱ्या शेंब्या, काळे गोफ, काजळ, तोरणे यांनी बाजार फुल्ल झाला होता. गळ्यातील कंडे 50 ते 140 रुपये, रेशमी गोंडे 40 ते 70, सूत 130 रुपये किलो, नायलॉन 160 रुपये किलो नायलॉन रस्सी 70 ते 110 नग, कातडी बेल्ट 40 ते 170 नग पट्टी नायलॉन म्होरकी 70 रुपये होती. रंगाचे डबे 40 रुपयांपासून 200 रुपयांच्यापर्यंत होते. पावडर रंग 20 ते 60 पर्यंत पाकीट होते. अशाप्रमाणे या बाजारात लाखोंची उलाढाल झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/37316", "date_download": "2020-03-28T15:17:57Z", "digest": "sha1:YWIC3Y4T6HD5Q6EEQKA3FGZYRCUWPCOB", "length": 19833, "nlines": 221, "source_domain": "www.misalpav.com", "title": "श्रीगणेश लेखमाला - समारोप | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकोरोना विरूध्द भारताचा लढा\nश्रीगणेश लेखमाला - समारोप\nसाहित्य संपादक in लेखमाला\nश्रीगणेश लेखमाला – सांगता\nमहाराष्ट्राचं आधिदैवत असलेल्या बुद्धिदात्या श्रीगणेशाचा उत्सव आणि मिपाचा दहावा वर्धापन दिन यांचं दुहेरी औचित्य साधून आयोजित केलेल्या उपक्रमांमधून आपण मिसळपाववर गेले दहा दिवस विविध लेखांचा, चित्रांचा आणि पाककृतींचा आस्वाद घेतला. श्रीगणेश चित्रमाला, श्रीगणेश लेखमाला आणि नैवेद्य अशा धूप-दीप-चंदनादी मंगल उपचारांनी आपण श्री सिद्धिविनायकाची पूजा केली. या निमित्ताने मिळालेल्या नेत्रसुखद, मनोरंजक आणि रसना तृप्त करणार्‍या पर्वणीवर लाडक्या बाप्पाबरोबर रसिक आणि खवय्या मिपावर्गदेखील प्रसन्न झाला असावा, अशी आशा करीत आज या पूजेची सांगता करत आहोत.\nचित्रमालेच्या निमित्ताने अनेक मिपाकरांचं कलाकौशल्य नजरेसमोर आलं. कलाकृतींमधून गणेशाची विविध मनोहारी रूपं मिपावर पूजेमध्ये मांडली गेली. कागदातून, काचेवरून, म्यूरलमधून, कागदाच्या गुंडाळ्यांमधून, रंग-कुंचल्यातून, तसंच चित्रवेधी ��ॅमेर्‍यातून गणराय मिपाच्या बॅनरवर साकार झाले. त्यांच्या दर्शनाचा हा सोहळा मोठा नयनरम्य झाला.\nश्रीगणेश लेखमाला दर वर्षी वेगळा विषय घेऊन येते. या वर्षी या लेखमालेतून व्यवसाय सांभाळून अनेकांनी जपलेले विविध छंद मिपाकरांच्या आणि इतर सर्व वाचकांच्या दृष्टीसमोर आले. त्यापैकी काही स्वान्तसुखाय, तर काही जनकल्याणकारी आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे, सौख्याचे, विसाव्याचे काही क्षण देणारे छंद कुठे आणि कसे भेटले, याची कथा या लेखमालेतून उलगडली. या सगळ्यातून वाचनानंदाव्यतिरिक्त जर काहींना प्रेरणा मिळाली असेल, काहींना आपले छंद नव्याने भेटले असतील, काही पुनरुज्जीवित झाले असतील, तर ही लेखमाला पुष्कळ अंशी सफल झाली असं म्हणता येईल.\nसर्वात रुचकर उपक्रम म्हणजे बाप्पाचा नैवेद्य. मनोभावे मांडलेल्या अत्यंत सुरस पाककृतींमधून गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं पान सजत गेलं आणि मिपाच्या या सोहळ्याला वेगळीच चव आली.\nया उपक्रमात सहभागी होणार्‍या सर्व लेखक-कलाकारांचे आणि बल्लव-सुगरणींचे मानू तितके आभार कमीच आहेत.\nनेहमीप्रमाणेच या उपक्रमांनाही मिपाकरांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मिपाकरांचे आणि सर्वच वाचकांचे अनेक आभार रसिक मिपाकरांच्या अशा पाठिंब्यामुळेच आम्हाला पुढील उपक्रमांसाठी उत्साह मिळतो, बळ मिळतं\nअशा या मंगल वातावरणात दहा दिवस कसे निघून गेले... समजलंही नाही. आणि आता विघ्नहर्त्याला निरोपाचा विडा देण्याची वेळ आली. निरोप द्यायचा, मात्र तो पुढच्या वर्षी अधिक आनंदात, अधिक उत्साहात पुन्हा परत येण्यासाठी.\nपुढे येणार्‍या दीपावलीसाठी नूतन कार्यक्रम घेऊन पुन्हा लवकरच आपल्या सेवेत हजर होत आहोत\nसाहित्य संपादक, मिसळपाव प्रशासन.\nसुंदरच झाली लेखमाला. पुढल्या\nसुंदरच झाली लेखमाला. पुढल्या उपक्रमाला ऍडव्हान्स शुभेच्छा\nझक्कास झाली लेखमाला. अनेक नवीन गोष्टींची ओळख झाली.\nफार सुरेख झाली लेखमाला\nएक चांगल्या लेख मालिकेसाठी\nएक चांगल्या लेख मालिकेसाठी सासंचे अभिनंदन.\nअजून बरेच लेख वाचायचेत\nपण नक्की वाचणार. लेखमाला फार छान झाली,त्यात सहभागी होता आले म्हणून अजूनच आनंद झालाय.\nलेखमाला सुंदरच झाली. ह्यावेळी गणेशचित्रमालेची तिला जोड मिळाली आणि बाप्पाचा नैवेद्यही होताच. मिपाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला.\nअसेच अनेक उपक्र�� येत राहतीलच, सहभाग आणी शुभेच्छा असणारच आहेत.\nलेखमाला सुंदरच झाली. ह्यावेळी\nलेखमाला सुंदरच झाली. ह्यावेळी गणेशचित्रमालेची तिला जोड मिळाली आणि बाप्पाचा नैवेद्यही होताच. मिपाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला.\nपुढच्या वर्षी लवकर या\nपुढच्या वर्षी लवकर या.\nकाही लेख वाचले, अजून वाचतोय\nएक ड्रॉपडाउन देऊन तिथे दर\nएक ड्रॉपडाउन देऊन तिथे दर वर्षीच्या लेख मालेसाठी लिंक दिली आणी त्या लिंक मध्ये त्या त्या वर्षीचे लेख ठेवले तर बरे होईल.\nसहमत. मीही हे पहिल्या धाग्यात सुचवले होते.\nउपक्रम अतिशय उत्कृष्ट झाला\nउपक्रम अतिशय उत्कृष्ट झाला अकरा दिवस रोज आज कुठला नवीन लेख, बाप्पाचा नैवेद्य आलाय याची उत्सुकता असायची.\nलेखमाला इतकी उत्कृष्ट होण्यासाठीविशेष कष्ट घेणार्‍या साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि धन्यवाद\nदररोज एक नवीन लेख, एक पाककृती आणि एक गणेशमूर्ती\nहे अनुभवता अनंत चतुर्दशी कधी आली तेही समजलं नाही. आता यापुढे गणरायाच्या आगमनाबरोबरच श्रीगणेश लेखमालेचीही वाट पाहिली जाईल हे नक्की.\nलेखमाला एक नंबर भारी झाली,\nलेखमाला एक नंबर भारी झाली, खूप माहिती मिळाली. समजून घेऊन मदत करणार्‍या साहित्य संपादक लोक्सचे अनेक आभार.\nलेखमालिका खुपच छान झाली.\nलेखमालिका खुपच छान झाली.\nबरेच नविन माहिती मिळाली,धन्यवाद.पुढील उपक्रमासा शुभेच्छा.\nजुन्या-नव्यांचा सहभाग आणि एक गमतीदार योग\nया वर्षीचा उपक्रम फारच मस्त झाला. बुद्धी-मन, डोळे आणि जिव्हा तृप्त झाली.\nकाही ‘जूना अने जाणिता’, तर काही अगदी नव्या सदस्यांचा सहभाग होता. काही मिपाकर यानिमित्त पुन्हा सक्रिय झाले.\nकाही अनवट छंदांची, गणेशरूपांची आणि नैवेद्यांची ओळख झाली. खरं तर काही जुन्या मिपाकरांची नव्याने ओळख झाली.\nरुपीने वर म्हटल्याप्रमाणे, आज कुठला नवीन लेख, बाप्पाचा नैवेद्य, बाप्पाची प्रतिमा आलीय याची अकरा दिवस रोज उत्सुकता असायची.\nएक गमतीदार योगही जुळून आला : दोन जोडप्यांचा सहभाग बघायला मिळाला. लेखमालेत एका जोडप्याचे लेख वाचायला मिळाले, तर चित्रमालेत दुसर्‍या जोडप्याच्या कलाविष्कारातून श्रीगणेशप्रतिमा बघायला मिळाल्या.\nहो, लेखमालेत मि. जॅक डनियल\nहो, लेखमालेत मि. जॅक डनियल आणि मिसेस जॅक म्हणजे मूनशाईन,\nगणेशचित्रात स्वतः नूलकरदादा आणि मोक्षदावहीनी. (मलाही हे नंतर कळले)\nऔत्सुक्यपूर्ण, कल्पक आणि नाव���न्यपूर्ण उपक्रम \nतिन्ही उपक्रमांच्या आयोजक, सहभागी लेखक आणि प्रतिसादकांना धन्यवाद __/\\__\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/nmk-jahirati/", "date_download": "2020-03-28T14:32:34Z", "digest": "sha1:5HCCHK3ECSILXDZNSFV55NXG4KY5AKRC", "length": 3941, "nlines": 95, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/give-citizenship-to-all-pakistani-refugees/articleshow/73216269.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-28T16:11:41Z", "digest": "sha1:LCKRVDCAENGT2HMVNHWB3OKNZVP2OISW", "length": 13817, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india news News: सर्व पाकिस्तानी निर्वासितांना नागरिकत्व देऊ - give citizenship to all pakistani refugees | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nसर्व पाकिस्तानी निर्वासितांना नागरिकत्व देऊ\nअमित शहा यांचे प्रतिपादनवृत्तसंस्था, जबलपूर (मध्य प्रदेश)नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेसने कितीही विरोध केला, तरी पाकिस्तानातील अल्पसंख्य ...\nअमित शहा यांचे प्रतिपादन\nवृत्तसंस्था, जबलपूर (मध्य प्रदेश)\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेसने कितीही विरोध केला, तरी पाकिस्तानातील अल्पसंख्य समाजातील सर्व निर्वासितांना भारताचे नागरिकत्व दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले.\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मध्य प्रदेशातील जबलपूर येते आयोजित जाहीर सभेत अमित शहा बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, नवीन कायद्यान्वये देशातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असेल, तर दाखवून द्या, असे आव्हान अमित शहा यांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना दिले.\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा तातडीने मागे घेण्यात यावा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रियाही थांबविण्यात यावी अशी मागणी, काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली होती. भेदभाव आणि फूट पाडणारा अजेंडा राबविण्यासाठी भाजप सरकार पाशवी बहुमताचा वापर करीत असल्याचा आरोपही कार्यकारिणीने केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शहा यांनी हे विधान केले. राजस्थान विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसने पाकिस्तानातील हिंदू आणि शीख निर्वासितांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते, असेही अमित शहा म्हणाले.\nकेंद्र सरकारने १० जानेवारीपासून नागरिकत्व कायदा लागू करण्यासाठी शुक्रवारी अधिसूचना काढली आहे. या कायद्यान्वये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातीव बिगर-मुस्लिम निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे.\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अमित शहा म्हणाले, 'काही मुलांनी 'भारत तेरे तुकडे होंगे हजार' अशा घोषणा दिल्या. पण राहुल गांधी आणि केजरीवाल हे त्यांना वाचवा, असे म्हणत आहेत. ते तुमचे नातेवाइक आहेत का अशा व्यक्तींना गजाआडच केले पाहिजे.'\nअयोध्येत येत्या चार महिन्यांत राम मंदिर बांधले जाईल, असे आशवासन अमित शहा यांनी दिले. हे मंदिर आभाळाला टेकण्याऐवढे उंच असेल, असे अमित शहा म्हणाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसर्व पाकिस्तानी निर्वासितांना नागरिकत्व देऊ...\nअॅसिड हल्ला पीडितांना १० हजारांचे पेन्शन\nआरक्षण यादीनंतरही मिळणार कन्फर्म तिकीट\nकेंद्र सरकार २०० फायटर जेट्स खरेदी करणार...\nभाजपकडून मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना; पुस्तक प्रकाशनानंतर स...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/kolhapur-karveer-panchayat-samiti-worker-suicide/articleshow/59837070.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T16:28:46Z", "digest": "sha1:5NJVDOHU64IY6VPYSEA42DDO732CVMXN", "length": 14116, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Kolhapur News: लिपिकाचा आत्महत्येचा प्रयत्न - kolhapur karveer panchayat samiti worker suicide | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकरवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील लिपिक बाळक��ष्ण शंकर गुरव (वय ४८ रा. कुर्डू ता. करवीर) यांनी किटकनाशक प्राशन करून तुळशी नदीवरील बाचणी बंधाऱ्यावरून उडी मारली.\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nकरवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील लिपिक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८ रा. कुर्डू ता. करवीर) यांनी किटकनाशक प्राशन करून तुळशी नदीवरील बाचणी बंधाऱ्यावरून उडी मारली. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. कामाच्या अतिताणामुळे गुरव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांसह जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण लागले.\nदरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या दोन तरूणांनी गुरव यांना नदीतून बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गुरव यांना तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कुटुंबीय, नातेवाईकांनी गर्दी केली होती.\nबाळकृष्ण गुरव हे यापूर्वी शाहूवाडी पंचायत समितीत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची बदली करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागात झाली. तालुका आरोग्य कार्यालयात लिपिक पदावर ते कार्यरत होते. दोन आठवड्यांपासून कार्यालयीन अभिलेख वर्गीकरणाचे काम सुरू आहे. याचा निपटारा करण्यासाठी सकाळी लवकर येऊन ते रात्री उशिरापर्यंत थांबत. सुट्टीदिवशी शनिवार, रविवारीही कार्यालय सुरू होते. दोन दिवसांपासून ते कामाच्या ताणामुळे अस्वस्थ होते, असे कुटुंबियाचे म्हणणे आहे.\nरविवारी सकाळी ९ वाजता ते घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले. माळ्याच्या शिरोली येथील सासरवाडीला गेले. तेथून कोल्हापुरला येण्यासाठी निघाले. वाटेत बाचणी येथील बंधाऱ्याजवळ थांबून विष प्राशन केले. प्रचंड वेदना होऊ लागल्याने त्यांनी नदीत उडी मारली. आरडाओरडा केल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दोन तरुणांनी त्यांना बाहेर काढले. नातेवाईक अजय निळकंठ यांच्यासह तरुणांनी गुरव यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना दुपारी खासगी रुग्णालयात दाखल केले. याची माहिती समजल्यानंतर करवीर पोलिस रुग्णालयात आले. ‘पंधरा दिवसांपासून ते तणावाखाली होते. वरिष्ठांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे ते सांगायचे. या त्र��साने ते खचले होते. त्यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा’ असे त्यांची पत्नी छाया व मुलगा ऋषिकेश यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\ncoronavirus in maharashtra live updates: महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमा सील\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nकरोना व्हायरस की सामान्य ताप : कसा ओळखायचा फरक\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री\nजनता कर्फ्यूः टाळी व थाळी नादाचे 'असे'ही फायदे\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआजपासून काम बंद आंदोलन...\nस्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू...\n‘माझी कन्या भाग्यश्री’ पोरकी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/survey-of-india-recruitment-13022020.html", "date_download": "2020-03-28T15:00:32Z", "digest": "sha1:DBKSYHKZZGQL6WJWJ6O3A46WW6KPQ2LG", "length": 9439, "nlines": 169, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "भारतीय सर्वेक्षण [Survey Of India] मध्ये मोटर ड्रायव्हर पदांच्या १४ जागा", "raw_content": "\nभारतीय सर्वेक्षण [Survey Of India] मध्ये मोटर ड्रायव्हर पदांच्या १४ जागा\nभारतीय सर्वेक्षण [Survey Of India] मध्ये मोटर ड्रायव्हर पदांच्या १४ जागा\nभारतीय सर्वेक्षण [Survey Of India] मध्ये मोटर ड्रायव्हर पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nमोटर ड्रायव्हर-कम मेकॅनिक्स (Motor Driver-cum Mechanics) : १४ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हिंदी/ इंग्रजी भाषेचे ज्ञान ०३) जड वाहन आणि हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.\nवयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 March, 2020\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ५५ जागा\nअंतिम दिनांक : ३१ मार्च २०२०\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसीएसआयआर-जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूट दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात [IGCAR] कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पदांच्या ३० जागा\nअंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [IHBAS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा\nअंतिम दिनांक : ०८ एप्रिल २०२०\nकोहिनूर हॉस्पिटल [Kohinoor Hospital] मुंबई येथे विविध पदांच्या २२ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nजसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर [Jaslok Hospital Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i071001224754/view", "date_download": "2020-03-28T14:52:24Z", "digest": "sha1:FQ6GXZE5EAGG3TVNNVZK6TLS6GYZBOTZ", "length": 5092, "nlines": 90, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नातील गाणी", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|लग्नातील गाणी|\nसौ . कुमुदिनी पवार\nलग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nसंग्राहिका - सौ. मीनाक्षी दाढे\nलग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nसंग्राहिका - सौ. यशोदा पाटील\nलग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nसंग्राहिका - सौ . कुमुदिनी पवार\nलग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nलग्नातील गाणी - संग्रह १\nलग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nलग्नातील गाणी - संग्रह २\nलग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nलग्नातील गाणी - संग्रह ३\nलग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nलग्नातील गाणी - संग्रह ४\nलग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\n त्याचे प्रकार किती व कोणते\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सव्विसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय पंचवीसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चोविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय तेविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय बाविसावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pmc-banks-account-holders-meet-mns-chief-raj-thackeray-in-mumbai/articleshow/71551565.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T14:37:25Z", "digest": "sha1:72XWIZO4PS7N5YSVR5OGUOA3GRUMG7BO", "length": 15494, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "raj thackeray : पीएमसी बँकेच्या खातेदारांचं राज ठाकरेंकडं गाऱ्हाणं - Pmc Bank's Account Holders Meet Mns Chief Raj Thackeray In Mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nपीएमसी बँकेच्या खातेदारांचं राज ठाकरेंकडं गाऱ्हाणं\nआर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पं���ाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली.\nपीएमसी बँकेच्या खातेदारांचं राज ठाकरेंकडं गाऱ्हाणं\nमुंबई: आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं.\nवाचा: पीएमसी घोटाळा पीडितांना मदत करणार: सीतारामन\nपीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर सध्या निर्बंध आहेत. त्यामुळं खातेदार हवालदील झाले आहेत. कुणाला आपल्या मुलाबाळांची लग्नकार्यं पुढं ढकलावी लागली आहेत. तर, कुणाला दागिने गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत हा मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक सभेत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यावरून राज ठाकरे सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरत आहेत. पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर भाजपचेच नेते आहेत हे राज जाहीरपणे सांगत आहेत. मनसेच्या या भूमिकेमुळं अपेक्षा उंचावलेल्या खातेदारांनी आज त्यांची भेट घेतली.\nवाचा: पीएमसी घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढा; काँग्रेसची मागणी\nराज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते. राज यांनी शांतपणे खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले. तसंच, त्यांना या प्रश्नी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. खातेदारांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. 'पीएमसीच्या खातेदारांच्या समस्यांकडं सरकार का लक्ष देत नाही सिटी बँकेतही असेच गैरप्रकार सुरू आहेत. मात्र, त्याबद्दल कोणी बोलतही नाही. सिटी बँकेच्या संचालक मंडळावर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ आहेत. त्यांच्यावर खटला का दाखल केला जात नाही,' असा प्रश्न शर्मिला यांनी सरकारला केला. 'पीएमसी घोटाळ्यावर मी प्रत्येक भाषणात बोलतोच आहे. यापुढंही बोलत राहीन आणि निवडणुकीनंतर या प्रश्न�� पाठपुरावा करेन,' असा शब्द राज यांनी खातेदारांना दिल्याचं शर्मिला यांनी यावेळी सांगितलं.\nपीएमसी बँकेच्या खातेदारांचा रोष दिवसेंदिवस वाढतच असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्याचा फटका बसला. निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर खातेदारांनी निदर्शनं केली. तसंच, घोटाळेबाजांच्या अटकेची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी निदर्शकांची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. तसंच, पंतप्रधानांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करेन, असंही स्पष्ट केलं.\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्रीने विकले दागिने\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nइतर बातम्या:राज ठाकरे|मनसे|पीएमसी बँक घोटाळा|raj thackeray|pmc bank scam\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिने मुदतवाढ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपीएमसी बँकेच्या खातेदारांचं राज ठाकरेंकडं गाऱ्हाणं...\nशिवसेनेच्या वचननाम्यात 'आरे'चा उल्लेखही नाही...\nमैत्रिणीचा आक्षेपार्ह फोटो स्टेट्सला...\nमुंबईत चौथी भाषा आणल्यास बांबूचे फटकेः राज...\nआरोग्य सुविधा, वीजेत सवलत; सेनेचा वचननामा जाहीर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/there-is-no-remedy-for-violence-for-any-development/articleshow/69363218.cms", "date_download": "2020-03-28T15:33:37Z", "digest": "sha1:S2IY4EYC4GDG52GY7ZJ6GJGBDKO7IIFM", "length": 12338, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: कोणत्याही विकासासाठी हिंसेचा उपाय नाही - there is no remedy for violence for any development | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकोणत्याही विकासासाठी हिंसेचा उपाय नाही\nम टा वृत्तसेवा, सिडकोशस्त्रांच्या साहाय्याने मिळवलेले हक्क किंवा स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सतत शस्त्राचाच वापर करावा लागतो...\nम. टा. वृत्तसेवा, सिडको\nशस्त्रांच्या साहाय्याने मिळवलेले हक्क किंवा स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सतत शस्त्राचाच वापर करावा लागतो. हिंसा हा कोणत्याही विकासासाठी उपाय होऊच शकत नाही, शांततामय सुस्थिर समाज अहिंसात्मक संवादातूनच निर्माण होऊ शकतो. नक्षलवादाला पोलिस हे उत्तर दोन्ही बाजूचं नुकसान करणारेच ठरले आहे, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी केले.\nजुने सिडको येथील शिवाजी भाजी मार्केट येथील मैदानात नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार आणि लोकमान्य वाचनालय यांच्यातर्फे आयोजित नवीन नाशिक वसंत व्याख्यानमालाचे तिसरे पुष्प 'नक्षलवाद एक आव्हान' या विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते. कै. गोपाळराव तिदमे-पाटील स्मृती व्याख्यानच्या प्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक शंकर बोऱ्हाडे, सावळीराम तिदमे, वासंती दीक्षित, कवियत्री सुरेखा अशोक बोऱ्हाडे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे देवराम सौंदाणे, नंदकुमार दुसानिस आदी उपस्थित होते.\nदीक्षित यांनी स्वतःच्या जीवनातील नक्षलवादीशी झालेल्या संघर्षाचे प्रत्यक्ष अनुभव कथन केले. त्याबाबत त्यांनी सांगितले, की मी नक्षलवादी भागात काही वर्षे काम केले आहे. अन्यायाविरोधात लढणारे, गरिबांना मदत करणारे नक्षलवादी, असा काहीसा समज आहे; पण तो चुकीचा आहे. महाराष्ट्रात नक्षलवादी भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्याकडे पाहिले जाते.\nव्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी जयराम माळी, राजेंद्र चौधरी, आकाश तोटे, शरद जाखडे, रामदास शिंपी, विजय गोसावी, विनोद जोशी, जनार्दन माळी, केशवराव गवांदे, दिगंबर निकुंभ, सूर्यकांत सोनावणे, विजय सोनार अलका गारसे विनय गुंजाळ यांनी परिश्रम घेतले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\n‘करोना’ निवारणासाठी रस्त्यावरच ‘अजान’\nपरदेशातून नाशिकमध्ये परतले २६४ नागरिक\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकोणत्याही विकासासाठी हिंसेचा उपाय नाही...\nनाशिक: डबे मागे सोडून मालगाडीचे इंजिन पुढे धावले\nनोटप्रेसला ६२०० दशलक्ष नोटांचे टार्गेट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/crocodile-sangli-and-kolhapur/", "date_download": "2020-03-28T14:09:40Z", "digest": "sha1:T4MQ4L3EY56ORYJK7WCB35Q66ZPTSPYT", "length": 10383, "nlines": 148, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कोल्हापूर- सांगली जिल्ह्यात आता पुरात वाहून आलेल्या मगरींचा धोका", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोल्हापूर- सांगली जिल्ह्यात आता पुरात वाहून आलेल्या मगरींचा धोका\nकोल्हापूर- सांगली जिल्ह्यात आता पुरात वाहून आलेल्या मगरींचा धोका\nशिरोळ तालुक्याला महापुराच्या पाण्याचा फटका हा नागरिकांना बसला असताना पंचगंगा नदीत असणाऱ्या मगरीही आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. तेरवाड तेथील 13 फूट नर जातीची मगर अनिमल रिट्रावीण असोसिएशनचा टीमने पकडून वन विभागाच्या ताब्यात दिल�� आहे.\nशिरोळ तालुक्याला महापुराच्या पाण्याचा फटका हा नागरिकांना बसला असताना पंचगंगा नदीत असणाऱ्या मगरीही आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. तेरवाड तेथील 13 फूट नर जातीची मगर अनिमल रिट्रावीण असोसिएशनचा टीमने पकडून वन विभागाच्या ताब्यात दिली आहे.\nपुरानंतर आता मगरीचा धोका\nकोल्हापूर- सांगली जिल्ह्याला पुराच्या पाण्याने वेढले होते नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत. तर दुसरीकडे पंचगंगा नदीत असलेल्या मगरीपैकी एक मगर ही पुराच्या पाण्यातून शिरोळ तालुक्यातील तेरवाड मधील मंगराया मंदिरा समोर नागरिक वस्तीमध्ये मगर आल्याची प्रथमदर्शनी प्रभाकर बंडगर,आण्णाप्पा बंडगर यांना दिसली.\nशिरोळ मधील अनिमल रिट्रावीण असोसिएशनचा टीम व गावकऱ्यांनी नर जातीची मगर पकडून तालुका पशु वैदयकीय चिकित्सालय जयसिंगपूर व वन विभागाच्या ताब्यात दिली,टीमचे अनिल माने,तुकाराम पाटील, विशाल पाटील, प्रदीप चव्हाण,मालोजीराजे निंबाळकर,प्रभाकर बंडगर,आणापा बंडगर यांचासह नागरिकांनी मगर पकडण्यात मदत केली,\nपुराच्या पाण्याचा फटका हा नागरिकांना बसत असताना पंचगंगा नदीत असणाऱ्या मगरीही आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पुराच्या पाण्यातून मगरी शहरात नागरी वस्तीत आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने येत असल्या तरी मगर हिंस्त्र प्राणी असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामळे नागरिकांचा मनात मगरीच्या भीतीचे सावट पसरले आहे.\nPrevious एअर इंडियाला धक्का, तेल कंपन्यांनी इंधन पुरवठा थांबवला\nNext #ModiInFrance भारत- फ्रान्सची अतूट मैत्री – पंतप्रधान मोदी\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/padmashree-dr-ganesh-devi-dada-undalkar-award/", "date_download": "2020-03-28T14:55:34Z", "digest": "sha1:VUVAWHEWNSFPAETJVUOLB7WFAKD5K6N6", "length": 16102, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांना दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nउच्चशिक्षित तरुणाची ‘कोरोना पसरवा, जग संपवा’ पोस्ट; कंपनीने नोकरीवरून काढले, पोलिसांनी…\nपंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुर्वेद तज्ज्ञांशी साधला संवाद\nमजूर पायीच निघाले स्वगृही, पण रस्ता सोपा नाही\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nइराणमध्ये एका अफवेने घेतले 300 बळी, कोरोनावर उपचार म्हणून….\nइंग्लंडमध्ये कोरोनामुळे हिंदुस्थानी वंशाच्या पिता पुत्रीचा एकाच ���िवशी मृत्यू\nनवे रुग्ण घेण्यास मनाई केल्याने डॉक्टरचे अपहरण\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनला कोरोना व्हायरसची लागण\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nकोरोना विरोधातील लढ्यासाठी सचिन तेंडुलकरची 50 लाखांची मदत\nBREAKING – कोरोनाचा फटका, ‘टोकियो ऑलिम्पिक- 2020’ एक वर्ष लांबणीवर\nपत्नीने फेसबुक हॅक केलंय, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा दावा\nहिंदुस्थानी हॉकी संघाचा सुरक्षित वातावरणात सराव सुरु\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nसामना अग्रलेख – जग हे बंदिशाला.. पण जीव वाचवण्यासाठीच\nसामना अग्रलेख – त्यांच्या चुली विझू नयेत\nसामना अग्रलेख- एकवीस दिवसांचा निर्धार, हीच खरी गुढी\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची…\nऋषी कपूर यांना बेवड्यांची चिंता, म्हणे दारूची दुकानं उघडा; ट्विटरवर नेटकऱ्यांनी…\ncorona virus विरोधातील लढ्यासाठी दाक्षिणात्य कलाकारांचा पुढाकार\nरामायण पुन्हा सुरू होणार म्हणून सोनाक्षी सिन्हा होतेय ट्रोल\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nसेक्स केल्याने किंवा चुंबन घेतल्याने कोरोना व्हायरस होतो का \nफट,फाट,फट्यॅक…डास मारणाऱ्या रॅकेटचा शोध लावणारा भन्नाट माणूस\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nपद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांना दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान\nउंडाळे (ता. कराड) येथील स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीकडून स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 46 व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी आयोजित केले जाणारे 37 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन मंगळवारी संपन्न झाले. या अधिवेशनात बडोदा (गुजरात) येथील आदिवासी भाषा संशोधन प्रकाशन केंद्राचे संस्थापक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n1942 साली दादा उंडाळकर यांनी या भूमीत क्रांतीची बिजे रोवली. या पुण्यभूमीत दिला जाणारा हा पुरस्कार आपण नम्रतेने नव्हे तर हक्काने स्वीकारत आहोत. उंडाळेच्या पुण्यभूमीत 1942 साली झालेल्या क्रांतीने जगाला दिशा दिली, असे गौरवोद्गार डॉ. गणेश द��वी यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना काढले. ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र यादव यांनी डॉ. गणेश देवी यांच्या आजपर्यंतच्या कार्यात रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी यांच्या कार्याची छबी आपणास दिसत असून त्यांना सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.\nहा पुरस्कार स्वराज्य अभियान संघटनेचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दादासो गोडसे, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे, पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे, सुभाष वारे, सुरेखाताई देवी, दादा उंडाळकर स्मारक समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. ता. थोरात, माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, प्रा. धनाजी काटकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, रयत संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले\nरांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी\nतीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर अन्नदान उपक्रमास प्रारंभ\nकोरोना इफेक्ट- कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले; परप्रांतीय कामगार पायीच निघाले घराकडे\ncorona live update – हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर\nनगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची...\nकेंद्र सरकारच्या विमा योजनेचा लाभ न मिळाल्याने अंगणवााडी कर्मचारी नाराज\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nकोल्हापुरात मुंबईहून गावी परतणाऱ्य़ा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू\nया बातम्या अवश्य वाचा\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/bangladesh-people-arrested-from-virar-who-lived-illegally-in-india-180679.html", "date_download": "2020-03-28T14:30:48Z", "digest": "sha1:K7MNH5L2PZTLXRLHYGKEFNDEBIJIYEZ2", "length": 14908, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मनसेच्या मोर्चानंतर बांगलादेशींची धरपकड सुरु, विरारमधून 23 जणांना अटक | Bangladesh people arrested from Virar who lived illegally in India", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nमनसेच्या मोर्चानंतर बांगलादेशींची धरपकड सुरु, विरारमधून 23 जणांना अटक\nमनसेच्या मोर्चानंतर आता बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरु झाली आहे. विरारच्या अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्य करणाऱ्या 23 बांगलादेशी महिला आणि पुरुषांना धडक कारवाई करत अटक करण्यात आली आहे.\nविरारहून विजय गायकवाड, रत्नागिरीहून मनोज लेले, टीव्ही 9 मराठी\nविरार/रत्नागिरी : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला होता (MNS Morcha). मनसेच्या मोर्चानंतर आता बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरु झाली आहे. विरारच्या अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्य करणाऱ्या 23 बांगलादेशी महिला आणि पुरुषांना धडक कारवाई करत अटक करण्यात आली आहे (Bangladesh People Arrest).\nअनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून 23 बांगलादेशींना अटक केली आहे. सापळा कारवाई दरम्यान मंगळवारी मध्यरात्री या बांगलादेशींना अटक करण्यात आली. यामध्ये 10 महिला 12 पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या बांगलादेशींविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबांगलादेशी नागरिकांविरोधात भाजपही आक्रमक\nदुसरीकडे, मनसे पाठोपाठ बांगलादेशी नागरिकांविरोधात भाजपही आक्रमक झाली आहे. रत्नागिरीत पर्यटन व्���िसा घेऊन आलेले बांगलादेशी लोकं आक्षेपार्ह गोष्टी करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. पर्यटन व्हिसाच्या नावावार 13 बांगलादेशी नागरिक रत्नागिरीत राजीवडा परिसरात वास्तव्याला असल्याचं भाजपने सांगितलं आहे.\nपर्यटन व्हिसावर आलेले बांगलादेशी नागरिक जमाते तबलीकचे आहेत. ते धार्मिक प्रचार आणि भारत सरकारच्याविरोधात गैरसमज पसरवत असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन रत्नागिरी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलं आहे. तर, संबंधित व्यक्तींवर करडी नजर असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केला आहे.\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं…\nहितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे…\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\nराज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच…\nCorona | नागपूरकरांना दिलासा भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम…\nCorona | कोरोनाची धास्ती मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये\nगंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी\ncorona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून…\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या…\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल…\nCorona : लॉकडाऊनदरम्यान एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात कपात\nCorona | नागपूरकरांना दिलासा भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम…\nCorona | कोरोनाची धास्ती मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये\nगंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी\nआधी राजघरण्यात शिरकाव, आता थेट पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण, ब्रिटनचे पंतप्रधान…\ncorona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून…\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 ��द्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/677", "date_download": "2020-03-28T15:19:36Z", "digest": "sha1:LI5KMZHTIP2KYLU2FEWRLOVHZMFE6TNQ", "length": 13184, "nlines": 206, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धडपडणारी मुले | धडपडणारी मुले 133| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n“परंतु इतक्यात काय घाई आहे आणखी दोन वर्षे थांबले म्हणून काय झाले आणखी दोन वर्षे थांबले म्हणून काय झाले वेणूसारखी मुलगी कोणीहि करील. आपण उगीच काळजी करत असतो. देवाच्या योजना ठरलेल्याच असतात,” नामदेव म्हणाला.\n“देवाच्या योजना ठरलेल्या असतात असे म्हणून भागत नाही. आपण प्रयत्न करीत राहिले पाहिजे. देवाच्या योजनेत ते बसले तर ते यशस्वी होईल. न बसले तर यश मिळणार नाही,” रघुनाथ म्हणाला.\n“तेथील आश्रमांत वेणू काम करील. प्रभातफेरी काढील, लिहील, वाचील. वेणू तयार होत आहे. तिची बुद्धी चांगली आहे. मन थोर आहे. तिचे डोळे कसे काळेभोर, मोठे आहेत,” नामदेव म्हणाला.\n“ज्यांचे डोळे मोठे असतात, त्यांचे हृद्यहि मोठे असते. नामदेव तुझे डोळे सुद्धा मोठे आहेत. सृष्टीतील सौर्द्य पिण्यासाठी जणू ते अधीर आहेत असे वाटते,” रघुनाथ म्हणाला.\nनामदेव, रघुनाथ �� स्वामी त्या दिवशा आश्रमांतून निघून गेल्यावर वेणू रडली. आपण का रडत आहोत ते तिचे तिलाच समजेना. तिचे अश्रू थांबतना. ते अश्रू होते, की साधे पाणी होते ती डोळ्यांचीच फक्ता गळती होती की हृद्यातील गळती होती ती डोळ्यांचीच फक्ता गळती होती की हृद्यातील गळती होती किती प्रेमाने वेणूने त्या दिवशी भाकरी केल्या होत्या किती प्रेमाने वेणूने त्या दिवशी भाकरी केल्या होत्या किती वेळ ती चुलीशी बसली होती. केवढे समाधान तिच्या जीवाला वाटत होते किती वेळ ती चुलीशी बसली होती. केवढे समाधान तिच्या जीवाला वाटत होते त्या का साध्या पिठाच्या भाक-या होत्या त्या का साध्या पिठाच्या भाक-या होत्या त्या भक-यांत आणखी काही होते का त्या भक-यांत आणखी काही होते का त्या भाक-यांतून वेणूने स्वत:चे हृद्या का सर्वांना वाढले त्या भाक-यांतून वेणूने स्वत:चे हृद्या का सर्वांना वाढले त्या भाक-यांतून जीवरस का वाढला \n“ आई, सारखे डोळ्यांतून पाणीच आज येत आहे. जरा वर बघावे तर डोळे आपले भरून येतात. का ग असे होते \n“तुला चुलीजवळ बसायची सवय नाही. ती परवा चुलीजवळ बसलीस एकटीने सा-यांच्या भाक-या भाजल्यास. त्रास झाला असेल डोळ्यांना,’ आई म्हणाली.\n“पण त्या वेळेस कोठे येत होते पाणी भाऊ वैगरे सारे जाईपर्यंत डोळे कसे चांगले होते. ते गेल्यावरच हे असे का बरे होत आहे. डोळे दुखत नाही, खुपत नाहीत; परंतु गळती मात्र थांबत नाही.” वेणू म्हणाली.\n“थांबेल हो पाणी. जरा नीज. पडून राही. आज कांतू नको, पिंजू नको. वाचू नको, लिहू नको. तू अलिकडे सारखे वाचीतच बसतेस,” आई म्हणाली.\n“आई, वाचले म्हणजे कितीतरी समजते. भाऊला मी बहीण शोभले पाहिजे. स्वामी त्या दिवशी नाही का म्हणाले की, ‘वेणू वाचीत जा, विचार मिळवीत जा,’” वेणू म्हणाली.\n“बरे मी जाते नदीवर. तू पडून राहा.” असे म्हणून वेणूची आई धुण्याची मोट घेऊन नदीवर गेली.\nवेणू एकटीच घरांत होती. मध्येच गाणे गुणगुणे, मध्येच नाचे. वेणू वेडी झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/02/the-special-qualities-of-chhatrapati-shivaji-maharaj-that-everyone-should-take/", "date_download": "2020-03-28T14:23:03Z", "digest": "sha1:FBU2BV2NKI54BGD76CRCGHK643K4AKZG", "length": 7722, "nlines": 94, "source_domain": "kalamnaama.com", "title": "धर्मनिरपेक्ष राजा, समतेचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी भूमिका – Kalamnaama", "raw_content": "\nधर्मनिरपेक्ष राजा, समतेचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी भूमिका\nकाही मुलं एका मुलीचा पाठ��ाग करू लागतात तेव्हा ती एका अनोळखी घरात शिरते. त्या घरातला पुरुष विचारतो, मीही एक पुरुष आहे पण तरीही तू माझ्या घरात येण्याचा कसा काय विचार केलास\nत्यावर ती मुलगी उत्तरते,खिडकीतून मी पाहिलं तुमच्या घरात शिवरायांचा फोटो होता. ज्याच्या घरात शिवरायांचा फोटो ती व्यक्ती स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहूच शकत नाही (मी अत्यन्त सपक भाषेत हा प्रसंग सांगितल्याबद्दल मला माफ करा.)\nअशा प्रकारचा एक प्रसंग अनेक व्याख्याते सांगत असतात. हा प्रसंग खरा किंवा खोटा, किती अतिरंजित हा मुद्दा वेगळा.फोटो आहे म्हणून त्यांच्या विचारांनुसार व्यक्तीचं आचरण आहे असं मानणं हेही विशेषच.\nपण घरादारात,ऑफिसात छत्रपती शिवरायांचा फोटो लावणाऱ्या आपणा सर्वांनी काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवून वागायला हवं असं वाटतं.\nउदा. खालील तीन मुद्दे:\nशिवराय धर्मनिरपेक्ष राजा होते. धर्मावरून त्यांनी लढा दिला नाही. सर्व धर्मांना समान वागणूक मिळावी, असा त्यांचा प्रयत्न होता.\nअठरापगड जातीधर्माचे मावळे शिवरायांच्या सोबत होते. स्त्रियांना सन्मानाची हमी देणारे छत्रपती शिवराय समतेच्या मूल्यांचा पुरस्कार करत होते.\n‘रयतेचे राजे’ असा शब्दप्रयोग करताच शिवरायांचं नाव समोर येतं. शिवरायांनी ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये’ या प्रकारची भूमिका घेतली. राज्यकर्त्यांनी हीच भूमिका घ्यावी आणि त्यांच्या भूमिकेची आठवण नागरिकांनी त्यांना करून द्यायला हवी.\n‘जय भवानी जय शिवाजी’,’जय शिवराय’ आदी घोषणा देताना या अत्यन्त मूलभूत मुद्द्यांचा आपण विसर पडू देता कामा नये. अन्यथा फोटो राहतील आणि आपण केवळ भक्त बनू. शिवरायांची वेगवेगळी रूपं आपण आठवू, प्रतापही मनात साठवू पण मूल्य प्रत्यक्षात उतरवू.\nPrevious article राजांना काय वाटेल\nNext article छत्रपती शिवरायांची महागाथा रुपेरी पडद्यावर\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका ��ंपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/sit-will-take-control-of-amol-kale/articleshow/65847264.cms", "date_download": "2020-03-28T15:57:24Z", "digest": "sha1:XDZ2LPSAD2SWBP756OZRM5IGUSCEDMJ7", "length": 12453, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Kolhapur News: अमोल काळेचा ताबा एसआयटी घेणार - sit will take control of amol kale | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nअमोल काळेचा ताबा एसआयटी घेणार\nज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या तपासासाठी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील प्रमुख संशयित अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एसआयटी बेंगळुरू कोर्टात अर्ज करणार आहे.\nअमोल काळेचा ताबा एसआयटी घेणार\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या तपासासाठी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील प्रमुख संशयित अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एसआयटी बेंगळुरू कोर्टात अर्ज करणार आहे. त्याचा ताबा मिळाल्यास पानसरे हत्येचा कट उलगडण्यास मदत होणार आहे. काळेचा ताबा घेण्यासाठी एसआयटीकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञांची मदत घेण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान, संशयित काळेने पानसरे यांच्या घराची रेकी केल्याची माहिती पुढे आली आहे. काळे व त्याच्या सहकाऱ्यांचे कोल्हापुरात कुठे वास्तव्य होते, याची माहिती घेतली जात आहे.\nकाळेची न्यायालयीन कोठडी संपली असून त्याला परत बेंगळुरु कारागृहात नेण्यात येणार आहे. काळेचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत.\nएकीकडे काळे याचा ताबा घेण्यासाठी हालचाल सुरु असताना काळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कोल्हापुरात अनेक काळ वास्तव्य होते, अशी माहिती पुढे आली आहे. पानसरे हत्येतील संशयितांचे कळंबा आणि उद्यमनगर येथे वास्तव्य होते. काळे व त्याच्या सहकाऱ्यांनी कट रचताना पानसरे यांच्या घराची रेकी केली होती. पानसरे हत्येचा कट हत्येपूर्वी दीड वर्ष रचला होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने एसआयटी��े लक्ष केंद्रीत केले आहे. एसआयटीने यापूर्वी सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड आणि हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडेला यापूर्वीच अटक केली आहे. गायकवाडची जामिनावर मुक्तता झाली असून तावडे कारागृहात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\ncoronavirus in maharashtra live updates: महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमा सील\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nकरोना व्हायरस की सामान्य ताप : कसा ओळखायचा फरक\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री\nजनता कर्फ्यूः टाळी व थाळी नादाचे 'असे'ही फायदे\nइतर बातम्या:डॉ. पानसरे|गोविंद पानसरे हत्या|एसआयटी|अमोल काळे|SIT|Pansare murder case|Amol Kale\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअमोल काळेचा ताबा एसआयटी घेणार...\nहिंदकेसरी गणपतराव आंदळकर कालवश...\nहिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यावर एक दृष्टीक्षेप...\nलोहार यांच्यावर गुन्हा दाखल करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/text-to-the-document/articleshow/62920091.cms", "date_download": "2020-03-28T16:06:19Z", "digest": "sha1:HP44NHTGQ76K7LFMZJ6G4U32PSULWRDO", "length": 14835, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "text to the document : कागदमुक्तीकडे पाठ - text to the document | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकेडीएमसी���ा कारभार पेपरलेस व्हावा, यासाठी नगरसेवकांना टॅब देण्याची तयारी प्रशासनाने केली असताना प्रत्यक्षात १२२पैकी अवघ्या १० नगरसेवकांनी आतापर्यंत टॅब स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, कल्याण\nकेडीएमसीचा कारभार पेपरलेस व्हावा, यासाठी नगरसेवकांना टॅब देण्याची तयारी प्रशासनाने केली असताना प्रत्यक्षात १२२पैकी अवघ्या १० नगरसेवकांनी आतापर्यंत टॅब स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. ही मंजुरी दिली की महासभा, स्थायी समिती बैठकांची विषयपत्रिका तसेच त्यांचा गोषवारा टॅबवरच पाठवला जाणार आहे व कागदाचा वापर थांबवला जाईल. मात्र याबाबत मंजुरीची विचारणा करणाऱ्या पत्राला साधे उत्तर देण्याचे सौजन्यही बहुतांश नगरसेवकांनी दाखवलेले नाही.\nसन २००२मध्ये तत्कालीन केडीएमसी आयुक्त श्रीकांत सिंग यांनी पालिकेला देशात ई-गव्हर्नन्सद्वारे चालणारी पहिली महापालिका म्हणून बहुमान मिळवून दिला होता. श्रीकांत सिंग यांच्यासारख्या दूरदृष्टी लाभलेल्या आयुक्तांनी पालिकेचा कारभार पूर्णपणे पेपरलेस करण्याचे उद्दिष्ट आखले होते. योगायोगाने या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर आलेले आयुक्त फारसे तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आग्रही नसल्याने पालिकेचा कारभार पेपरलेस झालाच नाही.\nगेल्या वर्षभरात पालिकेच्या सचिव विभागाने मात्र या संदर्भात प्रचंड महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. सन १९९५मध्ये जेव्हापासून लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात आली, तेव्हापासून महासभा, स्थायी समिती, परिवहन समिती आणि वृक्ष प्राधिकरण समिती यांच्या बैठकांचे तब्बल ११ हजार ५०० ठराव पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ही सर्व माहिती वेबसाइटवरच उपलब्ध झाल्याने या विभागाकडे आता माहितीच्या अधिकारात होणाऱ्या अर्जांची संख्याही बरीच रोडावली आहे. पेपरलेस कारभाराचा पुढचा टप्पा म्हणून नगरसेवकांना यापुढे महासभा तसेच स्थायी समितीच्या बैठकांची विषयपत्रिका व गोषवारा टॅबवर पाठवण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.\nयासाठी १८ हजार रुपये किमतीचे एकूण १२२ टॅब विकत घेतले जाणार असून खरेदीआधी नगरसेवकांची टॅब वापरण्याची तयारी आहे की नाही, याची लेखी विचारणा सचिव कार्यालयाकडून करण्यात आली आहे. महापालिकेतील किमान निम्मे नगरसेवक पदवीधरदेखील नाहीत. केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक उच्चशिक्षित तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल आग्रही आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, नगरसेवकांनी होकार दिल्यावरच त्यांची संख्या लक्षात घेऊन टॅब खरेदी केले जातील. मात्र आतापर्यंतच्या २० दिवसांत फक्त १० नगरसेवकांनी टॅब वापरण्यास लेखी मंजुरी दिल्याचे खात्रीलायकरित्या कळते. २ नगरसेवकांनी चक्क आपला नकारदेखील कळवला आहे. उर्वरित ११० नगरसेवकांनी होकार किंवा नकार कळवण्याचीही तसदी घेतलेली नसून प्रशासनाकडून त्यांना स्मरणपत्र पाठवण्यात आल्याचे समजते. एकीकडे शहर स्मार्ट करण्याचे प्रयत्न चालवले असताना सर्वपक्षीय नगरसेवक स्मार्ट केव्हा होणार, असा प्रश्न आता केला जात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nवसई: पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातली\nमशिदीच्या मौलाना, ट्रस्टींवर गुन्हे\nमहाराष्ट्रातील २०० विद्यार्थी जॉर्जियात अडकले\n, 'त्यानं'च पसरवली अफवा\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nत्याच जोडीदारासह नवी सुरुवात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80.html", "date_download": "2020-03-28T15:09:02Z", "digest": "sha1:GE2UQS7IVEALB7IEBYDSHANROVEJLAAC", "length": 9742, "nlines": 118, "source_domain": "www.aarogya.com", "title": "अपंग मेळाव्यात प्रमाणपत्रांचे वितरण अडीचशेहून अधिक जण सहभागी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nअपंग मेळाव्यात प्रमाणपत्रांचे वितरण अडीचशेहून अधिक जण सहभागी\nअपंग मेळाव्यात प्रमाणपत्रांचे वितरण अडीचशेहून अधिक जण सहभागी\nचिपळूण, कोकण रत्नागीरी, भारत\nचिपळूण, ता. 28 : चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अपंग कल्याण विभागातर्फे अपंगांचा मेळावा उत्साहात झाला. 250 हून अधिक अपंग मेळाव्यात सहभागी झाले होते.\nमेळाव्याचे उद्‌घाटन माजी आमदार रमेश कदम, रोटरीचे अध्यक्ष अल्ताफ सरगुरुह, केमिस्ट असोसिएटसचे प्रवीण मोने यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा रुग्णालयातून आलेले डॉ. कशेळकर, डॉ. वाघमारे, डॉ. पाखरे यांनी अपंगांना तपासून सुमारे 50 अस्थिव्यंगाना प्रमाणपत्र दिली. तसेच 70 अपंगांना समाज कल्याण विभागाची अपंग ओळखपत्रे देण्यात आली. त्याचप्रमाणे एसटी पास, रेल्वे पास, पेन्शन याबाबतची कार्यवाही यावेळी करण्यात आली. तसेच रोटरी क्‍लब चिपळूणतर्फे दोन सायकली व केमिस्ट असोसिएटसतर्फे दोन सायकली व कृत्रिम अवयव देण्याचे जाहीर केले.\nयावेळी माजी आमदार रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयद्रंथ खताते, वैद्यकीय अधीक्षक कांचन मदार, नगरसेवक उज्वला जाधव, हुस्नबानू पाते, हर्षदा भोसले, उपनगराध्यक्ष रतन पवार, मदन वेस्वीकर उपस्थित होते.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/07/blog-post_13.html", "date_download": "2020-03-28T14:34:05Z", "digest": "sha1:6ME5GGZJOFATDET5ND44IHJ6PLWO7FBL", "length": 13499, "nlines": 54, "source_domain": "www.berkya.com", "title": "जागरण... ब्रेकिंग की फेकिंग न्यूज?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याजागरण... ब्रेकिंग की फेकिंग न्यूज\nजागरण... ब्रेकिंग की फेकिंग न्यूज\nबेरक्या उर्फ नारद - ३:०० म.पू.\nऔरंगाबाद - औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात आणि जळगावसह संपूर्ण खान्देशात वृत्तपत्र सृष्टीत एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जागरणने नाशिकच्या पोतनीसांच्या मालकीचे गांवकरी दैनिक जागेसह विकत घेतले आणि लवकरच जागरण समुहाचे मराठी दैनिक गांवकरी सुरू होणार...\nही ब्रेकिंग न्यूज आहे की, फेकिंग न्यूज आहे, याची खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलेला आहे, मात्र अधिकृत दुजोरा अद्यापही मिळालेला नाही.\nजिथे भास्कर तिथे जागरण, ही बातमी आम्ही गतवर्षी प्रसिध्द केली होती, त्यावेळी आम्हाला अनेकांनी मुर्खात काढले होते.मात्र आता या वृत्ताची खात्री पटू लागली आहे. जागरण वृत्तपत्र समुहाच्या काही अधिका-यांनी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात विशेषत: औरंगाबादेत अनेकदा चाचपणी केली.या चाचपणीत त्यांनी महाराष्ट्रातील एखादया दैनिकाशी भागिदारी करून, मराठी दैनिक सुरू करण्याची कल्पना पुढे आणली.त्यानुसार पुढारीच्या पद्मश्रींबरोबर त्यांची बोलणीही झाली होती, मात्र पद्मश्रींनी नकार दिल्यानंतर मोठया दैनिकाऐवजी छोट्या दैनिकांशी भागिदारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि त्यांनी गांवकरीशी भागिदारी करण्याचा निर्णय घेतला.पोतनीसांशी चर्चेच्या फे-या झडल्यानंतर आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा चालू आहे.\nजागरणने औरंगाबाद आणि जळगा���ची गांवकरीची जागा विकत घेतली असून,अन्य ठिकाणची बोलणीही चालू असल्याची चर्चा वाढली आहे.\nफक्त नाशिक वगळता अन्य ठिकाणी गांवकरी दैनिकाची मालकी जागरणची असेल, असा करारही झाल्याची चर्चा चालू आहे.या चर्चेनंतर आम्ही अनेकांशी चर्चा केली.गांवकरीमधील अनेक महत्वाच्या लोकांशीही चर्चा केली.मात्र आमच्याही कानावर आले आहे, मात्र खरे काय आहे, हे आम्हाला माहित नाही, अशी उत्तरे मिळाली.यावरून गावकरीशी भागिदारी झाली की नाही , याची आता तरी खात्री आम्ही देवू शकत नाही...\nऐवढे मात्र खरे की, जागरण लवकरच औरंगाबाद आणि जळगावहून एकदाच सुरू होईल, हे नक्की...मग ते गांवकरीशी भागिदारी करून किंवा स्वत:चे नविन नाव देवून....\nजाता - जाता : वंदन पोतनीस यांनी जागरणशी भागिदारी करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.त्यामुळे ही ब्रेकिंग न्यूज आहे की फेकिंग न्यूज आहे, हे लवकरच कळेल...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/09/blog-post_25.html", "date_download": "2020-03-28T14:48:13Z", "digest": "sha1:RLC4TENSX4OSANSZKVQX2QNW5T5QMRMM", "length": 13419, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांनी 'जागल्या'ची भूमीका करावी - मुळी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यापत्रकारांनी 'जागल्या'ची भूमीका करावी - मुळी\nपत्रकारांनी 'जागल्या'ची भूमीका करावी - मुळी\nबेरक्या उर्फ नारद - ८:०१ म.उ.\nलातूर : राष्ट्रीय ग्रामीण भागातील पत्रकारांची भूमीका मोलाची आहे. पत्रकारांनी ग्रामीण भागातील इतिहास व भुगोल माहिती करून घेतला पाहिजे. तसेच पत्रकारांनी नेहमीच 'जागल्या'ची भूमीका केली पाहिजे, असे मत माहिती व जनसंपर्क खात्याचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी केले.\nकेंद्र सरकारच्या मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागामार्फत यशदा पुणे आणि लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने लातूरच्या राजीव गांधी चौकातील विश्रामगृहात २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित 'ग्रामीण पत्रकारांसाठी प्रशिक्षण' कार्यशाळेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मिटकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील माध्यमतज्ज्ञ डॉ.वि.ल.धारूरकर, यशदाचे अधिकारी डॉ.बबन जोगदंड, पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष अशोक चिंचोले, दत्ता थोरे, अरूण समुद्रे, व्यंकटेश कल्याणकर आदींची उपस्थिती होती. विकास प्रशासनातील बहुमाध्यमांची भूमीका या विषयात पीएच.डी. पदवी मिळविल्याबद्दल डॉ. बबन जोगदंड यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. बदलत्या काळातील पत्रकारीता आणि ग्रामीण भागातील पत्रकारासमोरील आव्हाने या विषयावरही राधाकृष्ण मुळी यांनी प्रकाशझोत टाकला.\nसाक्षरता वाढीचा खरा फायदा वृत्तपत्रांना झाल्याचे माध्यमतज्ज्ञ डॉ.वि.ल.धारूरकर यांनी सांगितले. खेड्यातील पत्रकार हा मातीशी नाते जोडणारा असतो. त्यास पद्धतशीरपणे लेखन करण्याचे शास्त्र शिकविणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशिक्षण ही संजीवनी असते, असेही ते म्हणाले. यावेळी दत्ता थोरे व अरूण समुद्रे यांचीही भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप चंद्रकांत मिटकरी यांनी केला. प्रास्ताविक डॉ.जोगदंड यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमीका अशोक चिंचोले यांनी मांडली. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष पंकज जैस्वाल यांनी केले. सरचिटणीस विजय स्वामी यांनी आभार मानले. मान्यवरांचे स्वागत संघाचे उपाध्यक्ष अरविंद रेड्डी, राजकुमार पाटील, विनोद निला, शशिकांत पाटील, काकासाहेब घुटे आदींनी केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील बहुतांश पत्रकारांनी सहभाग नोंदविला.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या द���णारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/2019-loksabha-elections/page/54/", "date_download": "2020-03-28T15:14:53Z", "digest": "sha1:INQXVNG7T7VGZUDHLGOUKOOV5ZWOHL3Z", "length": 9721, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "2019 loksabha elections Archives - Page 54 of 107 - Dainik Prabhat", "raw_content": "\nपंतप्रधान पदाची जबाबदारी आली तर ती पार पाडू – राहुल गांधी\nनवी दिल्ली - सध्यातरी महाआघाडीच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. मात्र काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे.राहुल गांधी हे भविष्यातील पंतप्रधान…\nमोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये – शरद पवार\nकोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत, असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी कोल्हापूर येथे आज लगावला. राष्ट्रवादी…\nगौतम गंभीर आणि उमर अब्दुल्ला यांच्यात रंगले ट्विटरयुद्ध\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चांगलेच सुरु झाले आहेत. अशातच जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या घोषणापत्रात सत्तेत आल्यास…\nआचारसंहिता भंग केल्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची रेल्वे व नाग���ी उड्डयन खात्यास नोटीस\nनवी दिल्ली - आचारसंहिता भंगाच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २७ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने रेल्वे आणि नागरी उड्डयन मंत्रालयास पत्र लिहून…\nकाँग्रेसच्या घोषणापत्रावर योगी आदित्यनाथ यांची टीका\nलखनऊ - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाकडून आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीर नाम्यावर…\n‘हम निभाएंगे’ जाहीरनाम्यातील काँग्रेसच्या १० घोषणा\nनवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘हम निभाएंगे’ असे जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि…\n२०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती – राहुल गांधी\nनवी दिल्ली - आम्ही १५ लाख जमा करू असे कोणतंही खोटं आश्वासन देणार नाहीत असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष्य केले. तसेच, मार्च २०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती केली जाईल, अशीही घोषणा राहुल…\nराहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा\nशेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास गुन्हा ठरणार नाही नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘जन आवाज’ असे जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. हम…\nमायावतींना धक्का; बसपा आमदाराचा काँग्रेसप्रवेश\nमुजफ्फरनगर - निवडणूका जवळ आल्या असतानाच बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींना मोठा धक्का बसला आहे. आमदार मौलाना जमील यांनी बसपाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महासचिव ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या उपस्थितीत जमील यांनी…\nहार्दिक पटेलांना झटका : सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज हार्दिक पटेल यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना झटका बसला आहे. हार्दिक पटेल यांच्यावर २०१५मध्ये करण्यात आलेल्या पाटीदार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/marathi-news/c/lokmat/3/", "date_download": "2020-03-28T15:32:36Z", "digest": "sha1:IOHCUL44BYKZSCO4ZUFMEWLJNEED2UWG", "length": 8834, "nlines": 166, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "लोकमत Marathi News | MahaNMK", "raw_content": "\nदि. २२ ऑक्टोबर २०१९\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video ( 5 months ago ) 19\nPOK मध्ये इमरान खान आणि लष्कराविरुद्ध बंड; स्वातंत्र्यासाठी आंदोलन पेटले\nVIDEO: मुंबई पोलिसांना जबर मारहाण, संतप्त नागरिकांनी फोडल्या गाड्या ( 5 months ago ) 20\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nड्रग्ज् तस्करांकडून पैसे घेऊन पोलीस स्टेशनमध्येच ठेवले, पाच पोलिसांना अटक ( 5 months ago ) 21\n'पंतप्रधानांनी मला सांगितलं, कसं मोदीविरोधात बोलण्यास भाग पाडतात' ( 5 months ago ) 22\nबालपणाच्या मैत्रीवर अपघाताने घातला घाला, 3 मित्रांचा जागीच मृत्यू ( 5 months ago ) 16\nऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला लागली फक्त 9 मिनिटं आणि 12 चेंडू\nमजुराचं शारीरिक शोषण करायचा मालक, धारदार शस्त्रानं शरीराचे केले 3 तुकडे ( 5 months ago ) 24\nहा तर कॅच नव्हताच पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO ( 5 months ago ) 21\nप्रदीप शर्मांना टक्कर देणाऱ्या हितेंद्र ठाकुरांनी जाहीर केला मोठा निर्णय ( 5 months ago ) 15\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर ( 5 months ago ) 15\nउदयनराजेंच्या गडाला सुरुंग लागणार 'या' कारणामुळे वाढली डोकेदुखी ( 5 months ago ) 20\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली ( 5 months ago ) 20\nतुमच्या चेहऱ्यात असतील 'या' गोष्टी तर मिळतील 92 लाख रुपये\nअरे देवा...उंदरांनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या 50 हजारांच्या नोटा\n कर्नाटकातील स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव ( 5 months ago ) 20\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL ( 5 months ago ) 19\nInfosysला सर्वात मोठा झटका; काही मिनिटातच 45 हजार कोटी बुडाले\nअधिक जाहिराती खालील पेजवर:\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-03-28T15:58:34Z", "digest": "sha1:NLIFWOJTMRRWZYEQZXYEDOQLJWLF7LBL", "length": 5987, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अहोरात्रला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अहोरात्र या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआश्विन ‎ (← दुवे | संपादन)\nदशमी ‎ (← दुवे | संपादन)\nरविवार ‎ (← दुवे | संपादन)\nसोमवार ‎ (← दुवे | संपादन)\nमंगळवार ‎ (← दुवे | संपादन)\nबुधवार ‎ (← दुवे | संपादन)\nशनिवार ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ष ‎ (← दुवे | संपादन)\nदिन ‎ (← दुवे | संपादन)\nपौर्णिमा ‎ (← दुवे | संपादन)\nआषाढ ‎ (← दुवे | संपादन)\nचैत्र ‎ (← दुवे | संपादन)\nवैशाख ‎ (← दुवे | संपादन)\nज्येष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रावण ‎ (← दुवे | संपादन)\nभाद्रपद ‎ (← दुवे | संपादन)\nकार्तिक ‎ (← दुवे | संपादन)\nमार्गशीर्ष ‎ (← दुवे | संपादन)\nपौष ‎ (← दुवे | संपादन)\nमाघ ‎ (← दुवे | संपादन)\nफाल्गुन ‎ (← दुवे | संपादन)\nयुग ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू कालमापन ‎ (← दुवे | संपादन)\nमुहूर्त ‎ (← दुवे | संपादन)\nचांद्रमास ‎ (← दुवे | संपादन)\nशालिवाहन शक ‎ (← दुवे | संपादन)\nअयन ‎ (← दुवे | संपादन)\nप्रहर ‎ (← दुवे | संपादन)\nएकादशी ‎ (← दुवे | संपादन)\nमंगळ (ज्योतिष) ‎ (← दुवे | संपादन)\nचतुर्मास ‎ (← दुवे | संपादन)\nअमावास्या ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:हिंदू कालमापन ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतिपदा ‎ (← ��ुवे | संपादन)\nद्वितीया ‎ (← दुवे | संपादन)\nतृतीया ‎ (← दुवे | संपादन)\nचतुर्थी ‎ (← दुवे | संपादन)\nपंचमी ‎ (← दुवे | संपादन)\nषष्ठी ‎ (← दुवे | संपादन)\nसप्तमी ‎ (← दुवे | संपादन)\nअष्टमी ‎ (← दुवे | संपादन)\nनवमी ‎ (← दुवे | संपादन)\nद्वादशी ‎ (← दुवे | संपादन)\nत्रयोदशी ‎ (← दुवे | संपादन)\nचतुर्दशी ‎ (← दुवे | संपादन)\nआठवडा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258096:2012-10-26-19-56-47&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:51:20Z", "digest": "sha1:SBREIQCM7MAP4PUBBOXMUXMOS4YG6UZJ", "length": 15542, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "जावईबापू निर्दोष!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> जावईबापू निर्दोष\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nवढेरांना हरयाणा सरकारची ‘क्लीन चिट’\nरॉबर्ट वढेरा यांनी डीएलफ कंपनीशी हरयाणात केलेले जमिनीचे सर्व व्यवहार पारदर्शी आहेत, त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही अशा प्रकारची ‘क्लीन चिट’ देत हरयाणा सरकारने शुक्रवारी सोनिया गांधींच्या जावईबापूंना ‘निर्दोष’ ठरवले. वढेरांना मिळालेल्या या ‘क्लीन चिट’वर मात्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे अध्वर्यू अरविंद केजरीवाल व भाजप यांनी कडाडून टीका केली आहे. रॉबर्ट वढेरा यांनी गुरगाव, फरिदाबाद, पलवाल आणि मेवात या हरयाणातील चार जिल्ह्य़ांत कोटय़वधी रुपयांचे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केले होते. २००५ पासून झालेल��या या व्यवहारांत काळेबेरे असून जमिनी अत्यंत कमी दरांत वढेरा यांना विकण्यात आल्या, परिणामी सरकारी खजिन्याला कोटय़वधी रुपयांचा तोटा झाला असल्याचा दावा करत अरविंद केजरीवाल यांनी वढेरा व डीएलएफ कंपनीवर आरोपांची तोफ डागली होती. परंतु आता चौकशीत वढेरा यांनी सर्व कायदेकानूंचे पालन करतच जमिनीचे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे त्यांनी खरेदी किंवा विक्री केलेल्या जमिनींचे दर बाजारभावानुसारच होते, त्यामुळे या व्यवहारात सरकारला कोणताही आर्थिक तोटा झाला नसल्याचे प्रमाणपत्र चौकशी करणाऱ्या चारही जिल्ह्य़ांच्या उपायुक्तांनी दिले आहेत.\nदरम्यान, वढेरांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’मुळे तीळपापड झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशासीत हरयाणा सरकारकडून हीच अपेक्षा होती अशी तिरकस प्रतिक्रिया दिली. भाजपनेही वढेरांना ‘क्लीन चिट’ देण्याचा हरयाणा सरकारचा निर्णय म्हणजे स्वतलाचा प्रशस्तिपत्र देण्यासारखे असल्याची टीका केली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्य��गस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2013/03/azores/", "date_download": "2020-03-28T15:08:53Z", "digest": "sha1:YP6WKAULAFSJK3EV6Z3BTO4SFD2RWXZD", "length": 10406, "nlines": 85, "source_domain": "kalamnaama.com", "title": "निसर्गाचा आगळावेगळा अनुभव अझोर्स – Kalamnaama", "raw_content": "\nनिसर्गाचा आगळावेगळा अनुभव अझोर्स\nजगात असे अनेक प्रदेश आहेत जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाले आहेत. असाच एक प्रदेश आहे पोर्तुगालमध्ये… पण या प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आहे नऊ बेटांचा समूह जो ‘अझोर्स’ या नावाने ओळखला जातो. अटलांटिक महासागराच्या उत्तरेला असलेला ‘अझोर्स’ हा द्विपसमूह लिस्बनच्या पश्चिमेला १५०० किमी तर न्यूफाऊंडलँडच्या नैऋत्य दिशेला १९०० किमी एवढ्या अंतरावर वसलेला आहे.\nअझोर्सची नऊ बेटं ही तीन भागात विभागली गेली आहेत. यामध्ये पश्चिमेला फ्लॉरेस आणि कार्व्हो, पूर्वेला सँटा मारिआ आणि साओ मिग्युअल तर मध्य भागात टेर्सेरिया, ग्रेसिओसा, साओ जॉर्ग आणि पिको ही बेटं आहेत आणि त्या प्रत्येक बेटाचं एक खास वैशिष्ट्य आहे. यातील पिको बेटावर पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेला २, ३५१ मीटर्स उंचीचा माऊंट पिको नावाचा पर्वत आहे. एका बाजूला उंच पर्वत आणि पायथ्याशी समुद्र असं अनोखं चित्र इथे पर्यटकांना बघायला मिळतं.\nजैवविविधतेने नटलेला हा द्विपसमूह ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाल्यामुळे या परिसराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं आहे. इथल्या सँटा मारिआ या बेटावर काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळतात तर खोल तलावही पर्यटकांना आकर्षित करतात. तसंच ज्वालामुखीमुळे समुद्राच्या किनार्यावर मोठमोठे खडक तयार झाले आहेत. या खडकांमुळे बेटांचं रक्षण तर होतंच पण त्याला वेगळं रूप आलंय. आणि अनेक पक्ष्यांसाठी आसरा घेण्यासाठी जागा तयार झाली आहे.\nज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इथली माती वेगळ्याप्रकारची आहे. त्यामुळे इथे हिरव्यागार झाडांवर विविध रंगी फुलं मन मोहून टाकतात. यामध्ये इंग्लिश होली, शीपबेरी अशी अनेक फुलझाडं इथे आढळतात. तसंच बीड ट्री, बलाडोना आणि इतर अनेक वृक्ष या परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. फुलांच्या ताटव्यातून, हिरव्या वृक्षराजींच्या छोट्या गावांतून फिरणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. या परिसरातले लोक खास करून शेती आणि पशुपालनवर आधारित व्यवसाय करतात. इथे साओ डि फिला म्हणून ओळखली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण कुत्र्याची एक जात आढळते. शेतकर्यांना त्यांच्या शेताचं आणि जनावरांचं रक्षण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.\nया परिसरातलं सागरी जीवनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या समुद्रात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मत्स्यालयाचा अनुभव पर्यटकांसाठी खूपच रोमांचक असतो. रंगीबेरंगी सागरीजीव आणि पाणवनस्पती इथे आढळून येतात. परंतु यासर्वांमध्ये आकर्षणाचा क्रेंद्रबिंदू आहेत ते म्हणजे इथे दिसणारे व्हेल्स आणि डॉलफिन्स. समुद्रसफरीत व्हेल्सना पोहताना पाहणं म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते. तसंच याचिंग, सर्फिंग, रोविंग, स्विमिंग अशा सागरी खेळांचाही आनंद लुटता येतो. तर अझोर्स द्विपसमूहांवर सपाट परिसरही असल्यामुळे इथे गोल्फ हा खेळही लोकप्रिय आहे. तर अझोरिअन इंटरनॅशनल पॅराग्लायडिंग एन्काऊंटर ही स्पर्धाही जगप्रसिद्ध आहे.\nउंच पर्वत, हिरवीगार वृक्षराजी, विविधरंगी फुलं याबरोबरच अनोखं सागरीजीवन या सर्व गोष्टींचा आनंद पर्यटकांना अझोर्स द्विपसमूहावर लुटायला मिळतो. निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव घेण्यासाठी एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून अझोर्स एक चांगला पर्याय आहे.\nPrevious article व्यवस्थेचं पोस्टमार्टम निशाणी डावा अंगठा\nNext article महिलांचं आरोग्यदायी सक्षमीकरण\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाज�� मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukribharti.com/mumbai-police-bharti/", "date_download": "2020-03-28T14:04:57Z", "digest": "sha1:FUZ2H4OJDFG3CXRBT4URGP2RP2QB5INP", "length": 5788, "nlines": 91, "source_domain": "naukribharti.com", "title": "Mumbai Police Driver Bharti 2019 - मुंबई पोलीस भरती 2019", "raw_content": "\nमुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 156 जागा\nमुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 156 जागा\nमुंबई पोलीस विभागामार्फत पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती होत आहे. एकूण १५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज ०२ डिसेंबर २०१९ पासून ते २२ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.\nमुंबई पोलीस शिपाई चालक भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे\nविभागाचे नाव मुंबई पोलीस विभाग\nपदाचे नाव पोलीस शिपाई चालक\nशैक्षणिक पात्रता १२ वी\nखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे\nमागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे\nवेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर\nखुला प्रवर्ग – ४५० रुपये\nमागासवर्गीय – ३५० रुपये\nअर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा\nअधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा\nबीड पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 36 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भरती 2020\nकर्मचारी राज्य विमा निगम मुंबई भरती 2020 – 19 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2020 – 3 जागा\nनाशिक स्मार्ट सिटी भरती 2020 एकून 5 जागा\nTISS मुंबई सहायक प्राध्यापक पदासाठीची भरती 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=------%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2020-03-28T15:13:32Z", "digest": "sha1:HJNUPQYMDAEUBSDCDOUIAXCRTUEMIW4E", "length": 14647, "nlines": 161, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nसर्व बातम्या (30) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (29) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nकाही सुखद (4) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nगुजरात (3) Apply गुजरात filter\nप्रशिक्षण (3) Apply प्रशिक्षण filter\nडॉ. प्रमोद सावंत (2) Apply डॉ. प्रमोद सावंत filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nमंत्रालय (2) Apply मंत्रालय filter\nरोजगार (2) Apply रोजगार filter\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती (1) Apply अंधश्रद्धा निर्मूलन समिती filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआयुर्वेद (1) Apply आयुर्वेद filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nएव्हरेस्ट (1) Apply एव्हरेस्ट filter\nकचरा डेपो (1) Apply कचरा डेपो filter\nस्त्री : निरोगी आणि प्रगतीशील राष्ट्राचा कणा\nआमच्या या विकास गाथेचा एक महत्वाचा पैलू, \"महिलांचे बहुमूल्य योगदान\" हा आहे. महिलांनीच आमचा समाज आणि समाजाची घ्यायची काळजी याला एक...\nस्‍वच्छता, चांगली वागणूक अंगी बाळगा\nगोवा वेल्हा : समृद्ध भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्त्‍वाचे पाऊल स्वच्छतेचे असते. यासाठी आपण स्वतःबरोबर आपला परिसर स्वच्छ...\nबदलत्या अभ्यासक्रमाचे \"अपडेट\" विद्यार्थ्यांना विद्यालयांनी देत रहावे..\nसाखळी : आज शिक्षणात आमुलाग्र बदल झालेला आहे. वेळोवेळी अभ्यासक्रमांत बदल होत राहतो. या होणाऱ्या बदलांची माहिती विद्यार्थ्यांना...\nविज्ञान हे एक सुसंघटित ज्ञान आहे.\nथरार संशोधनाचा : 'विज्ञानातील स्त्रिया' ही यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे. त्यामागे खास कारण आहे. संयुक्त...\nमुंबईतील विज्ञान विषयक स्पर्धेत शांता विद्यालयाला द्वितीय बक्षीस\nकुचेली : सडये-शिवोली येथील विद्याभारती संचालीत श्री शांता विद्यालयाने स्टॅम लर्निंग प्रायव्हेट लि.,तर्फे मुंबई येथे घेण्यात...\nपणजीत भरले अनोखे प्रदर्शन\nपणजी : लोकोत्सवात अलिकडेच आफ्रिकन हस्तकलेचे सुबक सुंदर नमुने प्रथमच गोव्यात सादर करून लक्ष वेधल्यानंतर मूळ आफ्रिकन असलेल्या अंजल...\nपडीक देवस्थानांचा वारसा जतन व्हायला हवाः मुख्यमंत्री डाँ. प्रमोद सावंत\nवाळपई : सत्तरी तालुक्यात नगरगाव पंचायत क्षेत्रातील एकेकाळी ‘रेव्हेन्यू’ गाव म्हणून ओळखला जाणारा सध्या निर्मनुष्य असलेल्या...\nयांनी केला पुण्याचा दौरा\nफातोर्डा : येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयातील ५० विद्यार्थी पुणे येथे शैक्षणिक दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत प्रो...\nप्राथमिक शाळेतील बाजाराचा थाट\nपणजी : तिखाजण मये येथील विजयानंद पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत मुलांसाठी बाजार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बाजार दिवसाचे...\nपणजी : राज्यातील उत्तर व मध्यवर्ती विभागातील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्याचा जाब विचारण्यास...\nसुर्ला - सावईवेरे पूल लवकरच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत\nपणजी : मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला व संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्‍या उपस्‍थितीत सावईवेरे येथे सरकारी प्राथमिक...\nगावच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा : भावे\nवाळपई : गावच्या विकासात होत करू माणसाचा हातभार असेल तर गावचा विकास झपाट्याने होत असतो. त्यासाठी गावात एकोपा असला पाहिजे. हेच...\nकाँग्रेसचे शिक्षण संचालनात ठिय्‍या आंदोलन\nपर्वरी : सेंट्रल झोन आणि उत्तर विभागातील शिकविणाऱ्या अनुदानित शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप न झाल्यामुळे काँग्रेस...\nव्यावसायिक अभ्यासक्रम बंद करू नये\nपणजी : पुढील शैक्षणिक वर्षापासून गोव्यातील उच्च माध्यमिक शाळांमधील व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर...\nविद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन मिळायाला हवे\nपेडणे : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगातील इतर कलागुणांना उत्तेजन मिळायला हवे. ते काम विद्याप्रबोधिनी उत्तमप्रकारे करत आहे,...\nविद्याप्रसारक हायस्कूलला पाण्याची सुविधा\nमोरजी : विद्याप्रसारक हायस्कूल मोरजी येथे नेस्ले कंपनीकडून स्वछ पिण्याच्या पाण्याच्‍या सुविधेचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी...\nमुख्‍यमंत्री दहा दिवसांनी भेटले ‘लेकी’ला\nपणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा व���रसा चालवत मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री...\nप्राथमिक शिक्षक वेतनापासून वंचित\nपणजी : मुलांना विद्यार्जन करून देशाचे भविष्य घडविणाऱ्या गोव्यातील प्राथमिक शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले...\nपर्वरीत ८ रोजी माडाचे फेस्‍त\nपर्वरी : गोव्यातील पारंपरिक सणांना उजाळा देण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला या सणांचे महत्त्‍व समजण्यासाठी वेगवेगळे पारंपरिक सण...\nआम्ही भोगले, आणखी कुणाच्या वाट्याला नको\nकाणकोण : खोतिगाव - नडके - केरी येथे मूलभूत सुविधा नसल्याेने ग्रामस्थांतनी व्याथा मांडल्या‍. यावेळी केरी येथील रेश्मा गावकर यांनी...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792319", "date_download": "2020-03-28T14:21:28Z", "digest": "sha1:YOQKSX2BRXL5EROQTQKVQ6CA6EMMEV7C", "length": 8249, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्गात विलगीकरण कक्षातून सहाजणांना घरी पाठवले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात विलगीकरण कक्षातून सहाजणांना घरी पाठवले\nसिंधुदुर्गात विलगीकरण कक्षातून सहाजणांना घरी पाठवले\nकोरोनाचा एकही रुग्ण नाही\n197 व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’\nकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या नऊपैकी सहा रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तर आणखी एक रुग्ण दाखल झाला असून सद्यस्थितीत चार रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 6041 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. 197 व्यक्तींना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोना विषाणूचा एकही रुग्ण किंवा संशयित रुग्ण नाही. मात्र किरकोळ लक्षणे असणाऱया एकूण नऊ रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन रुग्ण परदेशातून आल्याने थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. परंतु, दोन्ही रुग्णांचे नमुने कोरोना निगेटीव्ह आले. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा झालेल्या नऊपैकी सहा रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले. मंगळवारी नव्याने एक रुग्ण दाखल झाला आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षामध्ये एकूण चार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे दिसत नाहीत.\nआरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स करणार घरोघरी सर्व्हे\nआरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती तसेच त्यांच्या प्रवासाची माहिती घेतली जाणार आहे. कोणाला खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास आहे का, बाहेर जिल्हय़ातून आलेल्या व्यक्ती याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. तर नगर पालिका क्षेत्रामध्ये नगर पालिका प्रशासनातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.\nआरोग्य यंत्रणेमार्फत एकूण 5016 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सर्व पोलीस तपासणी नाक्मयांवर 1025 व्यक्तींची तपासणी केली आहे. जिल्हय़ात एकूण 197 व्यक्ती क्वारंटाईन असून विलगीकरण कक्षामध्ये चार रुग्णांना दाखल केले आहे. विलगीकरण कक्षामध्ये दोडामार्ग येथील एक रुग्ण नव्याने भरती करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.\nपरदेश प्रवास करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.\nदारूसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त\nसिंधुदुर्गच्या सुपुत्राला ‘पुँछ’चा सलाम\nहुमरठ येथे 40 लाखाची दारू जप्त\nसरकारच्या निर्णयामागे देशभक्तांनी उभे राहवे\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-issue-of-irrigation-backlog-is-on-the-horizon-again/", "date_download": "2020-03-28T14:24:16Z", "digest": "sha1:7BCFOOZYUJZTFH6NB7UCSXLHNA7EXRWT", "length": 9374, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंचन अनुशेषाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सिंचन अनुशेषाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर\nसिंचन अनुशेषाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर\nकोल्हापूर : सुनील कदम\nविदर्भ-मराठवाड्यातील सिंचन अनुशेषाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या विषयावरून त्या भागातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. परिणामी पश्‍चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पाची कामे आणखी काही काळ लटकण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नव्याने घोषित केलेल्या काही सिंचन योजना आगामी काही काळासाठी तरी केवळ कागदावरच राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\n1994 साली प्रथम राज्यातील विभागवार सिंचन अनुशेषाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. हा अनुशेष दूर करण्यासाठी तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या निर्देशानुसार ‘बॅकलॉग अँड इंडिकेटर कमिटीची’ स्थापन करून टप्प्याटप्प्याने हा अनुशेष दूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, अनुशेष दूर करण्यासाठी निश्‍चित केलेल्या निधी वाटपानुसार निधी खर्च होत नसल्याचा आणि त्यामुळेच अजूनही मोठ्या प्रमाणात सिंचन अनुशेष शिल्लक असल्याचा विदर्भ-मराठवाड्यातील नेत्यांचा आक्षेप आहे.\nसध्या विदर्भातील सिंचित क्षेत्राची टक्केवारी केवळ 20 ते 22 टक्के आहे. 2022 पर्यंत ही टक्केवारी 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे निश्‍चित केले असून, त्यासाठी जवळपास 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गोसी खुर्द प्रकल्पामुळे विदर्भाच्या नागपूर विभागातील सिंचन अनुशेष संपला असला तरी अमरावती विभागात अजूनही जवळपास 1 लाख 79 हजार हेक्टरचा सिंचन अनुशेष बाकी आहे. हा अनुशेष दूर करण्याची अंतिम मुदतही 2022 पर्यंतच असून त्यासाठी जवळपास 16 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.\nविभागवार सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भ-मराठवाड्यातील सिंचन क्षेत्र दरवर्षी 40 ते 70 हजार हेक्टरांनी वाढविण्याचे उद्दिष्ट बॅकलॉग अँड इंडिकेटर कमिटीने दिले होते. मात्र, गेल्या जवळपास पंधरा वर्षांच्या कालावधीत हे प्रमाण वार्षिक केवळ 5 ते 8 हजार हेक्टरच्या आसपास आहे. निधी आणि भूसंपादनासह इतर विविध कारणांनी या भागातील अनेक प्रकल्प रखडत पडले आहेत. त्यामुळे सिंचन अनुशेष अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याचे दिसत आहे. अमरावती विभा���ातील सिंचन अनुशेष कोणत्याही परिस्थितीत 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी भूमिका विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी नुकतीच जाहीर केली आहे. सिंचन अनुशेषाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीही आक्रमक झाल्याचे दिसत आहेत.\nही बाब विचारात घेता विदर्भ-मराठवाड्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासनाला आगामी दोन वर्षांच्या कालावधीत जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. ही तरतूद करीत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामाबाबत शासनाला साहजिकच आपला हात आखडता घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या भागात सुरू असलेल्या तसेच नियोजित प्रकल्पांच्या कामावर विपरीत परिणाम होऊन हे प्रकल्प रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nमहाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या पाणी योजनांबाबत या भागातील नेत्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहेत. या भागातील सुरू असलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याबरोबरच काही नव्या किंवा विस्तारीत सिंचन योजनांच्याही घोषणा केलेल्या आहेत. मात्र, सिंचन अनुशेषाचा मुद्दा आणि प्रामुख्याने निधीअभावी या घोषणा हवेतच विरण्याची शक्यता आहे. या बाबतीत आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाच सुवर्णमध्य काढावा लागणार आहे.\nक्वॉरंटाईन सोडून पेशंटला तपासू लागले, मिरजेत दोन हॉस्पिटल सील\nसांगली : विदेशातून आलेले ६८५ प्रवासी ‘होम क्वारंटाईन’\nमुंबईहून कराडकडे येणारी कार पलटी, दोघे जखमी\nनागपूर : 'घाबरु नका, ती पॉझिटिव्ह व्यक्ती इतरांच्या संपर्कात नाही'\nदेशातील कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्या दिशेने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/after-rajasthan-now-gujarat-hit-by-zika-virus-woman-tests-positive-in-ahmedabad/articleshow/66415052.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T16:01:16Z", "digest": "sha1:K6S7QLFTV6LECPPEYYZ3NEB66AJJHUUY", "length": 17212, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Zika virus : झिकाचा धोका: राजस्थाननंतर गुजरातमध्येही फैलाव - after rajasthan now gujarat hit by zika virus, woman tests positive in ahmedabad | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nझिकाचा धोका: राजस्थाननंतर गुजरातमध्येही फैलाव\nभारताता झिकाचा धोका वाढत चालला आहे. राजस्थानात आतापर्यंत झिका विषाणूची लागण झालेले १५० रुग्ण आढळले असून आता शेजारच्या गुजरात राज्यातही झिका व्हायरस पसरू लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.\nझिकाचा धोका: राजस्थाननंतर गुजरातमध्येही फैलाव\nभारताता झिकाचा धोका वाढत चालला आहे. राजस्थानात आतापर्यंत झिका विषाणूची लागण झालेले १५० रुग्ण आढळले असून आता शेजारच्या गुजरात राज्यातही झिका व्हायरस पसरू लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.\nझिका विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राजस्थानात आरोग्य विभागाने युद्धपातळीवर सर्व्हेक्षण हाती घेतले आहे. गेल्या महिनाभरात २ लाख घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. झिकाग्रस्त भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. संशयित रुग्णांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येत आहे. ज्या रुग्णाच्या तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत त्यांना ७ दिवस स्वतंत्र कक्षात ठेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शिवाय झिकाग्रस्त भागात डासांची पैदास रोखण्यासाठीही किटकनाशक व धूरफवारणीसारख्या मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.\nझिकाची लागण एखाद्या गर्भवती महिलेस झाल्यास तिच्या गर्भातील बाळावर त्याचा विपरित परिणाम होण्याचा धोका असतो. त्याच्या मेंदूची वाढ खुंटते. ही बाब लक्षात घेऊन त्यादृष्टीनेही काळजी घेतली जात आहे. आतापर्यंत ४ हजार ६२३ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे.\nआरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणात आतापर्यंत ८ हजार १३५ तापाचे रुग्ण आढळले. त्यातील झिकासदृष्य लक्षणे आढळलेल्या ६८२ रुग्णांचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासण्यात आले. त्यातील १५० रुग्ण झिकाग्रस्त असून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत, असेही सांगण्यात आले.\nझिका व्हायरसबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणूनही काळजी घेतली जात असून आरोग्य विभागाने यासाठी झिकाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत घरोघरी पत्रकेही वाटण्यास सुरुवात केली आहे.\nराजस्थाननंतर आता शेजारच्या गुजरात राज्यातही झिकाचा धोका निर्माण झाला आहे. अहमदाबादमध्ये एका महिलेला झिकाची लागण झाली असून तिच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. र���ज्यातील झिकाचा हा पहिलाच रुग्ण असून आम्ही झिकाचा फैलाव रोखण्यासाठी पूर्ण काळजी घेत आहोत, असे आरोग्य विभागाचे आयुक्त जयंत रवी यांनी सांगितले. आरोग्य विभागातील डॉक्टरांना सतर्क करण्यात आले असून तापाने बेजार असलेल्या २५० गर्भवती महिलांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी अशी ठिकाणं हुडकून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.\n- भारतातील पहिला झिकारुग्ण गुजरातमध्येच जानेवारी २०१७मध्ये आढळला होता. त्यानंतर गुजरातमध्ये झिकाचा फैलाव रोखण्यात आरोग्य यंत्रणांना यश आले. २०१७ नंतर १८ महिन्यांनी आता राज्यात पुन्हा एकदा झिकाचा रुग्ण आढळला आहे.\n- २०१५ पासून झिकाचे थैमान सुरू असून जपळपास ७० देशांत झिका फैलावला आहे. आतापर्यंत झिकाचे १५ लाख रुग्ण आढळले आहेत.\nझिकाचा धोका आणि खबरदारी\nएडिस एजिप्ती जातीच्या डासाच्या दंशामुळे झिका विषाणू शरिरात प्रवेश करतो. या डासाच्या दंशाने डेंग्यू आणि चिकूनगुनिया होण्याचा धोका असतो. सौम्य ताप येणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, अंगावर रॅशेस उठणे अशी प्राथमिक लक्षणे यामध्ये आढळतात. या डासाने दंश केल्यावर २ ते ७ दिवसांत लक्षणे दिसायला सुरुवात होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या तसेच हृदयविकार, मधुमेह आणि यकृतांचे विकार असलेल्या रुग्णांना या विषाणूचा धोका अधिक असतो. वयोवृद्ध, गर्भवती स्त्रिया व लहान मुलांना याचा संसर्ग अधिक होऊ शकतो. एडिस एजिप्ती डासांमुळे हा विषाणू पसरत असल्याने आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. घरात फार दिवस पाणी साठवून न ठेवणे, अशी काळजी घेणे आवश्यक आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'वर हे औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला\nफोटोफीचर: लॉकडाऊन तोडून 'असे' बेजबाबदार वागले लोक\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\ncoronavirus करोना: उद्याचा दिवस महत्त्वाचा; का ते पाहा\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे सं��ट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रोखा; केंद्राचे राज्यांना निर्देश\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nझिकाचा धोका: राजस्थाननंतर गुजरातमध्येही फैलाव...\nहिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश आणून दाखवाच: ओवेसी...\n#मीटू: टाटाने सुहेल सेठ सोबतचा करार केला रद्द...\nएका पायावर ३ किमी धावून रोखला रेल्वे अपघात...\nनक्षल कनेक्शन: राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/parliament-attack-accused-masood-azhar-bed-ridden-for-months-due-to-several-diseases/articleshow/66132318.cms", "date_download": "2020-03-28T16:24:32Z", "digest": "sha1:YB2QK6BZEDMKP3A3W4E665Z4MD3RMPSX", "length": 11803, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Masood Ajhar : जैशचा म्होरक्या मसूद अझर मृत्यूच्या दारात? - parliament-attack-accused-masood-azhar-bed-ridden-for-months-due-to-several-diseases | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nजैशचा म्होरक्या मसूद अझर मृत्यूच्या दारात\nजैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर एका दुर्धर आजाराने त्रस्त असून गेल्या दीड वर्षापासून अंथरुणाला खिळला असल्याची बाब उघड झाली आहे. एकेकाळी भारतीय संसदेवर हल्ला करणारा मसूद आता अखेरच्या घटका मोजत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.\nजैशचा म्होरक्या मसूद अझर मृत्यूच्या दारात\nजैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर एका दुर्धर आजाराने त्रस्त असून गेल्या दीड वर्षापासून अंथरुणाला खिळला असल्याची बाब उघड झाली आहे. एकेकाळी भारतीय संसदेवर हल्ला करणारा मसूद आता अखेरच्या घटका मोजत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.\nगेल्या दोन दशकात मसूद अजहरने भारताविरुद्ध अनेक दहशतवादी कारवाया घडवल्या आहेत. २००१मध्ये स��सदेवर झालेल्या हल्ल्यामागे मसूद अजहरचा हात होता. २०१६ मध्ये झालेल्या उरी आणि पठाणकोट दहशतवादी हल्ल्यांचाही तो सूत्रधार होता.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये त्याची तब्येत खालावली होती. मसूदला मूत्रपिंड आणि माकडहाडाचा दुर्धर आजार झाल्याचं निदान झालं होतं. त्याला तातडीने उपचारांसाठी रावळपिंडी येथील सैनिकी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण गेल्या दीड वर्षात त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही.\nमसूद आजारी असल्यामुळे त्याचे भाऊ राउफ अझगर आणि अथर इब्राहिम या दोघांनी जैश-ए-मुहम्मदची सूत्रे स्विकारली आहेत. इब्राहिम अफगाणिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करत आहे तर राऊफ अझगर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्याची तयारी करतो आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोना नियंत्रण: 'इथे' चुकले पाश्चिमात्य देश\nकरोना: 'मेड इन चायना' किटने दिला स्पेनला धोका\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nकरोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तुटवडा\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजैशचा म्होरक्या मसूद अझर मृत्यूच्या दारात\nजगाचा विनाश टाळण्यासाठी युनोचा देशांना 'हा' सल्ला...\nशरीफांवर कोणती कारवाई केली लाहोर उच्च न्यायालयाचा सवाल...\nउष्ण हवेच्या जीवघेण्या लाटा\nअध्यक्षपद निवडणुकीत बोलसोनारोंना मताधिक्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-nashik-rape-on-married-woman-threaten-to-send-her-video-social-media/", "date_download": "2020-03-28T15:33:10Z", "digest": "sha1:U6ERH54NSF35IIW56UWSVJXEWZYLABC2", "length": 17080, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "इंदिरानगर : फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार Latest News Nashik Rape on Married Woman Threaten to Send her Video Social Media", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nइंदिरानगर : फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार\nइंदिरानगर : दूध देण्याचा बहाणा करून महिलेचे व तिच्या पतीचे फोटो वायरल करण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.\nदरम्यान दिलीप जाधव (वय ४० राहणार रायगड नगर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जाधवने कच्चे दूध देण्याचा बहाणा करत घरात प्रवेश केला. यावेळी पीडित महि��ेचा मोबाईल मधील पतीचे व महिलेचे फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाईल मध्ये घेऊन वायरल करण्याची धमकी दिली. यानंतर दि. ०१ जून ते ३१ डिसेंबर दरम्यान वेळोवेळी अनेक ठिकाणी अत्याचार केला.\nयाप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बरेला अधिक तपास करत आहेत.\nनवीन नाशिक : पवननगर येथील भाजी मार्केट शॉपिंग सेंटरला आग\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nअन जागल्या 1969च्या पूर स्मृती…\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक, सेल्फी\nवकिली करतानां राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा जीवनप्रवास\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनिळवंडेतुन 26 हजार विसर्ग सुरू; प्रवरेला पूर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमंत्रालयात दोन दिव्यांग शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात ��ीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/754079", "date_download": "2020-03-28T15:01:33Z", "digest": "sha1:3FODFZORL5ZT5Z7AFNEJU2622CDQP66V", "length": 11164, "nlines": 33, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "4 महिन्यांमध्ये भव्य राम मंदिर उभारणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » 4 महिन्यांमध्ये भव्य राम मंदिर उभारणार\n4 महिन्यांमध्ये भव्य राम मंदिर उभारणार\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा : अयोध्येत गगनाला भिडणारे मंदिर निर्माण करू\nझारखंडच्या पाकुड येथील प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. शाह यांनी प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य करत अयोध्येत भगवान रामाच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचा कालावधीही निश्चित केला आहे. चार महिन्यांच्या आत गगनाला भिडणारे भव्य राम मंदिर अयोध्येत उभारले जाणार असल्याचे शाह यांनी जाहीर केले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने अयोध्येसंबंधी अलिकडेच निर्णय दिला आहे. 100 वर्षांपासून जगभरातील भारतीयांनी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याची मागणी लावून धरली होती. भव्य राम मंदिर आता अयोध्येत उभारले जाणार आहे. काँग्रेस पक्ष विकास घडवून आणू शकत नाही, देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही, तसेच देशातील जनतेच्या भावनांचा आदरही करू शकत नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे.\nनागरिकत्व सुधारणा कायदा समजून घ्या असे आवाहन विद्यार्थ्यांना करतो. कायदय़ात कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही, पण काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेससारखे पक्ष देशाची दिशाभूल करू पाहत आहेत. देशात हिंसाचाराचे वातावरण निर्माण करत आहेत. या मार्गावरून माघारी पत्करा, या मार्गावर कुणाचेच भले होत नसल्याचे आवाहन काँग्रेस, आप आणि तृणमूल काँग्रेसला करू इच्छितो असे शाह यांनी म्हटले आहे.\nभाजपकडून निर्मिती अन् विकास\nकित्येक वर्षापर्यंत झारखंडच्या तरुणाईने लढा देऊनही काँग्रेसच्या का��ात राज्याची निर्मिती झाली नव्हती. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यावरच झारखंडची निर्मिती झाली. वाजपेयी यांनी झारखंडची निर्मिती केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमध्ये विकास घडवून आणण्याचे काम केल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.\nझारखंडमध्ये बळजबरीने होणाऱया धर्मांतराला आळा घालून भाजप सरकारने आदिवासींचे जीवन सुरक्षित केले आहे. भाजपने आरोग्याच्या क्षेत्रात एम्स तसेच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करून गरिबांची चिंता दूर केली आहे. तर मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारे हेमंत सोरेन हे राहुल गांधी यांच्या खांद्यावर बसून झारखंडमध्ये हिंडत आहेत. झारखंडमध्ये काश्मीरचा मुद्दा का मांडता असे राहुल गांधी विचारत आहेत. राहुल यांच्या डोळय़ावर इटालियन चष्मा असल्यानेच त्यांना झारखंडच्या तरुणांनी काश्मीरसाठी रक्त सांडल्याचे ज्ञात नसावे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग रहावा अशी पूर्ण देशाची इच्छा असल्याचे म्हणत शाह यांनी राहुल यांना लक्ष्य केले आहे.\nयोगी आदित्यनाथही उतरले प्रचारात\nझारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराकरता भाजपने पूर्ण जोर लावला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जामताडा येथील प्रचारसभेला संबोधित केले आहे. एखादा इरफान अंसारी विजयी झाल्यास अयोध्येत राम मंदिर कसे उभारले जाणार हे केवळ मंदिर नसून भगवानाच्या जन्मभूमीवर निर्माण होणारे राष्ट्रमंदिर असून त्यात भारताचा आत्मा विराजमान असणार असल्याचे योगींनी म्हटले आहे.\n500 वर्षांमध्ये हिंदूंनी 176 वेळा लढाई लढली, कित्येक लाख हिंदूंनी रामजन्मभूमी प्राप्त करण्यासाठी प्राणांची आहुती दिली. भारताची लोकशाही, न्यायपालिकेचे सामर्थ्य तसेच भाजप सरकारकडून सुरक्षेचे वातावरण निर्माण झाल्याने राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाल्याचा दावा योगींनी केला आहे.\nकाँग्रेसने देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यासह हिंदुस्थानच्या संस्कृतीलाच नुकसान पोहोचविले आहे. भारताचा प्रत्येक वनवासी, आदिवासी, दलित आणि समाजाचा प्रत्येक सदस्य हे आमचे राम मंदिर असल्याचे म्हणू शकणार आहे. काँग्रेसकडून प्रत्येक विषय लटकविला जात होता. काँग्रेसचे सहकारी हिंदूंचा छळ करत होते. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोदींच्या कार्यकाळामुळेच प्रशस्त झाल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.\nविघटनवाद्यांच्या प्रभावात मोठी घट\nजम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nएनआरसीवर पडणार नाही प्रभाव : गृहमंत्री\nदंतेवाडामध्ये आयईडी स्फोट, सीआरपीएफचे 5 जवान जखमी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254368:2012-10-07-12-13-28&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:55:03Z", "digest": "sha1:I57DK3AWRG7TN5B2PVI5TSJULC7LDXST", "length": 18635, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "वायुसेनेपुढेही सायबर क्राईमची समस्या -एअर मार्शल चंद्रा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वायुसेनेपुढेही सायबर क्राईमची समस्या -एअर मार्शल चंद्रा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nवायुसेनेपुढेही सायबर क्राईमची समस्या -एअर मार्शल चंद्रा\nखास प्रतिनिधी , नागपूर\nवायुसेनेपुढेही सायबर क्राईम ही मोठी समस्या असल्याची माहिती अनुरक्षण कमांडचे एअर मार्शल जगदीश चंद्रा यांनी दिली. भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमांडच्या ८० व्या स्थापना दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत एअर मार्शल जगदीश चंद्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nमाहिती तंत्रज्ञानाची वेगाने प्रगती होत आहे. ज्या गतीने ही प��रगती होत आहे त्याच वेगाने सायबर क्राईमची समस्या वाढतच आहे. भारतीय वायुसेनाही त्याला अपवाद नाही. सायबर क्राईम ही वायुसेनेपुढील मोठी समस्या आहे. जगातील कुठल्याही कोपऱ्यात बसून हँकर गुप्त साईटला नुकसान पोहोचवतात. एवढेच नाही तर त्याचा गैरवापर करण्याने समस्या वाढते. त्यामुळे सायबर क्राईमवर विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे, असे चंद्रा म्हणाले.\nआमच्याकडे प्रशिक्षण देणाऱ्या विमानाची कमतरता होती. ती हॉकमुळे बऱ्याच अंशी काहीशी दूर झाली आहे. काही विमाने आली आहेत आणि आणखी काही येत्या दोन वर्षांत येणार आहे. काही विमानाची निर्मिती भारतातच हिंदुस्थान एरनॉटिक्समध्ये केली जाणार आहे. या विमानाचे तंत्रज्ञान आम्हाला मिळणार, पण त्याला काही कालावधी लागेल. सध्या केवळ तीस टक्के विमान व यंत्रसामुग्रीचे उत्पादन केले जात आहे. सत्तर टक्के इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. हे व्यस्त प्रमाण बदलण्याची गरज आहे. आपल्या देशातच जास्तीत जास्त उत्पादन करण्याची गरज आहे. वायुसेनेत अत्याधुनिक विमानांबरोबरच पायाभूत सुविधांचा विकासही महत्त्वाचा आहे. देशांतर्गत उत्पादन वाढ मेंटेनन्स कमांडला अपेक्षित आहे. मेंटेनन्स कमांडमध्ये संसाधनात कुठलीही कमतरता नाही. क्षमतेत वाढ व गुणवत्तेत सुधारणेची गरज आहे. औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी सक्षम औद्योगिक संपर्क व अंतर्गत क्षमता वाढविण्यासाठी मेंटेनन्स कमांड सतत प्रयत्नशील आहेत. आकाशातील सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच आरोग्य कल्याण यावर विशेष लक्ष द्यावयाचे आहे.\nवास्तविक पाहता नव्या विमानाचा अनेक सूक्ष्म चाचण्या घेतल्यानंतरत ते ताफ्यात समाविष्ट करण्यात येते. सध्या भारताकडे असलेल्या मिग फॅमिलीमधील बहुतेक विमानामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याचा वापर होत आहे. सूर्यकिरण विमानांचा वापर सध्या प्रशिक्षणासाठी सुरू आहे. त्यामुळेच एअर शो बंद आहेत. लवकरच हॉक विमानांच्या माध्यमातून एअर शो लोक पाहू शकतील. सेनादलात भ्रष्टाचाराला स्थान नाही. गैरप्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते. प्रशिक्षणासाठी विमान तयार करणे एक मोठी प्रक्रिया आहे. किमान चार वर्षे कित्येक तास ते उडविले जाते, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भारतीय वायुसेनेला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनेक सांस्कृतिक व सामाजि��� कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. एअर मार्शल एस. श्रीराम, एअर व्हाईस मार्शल एस. एस. क्लेर, टी. नागराज, डी. के. पांडे, प्रवीण कुमार, एअर कमोडोर एस. डब्लू. गोसेवाडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254398:2012-10-07-21-09-24&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:55:44Z", "digest": "sha1:GDHAGBEV6QL5F4ZU7DKAXX22OIBWNH4S", "length": 23027, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेस तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेस तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेस तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nके.टी.एस.पी. मंडळ संचालित बी. एल. पाटील तंत्रनिकेतनमध्ये नुकत्याच इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स या पदविका अभ्यासक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने तंत्र ऊर्जा आणि कॉम्पट्रॉन-१२ या दोन विषयांवर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत राज्यातील एकूण १०० तंत्रनिकेतनमधील सुमारे ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.\nविद्यार्थ्यांनी या स्पर्धेत एनर्जी कॉन्झव्‍‌र्हेशन, अ‍ॅटोमेशन, रिन्यूएबल एनर्जी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी व अन्य विषयांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले. बी. एल. पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी. एन. देशमुख, प्राचार्य जी. बी. भिलवडे यांच्या सूत्रबद्ध व शिस्तबद्ध नियोजनाखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन तंत्रनिकेतनचे चेअरमन विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविकात बोलताना प्राचार्य देशमुख यांनी स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य भिलवडे यांनी या स्पर्धेचे महत्त्व विशद केले. उद्घाटन विजय पाटील यांनी उपस्थित स्पर्धकांना उद्बोधक मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या स्पर्धेत इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम विभागात भायखळा येथील एम.एच. सबुसिद्दिकी पॉलिटेक्निकचा\nविद्यार्थी नूर खान, ठाण्याच्या व्ही.पी.एम. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी यश मोरे व महेश घाडगे व भायखळ्याच्या सबुसिद्दिकी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी अकिल शेख अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.\nसबुसिद्दिकी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी अबरार शेख व खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी अतुल पोरे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले. या पारितोषिकविजेत्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मेथड्स ऑफ रूरल कम्युनिकेशन, रिसेंट टेक्निक्स इन एनर्जी कॉन्झव्‍‌र्हेशन, न्यू डेव्हलपमेंट्स इन हाय व्होल्टेज इंजिनीअरिंग, लेटेस्ट ट्रेन्ड्स इन इल्युमिनेशन इंजिनीअरिंग व रिसेंट टेक्निक्स इन एनर्जी कॉन्झव्‍‌र्हेशन इन ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले होते. नवी मुंबईच्या लोकमान्य टिळक इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राध्यापिका नीलम पिंजारी, तळेगाव-पुणे येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता ओमकार वर्तले यांनी याप्रसंगी परीक्षकांची भूमिका बजाविली होती.\nकॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागात खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनची विद्यार्थिनी नमिता सोनावणे, नेरुळच्या डी. वाय. पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी वेदिका धमाल व अंकिता मांगले, अंबरनाथच्या एस. एस. जोंधळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनी ज्योती साहू व तेजश्री मोहिते अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. या विजेत्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे हॅकिंग क्लाऊड कॉम्प्युटिंग व सायबर क्राइम अ‍ॅण्ड सिक्युरिटी या विषयांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले होते. ऐरोली येथील श्रीराम पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. जे. मॅथ्यू व ब्लू स्टार इन्फोटेक लिमिटेडचे आॉफ्टवेअर इंजिनीअर एस. जे. साळुंके यांनी या प्रसंगी परीक्षक म्हणून काम पाहिले होते.\nइलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स विभागात खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी संस्कृती कुलकर्णी व स्वरदा जुन्नरकर, खारघरच्या आर.आय.ओ.टी. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सैफ इस्माईल व योगेंद्र देशमुख, बी. एल. पाटील तंत्रनिकेतन खोपोलीचे विद्यार्थी लोकेश पाटील व चिन्मय गोंधळेकर अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांनी अनुक्रमे व्हच्र्युअल की बोर्ड, नॅनोटेक्नॉलॉजी व रोबोटिक्स या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले होते. या प्रसंगी ऐरोलीच्या श्रीराम पॉलिटेक्निकचे प्रा. आर. एन.मन्धे व भारती विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख ए. जयलक्ष्मी यांनी परीक्षकांची भूमिका बजावली होती.\nविजेत्या विद्यार्थ्यांना खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य देशमुख, प्राचार्य भिलवडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. परीक्षकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केल्याबद्दल मनस्वी समाधान व्यक्त केले. अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती विशद करून सहभागी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली. त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. स्पर्धकांनीही मनोगत व्यक्त करून स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञानात भर पडल्याचे सांगितले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी बी. एल. पाटील तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. शेवटी प्रा. दीक्षित यांनी आभार मानले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\n��ाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/soldier-from-latur-martyred-in-avalanche-at-kashmir/articleshow/73267697.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-28T15:15:51Z", "digest": "sha1:Y3PMNHMAMLS6K5V3Q4CQHI5ZTNS46T36", "length": 13342, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "soldier martyred in avalanche : काश्मीर: लातूरचा जवान सुरेश चित्ते हिमस्खलनात शहीद - soldier from latur martyred in avalanche at kashmir | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nकाश्मीर: लातूरचा जवान सुरेश चित्ते हिमस्खलनात शहीद\nलातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला गावतील रहिवासी सुरेश गोरख चित्ते (वय ३२) हे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावत असताना झालेल्या हिमस्खलनामध्ये सुरेश चित्ते मृत्यूमुखी पडले.\nकाश्मीर: लातूरचा जवान सुरेश चित्ते हिमस्खलनात शहीद\nलातूर: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला गावतील रहिवासी सुरेश गोरख चित्ते (वय ३२) हे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावत असताना झालेल्या हिमस्खलनामध्ये सुरेश चित्ते म��त्यूमुखी पडले. सुरेश चित्ते यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.\nसुरेश चित्ते यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, पत्नी, दोन मुली आणि महिन्याचा मुलगा आहे. सुरेश चित्ते हे २००४ मध्ये भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंट वन या तुकडीत सहभागी झाले. सुरेश चित्ते यांच्या निधनामुळे आलमला गावात दरवर्षी मकर संक्रातीला भरणारी यात्रा आणि स्पर्धा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सुरेश चित्ते यांचे पार्थिव शुक्रवारी १७ जानेवारीपर्यंत लातूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापले यांनी दिली.\nमंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन जवानांचा तर पाच नागरिकांचा समावेश होता. हिमस्खलनाच्या घटनेनंतर अनेक जण बेपत्ता असून, त्यामध्ये एका जवानाचाही समावेश आहे.\nकाश्मीर: हिमस्खलनात चार वर्षांत ७४ जवान शहीद\nआंतरराष्ट्रीय ताबारेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलनात काही जवान अडकल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी मोहीम राबविण्यात आली. अडकलेल्या जवानांपैकी चार जवानांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले. तर, गगनगीर येथे आणखी एका ठिकाणी हिमस्खलनाची घटना घडली. त्यामध्ये पाच नागरिकांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडल्याचे वृत्त होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'सारखाच 'सारी' आला; औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू\nजनता कर्फ्यूत पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलीचे लग्न\nसावंगीत विवाह; दोघांचे निलंबन\nथाळीनाद: 'या' दीड वर्षाच्या मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले\n‘लॉकडाऊन’मध्ये बाहेर येणाऱ्यांना ५०० रुपये दंड\nइतर बातम्या:हिमस्खलनात लातूरचा जवान शहीद|हिमस्खलनात जवान शहीद|लातूरचा जवान शहीद|जवान शहीद|soldier martyred in avalanche|soldier from latur martyred|avalanche at kashmir\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले ��ावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकाश्मीर: लातूरचा जवान सुरेश चित्ते हिमस्खलनात शहीद...\nनामांतराचा लढा अस्मितेचा होता...\nआंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर...\nसंक्रांती निमित्त ‘अन्नामृत’कडून ५१ हजार विद्यार्थ्यांना देणार त...\nशिवसेनेतर्फे शिवसंपर्क मोहिमेचे आयोजन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/schools-vow-to-protect-environment/articleshow/73529694.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-28T16:29:49Z", "digest": "sha1:MSZFY3M2WKC7EXXDBLXGTS3CPM2IJVB4", "length": 12223, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Kolhapur News: शाळांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ - schools vow to protect environment | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nशाळांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nपर्यावरण रक्षणाची समाजात जागृती व्हावी, या उद्देशाने 'महाराष्ट्र टाइम्स'ने हाती घेतलेल्या 'पृथ्वीरक्षण' या उपक्रमाला राज्य सरकारच्या पुढाकाराने बळ देत राज्यातील सर्व शाळांमध्ये बुधवारी पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांनी या सामूहिक पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभाग देत शपथ घेतली.\nपर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृतीपर सहभाग वाढावा यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने नववर्षात शाळांमध्ये पर्यावरण रक्षण शपथ घेण्याची मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला. या स्तुत्य मोहिमेची दखल राज्य सरकारने घेतली व बुधवारी राज्यातील सर्व शाळांच्या प्रार्थनेवेळी पर्यावरण रक्षणाची शपथ घ्यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यानुसार ही शपथ देण्यात आली. कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील शाळांमध्येही पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.\nपर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या घटकांना दैनंदिन आयुष्यात फाटा देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याच्या हेतूने राबवण्यात आलेला हा उपक्रम राज्य सरकारसाठीही दिशादर्शक ठरल्याने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुढाकाराबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. 'मटा'च्या पुढाकाराने गेल्या १५ दिवसांत राज्यातील महत्त्वाच्या शहरात सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली आहे. राज्य सरकारने या उपक्रमाला साथ दिल्यामुळे राज्यातील प्रत्येक शहर, गाव येथील शाळांमध्येही पर्यावरण रक्षणाच्या शपथेचा आवाज घुमला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\ncoronavirus in maharashtra live updates: महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमा सील\nइटलीत करोनाचे थैमान सुरूच; जगात १४ हजारांचा बळी\nकरोना व्हायरस की सामान्य ताप : कसा ओळखायचा फरक\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री\nजनता कर्फ्यूः टाळी व थाळी नादाचे 'असे'ही फायदे\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशाळांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ...\nकोल्हापूर: भीषण अपघातात १ ठार, ३ जखमी...\nयड्रावकर शिवबंधनात, शेट्टी,उल्हास पाटील चक्रव्यूहात...\nमुश्रीफ- सतेज पाटील गट एकत्र...\nबिंदू चौक पार्किंगप्रश्नी आयुक्तांकडून झाडाझडती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%AE", "date_download": "2020-03-28T16:10:40Z", "digest": "sha1:KL222WVGOI3QM3O4ZO22D67OXK7B6BZU", "length": 24161, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "नेटवर्क जॅम: Latest नेटवर्क जॅम News & Updates,नेटवर्क जॅम Photos & Images, नेटवर्क जॅम Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या पर���क्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nमहापालिकेच्या नाट्यगृहांत जॅमर बसवण्यावर गांभीर्यानं विचार सुरू असला, तरी त्यामुळे त्या संपूर्ण परिसरातील मोबाइल नेटवर्क जॅम होऊन इतरांचीही गैरसोय ...\nकॉलेज कॅम्पसमध्ये आता मोबाइलचं नेटवर्क गायब झालं, तर आश्चर्य वाटून घेऊन नका...\nनववर्षाच्या स्वागताला व्हॉट्सअॅप रुसले\nनववर्ष स्वागतासाठी सर्वप्रथम पोस्ट करू इच्छिणाऱ्या तरुणाईची रविवारी रात्री चांगलीच फजिती झाली. ऐनवेळी व्हॉट्सअॅप रुसल्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत पोहचू शकल्या नाहीत. यामुळे जगभरातील अबालवृद्धांचा नववर्ष स्वागतावेळी चांगलाच हिरमोड झाला. तरुणाईने व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून फेसबुक आणि ट्विटरचा पर्याय स्वीकारला.\nनैसर्गिक तसेच प्रशासकीय दहशतीच्या जोखड्यात अडकलेल्या प्रांताला सहसा कोणी भेट देत नाही. जीवावर बेतेल त्या ठिकाणापासून सर्वसामान्य चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. आपत्कालीन परिस्थिती केव्हाही उद्‍भवू शकते, अशी कल्पना असेल तर तेथील प्रशासनाच्या विश्वासावर नागरिक तिथे जाण्याची हिंमत करू शकतात.\nआपत्तकालीन परिस्थितीला विविध विभाग कशाप्रकारे समोरे जातात, हे तपासण्यासाठी शनिवारी सकाळी रामकुंड परिसरात मॉकड्र‌िलचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यातून सर्वत्र सावळा गोंधळ असल्याचे दिसून आले.\nसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दाखल होणाऱ्या लाखो भविकांना एकमेकांच्या संपर्कासाठी तसेच जिल्हा प्रशासनाला नियोजनाच्या दृष्टिकोनातून ���ूरध्वनी संवादमाध्यम सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे.\nटू-जी घोटाळ्य ाने देशात गदारोळ झाला होता. ठाण्यात सध्या फोर-जी घोटाळा गाजतोय. विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यावर प्रश्न उपस्थित झाले. मग, या प्रकरणाची अॅण्टी करप्शन विभागामार्फत चौकशीचे आदेश जारी झाले. फोर जीच्या 'अर्थ'कारणावरून ठाण्यातले राजकारण भलतेच तापले आहे. त्यात कुणाचे डाव’खरे’ होणार याची चर्चाही तेवढ्याच चवीने चघळली जात आहे.\nपोलिसांच्या खब-यांचे नेटवर्क जॅम\nशहरात मागील काही महिन्यांपासून मंगळसूत्र चोरी आणि खून प्रकरणातील आरोपी शोधण्यास पोलिस यंत्रणेला नाकीनऊ येत आहेत. पोलिसांपेक्षा चोर, दरोडेखोर आणि खुनी आरोपी हुशार झाल्याची टिका सुरू झाली आहे.\nस्वर्गातील अप्सरांची तीच तीच नृत्ये, त्याच त्याच ब्रँडचा सोमरस यामुळे स्वर्गवासीयांना सुखात लोळण्याचाही कंटाळा आला होता. बरे, स्वर्गात सगळी सज्जनांची गर्दी. त्यामुळे भांडणे नाहीत, वाद नाहीत, स्पर्धा नाहीत.\nनववर्षाचे स्वागत ‘ब्लॅकआउट डे’ने\nसरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाच्या स्वागताचे शुभेच्छा संदेश पाठविताना तुमच्या ‘मोबाइल बॅलन्स’कडे जरूर लक्ष द्या. ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी’च्या (ट्राय) निर्देशांनुसार सोमवारी (३१ डिसेंबर) आणि मंगळवारी (एक जानेवारी) ‘एसएमएस’साठी कोणत्याही सवलती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन दिवशी संदेशांची देवाणघेवाण केल्यास ‘टेरिफ प्लॅन’नुसार दरआकारणी केली जाणार आहे.\nमोबाइलचे ‘नेटवर्क जॅम’ शहरातील ग्राहकांना फटका\nमहत्त्वाचा कॉल मध्येच खंडित होणे किंवा बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही ‘कॉल कनेक्ट’ होण्यात अडथळा येणे... शहर आणि परिसरातील मोबाइल ग्राहकांना गेल्या दोन दिवसांपासून ‘नेटवर्क जॅम’ आणि ‘कॉल ड्रॉप’च्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ठराविक भाग किंवा मर्यादित वेळेपुरतीच ही समस्या मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण कंपन्यांकडून देण्यात आले आहे.\nमन हॅक झाले, ही गोष्ट भयानक आहे आणि येणाऱ्या संकटांची चाहूल देणारी आहे. वेबसाइट ब्लॉक करून अथवा ट्विटरची अकाऊंट्स बंद करून काहीही होणार नाही. टीव्ही, मोबाइल, इंटरनेटचा वापर करण्यात तारतम्य बाळगणे हाच त्यावरचा उपाय आहे.\nफेसबुक आणि ट्विटरचा आधार\nबुधवारी मुंबईत झालेल्या बाँबस्फोटांनंतर मदतीचे अनेक हात पुढे सरसावले यात फेसबुक आणि ट्विटर या दोन सोशल नेटवर्कीग वेबसाइटच्या माध्यमातून पुढे आलेल्यांची संख्या मोठी आहे.\nनकली 'आयएमईआय'चे मोबाइल बंद\nनकली आयएमईआय नंबर असलेले अथवा हा नंबरच अस्तित्वात नसलेले मुंबईतील हजारो मोबाइल हॅण्डसेटवरील नेटवर्क सोमवारी सकाळीच जॅम झाले. यामुळे चक्रावलेल्या अनेक ग्राहकांनी आयएमईआय नंबर वैध करून घेण्यासाठी मोबाइल दुकाने, सव्हिर्स प्रोव्हायडरकडे धावाधाव सुरू केली.\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2020-03-28T15:53:14Z", "digest": "sha1:JBTNOFAMFZIP3TOLTVQGXURUPGZ65HP4", "length": 3602, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेते - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेते\n\"मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेते\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nभारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष\nभारतातील राजकीय पक्ष नेते\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१८ रोजी २१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/02/02/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-03-28T14:55:18Z", "digest": "sha1:7LIF6HWT5G2EM3KL6DGT3KCWRSRQWKRJ", "length": 7390, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शेतकऱ्यांसाठी ‘किसान’ वाहिनी एप���रिलपासून - Majha Paper", "raw_content": "\nस्मार्टफोन देणार आजाराची माहिती\nवैज्ञानिकांना सापडला रूपकुंड तलावाच्या रहस्याची उकल करणारा ‘डीएनए एव्हिडन्स’\n10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-2)\nहे आहेत उच्चशिक्षित टीव्ही कलाकार\nइंडियन ऑइलमध्ये दहावी ते पदवीधरांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी\nमधमाशीच्या डंखाने अॅक्यू पंक्चर करविणे ठरू शकते प्राणघातक\nमुठीएवढ्या पर्सची किंमत मात्र हातभर\nकोरोना : वयोवृद्धांना आणि आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांना हा तरुण देत आहे मोफत पिझ्झा\nरात्री झोप लागत नसल्यास हे अन्नपदार्थ करा आपल्या आहारातून वर्ज्य\nया तलावाचे पाणी पिल्यावर लोकांचा मृत्यू होतो\nमुलांना पर्यावरणाच्या रक्षणाचे धडे कसे द्याल\nशेतकऱ्यांसाठी ‘किसान’ वाहिनी एप्रिलपासून\nFebruary 2, 2015 , 11:31 am by माझा पेपर Filed Under: कृषी, मुख्य Tagged With: अरुण जेटली, किसान वाहिनी, दूरदर्शन, शेतकरी\nनवी दिल्ली – आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे. शेती व शेतक-यांना वाहिलेली खास ‘किसान’ ही वाहिनी एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. ही वाहिनी २४ तास चालणार आहे.\n‘डीडी किसान’ वाहिनीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी घेतली. या बैठकीला माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड, सचिव बिमल झुल्का, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार व डीडीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही वाहिनी एप्रिलच्या मध्यापासून सुरू होणार आहे. विशेषत: बैसाखीच्या पार्श्वभूमीवर या वाहिनीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.\nसरकार व प्रसारभारती या वाहिनींच्या कार्यक्रम निर्मितीवर अखेरचा हात फिरवत आहेत. या वाहिनीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. या वाहिनीद्वारे शेती व कृषीविषयक सर्व माहिती रिअल टाईम तत्त्वावर दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य म��कूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/rainfall-in-pune/234959.html", "date_download": "2020-03-28T15:01:38Z", "digest": "sha1:PCFLAC3WS3DNWJYW5Z2HUPO7DMBPRGDN", "length": 19311, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra पुण्यात बरसल्या पावसाच्या सरी", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शनिवार, मार्च 28, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशनिवार, मार्च २८, २०२०\nलॉकडाऊनमुळे गरीब उद्ध्वस्त होतील - राहुल गांधी\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला ..\nअर्थव्यवस्थेसाठी आरबीआय करणार हा उपाय\nमध्य प्रदेशात बहुमत चाचणी घ्या; भाजपची सुप्रीम को..\n इराणमध्ये या अफवेने घेतला ..\nअमेरिकेन फेडरलने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे ..\nदर तीन वर्षांनी सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव\nदिल्लीतील हिंसाचाराचा अमेरिकेत सूर\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nआमदारांच्या विशेष निधीचा जिल्ह्याला कसा होणार फाय..\nलॉकडाऊन : आवक कमी, भाज्यांचे भाव भडकले\nकोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात वृद्ध महिलेची आत्..\nकोरोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूकडून..\nबंगाल क्रिकेट असोसिएशने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना ..\nइटलीत ११ फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण\nटोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nजगभर कोरोनामुळे उद्योग ठप्प असताना चीनकडून जगातील..\nयुनियन बँकेत आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकर..\nअर्थमंत्र्यांचा निर्णय कौतुकास्पद - नयन शाह\n१ एप्रिलपासून विमा हप्ता वाढणार\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nआरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात\nकोरोनाग्रस्तांसाठी सुपरस्टार प्रभासची आर्थिक मदत\nअल्पविरा�� फेसबुक लाईव्ह- मनोरंजनाचा नवा अध्याय\n'' वेबसीरिजचा नवा सीझन एमएक्स प्लेय..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे नक्की काय होतं \nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nदेऊळ - मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृ..\nघरगुती उपायाने देखील पाय ठेवू शकता सुंदर\nलॉकडाऊनमुळे मोबाइलवर ६% आणि टीव्हीवर ८% वाढलाय टा..\nयूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही..\nकोरोना व्हायरसला दुर ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा ..\n२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी\nक्रिमिनोलॉजिस्ट म्हणून करा करियर\n70 हजार रिक्त पदे भरणार ठाकरे सरकार\nका साजरा करतात ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' \nपुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\n२०३० पर्यंत सरासरी वय होणार ९० वर्षे\nहजारो फूट उंचीवरील ग्रीन रेस्टॉरंट\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी स..\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nपुण्यात बरसल्या पावसाच्या सरी\nपुणे : एकीकडे कोरोनाचे सावट महाराष्ट्रावर पसरलेले असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल पुण्यात काही ठिकाणी पाऊसाने हजेरी लावली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज देखील पुणे शहरातील वातावरणात बदल झाला असून आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यातच विजांचा कडकडाट होऊन जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला ���ता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nपीककर्ज मुदतवाढीसाठी जिल्हा बँकेचे मौन\nलॉकडाऊन : सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र पोलीस रस्त्यावर\nकोरोना : भोरमध्ये बाहेरून आलेल्यांची तपासणी\nकोरोना संशियतांसाठी रुग्णवाहिकाच नाही\nवाघोलीत भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था\nयमुनानगरमधील धम्मचक्राची लिम्का बुकमध्ये नोंद\nपाटणा: हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे\nपुण्यामध्ये सध्या सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु\nमरिन ड्राईव्हच्या परिसरात शुकशुकाट\nकोरोनामुळे मरिन ड्राईव्हवरील गर्दी आटली\nताडदेवच्या आरटीओ ऑफीसमधली लोकांची वर्दळ गायब\nकोरोनामुळे दादरच्या फुल मार्केटकडे नागरिकांनी फिरवली पाठ\nवसंत पुरुशोत्तम का‌ळे यांचे सुविचार\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश - आरोग्यमंत्री टोपे\nलॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल\nतेलंगणातील मजूर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर अडकले; तेलंगणा सरकारला आता पडला ‘या’ मतदारांचा विसर\nगरिबांची उपासमार थांबवण्यासाठी जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nपनवेलमधील निराधारांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून भोजन समितीची स्थापना\nप्रशासनाच्या मदतीला कोल्हापूरचा युवक सरसावला;थ्री स्टार हॉटेल केले होम क्वारंटाईनसाठी उपलब्ध\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ezykolhapur.com/invite-earn/", "date_download": "2020-03-28T14:33:22Z", "digest": "sha1:AQBE5ARM3RIENRFAZS4IF7JURW4J5OLS", "length": 2890, "nlines": 96, "source_domain": "ezykolhapur.com", "title": "Invite & Earn - eZy Kolhapur", "raw_content": "\nCode साठी तुम्ही logged in असणं गरजेच आहे.\nहे कसं काम करणार\nतुमच्या सर्व Contacts आणि Groups मध्ये Share करा.\nतुमच्या eZy Wallet मध्ये cash वाढताना बघा.\neZy Cash चा वापर कुठे करू शकता\neZy Store मध्ये उपलब्ध असलेले Exclusive Products online खरेदी करणेसाठी.\nExclusive Discount असलेले दुकानांमधील eZy Vouchers खरेदी करणेसाठी.\neZy Cash कशी व किती मिळवू शकता\nआजच Sign-up करा आणि १०० रुपये eZy Wallet मध्ये मिळवा.\nतुमच्या eZy Referral Code ला क्��िक झाल्यावर तुम्हाला मिळणार ५ रुपये.\nतुमच्या eZy Referral Code ला क्लिक करून कोणी register केल्यावर तुम्हाला मिळणार २५ रुपये.\neZy Kolhapur ला दररोज भेट द्या व कमीतकमी १ रुपया व जास्तीत जास्त १० रुपये मिळवा.\neZy Kolhapur वर अभिप्राय (Review) द्या व मिळवा ५ रुपये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_(%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A1)", "date_download": "2020-03-28T16:01:33Z", "digest": "sha1:T6L2YVXZWRMG5YYPXOBPEWRRAZINT2IL", "length": 14670, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वरदविनायक (महड) - विकिपीडिया", "raw_content": "\nवरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.\nहे देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले.\nया देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.\nफार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुलालवकरचपुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.\nकाही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.\nएकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच��यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.\nशाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.\nइकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते\nमहडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.\nया मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.\nरायगड जिल्ह्यातील महड हे पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे\nमुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे ६ कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर ८३ कि.मी आहे.\nमुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे.\nकर्जत ते महड फाटा एस.टी. बसेस आहेत. महड फाटय़ापासून देवस्थान दीड कि.मी. आहे. पायी जाण्यास सोपे\nमोरेश्वर • सिद्धिविनायक • बल्लाळेश्वर • वरदविनायक • गिरिजात्मज • चिंतामणी • विघ्नहर • महागणपती\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१९ रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapliwani.com/2019/11/blog-post_21.html", "date_download": "2020-03-28T14:26:27Z", "digest": "sha1:5SK7U6KSZVF6IPN5VFT5QXJOW6HXKJEV", "length": 4106, "nlines": 66, "source_domain": "www.aapliwani.com", "title": "रानडुकराच्या हल्ल्यात कापूस वेचणारी महिला ठार , मंदर शिवारातील घटना", "raw_content": "\nHomeWild Pig Attackरानडुकराच्या हल्ल्यात कापूस वेचणारी महिला ठार , मंदर शिवारातील घटना\nरानडुकराच्या हल्ल्यात कापूस वेचणारी महिला ठार , मंदर शिवारातील घटना\nवणी : पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या मंदर शेतशिवारात शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून ४० वार्षिक महिलेला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.\nतालुक्यातील मंदर येथील मीना शंकर खेडेकर ही महिला शेतात कापूस वेचणीचे काम करीत होती. दरम्यान शेतात असलेल्या रान डुकराने अचानक हल्ला चढवला, मीनाला प्रतिकार करता आला नाही. प्रसंगी या हल्ल्यात मीनाला गंभीर दुखापत झाली असल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. परिसरात जंगली श्वापदाचा व्याप वाढतो आहे. शेतकरी त्रस्त झाले आहे. एकीकडे अस्मानी संकट आणि इकडे जंगली जनावरे शेतमालाचा फ��शा पाडत आहे. मात्र जंगली श्वापदापासून झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही,तर दुसरीकडे असे हल्ले होऊन शेतकरी,शेतमजूर प्राण गमावत आहेत. या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची गळफास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\nमारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...\nइसमाची गळफास लावून आत्महत्या......\nअखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2011/12/blog-post_5140.html", "date_download": "2020-03-28T15:45:19Z", "digest": "sha1:57URCSN3F3K5EYWJQ4372464RNSZOV5N", "length": 22453, "nlines": 60, "source_domain": "www.berkya.com", "title": "नकारात्मक घटनेची पहिली प्रक्रिया पत्रकारांवर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यानकारात्मक घटनेची पहिली प्रक्रिया पत्रकारांवर\nनकारात्मक घटनेची पहिली प्रक्रिया पत्रकारांवर\nबेरक्या उर्फ नारद - ८:०० म.उ.\nकळंब - गेल्या दोन दशकांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये मोठे बदल झाले असून तंत्रज्ञानामुळे पत्रकारांचे काम सोपे झाले आहे. असे असले तरी देश-विदेशात घडणार्‍या नकारात्मक घटनांची पहिली प्रक्रिया पत्रकारांवर होते. याचा फारसा विचार होत नाही, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केले.\n‘हिंदी-मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी कुलगुरू डॉ पांढरीपांडे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.दैनिक ‘एकमत’ चे संपादक शरद कारखानीस अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्र विद्याविभागाचे प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, राधेश्याम शुक्ला, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचे डॉ. ऋषभदेव शर्मा, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपांढरीपांडे म्हणाले, कोणत्याही बातमीचा पहिला परिणाम पत्रकारांवर होत असतो. त्याचा बातमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर त्या घटनेचे वार्तांकन होत असते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बातमीदारी केली तर ती समाजहिताची ठरेल. सध्या जाहीरातींना बातम्याचे व बातम्यांना जाहिरातीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे बातमी कोणती व जाहिरात कोणती याची गल्लत होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी पत्रकारीतेतील सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.\nसमाज, देश, विदेशात घडणार्‍या वाईट घटनांची माहिती पहिल्यांदा पत्रकारांना मिळते. नंतर ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. पत्रकारांना दररोज अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. मला एका संपादकांनी वृत्तपत्रांतून लेखन करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे मला लेखनाची सवय जडली. या संपादकांनी आत्महत्या केली. कदाचित दररोज सहन करावे लागणारे ताणतणाव याला कारणीभूत असतील. प्रत्येक विभागाने आता स्वतंत्र अध्यापन करण्याचे दिवस संपले आहेत. वेगवेगळ्या विभागांनी एकत्र येण्याची गरज आहे. मराठवाडा मागास आहे, असे म्हणणे निर्थक आहे. प्रत्येकात असलेल्या क्षमतेचा वापर झाला पाहिजे. येत्या २-३ वर्षात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारलेला दिसेल, असा विश्वास त्यांनी दिला.\nवर्तमानपत्र व्यवसायामध्ये जेवढा खर्च तंत्रज्ञानावर होतो, तेवढा खर्च बातम्या व लेखांवर होत नसल्याची खंत व्यक्त करीत वर्तमानपत्र निर्मितीचा खर्च वाढला आहे. त्यामुळेच निर्मितीमुल्यापेक्षा विक्रीमुल्य कमी असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचा हक्क वर्तमानपत्रांना आहे. असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. राधेशाम शुक्ला (हैद्राबाद) यांनी केले.\nडॉ. शुक्ला म्हणाले की, पेड न्यूज बाबतीत सध्या मोठी चर्चा केली जात आहे. पण पेड न्यूज मागील कारणे काय आहेत याचीही चर्चा व्हायला हवी. सध्या वर्तमानपत्रांमध्ये ‘प्राईस वॉर’ चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी फायद्याची पत्रकारीता करण्याकडे कल वाढला असल्याचे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.\nडॉ. ऋषभदेव शर्मा म्हणाले की, विविध भाषांमध्ये व्यापक स्वरुपाची चर्चासत्रे व्हायला हवीत यामुळे विचारांच्या आदान प्रदानाची सुरुवात होईल. आजही काही वर्तमानपत्रे निश्‍चित ध्येय ठरवून वाटचाल करीत आहेत, हे चित्र आशादायक असल्याचे त्यांनी सांगितले.\nअध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार कारखानीस म्हणाले की, समाज सुधारणा करणे हे वृत्तपत्राचे मु���्य कार्य आहे. तंत्रज्ञानामुळे वर्तमानापत्रांचे स्वरुप बदलत असले तरी त्याचा मुख्य हेतू बदलु न देण्याची जबाबदारी मोठी आहे आणि ती सर्वांनी मिळून पेलली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील पवार, प्रास्ताविक प्रा. डॉ. डी.एस. साकोळे तर आभार प्रा. डी.ई. गुंडरे यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार रवींद्र केसकर, माधवसिंग राजपूत, जगदीश जोशी, सयाजी शेळके यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nमाध्यमांनी सामाजिक समतेसाठी पुढाकार घ्यावा\nकळंब - वर्तमानपत्रे ग्रामीण भागांना केंद्रबिंदू मानून वार्तांकन करीत आहेत. ही बाब निश्‍चितपणे कौतुकास्पद असून माध्यमांनी समतेसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी केले.\nयेथील शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात आयोजित विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत दोन दिवसीय हिंदी व मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरुप या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ सुकुमार भंडारे, प्राचार्य अशोकराव मोहेकर, डॉ अंबादास देशमुख, प्राचार्य डॉ. भारत हांडीबाग, उपप्राचार्य शरणप्पा मानकरी, प्रा. आबासाहेब बारकूल, प्रा.डॉ. शंकर कांबळे, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी पुढे बोलताना रणसुभे म्हणाले की, माध्यमांवर वर्गचरित्र व वर्णचरित्राचा वरचष्मा निर्माण झाला आहे. हा वर्ग व वर्णवाद दूर सारून माध्यमांनी सामाजिक समतेसाठी पुढाकार घ्यायला हवा. पुर्वीच्या काळी वर्तमानपत्रे विशेषत: मराठी पत्रकारिता ब्राम्हणी व्यवस्थेची बाजू मांडत होती. नव्वदच्या दशकानंतर वर्तमानपत्रांनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचून तेथील समस्यांना वाचा फोडली.ही बाब सकारात्मक आहे.\nसर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या जाणिवांना आपल्या वर्तमानपत्रात स्थान देणारी पत्रकारिताच यापुढे स्पर्धेच्या युगात टिकून राहणार असल्याचेही रणसुभे यावेळी म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ लुलेकर म्हणाले की, आज वर्तमानपत्रे जिल्ह्यात बंदिस्त झाली आहेत. त्यामुळे शेजारील जिल्ह्यात काय चालले आहे. याची माहिती मिळत नाही. हे चित्र बदलायला पाहिजे व त्यासाठी वर्तमानपत्रांनी पुढाकार घ्य��वा. मराठी पत्रकारितेसाठी मराठी संस्कृती आधी समजून घ्यायला हवी. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता समाज सुधारणेसाठी होती. ती परंपरा आजच्या पत्रकारांनी पुढे चालू ठेवावी. याप्रसंगी डॉ. अंबादास देशमुख, प्रा. डॉ. भारत हांडीबाग, डॉ सुकुमार भंडारे, ऋषभदेव यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल पवार तर प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड यांनी आभार मानले.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/state-transport-bus-seized-on-the-order-of-nifad-court-breaking-news/", "date_download": "2020-03-28T14:05:38Z", "digest": "sha1:UJKAI3CBBU2BA4AW4MAKA2ENONFLB2BH", "length": 19528, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एस टी महामंडळाला निफाड न्यायालयाचा दणका; फिर्यादीला भरपाई न दिल्याने बसची जप्ती | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल\n१४५ परप्रांतीय नगर पोलिसांकडून स्थानबद्ध : वाहने जप्त\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी व��कून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nएस टी महामंडळाला निफाड न्यायालयाचा दणका; फिर्यादीला भरपाई न दिल्याने बसची जप्ती\nवेळ सव्वा पाच वाजेची लासलगाव आगराची कसारा लासलगाव बस क्र एम एच 14 बी टी 3812 ही निफाड बसस्थानकात दाखल झाली आणि निफाड कोर्टात असलेले कोर्टाचे कर्मचारी, वकील हे बस जवळ गेले आणि क्षणात बस जप्त करण्याची कारवाई सुरू झाली.\nअचानक झालेल्या या प्रकाराने बस चालक,वाहक आणि बसमधील प्रवासी अवाक झाले… हा काय प्रकार आहे असे आश्चर्य कुतूहल निर्माण झाल्यानंतर घडत असलेला प्रकार सत्य असून कारवाईला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले.\nयाबाबत सर्व प्रकार समोर आला. 27/9/15 रोजी कोकणगाव फाटा येथे पिकअप व्हॅनला नंदुरबार आगाराने धडक दिल्याने या गाडीतील 3 लोक मृत झाले होते.\nयामध्ये नरेंद्र पंढरनाथ धनवटे हे मृत होते धनवटे यांच्या पत्नी सुनीता यांनी महामंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार कोर्टात केस सुरू झाल्यानंतर सुनीता यांनी विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार आगार महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एन डी पटेल रोड नाशिक यांच्या विरोधात दावा दाखल केला.\nसर्व बाबी तपासून कोर्टाने फिर्यादी सुनीता यांना परिवहन महामंडळाने भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र वेळोवेळी भरपाई न दिल्याने 7 डि���ेंबर रोजी महामंडळाची बस जप्त करण्याचे आदेश काढले.\nयात 23 लाख 37 हजार 731 रु व व्याज अशी भरपाई आहे ही भरपाई न दिल्याने कोर्टाच्या आदेशानुसार मंगळवार दि 10 रोजी सायं 5 वाजेच्या दरम्यान निफाड कोर्टाचे मुख्य बिलिप पी डी लोंढे,बिलिफ पी पी सावंत,ए आर घोलप तसेच तक्रारदार सुनीता धनवटे त्यांचे वकील ऍड उत्तम कदम,ऍड स्मिता कदम,ऍड संदीप पवार हे निफाड बस स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांनी लासलगाव आगाराची कसारा लासलगाव बस क्र एम एच 14 बी टी 3812 ही बस जप्त करीत असल्याचे सांगून कारवाई सुरू केली.\nअचानक झालेल्या कारवाईमुळे बस मधील प्रवासी चालक एस सी जाधव,वाहक एस बी गवळी यांनी दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. ही बस जप्तीची कारवाई पुर्ण झाल्यानंतर निफाड जिल्हा न्यायालयात घेऊन जाणार असून भरपाईची रक्कम न भरल्यास लिलाव करून फिर्यादीचे पैसे दिले जाणार असल्याचे वकिलांनी सांगितले.\nगंगापूररोड : प्लास्टिक मासा देतोय दुष्परिणामांचा संदेश\nया आहेत नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nBlog : आठवणींचा वाणोळा\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nविखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुविधेसाठी मदतीचा हात\nनववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षेचा निर्णय 15 एप्रिल नंतर\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nVideo : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण; जलजीवन अभियानाची घोषणा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nऊस उत्पादकांना अनुदान, 75 नवे मेडिकल कॉलेज\nFeatured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nएका बाटलीमुळे वाचले 40 फूट खोल दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nएस.टी.आगारावर मनुदेवी प्रसन्न : दर्शनासाठी भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या द��ःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nBreaking News, Featured, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nBlog : आठवणींचा वाणोळा\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nविखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुविधेसाठी मदतीचा हात\nनववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षेचा निर्णय 15 एप्रिल नंतर\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : आठवणींचा वाणोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/appeasement-of-minorities", "date_download": "2020-03-28T15:05:26Z", "digest": "sha1:XMCPPY4GKB4ZCSVAE3DOP7L4U7SPEPWP", "length": 21998, "nlines": 238, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन\nपुणे परिसरातील मशिदींच्या अवैध बांधकामांवर कारवाई करा – समस्त हिंदु आघाडी\nपुणे येथील येरवडा, वानवडी, उरळी कांचन आणि कुरकुंभ या ठिकाणी मशिदींचे अवैधरित्या काम चालू असून प्रशासनाने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. Read more »\nकर्नाटकमधील भाजप शासनाकडून अल्पसंख्यांकांसाठीची ‘शादी भाग्य योजना’ बंद \nकर्नाटकमधील भाजप सरकारने र���ज्यातील ‘शादी भाग्य योजना’ बंद केली आहे. या योजनेनुसार अल्पसंख्यांकांमधील तरुणींना विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे साहित्य देण्यात येत होते. शासनाच्या अल्पसंख्यांक कल्याण विभागाने काँग्रेस सरकारच्या काळात ही योजना बनवली होती. Read more »\nकेरळ सरकारचा हिंदुविरोधी निर्णय \nकेरळच्या माकप सरकारने आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना १ वर्षासाठी घर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घोषित केला आहे. या योजनेला गोंडसपणे ‘सुरक्षित घर’, असे नाव दिले आहे. अर्थातच हा एक प्रकारे आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देणारा निर्णय आहे. Read more »\n‘सध्या आम्ही भारतातील सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहोत ’ – परराष्ट्रमंत्री नायजेल अ‍ॅडम्स्\nब्रिटनने अशा प्रकारची चिंता पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक असलेल्या अन् नरकयातना भोगत असलेल्या हिंदूंविषयी कधी का व्यक्त केली नाही काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना स्वतःच्याच देशात निर्वासित व्हावे लागले. त्या वेळी ब्रिटनने अशी चिंता व्यक्त का केली नाही काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना स्वतःच्याच देशात निर्वासित व्हावे लागले. त्या वेळी ब्रिटनने अशी चिंता व्यक्त का केली नाही . . . तर मग ब्रिटन भारताच्या अंतर्गत कारभारात नाक का खुपसत आहे . . . तर मग ब्रिटन भारताच्या अंतर्गत कारभारात नाक का खुपसत आहे \nतमिळनाडूतील उलेमांच्या वेतनामध्ये दुप्पट वाढ\nतमिळनाडू सरकारने त्याच्या वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात मशिदी आणि चर्च यांच्या देखभालीसाठी तरतूद केल्याचे समोर येत आहे. त्यासह आता राज्यातील मुसलमान उलेमांना दुचाकी खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची, तसेच त्यांचे वेतन दीड सहस्र रुपयांहून वाढवून दुप्पट म्हणजे ३ सहस्र रुपये करण्यात आल्याचीही घोेषणा अण्णाद्रमुक सरकारने केली आहे. Read more »\nराज्यातील ४४ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडून निधी\nयेथील उपनगरांसह सोलापूर, बुलढाणा, नांदेड, नगर, धाराशिव, यवतमाळ आणि लातूर येथील ४४ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारने १ कोटी ४७ लाख ५० सहस्र रुपयांचा निधी दिला आहे. Read more »\n‘सीएएमुळे बहुसंख्य मुसलमान निर्वासित होतील ’- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटरेस\nगुटरेस यांनी भारतातच गेल्या ३ दशकांपासून धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापि�� झालेल्या हिंदूंविषयी कधी विधान केले आहे का भारतात घुसखोरी केलेल्यांना देशात थारा न देण्याचा भारताला अधिकार आहे. जर संयुक्त राष्ट्रांना या घुसखोरांची काळजी वाटत असेल, तर त्यांनी त्यांना घेऊन जावे भारतात घुसखोरी केलेल्यांना देशात थारा न देण्याचा भारताला अधिकार आहे. जर संयुक्त राष्ट्रांना या घुसखोरांची काळजी वाटत असेल, तर त्यांनी त्यांना घेऊन जावे \n‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या स्थापना दिनानिमित्त मंगळुरूमध्ये धर्मांधांकडून विनाअनुमती संचलन\nहिंदुत्वनिष्ठ संघटनांना अनुमती मागूनही ती नाकारणार्‍या पोलिसांना विनाअनुमती संचलन करणार्‍या जिहादी संघटनेवर कारवाई का करता येत नाही राज्यातील भाजप सरकारने या संघटनेवर आणि त्याकडे बघ्याची भूमिका घेणार्‍या संबंधित पोलिसांवर कारवाई केली पाहिजे राज्यातील भाजप सरकारने या संघटनेवर आणि त्याकडे बघ्याची भूमिका घेणार्‍या संबंधित पोलिसांवर कारवाई केली पाहिजे \nपुरातत्व विभाग देहलीतील औरंगजेबाच्या शीश महालाचे अडीच कोटी रुपये व्यय करून नूतनीकरण करणार आहे. या ठिकाणी औरंगजेब याला सिंहासनावर बसवून बादशाह घोषित केले होते. Read more »\nरेल्वे प्रशासनाने संस्कृत भाषेतील नावाचा फलक हटवून पुन्हा उर्दू भाषेतील फलक उभारला\nरेल्वे प्रशासनाचे उर्दूप्रेम आणि संस्कृतद्वेष जाणा प्रशासकीय यंत्रणेमध्ये अशा संस्कृतद्वेष्ट्यांचा भरणा असल्यामुळेच संस्कृतचे संवर्धन होत नाही प्रशासकीय यंत्रणेमध्ये अशा संस्कृतद्वेष्ट्यांचा भरणा असल्यामुळेच संस्कृतचे संवर्धन होत नाही केंद्रातील भाजप सरकारने याची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करावी, ही संस्कृतप्रेमींची अपेक्षा केंद्रातील भाजप सरकारने याची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करावी, ही संस्कृतप्रेमींची अपेक्षा \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था स���ितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Malala-Yousafzai.aspx", "date_download": "2020-03-28T15:35:52Z", "digest": "sha1:W3H4BL2WQALTA7E3GX56E5U5GLPDAPWM", "length": 9925, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचा���ह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/sharad-pawar-going-to-contest-rajyasabha-election-from-mva-184288.html", "date_download": "2020-03-28T14:36:19Z", "digest": "sha1:PBWUWWHWCUSUMPEHKLG4DSOY7LUR67TZ", "length": 15389, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शरद पवार मैदानात, पुन्हा संसदेत जाणार! | Sharad Pawar contesting election", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nमहाराष्ट्र मुंबई राजकारण हेडलाईन्स\nशरद पवार मैदानात, पुन्हा संसदेत जाणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी महाविकासआघाडीकडून राज्यसभेवर जाणार आहेत.\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी महाविकासआघाडीकडून राज्यसभेवर जाणार आहेत (Sharad Pawar going to contest election from MVA). 2 एप्रिल रोजी राज्यसभेच्या एकूण 7 जागा रिक्त होत आहेत. यापैकी महाविकास आघाडी 4-5 जागा हमखास जिंकण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे. यापैकीच एका जागेवरुन शरद पवारही राज्यसभेवर जातील.\nराज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. येत्या राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. त्यामुळे 7 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमार्च महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेच्या आमदारांच्या मतदानातून राज्यसभेवर 7 जण निवडून जाणार असून त्यात 5 जागा अपक्षांच्या मदतीनं आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मतं गरजेची आहेत. त्यामुळं आघाडीचे 4 तर भाजपचे 2 उमेदवार निवडून येतील. राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.\nराज्यसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे निवृत्त होत आहे. त्यात महाविकास आघाडीची नावं ठरली नसली तरी शरद पवार यांचं नाव यात निश्चित मानलं जात आहे.\nराज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. शरद पवार वगळता या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.\nराज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील 3 घटक पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपनं उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळं भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो.\nमोदींकडून महाराष्ट्राची जबाबदारी गडकरींकडे, रोहित पवार म्हणतात, महाविकास आघाडीचं काम…\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nदहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण; चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू…\nकोरोनाविरोधाच्या लढाईत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मदतीचा हात, आमदार-खासदारांचे एक महिन्याचे…\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल…\nघरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं तुम्ही ठरवा, अमोल…\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\nमहाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकलं होतं, कोरोनाचं 21 दिवसात जिंकण्याचा…\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\nघराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश\nसंध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी\n'आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म',…\nनिवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण, औरंगाबादेत 50 डॉक्टर्ससह 527…\nआता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी…\nपायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू,…\nCorona Live : मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने…\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्��ावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/happy-new-year-2020-facebook-and-whatsapp-status-in-marathi/articleshow/73041073.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-28T16:09:14Z", "digest": "sha1:ZS6FMUIIJUJON2PAJNB2M5TH45IE3PY6", "length": 12824, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Happy New Year 2020 Facebook And Whatsapp Status In Marathi - नववर्षाच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nनववर्षाच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा\nनववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात जोरदार तयारी सुरू आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक प्लॅान्स देखील बनवले असतील. पंरतू सर्वांनाच भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं शक्य होत नाही.\nनववर्षाच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा\nमुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात जोरदार तयारी सुरू आहे. सरत्���ा वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक प्लॅान्स देखील बनवले असतील. पंरतू सर्वांनाच भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं शक्य होत नाही. मोबाइल आणि सोशल मीडियाद्वारे आपण आपल्या भावना आणि शुभेच्छा पाठवतो. आपल्या मित्र -मैत्रिणींना, कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी हटके मेसेज असतील तर ते नक्कीच खूष होतील. आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत काही निवडक आणि सुंदर असे new year 2019 Status, Facebook Status, WhatsApp Status,new year 2019 Quotes, Greetings, Wishes, Messages साठी वापरू शकता आणि हे तुम्ही शेअर करून तुमचा आणि प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करू शकता.\n>>सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व\nनाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,\nआपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत\nया प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n>>गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,\nआता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२०साल,\nनवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा \n>>चला या नवीन वर्षाचं.\n>>वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.\nमाझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.\n>>पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,\nतुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,\nनवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा \n>>सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.\nनवीन संकल्प नवीन वर्ष.....नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.\n>>नवीन वर्षात संकल्प करुया साधा, सरळ आणि सोप्पा\nदुस-याच्या सुखासाठी मोकळा करुया हृद्याचा एक छोटासा कप्पा\nनुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nगुढीपाडवा २०२०: जाणून घ्या मुहूर्त व पूजाविधी\n'या' पद्धतीने घरीच साजरा करा यंदाचा गुढीपाडवा\nगुढी पाडव्याचे 'असे'ही महत्त्व व विविध मान्यता\nदेशातील 'या' राज्यांतही साजरा होतो गुढीपाडवा\n; जाणून घ्या चैत्राचे महत्त्व\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n'अशा' प्रकारे सुरू ��ाली भागवत सप्ताहाची परंपरा\n२८ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २८ मार्च २०२०\nचैतन्य महाप्रभूंनी आपला ग्रंथ गंगेत टाकला आणि...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनववर्षाच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा...\n'बॉक्सिंग डे' म्हणजे काय कुठे आणि कसा साजरा होतो...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/police-seized-20-lakh-rupees-drugs-in-mumbai/articleshow/64389360.cms", "date_download": "2020-03-28T16:20:33Z", "digest": "sha1:XMM4ZBWQD6OV6BVJX5LEESVLRO26PUDN", "length": 11881, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: पाच किलो 'एमडी' जप्त - police seized 20 lakh rupees drugs in mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nपाच किलो 'एमडी' जप्त\nतरुण वर्गाला विळखा पडलेल्या एमडी (इफिड्रिन) हा अंमली पदार्थ मुंबईत पुरवण्यासाठी आलेल्या आरोपीस अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे २० लाख रुपये किंमत असणारे हे एमडी पार्ट्यांमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने आणले होते. मोहम्मद खान (२६) या आरोपीच्या चौकशीत हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये एमडीचा साठा पुरवला जात असल्याचे समोर आले आहे.\nपाच किलो 'एमडी' जप्त\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nतरुण वर्गाला विळखा पडलेल्या एमडी (इफिड्रिन) हा अंमली पदार्थ मुंबईत पुरवण्यासाठी आलेल्या आरोपीस अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे २० लाख रुपये किंमत असणारे हे एमडी पार्ट्यांमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने आणले होते. मोहम्मद खान (२६) या आरोपीच्या चौकशीत हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये एमडीचा साठा पुरवला जात असल्याचे समोर आले आहे.\nअंबोली भागात एक व्यक्ती एमडीचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती अंबोली पोलिस ठाण्याचे एपीआय दया नायक यांना मिळाली. तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार दया नायक, पोलिस निरीक्षक डगळे, एपीआय अमृत पवार आदींच्या पथकाने कारवाई केली. अंधेरी पश्चिमेतील सरोटापाड्यातील प्रेमदान भागात खान आला होता. तिथे संशयास्पद हालचालीवरून त्यास ताब्यात घेण्यात आले. पालघरमध्ये राहणाऱ्या खान याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत पाच किलो एमडी सापडले. हा साठा त्याने कुठून आणला, या अवैध व्यवसायात त्याचे भागीदार कोण, आतापर्यंत झालेला पुरवठा आदींची चौकशी सुरू आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपाच किलो 'एमडी' जप्त...\nदीपक सावंत की, नवा चेहरा\nजळगावचे राजपूत एमपीएससीमध्ये अव्वल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2020-03-28T15:52:31Z", "digest": "sha1:SHYE46O46NXGKIAMEVWD2W2PIGLWPZPX", "length": 10696, "nlines": 109, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबई Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nगावाकडे पायी जाणाऱ्यांना टेम्पोने चिरडले ; 4 जणांचा जागीच मृत्यू\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\nमुंबईत कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू\nप्रभात वृत्तसेवा Mar 28, 2020 0\nजिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारों…\nअन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना…\nआरबीआयने ‘सल्ल्���ा’ऐवजी सर्व बँकांना स्पष्ट निर्देश द्यावेत – उपमुख्यमंत्री\nमुंबई: ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी…\nहॉटेलमधील पदार्थ घरपोच पोहचवण्यास परवानगी- उपमुख्यमंत्री\nमुंबई: जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य…\nमुंबईतील भाजीपाला मार्केट सुरू नागरिकांना दिलासा\nमुंबई - देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सर्व दुकाने, खासगी कंपन्या, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा या बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठा बंद राहिल्याने लोकांना भाज्या मिळत नव्हत्या.…\nगावबंदी करणाऱ्यांवर कारवाई होणार\nमुंबई: कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी गावबंदी करण्याचे प्रकार घडत आहेत. गावकऱ्यांनी रस्त्यात दगड, पाण्याचा टाक्‍या आणि झाडेझुडपे टाकून रस्ते बंद केले आहेत. मात्र, अशा पध्दतीने गावबंदी केली तर कारवाई करू असा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल…\nराज्यातील 8 खासगी लॅबना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता\nमुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) - इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील 27 खासगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 8 लॅब महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी…\nलॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडला म्हणून सख्ख्या भावाची हत्या\nमुंबई: देशात करोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर बंदी आली आहे. लोक घराबाहेर पडू नयेत, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.…\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार – मुख्यमंत्री\nकुठेही गर्दी होता कामा नये अशा सूचना मुंबई: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औष��ांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना…\nसंकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे – उपमुख्यमंत्री\nमुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्र व देशासमोरचं ‘कोरोना’चं भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा ‘पॅकेज’ची…\nकोरोना व्हायरस वरून इमरान हाश्मी भडकला\nनवी दिल्ली: कोरोना व्हायरस संपूर्ण जगात कहर पसरवित आहे आणि संसर्ग रोखण्यासाठी अनेक देश वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. बहुतेक देशांमध्ये, राज्ये आणि शहरे लॉकडाउनद्वारे कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करीत आहेत, परंतु जागतिक आरोग्य संघटनेचे…\nराज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी\nमुंबई: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/author/prajaktachitnis/", "date_download": "2020-03-28T14:38:42Z", "digest": "sha1:GXJ4VGTQHCYNKVRORO5CMREMB3PMAPSK", "length": 3146, "nlines": 70, "source_domain": "kalamnaama.com", "title": "प्राजक्‍ता ‌चिटणीस – Kalamnaama", "raw_content": "\nप्राजक्‍ता ‌चिटणीस December 21, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस December 8, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस November 23, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस November 9, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस October 12, 2014\nसारा खेल प्रमोशन का…\nप्राजक्‍ता ‌चिटणीस September 28, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस September 14, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस August 31, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस August 17, 2014\nप्राजक्‍ता ‌चिटणीस August 3, 2014\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/investor-lost-5-5-trillion-rupees-as-benchmark-indices-fall-in-fourth-session/articleshow/74319002.cms", "date_download": "2020-03-28T16:12:05Z", "digest": "sha1:N7OBVCMN3MFY5AVMYTC36SML5HE6RV6O", "length": 13569, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "nifty down in fourth session : गुंतवणूकदार हवालदील; ४ दिवसात इतकं नुकसान - investor lost 5.5 trillion rupees as benchmark indices fall in fourth session | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nगुंतवणूकदार हवालदील; ४ दिवसात इतकं नुकसान\nभांडवली बाजारात सलग चौथ्या दिवशी शेअर निर्देशांकात घसरण झाली. बाजारावर करोनाची दहशत कायम असून बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९२ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ११९ अंकांची घसरण झाली. सलग चार सत्रात झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांचं तब्बल साडेपाच लाख कोटींचे नुकसान झाले.\nगुंतवणूकदार हवालदील; ४ दिवसात इतकं नुकसान\nमुंबई : भांडवली बाजारात सलग चौथ्या दिवशी शेअर निर्देशांकात घसरण झाली. बाजारावर करोनाची दहशत कायम असून बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९२ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ११९ अंकांची घसरण झाली. सलग चार सत्रात झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांचं तब्बल साडेपाच लाख कोटींचे नुकसान झाले.\nवाचा : म्युच्युअल फंड ; 'या' आहेत सरस योजना\nआजच्या घसरणीने सेन्सेक्स ४० हजार अंकांखाली आला आहे. करोनाचा युरोपात शिरकाव गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारा आहे, त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्याचे पडसाद मंगळवारी अमेरिकेतील शेअर बाजारांवर उमटले. अमेरिकेचे निर्देशांक ३ टक्क्यांनी कोसळले. आज सकाळी आशियाई बाजारात नकारात्मक सुरुवात झाली. भारतीय बाजारात सकाळपासून विक्रीचा मारा सुरु केला. करोनाचा वाढता प्रभाव आणि युरोपात फैलाव झाल्याने परकी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. वायदेपूर्तीच्या पार्श्वभूमीवर काही क्षेत्रात नफावसुली दिसून आल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले. आज दिवसअखेर सेन्सेक्स ३९ हजार ८८८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११ हजार ६७८ अंकांवर स्थिरावला. यानंतर मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार भांडवल ५.५ लाख कोटींनी कमी झाले.\nम्हणून 'ही' कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार\nआजच्या सत्रात बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, कोटक बँक, अल्ट्राटेक स���मेंट, आयटीसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स,एचसीएल टेक, सन फार्मा, बजाज ऑटो, टायटन, एनटीपीसी, रिलायन्स, इन्फोसिस, सन फार्मा हे शेअर घसरणीसह बंद झाले. एसबीआय, एचडीएफसी बॅंक, एचसीएल टेक हे शेअर वधारले. सलग तिसऱ्या सत्रात निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे ५.५ लाख कोटींचे नुकसान झाले. चीनमध्ये दहशत माजवणाऱ्या करोना विषाणूच्या जागतिक प्रसाराच्या भीतीने मंगळवारी अमेरिकेतील भांडवल बाजारांची मोठ्या प्रमाणात दाणादाण उडाली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपैसाच नाही, EMI पुढे ढकला; केंद्राकडे मागणी\nकर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात\nनफावसुली ; सोने दरात झाली घसरण\nकरोना : खासगी बँकांनी घेतला 'हा' निर्णय\nसोने महागले ; आठवडाभरानंतर पुन्हा तेजीत\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या\nकर्जदारांना मुभा; क्रेडिट कार्डधारकांना वगळले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगुंतवणूकदार हवालदील; ४ दिवसात इतकं नुकसान...\n'या' कारणाने पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त...\n'करोना';जगाला चुकवावी लागेल 'ही' किंमत...\nएसबीआय कार्ड IPO; प्रती शेअर 'ही' किंमत...\nपेन्शनरांना फायदा; 'पेन्शन कम्युटेशन' लाभ पूर्ववत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jharkhand-assembly-election-results-2019-bjp-lagging-behind-and-jmm-cong-alliance-ahead/", "date_download": "2020-03-28T15:33:30Z", "digest": "sha1:VVRWNQNYHQXDLLDDTOI2TWL6RMIN4YGY", "length": 17146, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "झारखंडमध्ये कॉंग्रेसची मुसंडी; भाजप विरोधी बाकावर jharkhand-assembly-election-results-2019-bjp-lagging-behind-and-jmm-cong-alliance-ahead", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्य��, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nBreaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या\nझारखंडमध्ये कॉंग्रेसची मुसंडी; भाजप विरोधी बाकावर\nमहाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळूनही विरोधी बाकावर असलेल्या भाजपवर झारखंड देखील गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. कॉंग्रेसने ३८ जागांवर विजय मिळवला तर भाजपची गाडी ३१ जागांवर अडली आहे. तिकडे झारखंड मुक्ती मोर्चाला तीन जागा मिळाल्या आहेत तर इतर आणि एजेएसयुला प्रत्येकी पाच आणि चार जागांवर यश मिळवले आहे.\nझारखंड विधानसभा निवडणूक निकालाचे दुपारी दोन वाजेनंतरचे कल बघता काँग्रेस आणि मित्रपक्षांनी बहुमताकडे वाटचाल केली आहे. भारतीय जनता पक्ष ३१ जागांपर्यतच आघाडी घेऊ शकला आहे.\n८१ विधानसभेच्या जागा असलेल्या झारखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा जादुई आकडा ४१ आहे. कॉंग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने बहुमत काबीज केले आहे.\nझारखंडमध्ये सत्��ा स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ४१ हा आहे. या मुळे इथे एकेक जागा जिंकणे अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. सन २०१४ मध्ये आजसू पक्षाबरोबर आघाडी करणारी भारतीय जनता पक्ष यावेळी इथे स्वबळावर निवडणुकीत उतरली होती.\nदुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चा, आरजेडी आणि काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवली आहे. या व्यतिरिक्त, बाबूलाल मरांडी यांचा पक्ष झारखंड विकास मोर्चाने देखील यंदाच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली आहे.\nसन २०१४ मध्ये आजसू, जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढवणारा भाजप यावेळी ‘मात्र एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर निवडणुकीत उतरला भाजपची टाकत महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही कमी झालेले बघायला मिळत आहे.\nविराटने ‘या’ खेळाडूसाठी केली खास मराठीत इंस्टाग्राम पोस्ट\nथर्टीफर्स्टसाठी उत्पादन शुल्क विभाग सज्ज\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपारावरच्या गप्पा | भाग -५ : पूरग्रस्तांना आधार देऊया; माणुसकीचे दर्शन घडवूया…\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर: 16 कोटींच्या कर्जाचा लफडा\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव : गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nBlog : त्र्यंबकेश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे; या मंदिराचा इतिहास जाणून घ्या\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दा���ही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tag/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/page/2/", "date_download": "2020-03-28T15:00:08Z", "digest": "sha1:IDXJMNQJR2BYPSZDSDMPUK7UBRG6ZYUM", "length": 16389, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "फोटोच्या गोष्टी – Page 2 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nमधुरम मधुरिका – मधुरिका पाटकर\nमधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही. […]\nसूर संस्काराचा – डॉ. वरदा गोडबोले\nडॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे […]\nसंस्कृती – संस्कृती बालगुडे\nवेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीचं प्रतीक. मोठय़ा उत्साहानं आणि जोशानं साजरा केला जाणारा सण. सणाचं हेच औचित्य साधून मला फोटोशूट करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. शूटसाठीच्या मॉडेलचा माझा शोध सुरू झाला. त्यात मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशा कलावतीच्या मी शोधात होतो. ही शोधमोहीम संपली आणि मी थेट फिल्मसिटीत पोहचलो ते […]\nतेजस्वी – तेजस्वी पाटील\nतेजस्वी पाटील… नावाप्रमाणेच तेजस्वी चेहर���… तरल भावछटा अभिनेत्रीबरोबरच ती अभ्यासू कलाकार आहे…. भगवानदादा यांच्या आयुष्यावर चितारलेला ’एक अलबेला’ हा सिनेमा मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी एक माईलस्टोन ठरला. सिनेमात भगवानदादांच्या मध्यवर्ती भूमिकेत मंगेश देसाई झळकला. तर याच सिनेमात लक्षवेधी भूमिका ठरली ती भगवानदादांच्या पत्नीची. एरवी मॉडर्न गर्ल म्हणून मराठी इंडस्ट्रीत वावरणारी तेजस्वी पाटील हि चक्क सोज्वळ, घरंदाज, साध्या वेषात […]\nगुणी मेहनती – धनश्री काडगावकर\nआजचं नवं नाव… धनश्री काडगावकर. केवळ अभिनयातच नव्हे तर फोटोशूटही तितक्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करण्यात तिची कामाशी समर्पित वृत्ती दिसून येते.. बघताच क्षणी फ्रेश लूक वाटावा, कोणतेही भाव लीलया व्यक्त करणारा बोलका चेहरा असावा आणि जिच्या चेहऱयावर कोणताही प्रयोग केला तर तो हमखास यशस्वी ठरेल इतका फोटोजेनिक असावा अशा चेहऱयाची मॉडेल फोटोग्राफरसाठी पर्वणीच ठरते. धनश्री काडगावकर […]\nघुंगरु, अभिनय, कॅमेरा- कल्पिता राणे-सावंत\nसशक्त अभिनेत्री, अभ्यासू भरतनाटय़म नृत्यांगना ते व्हिएतनाम येथे पार पडलेल्या ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेमध्ये टॉप 50मध्ये बाजी मारणारी प्रतिभावान स्पर्धक तर याच स्पर्धेमध्ये ‘मिसेस टॅलेंटेड’ हा बहुमान पटकावणारी सन्मानमूर्ती म्हणजे कल्पिता राणे-सावंत. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग अशा तिहेरी कलांवर अधिराज्य गाजवणारी हुशार कलावती म्हणून कल्पिताची ओळख जगाला आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेली आणि घरी […]\nग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल. मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं […]\nप्रतिभावान – संपदा जोगळेकर–कुलकर्णी\nसंपदा जोगळेकर–कुलकर्णी अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका … तिची प्रतिभा छायाचित्रांतूनही जाणवते… अभिनय, निवेदक, सूत्रसंचालिका, आयोजक, साहित्यिक, कथ्थक नृत्यांगणा, गायिका, दिग्दर्शिका, कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाण करणारी लेखिका अशा नानाविध रूपांत���न सहज वावरणारी आणि प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी हरहुन्नरी कलावती म्हणजे संपदा जोगळेकर-कुलकुर्णी. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाच्या पहिल्या संचात अंकुश चौधरी, संजय नार्केकर आणि भरत जाधक या […]\nनाद करायचा नाय – माया खुटेगावकर\nमाया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणीबहरली… अस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. […]\nचेहऱ्याची जादू – स्मिता शेवाळे\nस्मिता शेवाळे… विलक्षण बोलका, भावदर्शी चेहरा ही तिची ओळख… केदार शिंदे दिग्दर्शित ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिता शेवाळेनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या इंडस्ट्रीला एक सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा मिळाला. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू आजही तितकीच टिकून आहे हेच या सिनेमाचं यश सांगता येईल. यंदा कर्तव्य आहे हा सिनेमा स्मितासाठी टर्निंग […]\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254013:2012-10-05-17-41-56&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T14:53:29Z", "digest": "sha1:AT6DGGMJRBK5LVXWWRPGZQKZKEC6MXYX", "length": 13632, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "प्रभाकर पवार यांचे निधन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> प्रभाकर पवार यांचे निधन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सब��ीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nप्रभाकर पवार यांचे निधन\nमालेगाव येथील वीज वितरण कंपनीतील निवृत्त कर्मचारी प्रभाकर मल्हारराव पवार (६२) यांचे शुक्रवारी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, पाच भाऊ असा परिवार आहे. दै. ‘दिव्य मराठी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. यकृताच्या विकाराने ग्रस्त असलेल्या पवार यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी मालेगावकडे नेण्यात येत असताना त्यांचे निधन झाले. संगमेश्वर भागात वास्तव्यास असणाऱ्या पवार यांचा मालेगाव शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग होता. शुक्रवारी सायंकाळी मालेगाव येथे पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/important/", "date_download": "2020-03-28T15:11:23Z", "digest": "sha1:CIUY7MRUBLJUDOSM7XJUIZ3JJA7OVXBH", "length": 9649, "nlines": 174, "source_domain": "mahabharti.in", "title": "Important - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७\nशिक्षण विभागानं दिली माहिती – दहावीचा शेवटचा पेपर कधी\nराज्यात करोनाचे आज २८ नवे रुग्ण; एकूण बाधितांची संख्या १५३वर\nपोस्टात १० वी पाससाठी नोकऱ्या; २० हजार पगार\nपवित्र शिक्षक भरती एप्रिलनंतर करणार\n३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या EMI वर मोठा निर्णय \nलॉकडाउनमुळे १०वी-१२वीच्या निकालांना लागणार लेटमार्क;…\n१२ हजार कैद्यांची मुक्तता करणार\n१,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\n…म्हणून हॉस्पिटलची नोकरी नको रे बाबा\nकरोना: पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया स्थगित\n..तरीही लोक घराबाहेर दिसल्यास आता गोळ्या घालण्याशिवाय पर्याय…\nकेंद्रीय विद्यालयाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची…\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पीएमपीची मोफत बससेवा\nसीबीएसई बोर्डाने सुरू केले नवे हेल्पलाइन क्रमांक\nएमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलली\nआज मध्यरात्रीपासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन\nSSC-CGL भरती २०२०: कोणत्या पदाला किती पगार\nNEET 2020 आरक्षणात बदल करण्याचा विचार\nपरीक्षा लांबणीवर; रद्द नाही: मुंबई विद्यापीठाने केले स्पष्ट\nमेगाभरती एक महिना लांबणीवर : मुदतवाढीनंतर पाच कंपन्यांची…\nसाडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार\n५ एप्रिलची MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पोस्टपोन, नव्या…\nउद्या पासून लॉकडाऊन – नेमके काय होईल\nपुणे महानगरपालिकेत १०८६ रिक्त पदांना मान्यता\nकोरोनाच्या गोंधळात अडली ४४ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती\nकरोनामुळे UPSC ने देखील बदललं शेड्युल\nकोरोना मच्छरांमुळे पसरत नाही, कारण..\nकोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना सरकारतर्फे अर्थसाह्य मिळणार\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: १० हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २१७ पदांची भरती\n१ली ते ८वी परीक्षा रद्द -कोरोना अपडेट\nCoronavirus : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती परीक्षा पुढे…\nकरोनाच्या संकटातही ‘मेगा भरती’ची संधी, लाखोंना मिळणार रोजगार\nदोन लाखांपर्यंत पगार, ISRO मध्ये 10 वी पास ते इंजिनिअर…\nउज्जैनी आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवेला कुलूप\nआरोग्य विभागात भरतीचा मार्ग मोकळा\n१०, १२ वी आयसीएसई परीक्षा स्थगित\nकरोना: लोकल, मेट्रो, बस, कार्यालयांबाबत सरकारचा मोठा निर्णय\nMPSC RTO AMVI प्रश्नसंच, उत्तरतालिका डाउनलोड\nवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; मेडिकलच्या जागा वाढणार\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-03-28T16:09:56Z", "digest": "sha1:HEDDLQE4PGTG6HUFDTADOEDWYC7QKDP4", "length": 4106, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोडी फील्ड्स - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऑस्ट्रेलिया संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक\n१ रोल्टन (ना) • २ ब्लॅकवेल (उना) • ३ अँड्रुझ • ४ कॅमेरॉन • ५ कोलमन (य) • ६ एब्सारी • ७ फॅरेल • ८ फील्ड्स (य) • ९ किमिन्स • १० निच्के • ११ ऑस्बोर्न • १२ पेरी • १३ पूल्टन • १४ सॅम्प्सन • १५ स्थळेकर\nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2020-03-28T16:00:53Z", "digest": "sha1:5BKLTPLRJMWWG5HV4QGKLTLYKBBIN4GI", "length": 3045, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गिधाड - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०१७ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/pt/76/", "date_download": "2020-03-28T15:59:27Z", "digest": "sha1:AU4HP4726HUFFYLHCKBAO6SG3DXWTSLV", "length": 16286, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "कारण देणे २@kāraṇa dēṇē 2 - मराठी / पोर्तुगीज PT", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील ���ेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पोर्तुगीज PT कारण देणे २\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतू का आला / आली नाहीस Po---- é q-- n-- v-----\nती का आली नाही Po---- é q-- e-- n-- v---\nतो का आला नाही Po---- é q-- e-- n-- v---\nतुम्ही का आला नाहीत Po---- é q-- v---- n-- v-----\nलोक का नाही आले Po---- é q-- a- p------ n-- v-----\nतू का आला / आली नाहीस Po---- é q-- n-- v-----\nमला येण्याची परवानगी नव्हती. Nã- p---. Não pude.\n« 75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पोर्तुगीज PT (71-80)\nMP3 मराठी + पोर्तुगीज PT (1-100)\nअनेक विविध भाषा अमेरिकेत बोलल्या जातात. इंग्रजी उत्तर अमेरिकेमध्ये मुख्य भाषा आहे. स्पॅनिश आणि पोर्तुगीजचे दक्षिण अमेरिकेमध्ये वर्चस्व आहे. या सर्व भाषा युरोपमधून अमेरिकेत आल्या. वसाहतवाद करण्यापूर्वी, तेथे इतर भाषा बोलल्या जायच्या. ह्या भाषा अमेरिकेच्या देशी भाषा म्हणून ओळखल्या जातात. आज पर्यंत त्यांचा सेवनाने शोध लावला गेला नाही. या भाषांची विविधता प्रचंड आहे. असा अंदाज आहे कि उत्तर अमेरिकेमध्ये सुमारे 60 भाषांची कुटुंब आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये 150 असू शकतात. याव्यतिरिक्त, अनेक वेगळ्या भाषा आहेत. या सर्व भाषा फार वेगळया आहेत. ते केवळ काही सामान्य रचना प्रदर्शित करतात.\nत्यामुळे भाषांचे वर्गीकरण कठीण आहे. त्यांतील फरकामागील कारण अमेरिकेच्या इतिहासात आहे. अमेरिकेची वसाहत अनेक पायऱ्यांमध्ये झाली. प्रथम 10,000 वर्षांपूर्वी लोक अमेरिकेत आली. प्रत्येक लोकसंख्येने त्यांच्या खंडातील भाषा आणली. देशी भाषा, आशियाई भाषांसारख्या असतात. अमेरिकेच्या प्राचीन भाषांच्या संबंधित परिस्थिती सर्वत्र समान नाही. अनेक अमेरिकन मूळ भाषा अजूनही दक्षिण अमेरिकेत वापरल्या जातात. गुआरानी किंवा क्वेचुआ सारख्या भाषांसाठी लाखो सक्रिय भाषिक असतात. या उलट, उत्तर अमेरिकेमध्ये अनेक भाषा जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. उत्तर अमेरिकेतील मूळ अमेरिकन संस्कृती भरपूर पिडीत झाली आहे. ह्या प्रक्रियेत, त्यांच्या भाषा गमावल्या होत्या. पण त्यांच्या आवडी गेल्या काही दशकांत वाढल्या आहेत. भाषेचे संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आहेत. त्यामुळे त्यांना देखील भविष्य असावे...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258970:2012-10-31-21-07-33&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:55:09Z", "digest": "sha1:7KHGCU3233P5WVAKRCHF3HGU6QQNNDTL", "length": 14384, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "धोरणगोंधळामुळे ‘व्हॅट’ची समस्या किचकट!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> धोरणगोंधळामुळे ‘व्हॅट’ची समस्या किचकट\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nधोरणगोंधळामुळे ‘व्हॅट’ची समस्या किचकट\n‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे विश्लेषण\nमुंबई : राज्यभरात २००६ ते २०१० या कालावधीत बांधण्यात आलेल्या सदनिकांवर ‘मूल्यवर्धित कर (व्हॅट) कर भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच आहे. मात्र या जुन्या कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असून, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा प्रश्न अधिकच किचकट झाला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण केळकर यांनी बुधवारी येथे केले. सरकारचे चुकीचे निर्णय व भ्रष्टाचार यामुळे महागाईचा भडका उडाला असून ‘सकस आहार’ सोडाच, पण पोट भरणेही गरिबांना मुश्कील झाले आहे, अशी खंत मान्यवरांनी व्यक्त केली.\n‘लोकसत्ता’तर्फे बुधवारी ‘लाऊडस्पीकर’ या उपक्रमाअंतर्गत ‘महागाई’ या विषयावर झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले वक्ते. छायाचित्रात डावीकडून ‘भाजप’चे प्रवक्ते अतुल भातखळकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण केळकर, मुंबई ग्राहक पंचायतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां अनुराधा देशपांडे, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे, अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेचे सचिव विश्वास उटगी.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/jammu-kashmir.html", "date_download": "2020-03-28T14:09:00Z", "digest": "sha1:5SA74DKXDIH5TCOSCSUE72U2CUGHN77Q", "length": 5244, "nlines": 56, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांचा गोळीबार दोन जवान शहीद | Gosip4U Digital Wing Of India जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांचा गोळीबार दोन जवान शहीद - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांचा गोळीबार दोन जवान शहीद\nजम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांचा गोळीबार दोन जवान शहीद\nजम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांकडून दहशवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असताना, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. चकमकीनंतर देखील परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.\nतब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतर जम्मू काश्मीरमधील सरकारी रूग्णालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा तर सर्व मोबाईलवर एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार द��णारे कलम ३७० रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2017/10/ibn_17.html", "date_download": "2020-03-28T14:47:11Z", "digest": "sha1:66IAMUCWPV3OK7N4MKE2IJIWADMBHGK2", "length": 11782, "nlines": 50, "source_domain": "www.berkya.com", "title": "IBN लोकमतच्या नामांतराचा मुहूर्त अखेर ठरला !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याIBN लोकमतच्या नामांतराचा मुहूर्त अखेर ठरला \nIBN लोकमतच्या नामांतराचा मुहूर्त अखेर ठरला \nबेरक्या उर्फ नारद - १२:४९ म.पू.\nमुंबई - IBN लोकमतच्या नामांतराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ६ नोव्हेंबर रोजी IBN लोकमतचे नामांतर न्यूज 18 लोकमत होईल. 18 हा शब्द मराठीत न वापरता इंग्रजीमध्ये ( Eighteen) वापरला जाईल. नामांतरानंतर मात्र न्यूज अँकरची मोठी गोची होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पाहात राहा - IBN लोकमत म्हणण्याची सवय लागलेल्या न्यूज अँकरला - न्यूज 18 लोकमत म्हणताना काही दिवस जड जाणार आहे. चॅनलचे नाव बदल्यानंतर टीआरपी आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nन्यूज १८ नेटवर्कची मालकी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर IBN 7 या हिंदी चॅनलचे नाव बदलण्यात आले, मात्र मराठीतील IBN लोकमतचे नाव बदलण्यास वेळ लागला. निखिल वागळे सोडून गेल्यामुळे नामांतराचा पाळणा लांबणीवर पडला होता. त्यानंतर मंदार फणसे गेल्यानंतर पुन्हा घोडे अडले होते. मात्र प्रसाद काथे येताच चॅनल व्यवस्थापनाने नामांतराचा निर्णय पक्का के��ा. येत्या ६ नोव्हेंबर रोजी IBN लोकमतचे नामांतर न्यूज 18 लोकमत होईल.\nचॅनेलचे नामांतर झाल्यानंतर टीआरपी घसरू नये म्हणून एबीपी माझाच्या मिलिंद भागवत आणि विलास बडे या दोन शिलेदारांना घेण्यात आले. हे दोघेही ऑन स्क्रिन चॅनेलचे नामांतर झाल्यावरच दिसणार आहेत. सध्या ते ऑफ स्क्रीन स्टोरीला व्हाईस ओव्हर देण्याचे काम करीत आहेत.\nबेरक्याचे भाकीत पुन्हा एकदा खरे ठरले आहे. प्रसन्न जोशी यांनी बीबीसी मराठीचा राजीनामा देवून एबीपी माझा पुन्हा जॉईन केले आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ क��ढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/palghar-zp-election-2020-maha-vikas-aghadi-win-shiv-sena-ncp/", "date_download": "2020-03-28T15:14:06Z", "digest": "sha1:6T3BJFGGVYTUWALFSXKCED4EUXKDJXPD", "length": 12542, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "पालघरातही महाविकास आघाडीचा विजयाचा पॅटर्न | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआर्यलॅंडवरून परतलेल्या कल्याणमधील दोघांना कोरोना\nVideo – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोनावरील कविता\nबाबासाहेब कुटे फाउंडेशनचा उपक्रम, 650 कुटुंबांना घरपोच किराणा आणि भाजीपाला\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\ncorona live update – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर, आज आढळले…\nकोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा\nउच्चशिक्षित तरुणाची ‘कोरोना पसरवा, जग संपवा’ पोस्ट; कंपनीने नोकरीवरून काढले, पोलिसांनी…\nपंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुर्वेद तज्ज्ञांशी साधला संवाद\nमजूर पायीच निघाले स्वगृही, पण रस्ता सोपा नाही\ncorona live update – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर, आज आढळले…\nइराणमध्ये एका अफवेने घेतले 300 बळी, कोरोनावर उपचार म्हणून….\nइंग्लंडमध्ये कोरोनामुळे हिंदुस्थानी वंशाच्या पिता पुत्रीचा एकाच दिवशी मृत्यू\nनवे रुग्ण घेण्यास मनाई केल्याने डॉक्टरचे अपहरण\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनला कोरोना व्हायरसची लागण\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nकोरोना विरोधातील लढ्यासाठी सचिन तेंडुलकरची 50 लाखांची मदत\nBREAKING – कोरोनाचा फटका, ‘टोकियो ऑलिम्पिक- 2020’ एक वर्ष लांबणीवर\nपत्नीने फेसबुक हॅक केलंय, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा दावा\nहिंदुस्थानी हॉकी संघाचा सुरक्षित वातावरणात सराव सुरु\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nसामना अग्रलेख – जग हे बंदिशाला.. पण जीव वाचवण्यासाठीच\nसामना अग्रलेख – त्यांच्या चुली विझू नयेत\nसामना अग्रलेख- एकवीस दिवसांचा निर्धार, हीच खरी गुढी\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची…\nऋषी कपूर यांना बेवड्यांची चिंता, म्हणे दारूची दुकानं उघडा; ट्विटरवर नेटकऱ्यांनी…\ncorona virus विरोधातील लढ्यासाठी दाक्षिणात्य कलाकारांचा पुढाकार\nरामायण पुन्हा सुरू होणार म्हणून सोनाक्षी सिन्हा होतेय ट्रोल\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nसेक्स केल्याने किंवा चुंबन घेतल्याने कोरोना व्हायरस होतो का \nफट,फाट,फट्यॅक…डास मारणाऱ्या रॅकेटचा शोध लावणारा भन्नाट माणूस\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nपालघरातही महाविकास आघाडीचा विजयाचा पॅटर्न\nपालघर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला असून शिवसेनेच्या भारती कामडी अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे निलेश सांबरे यांची निवड झाली आहे.\nसविस्तर बातमी थोड्याच वेळात…\nकोरोनाची टेस्टिंग ���ॅब मिरजेत लवकरच सुरू होणार\nआर्यलॅंडवरून परतलेल्या कल्याणमधील दोघांना कोरोना\nVideo – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोनावरील कविता\nबाबासाहेब कुटे फाउंडेशनचा उपक्रम, 650 कुटुंबांना घरपोच किराणा आणि भाजीपाला\nसंरक्षक कीट उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे\nआमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था\nदहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास\nरायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले\nरांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी\nतीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर अन्नदान उपक्रमास प्रारंभ\nकोरोना इफेक्ट- कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले; परप्रांतीय कामगार पायीच निघाले घराकडे\ncorona live update – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर, आज आढळले...\nनगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात\nया बातम्या अवश्य वाचा\nकोरोनाची टेस्टिंग लॅब मिरजेत लवकरच सुरू होणार\nआर्यलॅंडवरून परतलेल्या कल्याणमधील दोघांना कोरोना\nVideo – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोनावरील कविता\nबाबासाहेब कुटे फाउंडेशनचा उपक्रम, 650 कुटुंबांना घरपोच किराणा आणि भाजीपाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarapurmitra.com/news-details.php?srno=222", "date_download": "2020-03-28T15:27:34Z", "digest": "sha1:ZQUCI2F5XEQDQJIGESY2PWLQ26E5ZT6G", "length": 15864, "nlines": 46, "source_domain": "www.tarapurmitra.com", "title": "जिल्हा प्रशासनाच्या दक्षतेने आपत्कालीन परिस्थितीत ८०० हून अधिक व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश जिल्हा प्रशासनाच्या दक्षतेने आपत्कालीन परिस्थितीत ८०० हून अधिक व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश", "raw_content": "\nजिल्हा प्रशासनाच्या दक्षतेने आपत्कालीन परिस्थितीत ८०० हून अधिक व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश\nपालघर, दि. ४- जिल्ह्यात मागील दोन दिवसात होत असलेली अतिवृष्टी आणि धरणांतील पाण्याचा होत असलेला विसर्ग यामुळे नद्या, नाले, ओहळ यांच्या पातळीत वाढ झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासन दक्ष असून जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी आज जिल्ह्यात विविध ठिकाणी मदत कार्याप्रसंगी स्वत: उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीतून ८०० हून अधिक व्यक्तींची सुटका केली.\nजिल्ह्यालगतच्या मोडकसागर धरणातून आज सकाळी ११२५३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग वैतरणा नदीमध्ये सोडण्यात आला होता. तसेच तानसा धरणामधून ४२००० क्युसेक पाण्याचा विसर्ग तानसा नदीमध्ये करण्यात आल्यामुळे वसई, वाडा व पालघर तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती व आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमधून रहिवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ चे २० जवान व दोन बोटी, भारतीय तटरक्षक दलाचे नऊ जवान व एक बोट यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने तसेच महसूल, पोलीस विभाग, वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दल आणि स्थानिकांच्या मदतीने पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली.\nवसई तालुक्यातील मौजे तानसा मोरी येथील १८९ व्यक्ती, मिठागर येथील ४७ व्यक्ती, राजीवली येथील ३०० व्यक्ती, अर्नाळा येथील ८८ व्यक्ती, तर भाताने (नवसई) येथे अडकलेल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. पेल्हार येथील पुलावर ट्रकमध्ये तीन लोक अडकल्याचे कळताच त्यांचीही सुटका करण्यात आली. उपविभागीय अधिकारी दिपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी यावेळी मदत कार्यात सहभाग घेतला.\nपालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे मनोर येथील नंदनवाडी येथे एक कुटूंब तिसऱ्या मजल्यावर अडकले होते. त्यांची स्थानिक लोकांच्या तसेच तटरक्षक दलातील जवानांच्या मदतीने सुटका करण्यात आली. विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथील पिंजाळ नदीचे पाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळच्या ३९ घरांमध्ये शिरले, तेथील १५० जणांना जवळच्या समाजमंदिरात हलविण्यात आले. वाडा तालुक्यातील मौजे बोरांडा येथे १४ लोक अडकले असून त्यांची सुटका करण्याची कार्यवाही सुरू होती.\nडहाणू तालुक्यातील गंजाड सोमनपाडा येथील संजय हरी सोमण या प्राथमिक शिक्षकांचा ३ ऑगस्ट रोजी विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. तसेच खुडेद येथील कुडाचापाडा या ठिकाणी १६ वर्षाचा शाळकरी मुलगा सिताराम शिवराम चौधरी याचा २ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्याचप्रमाणे वसई तालुक्यातील मोरगाव येथे गाडीला धक्का मारत असताना पुराच्या पाण्यात वाहून प्रवीण प्रजापती या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.\nआज दुपारी २ वाजेनंतर पावसाचा जोर कमी झालेला आहे. तसेच मोडकसागर व तानसा धरणातून करण्यात येणारा विसर्ग कमी झालेला आहे.\nसद्यस्थितीमध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल व अग्निशामक दल व शासनाचे इतर विभाग आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज आहेत. पात्र मयत व्यक्तींना नियमानुसार मदत देण्याची तसेच पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून मदत देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.\nजिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी विकास गजरे, दिपक क्षीरसागर, तहसीलदार महेश सागर, किरण सुरवसे, जी.श्रीधर यांच्यासह संबंधित कर्मचारी विविध ठिकाणी मदतकार्यप्रसंगी उपस्थित होते. तर, जिल्हा आपत्ती निवारण कक्षात उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, तहसीलदार श्रीमती उज्वला भगत, रेवननाथ लबडे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी देखील सर्व ठिकाणी समन्वय ठेवून मार्गदर्शन केले.\nदरम्यान जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी आणि नद्यांच्या पातळीत झालेली वाढ पाहता रहिवाशांबरोबरच पर्यटकांनी दक्षता घ्यावी, वाहत्या पाण्यात कोणीही जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.\nअतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर\nपालघर, दि. ४- पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.\nपालघर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत सरासरी १९०.०८ मिमी तर\nआतापर्यंत सरासरीच्या १४५ टक्के पाऊस\nपालघर, दि. 4- जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासात सरासरी १९०.०८ मिमी पाऊस पडला असून जूनपासून आतापर्यंत एकूण २२५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या सरासरी पावसाशी त्याचे प्रमाण १४५.१६ ट��्के इतके आहे.\nतालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : वसई- २१४.३३ मिमी, वाडा- २५२.८१, डहाणू- ७०.७०, पालघर- २२२.३३, जव्हार- २३१.७५, मोखाडा- २५८.५०, तलासरी- ८५.६३ आणि विक्रमगड-१८७.८८ मिमी.\nयावर्षी आतापर्यंत वसई तालुक्यात २१५०.४२ मिमी, वाडा- २७१०.५५, डहाणू- १९५८.६५, पालघर- २३५१.१६, जव्हार- २३५१.०१, मोखाडा- २२१४.३९, तलासरी- १९९४.२३ आणि विक्रमगड तालुक्यात- २३४६.१३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nजिल्ह्यातील धामणी धरणाची आजची पाणी पातळी ११७ मी. असून पाणीसाठा २५५.२२१ दलघमी म्हणजेच ९२.३५ इतकी आहे. कवडास उन्नैयी बंधाऱ्याची पाणी पातळी ६६.९० मी. तर पाणीसाठा ९.९६ दलघमी असून हा बंधारा १०० टक्के भरला आहे. वांद्री मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी ४४.८२ मी. असून पाणीसाठा ३५.९३ दलघमी इतका आहे. हे धरण देखील १०० टक्के भरले आहे. कुर्झे धरणाची पातळी ६८.८० मी. तर पाणीसाठा ३१.१५ दलघमी म्हणजेच ७९.७७ टक्के इतका आहे.\nजिल्ह्यातील सूर्या नदीची (मासवण) पाणी पातळी ७ मीटर असून इशारा पातळी ११ मीटर आहे. वैतरणा नदीची पातळी १०२.०५ मीटर तर इशारा पातळी ११.९० आणि धोका पातळी १०२.१० आहे. पिंजाळ नदीची पातळी १०२.८८ असून इशारा पातळी १०२.७५ तर धोका पातळी १०२.९५ इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2015/01/aparamparik-msd/", "date_download": "2020-03-28T14:14:37Z", "digest": "sha1:YIFQ5TBDKTVEK34KTWPNE7IN5H7YO2PG", "length": 18174, "nlines": 91, "source_domain": "kalamnaama.com", "title": "अपारंपरिक एमएसडी – Kalamnaama", "raw_content": "\nमहेंद्र सिंग धोनीसाठी अनेक विशेषणं वापरता येतील. कूल, शांत, टफ, आत्मविश्वासाने परिपूर्ण, मॅच विनर इत्यादी इत्यादी. पण या खेळाडूचं वर्णन जर एकाच शब्दात करायचं असेल, तर ‘अपारंपरिक’ असंच करावं लागेल. पुस्तकातल्या नियमानुसार हा माणूस कधीच खेळला नाही. कप्तान म्हणून किंवा फलंदाज म्हणून किंवा यष्टीरक्षक म्हणून त्याने नेहमीच स्वतःचा वेगळा मार्ग धुंडाळला आणि त्या रस्त्याने प्रवास केला. मुख्य म्हणजे, कप्तान म्हणून आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच त्याने याची प्रचिती दिली. २००७ साली पाकिस्तान विरुद्धच्या टी-२०च्या विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात त्याने शेवटचं षटक जोगिंदर शर्माला टाकायला दिलं तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याच्या क्रिकेटला नेहमीच अनिश्��िततेची आणि आश्चर्याच्या धक्क्यांची जोड असायची.\nकसोटी क्रिकेटमधली आपली निवृत्ती धोनीने जाहीर केली तीसुद्धा आपल्या या खेळाला साजेशीच होती. ऑस्ट्रेलियात मेलबर्नला तिसरी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्यानंतर त्याने १५ मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. त्यात हसर्या चेहर्याने त्याने संघाच्या खेळाबाबत चर्चा केली आणि त्यानंतर काही मिनिटांनी भारतीय क्रिकेट मंडळाने प्रसार माध्यमांकडे पाठवलेल्या पत्रकाने सगळ्यांवर बॉम्बशेल टाकला.\nप्रामाणिकपणे सांगायचं, तर भारतीय कसोटी संघाला नेतृत्व बदलाची गरज होतीच. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एमएसडी हा सर्वोत्तम कप्तानांपैकी एक गणला जातो. म्हणूनच त्याने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण पाच दिवसांचं क्रिकेट खेळताना त्याचा हा मिडास टच कधी जाणवला नाही. गेला काही काळ क्रिकेट तज्ज्ञ त्याच्या नेतृत्वामध्ये काल्पनिकतेचा अभाव दिसतोय असं म्हणतच होते. मग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाची झलक दाखवली आणि भारताला हवा होता तो पर्याय त्याच्यात दिसला.\nपण धोनीच्या कप्तानपदाचं विश्लेषण आपण नंतर कधीतरी करायला हवं. आज महत्त्वाचं आहे ते एमएसडी नावाच्या या माणसाने भारतीय क्रिकेटला आणि भारतीय समाजाला जे दिलं त्याला सलाम करणं. दूध पिणारा, लांब केसांचा, ओबडधोबड खेळाडूपासून पिकू लागलेल्या केसांचा, प्रगल्भ, शांत आणि तरुण, उत्साही खेळाडूंच्या मागे दिशादर्शकासारखा उभा ठाकणारा कप्तान म्हणून झालेला त्याचा प्रवास केवळ स्फूर्तिदायक आणि आशा जागवणारा आहे.\nएक काळ असा होता जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये अकरापैकी आठ जण मुंबईचे असत. मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळणं म्हणजे आंतरराष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवण्यापासून केवळ एक पाऊल दूर असल्याचं मानलं जायचं. गुणवत्ता असलेल्या खेळाडूंची वानवा मुंबईमध्ये कधीच नव्हती आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबईचा संघ इतर स्थानिक संघांवर दादागिरी गाजवायचा. ९०च्या आणि २०००च्या दशकात दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबादमधले खेळाडू आपला ठसा उमटवू लागले. पण तेही मोठ्या शहरांमधून आलेले होते. कपिल देवसारखा एखादा अपवाद. आधुनिक सुविधा आणि सोयी उपलब्ध असल्यामुळे तसंच निवड समितीचं सगळं लक्ष शहरांकडे केंद्रित झालेलं ���सल्याने शहरातल्या मुलांचं कर्तृत्व सहजी नजरेत भरायचं. छोट्या शहरांमधल्या काहीतरी करू इच्छिणार्या मुलांच्या तुलनेत तर अधिकच.\nएमएसडीने भारतीय संघाची कॅप घालण्याचं स्वप्न बघितलं तेव्हा रांचीही काही वेगळं नव्हतं. शहराची अर्थव्यवस्था मेन रोड नावाच्या एका रस्त्यावर केंद्रित झालेली होती. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली दुकानं या रस्त्यावर होती. काही पक्षांसाठी राजकारण जसा कौटुंबिक व्यवसाय असतो तसे व्यवसाय इथे चालत. अशा छोट्याशा शहरातून आलेल्या एमएसडीने इथवर मजल मारली ती केवळ कठोर परिश्रम, जिद्द यांच्या जिवावर. कोणीही गॉडफादर नसताना. त्याची कारकीर्द म्हणजे एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमासाठी उत्तम कथानक आहे. दिग्दर्शकाला फारसं स्वातंत्र्यही घ्यावं लागणार नाही इतकं नाट्य त्यात आहे. (त्याच्या जीवनावर एक सिनेमा येतोय याची कल्पना आहे मला).\n२००७मध्ये वयाच्या २६व्या वर्षी एमएसडीकडे राहुल द्रविडकडून भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आली. त्यानंतर वर्षभराने अनिल कुंबळे निवृत्त झाला आणि कसोटी संघाचं कर्णधारपदही धोनीकडे आलं आणि खरंच, गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचा तो बॉस होता. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, झहीर खान अशा दिग्गजांच्या संघाचं नेतृत्व त्याने समर्थपणे केलं. एमएसडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा यातले बहुतेक जण सुपरस्टारपदाला पोहोचलेले होते. पण तरीही तो कधी त्यांच्या वलयाच्या दबावाखाली आलाय असं दिसलं नाही. या रथीमहारथींच्या गराड्यातही खेळाची सूत्रं कायम त्याच्याच हातात असायची.\nएमएसडी हा सर्वोत्कृष्ट कसोटी कप्तान होता असं कुणीच म्हणणार नाही, कारण आशिया खंडाच्या बाहेर झालेल्या सामन्यांमध्ये त्याचा रेकॉर्ड काही फार चांगला नाही. पण तरीही त्याच्या निवृत्तीने एक पोकळी निर्माण होणार आहे. प्रसंग बिकट असो किंवा आनंदाचा, चेहरा शांत कसा ठेवायचा हे कुणी एमएसडीकडून शिकावं. बिऑन बोर्ग या टेनिसपटूची आठवण करून देणारा हा थंडपणा होता. ‘काकडीसारखा थंड’ या वाक्प्रचाराला त्याने एक नवीन अर्थ दिला. दबावाच्या परिस्थितीमध्ये त्याच्या शांत रहाण्याचा चांगला परिणाम संघावर व्हायचा. केवळ कर्णधार म्हणून नाही तर फलंदाज म्हणूनही. फलंदाज म्हणून तो खालच्या क्रमांकावर खेळायला यायचा आणि भारतासाठी त्याने काही निर्णायक खेळी केलेल्या आहेत. इंग्लंडमध्ये सुरुवातीचे फलंदाज बॅटवर चेंडू येण्यासाठी धडपड करत असताना एमएसडीने फलंदाजीच्या आपल्या अपारंपरिक तंत्राने काही धडाकेबाज अर्धशतकं ठोकली.\nएमएसडीच्या या संघामध्ये उमेश यादव, मोहम्मद शामी, वरूण अॅरॉन, कर्ण शर्मा यासारखे खेळाडू आलेले आहेत. भारताच्या एकदिवसीय संघात तर धोनीप्रमाणेच झगडून वरपर्यंत प्रवास केलेले आणखी जास्त खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये झालेले हे बदल अचंबित करतात. एमएसडीचं आगमन झाल्यानंतर त्याच्यासारख्याच साध्या, छोट्या शहरातून आलेल्या मुलांची संख्या लक्षात येण्याएवढी वाढलीये. असे अनेक खेळाडू आज भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करताहेत. एमएसडीच्या आधी ही संख्या किती होती हे बघितलं की त्याचं महत्त्व लक्षात येतं.\nजम्मू आणि काश्मीर, राजस्थान यासारखे संघ आज रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवताहेत. आयपीएलमधून दर वर्षी आपल्याला नवीन स्टार्स मिळताहेत. शहराच्या बाहेर राहणारे तरुण आता मोठी स्वप्न बघण्याचं धैर्य करू लागले आहेत. असं स्वप्न साकार करणारं एक जिवंत उदाहरण त्यांच्यासमोर आहे. ज्याच्यापासून स्फूर्ती घ्यावी असा खेळाडू त्यांच्यासमोर आहे. आकड्यांच्याही पलीकडे एक गोष्ट आहे ज्याचं प्रतिनिधित्व एमएसडी करतो आणि ती आहे आशा…\n– पार्थ मीना निखिल\nNext article आमच्या हिंदू राष्ट्रवादात हाच शिष्टाचार\nअचूक भविष्य सांगा, २१ लाख मिळवा\nमॅन ऑफ द इअर…\nघर वापसी कोणाचीः मूळनिवासींची की विदेशींयांची\nआमच्या हिंदू राष्ट्रवादात हाच शिष्टाचार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF-%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2020-03-28T16:04:34Z", "digest": "sha1:O7KSCODUO6SZULC4HKYRC2XDZZBLDJB7", "length": 6085, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० स्टँडर्ड बँक प्रो २० - विकिपीडिया", "raw_content": "२०१० स्टँडर्ड बँक प्रो २०\n(२००९-१० स्टँडर्ड बँक प्रो २० या पानावरून पुनर्निर्देशित)\n२०१० स्टँडर्ड बँक प्रो २०\n२०१० स्टँडर्ड बँक प्रो २०\nसाखळी सामने व बाद फेरी\nकॉलिन इंग्राम (२८३) (वॉरियर्स)\nरॉबर्ट फ्रिलिंक (१४) (लायन्स)\n← २००९ (आधी) (नंतर) २०११ →\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट हंगाम\nसुपरस्पोर्ट्स सेरीज • एमटीएन डोमॅस्टीक अजिंक्यपद • स्टँडर्ड बँक प्रो २० • साउथ आफ्रिकन एरवेज प्रोविंशियल चॅलेंज\nकेप कोब्राज • डॉल्फिन क्रिकेट संघ • डायमंड इगल्स • हायवेल्ड लायन्स क्रिकेट संघ • टायटन्स क्रिकेट संघ • वॉरीयर्स क्रिकेट संघ\nइस्टर्न प्रोविंस • गौटेंग • ईस्टर्न • ग्रीकौलँड वेस्ट • फ्रि स्टेट • नॉर्दन्स • वेस्टर्न प्रोविंस • क्वाझुलु-नताल इंलँड\n२००६-०७ • २००७-०८ • २००८-०९ • २००९-१०\nएमटीएन डोमॅस्टीक अजिंक्यपद हंगाम\n२००६-०७ • २००७-०८ • २००८-०९ • २००९-१०\n२००५-०६ • २००६-०७ • २००७-०८ • २००८-०९ • २००९-१०\n२०१० स्टँडर्ड बँक प्रो २०\nस्टँडर्ड बँक प्रो २०\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०१९ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/stealing-of-racing-bikes-to-impress-lover-in-nagpur-185111.html", "date_download": "2020-03-28T14:51:04Z", "digest": "sha1:Y6HHJXK4TMJKB6VJGG7HHBORUEGCE3WR", "length": 14967, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी 'रेसिंग बाईक'ची चोरी | Stealing of racing bikes", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nयू-ट्यूबव���ून चोरीचं प्रशिक्षण, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी 'रेसिंग बाईक'ची चोरी\nनागपुरात एक अल्पवयीन प्रेमवीर गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्‍क चोर बनला.\nगजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर\nनागपूर : गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी कोण काय शक्‍कल लढवेल, याचा नेम नाही. नागपुरात एक अल्पवयीन प्रेमवीर गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्‍क चोर बनला. तिचं प्रेम मिळवण्यासाठी त्याने यु-टूबवरून चोरीचं प्रशिक्षण घेतलं. आरोपीने साधी-सुधी नव्हे तर थेट ‘रेसिंग बाईक’ची चोरी केली (Stealing of racing bikes to impress lover in Nagpur). नागपूर पोलिसांनी या प्रेमवीर चोरट्याला अटक केली आहे.\nआरोपी प्रेमवीर चोरट्याकडून पोलिसांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन महागड्या रेसिंग बाईक जप्त केल्या आहेत. चोरी करण्यामागील कारण ऐकूण पोलीसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे सुटल्यानंतरही ‘प्रेयसीसाठी काय पण’ असाच या प्रेमवीर चोराचा तोरा आहे.\nकाही दिवसांपूर्वी रविंद्र डोंगरे यांची दाभा येथील नितीन पॅलेसच्या पार्किंगमधून दीड लाख रुपयांची दुचाकी चोरीला गेली. या चोरीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी दाभा परिसरात गस्त घालणाऱ्या गिट्टीखदान पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलं. अधिक चौकशी केली असता त्यानं केटीएम दुचाकी दाभा येथील नितीन पॅलेसच्या पार्किंगमधून हॅण्डल लॉक तोडून बाईक चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे गाडी चालवण्याची हौस झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने बाईक बेवारसपणे सोडूनही दिली.\nआरोपी प्रेमवीरानं मागील 3 महिन्यात 3 रेसिंग बाईकची चोरी केली. तो चोरलेल्या बाईकवर काही दिवस प्रेयसीला फिरवायचा. हौस फिटली की बाईक बेवारस स्थितीत टाकून द्यायचा. त्यासाठी त्यानं यू-ट्‌यूबवरून दुचाकी हॅण्डल लॉक तोडण्याचे धडे गिरवले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 30 हजारांची दोन वाहनं आणि वाडीतून 1 लाख रुपयांचं एक वाहन असे एकूण 2 लाख 90 हजार रुपयांचे 3 वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या अल्पवयीन प्रेमवीर आरोपीवर आतापर्यंत 14 गुह्यांची नोंद आहे, अशी माहिती गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गांगुर्गे यांनी दिली.\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं…\nहितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे…\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\nराज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच…\nCorona | नागपूरकरांना दिलासा भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम…\nCorona | कोरोनाची धास्ती मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये\nगंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी\ncorona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून…\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\nघराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश\nसंध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी\n'आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म',…\nनिवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण, औरंगाबादेत 50 डॉक्टर्ससह 527…\nआता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी…\nपायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू,…\nCorona Live : मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने…\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात ���रपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254894:2012-10-10-13-11-37&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:12:23Z", "digest": "sha1:JL3Y3JRWQGLANOO2QOLPPBUI2Z5XMDY3", "length": 16607, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "येळगावात गॅस्ट्रोची ३५ जणांना लागण", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> येळगावात गॅस्ट्रोची ३५ जणांना लागण\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nयेळगावात गॅस्ट्रोची ३५ जणांना लागण\nशहराजवळील येळगावात दूषित पाण्यामुळे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. यातील सात रुग्णांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. गॅस्ट्रोच्या आजाराने नागरिक बळी पडू नये, यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गजरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कसबे यांनी गावात जाऊन रुग्णांची पाहणी केली.\nयेळगावची लोकसंख्या चार हजाराच्या जवळपास आहे. या गावाला नळ योजनेद्वारे येळगाव धरणातून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. परंतु गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना दूषित व गाळ मिश्रित पाणी प्यावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकली नाही. परिणामी दूषित पाणी पिल्याने गावातील ३५ नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. गेल्या दोन दिवसापासून मळमळ, उलटी व संडासमुळे अनेक रुग्ण त्रस्त झाले आहेत. चार ते पाच घरातील एक रुग्ण साथीच्या आजाराने ग्रस्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साथीच्या आजाराची लागण झालेल्या अनेक रुग्णांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये कस्तुरा नारायण शिंदे, कुषा कुसुंबे, शरिफाबी मस्तानशहा, पुष्पा हिवाळे, सीमा चाटे, अनिता जाधव व इंदू भगे यांचा समावेश आहे. गीता राजपूत, सरला गडाख, नंदा राजपूत, वंदना बघे, मनोरमा नरवाडे, प्रयाग सुरडकर यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.\nयेळगावात गॅस्ट्रोची साथ पसरल्याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कसबे यांनी आरोग्य पथक गावात दाखल केले. या पथकाने गावात जाऊन रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू केले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ही साथ आटोक्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकिसक डॉ. शिवाजी गजरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कसबे यांनी गावात जाऊन रुग्णांची पाहणी केली. नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257070:2012-10-22-17-16-58&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:50:10Z", "digest": "sha1:726RC7PRAFYEZEDLOPAL73QQYLJ5UF24", "length": 15798, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सावंतवाडी, दोडामार्गला परप्रांतीयांकडून बेसुमार वृक्षतोड", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सावंतवाडी, दोडामार्गला परप्रांतीयांकडून बेसुमार वृक्षतोड\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसावंतवाडी, दोडामार्गला परप्रांतीयांकडून बेसुमार व��क्षतोड\nसावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील डोंगरकपारीत बेछूट वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीत स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांचा भरणा मोठय़ा प्रमाणात आहे. केरळीयन बागायतदारांनी समाइक जमिनीतील वृक्षतोड करूनही महसूल व वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पश्चिम घाट तथा सह्य़ाद्रीच्या पट्टय़ातील बेसुमार वृक्षतोड कोण थांबविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वृक्षतोड करून परप्रांतीय नेमकी कोणती शेती करताहेत, असा साधा प्रश्नही कोणी विचारीत नसल्याचे जनतेत नाराजी आहे. सरमळे- नांगरतास या ठिकाणी समाइक जमिनीतील वृक्षतोड करण्यात आली. या विनापरवाना तोडीबाबत वन व महसूल खात्याकडे लोकांनी तक्रार दिली, पण त्याकडे डोळेझाक करण्यात आली, उशिराने वृक्षतोडीची दखल घेऊन वनखात्याने दंड केला. पाटय़े गावातही बेसुमार वृक्षतोड करण्यात आली. निलारी आंतरराज्य जलविद्युत पाटबंधारे प्रकल्पाच्या क्षेत्रानजीक असणाऱ्या पाटय़े गावात बेसुमार वृक्षतोड होत असल्याची तक्रार करूनही कोणीही साधी दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंदी आदेश लागू आहे. हा कालावधी डिसेंबपर्यंत असूनही या बेसुमार वृक्षतोडीस वनखाते आळा घालू शकले नाही, तसेच परप्रांतीयांविरोधात न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून कारवाईदेखील केली नाही, असे समजते. मुंबई उच्च न्यायालयाने सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोडीस बंदी लागू करूनही वृक्षतोड होत आहे, पण त्यांच्याविरोधात महसूल व वनखात्याने कारवाई करण्यास दिरंगाई केली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठ�� खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260689:2012-11-09-21-21-31&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3", "date_download": "2020-03-28T15:49:46Z", "digest": "sha1:O7DMF677HFCTUWRNVQVUQHEDUWYSCNX4", "length": 14392, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रेल्वे अपघातातील तरुणांच्या मृतदेहांची अदलाबदल", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रेल्वे अपघातातील तरुणांच्या मृतदेहांची अदलाबदल\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरेल्वे अपघातातील तरुणांच्या मृतदेहांची अदलाबदल\nखास प्रतिनिधी, नवी मुंबई\nसारसोळे येथील रेल्वेरुळ ओलांडताना गुरुवारी मृत्यू पावलेल्या तीन महाविद्यालयीन युवकांपैकी दोन तरुणांचे मृतदेह ताब्यात देताना शुक्रवारी त्यांची अदलाबदल झाली. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. पालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे.\nगुरुवारी दुपारी राहुल बोडके, राकेश पोटे आणि संतोष मालेकर या तरुणांचा सारसोळे येथील रेल्वेरूळ ओलांडताना उपनगरी रेल्वेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला. पहाटे उशिरा त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी राहुल आणि राकेश यांच्या मृतदेहामध्ये अदलाबदल झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाशी पालिका रुग्णालयात काही काळ गोंधळ घातला.\nपोलीस आणि पालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या नातेवाईकांनी मुलांच्या मृतदेहावर अंत्यसस्कार केले. या तरुणांच्या मृत्यूबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून ��ेलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27842", "date_download": "2020-03-28T15:42:40Z", "digest": "sha1:24A366JGZBRFT6QYCB4Q4VGEC4XZ7HQX", "length": 14342, "nlines": 193, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 84| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रजापति म्हणजे जगत्कर्ता ब्रह्मा, त्याची उत्पत्ति बृहदारण्यकात सांगितली आहे, ती येणेप्रमाणे :--\nआप एवेदमग्न आसुस्त: आप. सत्यमसृदन्त सत्यं ब्रह्म, ब्रह्म प्रजापति, प्रजापतिदेवास्ते देवा: सत्यमेव पासते (५\n‘सर्वांपूर्वी पाणी तेवढे होते. त्या पाण्याने सत्य, सत्याने ब्रह्मा, ब्रह्माने प्रजापती व प्रजापतीने देव उत्पन्न केले, ते देव सत्याचीच उपासना करतात.’\nबायबलात देखील जलप्रलयानंतर सृष्टीची उत्पत्ति पुनरपि झाल्याची कथा आहे. पण देवाने आगाऊच मोहाचे कुटुंब पशुपक्षदिकांच्या नर व माद्य जहाजात भरून ठेवावयास लावल्या आणि मग जलप्रलय केला.* उपनिषदात जलप्रलयापूर्वी काय होते ते मुळीच सांगितले नाही. एवढेच नाही तर सत्य ब्रह्मदेवाच्या आणि ब्रह्मतत्त्वाच्या देखील वरच्या पायरीवर ठेवले आहे. ब्रह्मजालसुत्तात दिलेली ब्रह्मोत्पत्तीची कथा या कथेशी निकटतर आहे.\nईश्वर जगापासून भिन्न असून त्याने जग निर्माण केले, ही कल्पना हिंदुस्थानात शकांनी आणली असावी. का क��, त्यापूर्वीच्या वाङमयात तो तशा रूपाने आढळत नाही. तेव्हा बुद्ध ईश्वर मानीत नसल्यामुळे नास्तिक होता, असा त्याच्यावर आळ आणणे संभवनीय नव्हते. तो वेदनिदक असल्यामुळे नास्तिक आहे, असा ब्राह्मण आरोप करीत, पण बुद्धाने वेदाची निंदा केलेली कोठे आढळत नाही आणि ब्राह्मणांना मान्य झालेल्या संख्यकारिकेसारख्या ग्रन्थात वेदनिंदा काय कमी आहे\n‘दृष्ट उपायाप्रमाणेच वैदिक उपाय देखील (निरुपयोगी) आहे. कारण तो अवशुद्धि, नाश आणि अतिशय यांनी युक्त आहे.’\nआणि ‘त्रैगुण्यविषया वेदा:’ इत्यादिक वेदनिंदा भगवतगीतेत सापडत नाही काय पण साख्याने ब्राह्मणांच्या जातिभेदावर हल्ला केला नाही, आणि भगवदगीतेने तर त्या जातिभेदाला उघड उघड उचलून धरले आहे. तेव्हा त्यांना वेदनिंदा पचणे शक्य होते.\nयाच्या उलट बुद्धाने वेदनिंदा केली नसली तरी जातिभेदावर जोराचा हल्ला केला, मग ती वेदनिंदक कसा ठरणार नाही वेद म्हणजे जातिभेद आणि जातिभेद म्हणजे वेद, असे या दोहोंचे ऐक्य आहे वेद म्हणजे जातिभेद आणि जातिभेद म्हणजे वेद, असे या दोहोंचे ऐक्य आहे जातिभेद नसला तर वेद राहील कसा जातिभेद नसला तर वेद राहील कसा आणि जातिभेद अस्तित्वात राहून वेदाचे एक अक्षरसुद्धा कोणाला माहीत नसले तरी वेदप्रामाण्यबुद्धि कयम असल्यामुळे वेद राहिलाच म्हणावयाचा\nबुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांत ईश्वरवादाला मुळीच महत्त्व नव्हते. हे वरील विवेचनवरून दिसून येईलच. त्यापैकी काही ईश्वरच्या जागी कर्माला मानीत आणि कधी कधी बुद्ध कर्मवादी नाही, अतएव नास्तिक आहे, असा बुद्धावर आरोप करीत त्याचे निरसन पुढील प्रकरणात करण्यात येईल.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AD_%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2020-03-28T16:10:47Z", "digest": "sha1:HONV5SO45EHFB2PBZ7VXZ7MHOWWGCKWI", "length": 15096, "nlines": 699, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल ७ - विकिपीडिया", "raw_content": "\n(७ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< एप्रिल २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nएप्रिल ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९७ वा किंवा लीप वर्षात ९८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१८२७ - जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.\n१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.\n१९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.\n१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.\n१९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.\n१९४८ – जागतिक आरोग्य संघटेनेची स्थापना.\n१९५५ : पोर्तुगीजांनी गोवा सोडावा अशी मागणी गोवा काँग्रेसच्या अधिवेशनात मंजूर.\n१९६४ - आय.बी.एम. तर्फे सिस्टम/३६० (System/360) ची घोषणा.\n१९६९ : आंतरजालाचा प्रतीकात्मक जन्मदिवस.\n१९७८ : अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांनी न्यूट्रॉन बाँबची निर्मिती पुढे ढकलली.\n१९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.\n१९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.\n२००१ : 'नासा'चे 'मार्स ओडिसी' यान मंगळाच्या दिशेने निघाले.\n१५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर\n१६५२ - पोप क्लेमेंट बारावा.\n१७७० - विल्यम वर्ड्सवर्थ, इंग्लिश कवी.\n१८६० - विल कीथ केलॉग, अमेरिकन उद्योगपती.\n१९२० - रविशंकर, भारतीय संगीतकार.\n१९२५: केंद्रीय ��ृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा\n१९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा\n१९३९ - फ्रांसिस फोर्ड कॉप्पोला, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.\n१९४२ - जीतेंद्र, हिंदी चित्रपट अभिनेता.\n१९४४ - गेर्हार्ड श्रोडर, जर्मनीचा चान्सेलर.\n१९५४ - जॅकी चान, हाँग काँगचा चित्रपट अभिनेता.\n१९६२ -सिनेदिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा\n१९६४ - रसेल क्रोव, न्यू झीलँडचा चित्रपट अभिनेता.\n१९८२ - सोंजय दत्त, भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर.\n१४९८: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा)\n१८०३ - तुसाँ ल'ओव्हर्चर, हैतीचा क्रांतिकारी.\n१९३५: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे\n१९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\n१९७७: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे\n२००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन\n२००४: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा\n२०१४:फाळके पुरस्कारविजेते छायालेखक व्ही.के. मूर्ती\nबीबीसी न्यूजवर एप्रिल ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - एप्रिल ८ - एप्रिल ९ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मार्च २८, इ.स. २०२०\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१९ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mmrda-mumbai-recruitment-13022020.html", "date_download": "2020-03-28T15:20:11Z", "digest": "sha1:W6E3DIRD7VLXC27LROR7QU2S3O4DZAGJ", "length": 9911, "nlines": 170, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा", "raw_content": "\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Maha Mumbai Metro Operation Corporation Limited] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसंचालक (Director) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ५७ वर्षे\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : १,४४,२००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये\nनोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 March, 2020\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ५५ जागा\nअंतिम दिनांक : ३१ मार्च २०२०\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसीएसआयआर-जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूट दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात [IGCAR] कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पदांच्या ३० जागा\nअंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [IHBAS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा\nअंतिम दिनांक : ०८ एप्रिल २०२०\nकोहिनूर हॉस्पिटल [Kohinoor Hospital] मुंबई येथे विविध पदांच्या २२ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nजसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर [Jaslok Hospital Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० मार्च २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सरा�� परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/ovulation-calendar-0", "date_download": "2020-03-28T15:22:49Z", "digest": "sha1:CTGZUKGESBSKTZ5LC6LEYLJ6H2CTKRFY", "length": 11465, "nlines": 91, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Ovulation Calendar | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळ�� तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/imtiyaz-jaleel-comment-on-renaming-aurangabad-as-sambhajinagar-181816.html", "date_download": "2020-03-28T13:44:29Z", "digest": "sha1:XA3YQTI6MXC6PAWVSRVC5YVAZRR7QDQZ", "length": 14746, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "... तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील", "raw_content": "\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\n... तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील\nएआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्ति��ाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे.\nदत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे (Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar). त्यांनी मनसे आणि शिवसेनेला आधी शहराच्या विकासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. आधी पुढील 4 वर्षात शहराचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ.”\nइम्तियाज जलील म्हणाले, “औरंगाबादमधील लोकांना, इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा नाव बदलायचं की विकास करायचा. संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. मात्र, त्यांनी आधी पुढील 4 वर्षांमध्ये शहराचा विकास करावा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्यावा. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ. तुम्ही जर कचरामुक्त शहर केलं, तर मी स्वत: संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन. फक्त नाव बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात\nमी 32 वर्षांपासून ऐकत आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार आहे. निवडणुका जशा जशा येतात तसे हे मुद्दे उपस्थित केले जातात. आता महानगर पालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळेच नामांतराची पुन्हा मागणी होणार हे 200 टक्के माहिती होतं. कचरा, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे आहेत, पण यावर तुम्ही बोलणार नाही. ज्यांना काही कामं उरली नाहीत तेच असे मुद्दे उपस्थित करतात, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.\n“हा लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न”\nइम्तियाज जलील म्हणाले, “शहराचं नाव बदलण्याची मागणी लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे असते, तर ते माझ्या नावानं स्मारक बांधू नका, तर मोठं हॉस्पिटल बांधा, असं म्हणाले असते. भावनिक मुद्दे तयार करुन हे राजकारण करत आहेत. खैरेंना काही काम उरलेलं नाही. म्हणून ते हे मुद्दे पुढे करत आहेत. तुमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळं तुम्हाला जे करायचे ते करा.”\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल…\nमी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन : संजय राऊत\nराज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा, मनसेची मागणी\nकोरोना vs ठाकरे सरकार : दिवस���रातील महत्त्वाचे निर्णय\nराजकारण 'होम क्वारंटाईन' करा, फडणवीस समर्थक भाजप नेत्याला रोहित पवारांचे…\nसंपूर्ण वेतन मतदारसंघाला, 'कोरोना'बचावासाठी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा प्लॅन\nCorona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद…\nCorona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच\nघराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश\nसंध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी\n'आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म',…\nनिवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण, औरंगाबादेत 50 डॉक्टर्ससह 527…\nआता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी…\nपायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू,…\nCorona Live : मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने…\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nमे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत घरीच थांबा\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/about?order=title&sort=asc", "date_download": "2020-03-28T15:41:33Z", "digest": "sha1:Q2GYGQMQKDYQV7DNU6IL5YKWGI2VDLVG", "length": 8972, "nlines": 84, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संस्थळविषयक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंस्थळाची माहिती \"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी मुक्तसुनीत 3 मंगळवार, 04/07/2017 - 22:41\nसंस्थळाची माहिती अपग्रेडबद्दल ऐसीअक्षरे 151 गुरुवार, 29/06/2017 - 16:04\nसंस्थळाची माहिती ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 17/07/2018 - 00:46\nसंस्थळाची माहिती गुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम ऐसीअक्षरे 18 गुरुवार, 03/09/2015 - 20:38\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक ऐसीअक्षरे मंगळवार, 13/11/2012 - 09:03\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१६ : फोटोंचे आवाहन ऐसीअक्षरे शुक्रवार, 30/09/2016 - 02:19\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१७ - आवाहन ऐसीअक्षरे 28 शनिवार, 21/10/2017 - 06:42\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन ऐसीअक्षरे 19 शनिवार, 06/10/2012 - 01:10\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३ ऐसीअक्षरे 6 मंगळवार, 01/10/2013 - 14:04\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५ ऐसीअक्षरे 15 गुरुवार, 01/10/2015 - 20:45\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१६ ऐसीअक्षरे 13 सोमवार, 19/09/2016 - 18:49\nसंस्थळाची माहिती धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा ऐसीअक्षरे 105 मंगळवार, 10/03/2015 - 11:36\nसंस्थळाची माहिती निवेदन ऐसीअक्षरे 1 सोमवार, 12/03/2012 - 23:36\nसंस्थळाची माहिती प्रतिसादांची श्रेणी ऐसीअक्षरे 55 बुधवार, 09/03/2016 - 14:45\nसंस्थळाची माहिती येणार ... येणार ... येणार... ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 05/11/2015 - 10:14\nसंस्थळाची माहिती श्रेणीसंकल्पनेची माहिती ऐसीअक्षरे 40 बुधवार, 06/07/2016 - 04:11\nसंस्थळाची माहिती संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 09/10/2018 - 00:34\nसंस्थळाची माहिती संस्थळाचे दर्शनी पान - भाग २ ............सार... 97 शुक्रवार, 02/12/2016 - 10:57\nसंस्थळाची माहिती साठवणीतले दिवाळी अंक ऐसीअक्षरे शुक्रवार, 01/11/2013 - 11:37\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना ��ोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)\nमृत्यूदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)\n१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला\n१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.\n१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.\n१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.\n१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.\n१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.\n१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.\n१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/roads-in-the-potholes-that-fall-in-the-pits/articleshow/69529510.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-28T16:08:29Z", "digest": "sha1:TFJGRBEG47SYAOANP2JNJJBVQJOYU3KV", "length": 9050, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "aurangabad local news News: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते - roads in the potholes that fall in the pits | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nरस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते\nरस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते\nमराठवाड्याची राजधानी असलेले आपले औरंगाबाद शहर देश विदेशातील पर्यटक आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात येत असतात शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर दयनीय झाली असून रस्त्यांची चाळणी झाली आहे आता तर येत्या पावसाळ्यात जे काही रस्ते बऱ्या पैकी आहे त्याची सुद्धा वाट लागणार सदर छायाचित्र हे टाऊन हॉल ते मकबरा रोड ह्या रस्त्यावरील असून ह्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे झाले असून ह्या मुळे वाहनांचे आपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे महापालिकेने त्वरित रस्ते चांगले करावे महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट औरंगाबाद\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nस्मार्ट सिटी बसेस प्रमाणें आता स्मार्ट बस स्टॉप\nरस्त्यावर कचऱ्याचे पोते पडून\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nअवकाळी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात..\nलॉक डाउन असतानाही गर्दी करून क्रिकेट खेलने\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते...\nवाकलेले खांब अपघाताची शक्यता...\nपेव्हर ब्लॉक ची चोरी...\nशोभेची वस्तू बनलेली ट्राफिक बुथ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/tourism-professionals-hit-the-collectors-office/articleshow/69879462.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T16:26:22Z", "digest": "sha1:YMX5P3IFZS6PS3WWG5GX4Z53VTTL4MBH", "length": 16662, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: पर्यटन व्यावसायिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - tourism professionals hit the collector's office | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nपर्यटन व्यावसायिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nपर्यटन व्यावसायिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nम. टा. वृत्तसेवा, पालघर\nकोकणातील पर्यटन, शेतकरी आणि मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील व्यावस���यिक व ग्रामस्थ आणि पर्यटकांनी गुरुवारी दुपारी समृद्ध कोकण संघटना व कोकण रोजगार हक्क परिषद पालघरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.\nकोकणाला लाभलेल्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांत पर्यटकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने येथील भूमिपुत्रांनी पर्यटन संकुले व या व्यवसायाची तत्सम बांधकामे केली असून २०१९पर्यंतची पर्यटन बांधकामे अधिकृत करावी, या मागणीबरोबरच कोकणातील शेती व मच्छिमारांच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.\nकोकणातील तरुण शेती बागायती तसेच मासेमारी हे पारंपरिक व्यवसाय परवडणारे न झाल्याने पर्यटन व्यवसायाकडे वळले असून तरुणांनी न्याहारी निवास केंद्र, हॉटेलांची उभारणी केली आहे. मात्र सरकारचे सीआरझेड, ग्रीन झोन आदी किचकट कायद्यामुळे ही बांधकामे अधिकृत करण्यात आली नाहीत. पर्यटनातून मोठ्या प्रमाणात कोकणात स्वयंरोजगार, रोजगाराची निर्मिती झाली आहे. केंद्र सरकारचे धोरण 'सबका साथ सबका विकास', तसेच ग्रामीण भागातील विकासाला ध्यानात घेऊन मुंबईतील २०१६पर्यंतचा झोपड्या अधिकृत करण्यात आल्या, त्या धरतीवर कोकणातील २०१९पर्यंतची पर्यटन बांधकामे अधिकृत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.\nया मोर्चात जिल्ह्यातील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पालघरसारख्या मुंबईलगत असलेल्या भागात रोजगाराची कमतरता असून या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पर्यटन स्थळांवर साध्या पायाभूत सुविधा (रस्ते, स्वच्छतागृह, पार्किंग) या मूलभूत सुविधा नाहीत, त्यासाठी निधी दिला जात नाही, अशा तक्रारीही करण्यात आल्या. सरकारची मदत न घेता कोकणातील तरुणांनी हॉटेल, होम स्टे, रिसॉर्ट आदी प्रकल्प उभारले आहेत, परंतु या तरुणांना पर्यटन उद्योग उभारण्यासाठी कर्जपुरवठा व अनेक कारणे सांगून परवानग्या दिल्या जात नाहीत. बँका कर्ज देत नाहीत, घरदार गहाण टाकून येथील तरुणांनी स्वत:च्या जागेवर स्वत:च्या हिमतीने उभारलेले प्रकल्प बेकायदा ठरवून दरवर्षी प्रकल्प तोडण्याच्या नोटिसा दिल्या जातात. दंड आकारला जातो. पर्यटनाप्रमाणे हजारो कोटींची अर्थव्यवस्था समुद्र, खाडी, नदीकिनारी मत्स्य शेतीतून उभी राहू शकते. मात्र येथेही परवानग्या दिल्या जात नाहीत. संपूर्ण कोकणात कोळंबी, तीलापीया, जिताडा, खेकडा या प्रकल्पासाठी साहित्य मिळण्याची व्यवस्था नाही. प्रशिक्षण व्यवस्थाही नाही. मासे कोकणात आणि मत्स्य विद्यापीठ नागपूरमध्ये अशी स्थिती आहे.\nकोकण रोजगार हक्क परिषदेचे संयोजक आशीष पाटील, ग्लोबल कोकणचे कार्याध्यक्ष राजीव पाटील, देवराम पाटील- जिल्हा परिषद सदस्य, अर्नाळा, महादेव निजाई- अध्यक्ष, अर्नाळा हॉटेल असोसिएशन, विनोद पाटील माजी सरपंच, केळवे, हॉटेल असोसिएशन केळवेचे सदस्य आणि स्थानिक भूमिपुत्र यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना प्रातिनिधिक मागण्यांचे निवेदन दिले.\n२०१९ पर्यंतची कोकणातील पर्यटन बांधकामे अधिकृत करावी.\nस्वतंत्र कोकण व्यवसाय शिक्षण विद्यापीठाची निर्मिती करावी.\nशासकीय नोकरीत कोकणाला ८० टक्के प्राधान्य व कोकण निवड मंडळाची निर्मिती करावी.\nपर्यटन, कृषी, मत्स्य प्रक्रिया इत्यादी उद्योगांना सवलती, सबसिडी, सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करावा.\nआंबा, काजू, कोकम इत्यादी फलोत्पादन व कृषी मालाला हमीभाव मिळावा.\nकोकणातील प्रत्येक तालुक्यात फळप्रक्रिया कारखान्याची उभारणी करावी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nवसई: पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातली\nमशिदीच्या मौलाना, ट्रस्टींवर गुन्हे\nमहाराष्ट्रातील २०० विद्यार्थी जॉर्जियात अडकले\n, 'त्यानं'च पसरवली अफवा\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची व्यवस्था सरकार करणार: मुख्यमं..\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्य��� डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपर्यटन व्यावसायिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक...\nवेब सीरिजच्या शूटिंगच्या वेळी मारहाण...\nमहिला बालकल्याण समिती योजना उत्कृष्ट...\nनवी मुंबई पोलिसांच्या हाती धागेदोरे...\nमनसे अध्यक्षाला पुजारी गँगची धमकी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2/9", "date_download": "2020-03-28T16:04:48Z", "digest": "sha1:AWOJM2IR6WOFVMZYXRVTNGTS7GPJXGPC", "length": 22684, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "कागल: Latest कागल News & Updates,कागल Photos & Images, कागल Videos | Maharashtra Times - Page 9", "raw_content": "\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nहातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पो...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nशिवसेनेच्या उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची चर्चा अखेरच्या टप्प्यात सुरू असताना शिवसेनेने घटस्थापनेचा मुहुर्त साधत सेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले आहे. आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचा आजचा मेळावा लांबणीवर\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरराधानगरी, भुदरगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तिढा कायम आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए...\n८७ जणांनी घेतले अर्ज\nफोटोम टा प्रतिनिधी, कोल्हापूरजिल्ह्यात विधानसभेसाठी पहिल्या दिवशी शुक्रवारी ८७ जणांनी १३७ उमेदवारी अर्ज नेले...\n२ हजार ११४ नवमतदारांचे नव्याने अर्ज\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरविधानसभा निवडणुकीच्या पुरवणी मतदार यादीत नाव समावेशसाठी २११४ मतदारांनी निवडणूक प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत...\nअर्ज भरण्याचा धडाका एक तारखेपासूनच\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा धडाका एक ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे...\nऋतुराज ���ाटीलकरवीर : पी एन पाटीलकागल: हसन मुश्रीफराधानगरी : के पी पाटील, ए वाय...\nभाजप कोअर कमिटीची बैठक 'वर्षा'वर\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ घटनस्थापनेच्या मुहूर्तावर होणार आहे...\nघाटगे गटांतील तिढा कायम\nबंडखोरीच्या भीतीने लांबली यादी\nविधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना कोणत्याच पक्षाच्या उमेदवारांची यादी घोषित होत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढत आहे...\n‘पैरा’ फेडण्याच्या हालचालींना ‘ब्रेक’\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलयं' म्हणून पक्ष आणि आघाडी धर्माच्या पुढे जाऊन विरोधी उमेदवारांना पाठिंबा दिला...\nसेनेला ११८ जागा देण्याची भाजपची तयारी\nविधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात शिवसेनेने मागितलेल्या १३० जागांपैकी ११८ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र उर्वरित बारा जागांपैकी कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावर भाजपम आणि शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. यात मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर-मानखुर्द, उल्हासनगर जागांचा समावेश आहे.\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे...\n११ हजारांवर प्रचार फलक हटवले\nआघाडीत सात मतदारसंघात गुंता\nAppasaheb_MTकोल्हापूर : ज्यांच्यावर मदार ठेवून युतीशी सामना करायचा अशी व्यूहरचना आखली होती, त्यापैकी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे ...\nयुवा महोत्सवात विवेकानंदची आघाडी\nकोल्हापूर टाइम्स टीम शिवाजी विद्यापीठाच्या ३९ व्या जिल्हा स्तरीय युवा महोत्सवाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये यश मिळवलेल्या महाविद्यालयांना फलटण ...\nलिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूटमार\nलिफ्ट आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूटमार करुन मारहाण केल्याच्या घटनांत मागील सात महिन्यांच्या कालावधीत वाढ झाली आहे. प्रवाशांना लुटणारी ही सराईत टोळी असून टोळीचे म्होरके अद्याप पसारच आहेत.\nयुतीच्या घोषणेकडे लागले डोळे\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर भाजप-शिवसेना युतीची घोषणा कधी होणार याकडे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील भाजप इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत...\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरमागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार ही काँग्रेसची पारंपारिक व्होट ���ँक...\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/shardul-thakur", "date_download": "2020-03-28T16:29:35Z", "digest": "sha1:U5ILB42SU66JTG5Y6GDVZ5J3LGRKD7WD", "length": 22881, "nlines": 297, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "shardul thakur: Latest shardul thakur News & Updates,shardul thakur Photos & Images, shardul thakur Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; जेवण, राहण्याची...\n 'या' बँक खात्यात पैसे ...\nराज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिन...\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघश...\nचिमुकलीचा मृत्यू; पित्याने खांद्यावरून स्म...\nकरोना: स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्द...\nकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठ...\nदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्...\nआपत्कालीन निधी वापरा, मजुरांचे स्थलांतर रो...\nकरोना: माहिती लपवली; 'त्या' पत्रकारावर गुन...\nमॉलमध्ये करोनाबाधित थुंकला; मृत्यूदंडाची शिक्षा\nकरोनाचा फटका: जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तु...\nकरोनाचा उद्रेक; अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी\n...म्हणून न्यूयॉर्कमध्ये करोनाचा फैलाव\n इटलीत २४ तासांत ९००हून अधिक बळी\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\nकरोनाग्रस्तांना मदत न केल्यामुळे बीसीसीआय ट्रोल\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांची काळज...\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊनमध्ये पाहा मुंबई क्रिकेटचे स्पिरीट\n'करोना'वर हल्लाबोल; पाहा भन्नाट आयपीएलचं ग...\n'करोना'चा अंदाज आला होता, शास्त्रींचा खुला...\nआता तरी जागे व्हा\nकरोना होईल गं... कुशल बद्रिकेचं भारूड व्हायरल\nकरोना: हॉलिवूड अभिनेते मार्क ब्लम यांचे नि...\nब्रिटनमध्येही थाळीनाद; एमा वॉटसननं शेअर के...\nदारुची दुकानं उघडा; ऋषी कपूर यांची मागणी\nअभिनेते टॉम हँक्स करोनामुक्त; घरी परतले\nप्रकाश जावडेकरांचं ट्विट पाहून फराह खान सं...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोल..\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सा..\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू ..\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पा..\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन य..\nठाणेकरांनी पार पाडलं रक्तदानाचे क..\nभाविकांसाठी मुंबा देवीच्या लाइव्ह..\nभारताच्या विजयाचा 'ठाकूर'; २०व्या ओव्हरमध्ये चार विकेट\nसुपर ओव्हरमधील पराभव काही केल्या न्यूझीलंडची साथ सोडताना दिसत नाही. भारताविरुद्ध बुधवारी सुपर ओव्हरमध्ये सामना हरल्यानंतर न्यूझीलंडने पुन्हा एकदा शुक्रवारी सुपर ओव्हरमध्येच सामना हरला.\nवेगवान गोलंदाजांच्या दुखापतींचे काय\nश्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी भारताचे संघ जाहीर करण्यात आले तेव्हा वेगवान गोलंदाज दीपक चहर इंडियन प्रीमियर लीग सुरू होईपर्यंत खेळू शकणार नाही, असे जाहीर करण्यात आले.\nविराट मराठीत म्हणाला, 'तुला मानला रे ठाकूर'; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मिळालेल्या विजयाचे श्रेय विराट कोहलीने शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांना दिले आहे. जाते. अंतिम षटकात शार्दुलने केलेल्या स्फोटक फलंदाजीमुळे संघाचा विजय झाला. त्याच्या या खेळीसाठी विराटने त्याचे मराठीतून कौतुक केले आहे.\nInd vs WI : टीम इंडियाचे विंडीज पुढे २८९ धावांचे आव्हान\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ५० षटकात ८ बाद २८९ धावा केल्या. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला.\nInd vs WI Live Score: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला; भारताची पहिली फलंदाजी\nभारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध भारत प्रथम फलंदाजी करण्यास उतरेल.\n'पंत सारखा आततायीपणा करणारा यष्टीरक्षक मी पहिल्यांदाच पाहिला'\nस्टम्पच्या आधी चेंडू कलेक्ट करण्याचा आततायीपणा करणारा यष्टीरक्षक मी पहिल्यांदाच पाहिला. त्याने आपल्या तंत्र घोटवून घ्यायला हवे. पंतच्या गुणवत्तेवर शंका नाही; पण त्याने आपल्या आणि संघाच्या भल्यासाठी आपल्या खेळात काही बदल करायलाच हवेत.\nभुवनेश्वर जखमी; मुंबईच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nभारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाल्याने तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. भुवनेश्वरच्या जागी आता एका मुंबईच्या खेळाडूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.\n'स्लो बॉल' टाकायला मी सांगितलं होतं : रोहित शर्मा\nअंतिम सामन्यात चेन्नईला शेवटच्या चेंडूवर २ धावांची आवश्यकता असताना शार्दूल ठाकूरला पायचीत करून लसिथ मलिंगाने इतिहास रचला. मलिंगाने शेवटचा चेंडू धीम्या गतीने टाकून शार्दूल ठाकूरला जाळ्यात अडकवावे, अशी कप्तान रोहित शर्माची योजना होती आणि हाच सामन्याचा 'मास्टरस्ट्रोक' ठरला.\n​​विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बजावलेल्या दमदार कामगिरीमुळे उमेशल यादवला वनडे संघात स्थान मिळाले आहे. आगामी विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन वनडेंसाठी जायबंदी शार्दूल ठाकूरऐवजी उमेशची भारतीय संघात निवड झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटटू शार्दूल ठाकुर यांचे पालघर येथे रहात असलेल्या आई-वडिलांच्या मोटर सायकलला रात्री अपघात झाला असून या अपघातात दोघेही जखमी झाले आहेत.\nमुंबईचा शार्दूल ठाकूर तसेच अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांचा श्रीलंका दौऱ्यावरील वनडे व टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणे या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र या सगळ्यामध्ये मोठे वृत्त आहे ते युवराजसिंगला वगळण्याचे. त्याला वगळून मनीष पांडेला संधी देण्यात आली आहे. गेल्या सहा वनडेंमध्ये अवघ्या १०९ धावा करता आलेल्या युवराजच्या गच्छंतीचा अंदाज व्यक्त केला जातच होता. अन् झालेही तसेच.\nयंदाच्या आयपीएलमध्ये चमक दाखवत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना टक्कर दिलेल्या भारतीय खेळाडूंचा घेतलेला आढावा...\nलग्नात करोना: सेनेच्या महापौर व सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nस्थलांतर करू नका, सरकार व्यवस्था करेन: CM\nकरोनाचा प्रँक भोवला; IT इंजिनीअरला कोठडी\nकरोना: 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\n#ShameOnBCCI ...म्हणून नेटकरी खवळले\nकरोनासंकट: मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन\nकरोना : शाहरुखला दुबईकरांचीच जास्त काळजी\nजगातील 'या' व्हिआयपींना झाली करोनाची लागण\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी बँकेत लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/police-arrest-a-farmer-who-met-uddhav-thackeray-at-matoshree/", "date_download": "2020-03-28T15:24:49Z", "digest": "sha1:LC3DQBSJWWDHSOF3AKZRM7SGXJWFFNGD", "length": 9424, "nlines": 152, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates शेतकरी बापलेकीला पोलिसांची अरेरावी, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशेतकरी बापलेकीला पोलिसांची अरेरावी, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर\nशेतकरी बापलेकीला पोलिसांची अरेरावी, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर\nमातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटण्साठी आलेल्या शेतकरी आणि त्याच्या मुलीला पोलिसांनी हटकलं आहे. या शेतकरी पितापुत्रीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.\nपनवेलमधील देशमुख हे शेतकरी आहेत. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे.\nत्यांच्यासोबत कर्जासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. परंतु त्यांना आत जाण्यापासून पोलिसांनी रोखले.\nपोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी मला ठार मारणार का , असा सवाल त्या शेतकऱ्याने केला.\nयानंतरअधिक चौकशीसाठी त्यांना स्थानिक खेरवाडी पोलिस स्थानकात नेण्यात आले.\nयावेळी पोलिसांनी या शेतकऱ्याला माध्यमांसोबत बोलण्यापासून अडवले.\nया सर्व प्रकरणावरुन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.\nशेतकऱ्यांची अडवणूक करणं चुकीचं असल्याचं बच्चू कडू म्हणाले. शेतकरी असो की सामन्य नागरिक मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घ्यायलाच हवी, असेही कडू म्हणाले.\nप्रशासनाकडूल झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे. अशी वेळ आली तर मी स्वत: मंत्रालयाबाहेर खूर्ची टाकून बसेल\nअशी वेळ परत आली तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन, असे बच्चू कडू म्हणाले.\nPrevious मी तर आत्ताच शपथ घेतली, खिसे अजून गरम व्हायचेत – यशोमती ठाकूर\nNext IndvsSL, 1st t20, टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27844", "date_download": "2020-03-28T15:36:52Z", "digest": "sha1:M75A5M4CFTD5I6NTIC2RGQQOFHSHSDM3", "length": 16695, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 86| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते ब��रा 86\nया सुत्तात बुद्धावर मुख्य आरोप अक्रियावादाचा केलेला आहे. तो खुद्द महावीर स्वामींनी केला असेल किंवा नसेल. तथापि त्या वेळी अशा प्रकारचा आरोप बुद्धावर करण्यात येत असे, यात शंका नाही. गोतम क्षत्रिय कुलात जन्मला. शाक्य क्षत्रियांचे शेजारी आणि आप्त कोलिय क्षत्रिय. या दोघांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने वारंवार मारामार्‍या होत. हे मागे सांगितलेच आहे. (पृ. ६३ पाहा) दुसर्‍या एकाद्या टोळीने आपल्या टोळीतील माणसाचे नुकसान केले किंवा खून केला, तर त्याचा मोबदला त्या टोळीतील माणसाचे नुकसान करून किंवा खून करून घेण्याची पद्धति आजला सरहद्दीवरील पठाण लोकात चालू आहे; तशीच ती\nप्राचीन काळी हिंदुस्थानातील क्षत्रियांत असली तर त्यात आश्चर्य मानण्याजोगे काही नाही. खरे आश्चर्य हे की, या क्षत्रियांच्या एका टोळीत जन्मलेल्या गोतमाने आपल्या शेजार्‍यांचा आणि आप्तांचा सूड उगवणे साफ नाकारले, आणि एकदम तपस्वी लोकांत प्रवेश केला.\nगृहस्थाश्रमाचा कंटाळा आला, तर त्या काळचे ब्राह्मण आणि क्षत्रिय गृहत्याग करून परिव्राजक बनत, आणि खडतर तपश्चर्या करीत तेव्हा गोतम तपस्वी झाला. यात कोणालाही विशेष वाटले नसावे. फार झाले तर हा तरुण गृहस्थ स्वाश्रयाला निरुपयोगी ठरला, असे लोकांनी म्हटले असेल. पण जेव्हा सात वर्षे तपश्चर्या करून गोतम बोधिसत्व बुद्ध झाला. आणि गृहस्थामातील चैनीचा व संन्यासाश्रमातील तपश्चर्येचा सारखाच निषेध करू लागला तेव्हा त्याच्यावर टीका होऊ लागल्या.\nब्राह्मणांना चालू समाजपद्धति पाहिजे होती. त्यांचा कर्मयोग म्हटला म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञायाग करावे, क्षत्रियांनी युद्ध करावे, वैश्यांनी व्यापार आणि शुद्रांनी सेवा करावी. हा कर्मयोग ज्याला पसंत नसेल त्याने अरण्यवास पत्करून तपश्चर्येच्या योगाने आत्मबोध करून घ्यावा, आणि मरून जावे; समाजाची घडी बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये.\nनिरनिराळ्या श्रमणसंघात भिन्न भिन्न तत्त्वज्ञाने प्रतिपादिली जात असत, तथापि तपश्चर्येच्या संबंधाने त्यापैकी अधिकतर श्रमणांची एकवाक्यता होती. यात निर्ग्रनथांनी कर्माला विशेष महत्त्व दिले. हा जन्म दु:खकारक आहे आणि तो पूर्वजन्मीच्या पापकर्मानी आला असल्यामुळे ती पापे नष्ट करण्यासाठी खडतर तपश्चर्या केली पाहिजे, असे त्यांचे पुढारी प्रतिपादीत आणि बुद्ध तर तपश्चर्येचा निषेध करणारा. तेव्हा त्याला निर्ग्रन्थानी अक्रियवादी (अकर्मवादी) म्हणणे अगदी साहजिक होते. ब्राह्मणांच्या दृष्टीने बुद्धाने शस्त्रत्याग केला, म्हणून तो अक्रियवादी ठरतो तर तपस्व्यांच्या दृष्टीने तपश्चर्या सोडली म्हणून अक्रियवादी ठरतो\nयेथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, गोतमाने गृहत्याग केला तो केवळ आत्मबोध करून घेऊन मोक्ष मिळविण्यासाठी नव्हे. आपल्या शेजार्‍यांवर शस्त्र उगारणे त्याला योग्य वाटले नाही. शस्त्रावाचून परस्परंच्या सलोख्याने चालणारी अशी एक समाजरचना करता येईल की, काय यासंबंधाने त्याच्या मनात सतत विचार चालू होते. तपश्चर्येने आणि तपस्वी लोकांच्या तत्त्वज्ञानाने मनुष्यजातीसाठी असा एखादा सरळ मार्ग काढता येईल असे वाटल्यामुळेच त्याने गृहत्याग करून तपश्चर्या आरंभिली. आणि तिच्या योगे काही निष्पन्न होत नाही असे जाणून त्याने ती सोडून दिली, व एक नवीन अभिनव मध्यम मार्ग शोधून काढला.\nआजकालच्या क्रांतिकारी लोकांना राजकारणी आणि धार्मिक लोक असे विनाशक (nihilist) वगैरे विशेषणे लावतात, आणि त्यांचा अडाणीपणा समाजासमोर मांडतात. त्याप्रमाणे बुद्धाला तत्समकालीन टीकाकार, अक्रियवादी म्हणत, आणि त्याच्या नवीन तत्त्वज्ञानाची निरर्थकता लोकांपुढे मांडीत, असे समजण्यास हरकत नाही.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्�� एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/elephanta/", "date_download": "2020-03-28T14:51:11Z", "digest": "sha1:GHZXPCY3ALCNVCWXKF5OGR5LLM4QUPXI", "length": 7191, "nlines": 95, "source_domain": "daryafirasti.com", "title": "elephanta | Darya Firasti", "raw_content": "\nमुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट होते … व्यापाराची समृद्ध बाजारपेठ म्हणून या शहराची कीर्ती युरोप पर्यंत पोहोचली होती … इथल्या गजांत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कदाचित बांधलेला एक प्रचंड दगडी हत्ती अनेक शतके या बेटाची ओळख होता. आजही आपण त्या बेटावर सफर […]\nपावसाळा यावेळी खूपच उशीरा संपलाय आणि गुलाबी थंडीचे (मुंबईत जितपत थंड असू शकते) दिवस अजूनही दूर आहेत. त्यामुळे कोकणात लांबच्या प्रवासाला निघायला अजून दीड महिना तरी वेळ आहे … पण आपली मुंबई कोकणातच आहे की आणि मुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट […]\nसमुद्राच्या ओढीने भटकंती करत राहणे कोणाला आवडणार नाही पुरातन वास्तू आणि शिल्पांच्या साक्षीने हजारो वर्षांची सैर करायला कोणाला आवडणार नाही पुरातन वास्तू आणि शिल्पांच्या साक्षीने हजारो वर्षांची सैर करायला कोणाला आवडणार नाही नारळी पोफळीच्या बागांमध्ये ओल्या मातीतून चालता चालता किरणांशी लपंडाव खेळायला कोणाला आवडणार नाही नारळी पोफळीच्या बागांमध्ये ओल्या मातीतून चालता चालता किरणांशी लपंडाव खेळायला कोणाला आवडणार नाही पांढऱ्या शुभ्र वाळूच्या गालिच्यावर अनवाणी चालत राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे पांढऱ्या शुभ्र वाळूच्या गालिच्यावर अनवाणी चालत राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे समुद्राची गाज ऐकणे हा आणि डोळे मिटून रात्रभर ते समुद्रगीत ऐकत राहणे हा माझ�� आवडता छंद … या अनुभवाच्या ओढीने कोकणात पुन्हा पुन्हा येत राहिलो … पुढे फोटो काढण्याची आवड निर्माण झाली आणि भटकंतीच्या जोडीला फोटोग्राफीचा नाद […]\nसागर सखा किल्ले निवती\nसागर सखा किल्ले निवती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://hi.forvo.com/word/%D0%B0%D1%80%D1%82%D1%8B%D0%BA/", "date_download": "2020-03-28T16:16:17Z", "digest": "sha1:A2EKUFAEMO5QDM5LB2HKL73LCTBHKCC3", "length": 11970, "nlines": 190, "source_domain": "hi.forvo.com", "title": "Артык उच्चारण: Артык में टाटर, Nogai, Mari का उच्चारण कैसे करें", "raw_content": "\nशब्द के लिए खोज\nशब्द के लिए खोज\nभाषा उच्चारण अंग्रेजी > इतालवी अंग्रेजी > जर्मन अंग्रेजी > जापानी अंग्रेजी > पुर्तगाली अंग्रेजी > फ्रेंच अंग्रेजी > रूसी अंग्रेजी > स्पेनिश इतालवी > अंग्रेजी इतालवी > जर्मन इतालवी > जापानी इतालवी > पुर्तगाली इतालवी > फ्रेंच इतालवी > रूसी इतालवी > स्पेनिश जर्मन > अंग्रेजी जर्मन > इतालवी जर्मन > जापानी जर्मन > पुर्तगाली जर्मन > फ्रेंच जर्मन > रूसी जर्मन > स्पेनिश जापानी > अंग्रेजी जापानी > इतालवी जापानी > जर्मन जापानी > पुर्तगाली जापानी > फ्रेंच जापानी > रूसी जापानी > स्पेनिश पुर्तगाली > अंग्रेजी पुर्तगाली > इतालवी पुर्तगाली > जर्मन पुर्तगाली > जापानी पुर्तगाली > फ्रेंच पुर्तगाली > रूसी पुर्तगाली > स्पेनिश फ्रेंच > अंग्रेजी फ्रेंच > इतालवी फ्रेंच > जर्मन फ्रेंच > जापानी फ्रेंच > पुर्तगाली फ्रेंच > रूसी फ्रेंच > स्पेनिश रूसी > अंग्रेजी रूसी > इतालवी रूसी > जर्मन रूसी > जापानी रूसी > पुर्तगाली रूसी > फ्रेंच रूसी > स्पेनिश स्पेनिश > अंग्रेजी स्पेनिश > इतालवी स्पेनिश > जर्मन स्पेनिश > जापानी स्पेनिश > पुर्तगाली स्पेनिश > फ्रेंच स्पेनिश > रूसी\nसुना गया: 3.0K बार\nАртык में उच्चारण टाटर [tt]\nАртык उच्चारण उच्चारणकर्ता pippin2k (रूस से पुस्र्ष)\n0 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nАртык उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\n0 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nक्या आप बेहतर कर सकते हैं अलग उच्चारण टाटर में Артык का उच्चारण करें\nАзат булмасак, артык булырбыз. उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\nМоторы артык кыза. उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\nАртык каты / куе булмасын. उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\nБу ризык артык тозлы. उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\nएक्सेंट और भाषाए नक्शे पर\nАртык उच्चारण उच्चारणकर्ता Tatar (रूस से पुस्र्ष)\n0 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nक्या आप बेहतर कर सकते हैं अलग उच्चारण Nogai में Артык का उच्चारण करें\nАртык उच्चारण उच्चारणकर्ता Erviy (रूस से महिला)\n0 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nАртык उच्चारण उच्चारणकर्ता szurszuncik (रूस से महिला)\n0 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nक्या आप बेहतर कर सकते हैं अलग उच्चारण Mari में Артык का उच्चारण करें\nक्या इस शब्द के साथ कुछ गलत है\nऔर भी अधिक भाषा\nForvo के बारे में\nअकसर किये गए सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792743", "date_download": "2020-03-28T15:41:30Z", "digest": "sha1:AAJHQGVOF5YB3NRFC5XTEKQV4VVHNE3K", "length": 5388, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज : निर्मला सीतारामन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज : निर्मला सीतारामन\nगरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज : निर्मला सीतारामन\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nलॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा निर्णय आज घेण्यात आला. कोरोनाविरूद्धच्या लढय़ासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.\nयाबाबत सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे देशातील गरिबांना तत्काळ मदत व्हावी, यासाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करत आहोत. हे पैसे थेट नागरिकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. यामध्ये जनधन खाते असलेल्या वीस कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तसेच आठ कोटी तीस लाख कुटुंबांना ‘उज्वल गॅस योजने’अंतर्गत पुढील तीन महिने मोफत गॅस मिळणार आहे. तसेच 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळेल. सध्या मिळत असल्याच्या अतिरिक्त हा पुरवठा मिळेल. यासोबतच एक किलो डाळही मोफत मिळणार आहे.\nअनुराग ठाकूर म्हणाले, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना 50 लाखांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच शेतकऱयांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आठ कोटी 70 लाख शेतकऱयांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nकुलभूषण जाधव यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका दाखल\nमराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही ; पुढील सुनावणी 10 डिसेंबरला\nअमेरिकेच्या केंटुकीतील हिंदू मंदिरात तोडफोड\nराष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी केला भाजपात प्रवेश\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257839:2012-10-25-21-09-27&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104", "date_download": "2020-03-28T15:55:50Z", "digest": "sha1:BNMPXN4QPLIF5AO2LUI36WJGVM67B7O5", "length": 14776, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ठाण्यात पाण्यासाठी आता मीटरसक्ती", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> ठाण्यात पाण्यासाठी आता मीटरसक्ती\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nठाण्यात पाण्यासाठी आता मीटरसक्ती\nजेवढा पाण्याचा वापर तेवढे बिल येणार\nठाणे महापालिकेने गुरुवारी शहरातील सर्व इमारतींना पाण्यासाठी मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे ‘जेवढा पाण्याचा वापर त्या प्रमाणात बिलाची आकारणी,’ असे नवे सूत्र शहरातील सर्व वसाहतींना लागू होणार आहे.\nठाणे, कळवा, मुंब्रा या पट्टय़ात सुमारे ६० टक्क्यांहून अधिक इमारती, झोपडपट्टी तसेच गावठाण भागात ठराविक दराने पाण्याची बिले आकारली जातात. या पद्धतीनुसार कितीही पाणी वापरले तरी ठराविक दरानेच बिल आकारणी होत असल्याने काही भागांत पाण्याची नासाडी सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी मीटरनुसार पाणीबिलाची आकारणी होणार आहे. ठाणे महापालिकेला दररोज आवश्यकतेपेक्षा सुमारे १०० दक्षलक्ष लिटर अधिक पाणीपुरवठा होतो. तरी काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत असते. ठाणे महापालिकेमार्फत झोपडपट्टी भागात महिन्याला ९० रुपये, तर गृहसंकुलांमध्ये १६० रुपये अशी पाणीबिलाची आकारणी केली जाते. कितीही पाणी वापरा महिन्याला १६० रुपये पाणीबिल येणार, अशा मानसिकतेमुळे या वसाहतींमध्ये पाण्याचा अमर्याद वापर सुरू आहे. मीटरची खरेदी केल्यानंतर गृहसंकुले, व्यावसायिक वापराचे ग्राहक, झोपडपट्टी अशा टप्प्याटप्प्याने मीटर व्यवस्था अमलात आणली जाईल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257935:2012-10-26-16-40-55&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2020-03-28T15:19:12Z", "digest": "sha1:QVG3ZAWLDNJCDEJM7GZA2ZHQGIZP5VKH", "length": 17478, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात झाले घरगुती ‘बारसे’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात झाले घरगुती ‘बारसे’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरत्नागिरी जिल्हा रुग्णालयात झाले घरगुती ‘बारसे’\nगेले दोन महिने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेले एक नवजात अर्भक डॉक्टर आणि परिचारिकांच्या संगोपनामुळे आता सुदृढ झाले असून त्याचा नामकरण विधी नुकताच घरगुती पद्धतीने पार पडला. त्याचे नाव ‘श्रावण’ असे ठेवण्यात आले असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात झालेले हे ‘बारसे’ शहरवासीयांच्या चर्चेचा विषय बनून राहिले असून त्याबद्दल डॉक्टर व बालविभागातील परिचारिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस-गोळप परिसरात रस्त्याच्या कडेला झुडपात टाकलेले एक नव��ात अर्भक २८ ऑगस्ट १२ रोजी ग्रामीण पोलिसांना आढळून आले. त्यांनी त्या अर्भकाला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर बालरुग्णतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे उपचार करत होते. उपचाराबरोबरच त्या अर्भकाच्या संगोपनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही डॉ. मोरे यांनी परिचारिकांना दिल्या होत्या. या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत डॉक्टर मोरे व विभागातील सहा परिचारिकांचे त्या बाळाशी अगदी जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण झाले आहेत. दिसायला अत्यंत देखणा आणि गोंडस असलेल्या या बालकाला एका झुडपात टाकताना जन्मदात्यांना काहीच वेदना झाल्या नसतील काय असा सवाल या नामकरण सोहळ्याला उपस्थित असलेल्या महिला वर्गामधून केला जात होता.\nमंगळवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी डॉ. दिलीप मोरे, विभागातील परिचारिका यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छोटेखानी परंतु अगदी घरगुती स्वरूप आलेल्या नामकरण सोहळ्याला रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हे बाळ श्रावण महिन्यातच जन्माला आलेले असल्याने त्याचे नाव ‘श्रावण’ असेच ठेवण्यात यावे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले होते. त्यामुळे या नावानेच त्याचे ‘बारसे’ झाले आहे. आता ‘श्रावण’ बाळ दोन महिन्यांचे झाले असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी लांजा येथील आश्रमात करण्यात येणार आहे. गेले दोन महिने या बाळाचे संगोपन अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे करणाऱ्या परिचारिकांसह डॉ. मोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्वाच्या प्रयत्नामुळेच झुडपात टाकून देण्यात आलेले ‘ते’ नवजात अर्भक आता सुदृढ झाले आहे. मात्र आता त्याला लांजा आश्रमात दाखल करण्यात येणार असल्याने संबंधित परिचारिकांचे डोळे अश्रूंनी भरून गेले नसतील तरच नवल\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीर��’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://android.googlesource.com/platform/packages/providers/DownloadProvider/+/refs/heads/android10-mainline-media-release/res/values-mr/strings.xml", "date_download": "2020-03-28T15:42:00Z", "digest": "sha1:JLFA5UCILIJH2M2AOPJPHETQWELFMVAH", "length": 9970, "nlines": 60, "source_domain": "android.googlesource.com", "title": "res/values-mr/strings.xml - platform/packages/providers/DownloadProvider - Git at Google", "raw_content": "\n\"अ‍ॅपला डाउनलोड व्‍यवस्‍थापकामध्‍ये प्रवेश करण्‍याची आणि फायली डाउनलोड करण्‍यासाठी त्याचा वापर करण्‍याची अनुमती देते. दुर्भावनापूर्ण अ‍ॅप्‍स याचा डाउनलोड विदारित करण्‍यासाठी आणि खाजगी माहितीमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी वापर करू शकतात.\"\n\"अ‍ॅपला डाउनलोड व्‍यवस्‍थापकाच्या प्रगत कार्यांमध्‍ये प्रवेश करण्‍याची अनुमती देते. दुर्भावनापूर्ण अ‍ॅप्‍स या���ा डाउनलोड विदारित करण्‍यासाठी आणि खाजगी माहितीमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी वापर करू शकतात.\"\n\"अ‍ॅपला पूर्ण झालेल्‍या डाउनलोड विषयी सूचना पाठविण्‍यास अनुमती देते. डाउनलोड करणार्‍या अन्य अ‍ॅप्‍सचा गोंधळ करण्‍यासाठी दुर्भावनापूर्ण अ‍ॅप्‍स याचा वापर करू शकतात.\"\n\"अ‍ॅपला डाउनलोडवर कॅशेवर, डाउनलोड व्‍यवस्‍थापकास जास्त स्‍थानाची आवश्‍यकता असते तेव्‍हा ज्या स्‍वयंचलितपणे हटविल्‍या जाऊ शकत नाहीत त्या फायली डाउनलोड करण्‍याची अनुमती देते.\"\n\"अ‍ॅपला वापरकर्त्यास कोणतीही सूचना न दर्शविता डाउनलोड व्यवस्‍थापकाद्वारे फायली डाउनलोड करण्‍याची अनुमती देते.\"\n\"अ‍ॅपला सिस्‍टीम वरील कोणत्‍याही अ‍ॅपद्वारे आरंभ केलेले सर्व डाउनलोड पाहण्‍याची आणि सुधारित करण्‍याची अनुमती देते.\"\n\"तुम्ही हे %1$s डाउनलोड पूर्ण करण्‍यासाठी वाय-फाय चा वापर करणे आवश्‍यक आहे. पुढील वेळी तुम्ही वाय-फाय ला कनेक्‍ट होता तेव्‍हा हे डाउनलोड सुरू करण्‍यासाठी \\n\\n स्‍पर्श करा %2$s .\"\n\"हे %1$s डाउनलोड सुरू करण्याने तुमचे बॅटरी आयुष्‍य कमी होऊ शकते आणि/किंवा त्‍याचा परिणाम तुमच्या मोबाईल डेटा कनेक्‍शनचा अत्‍याधिक वापर करण्‍यात होऊ शकतो, ज्‍यामुळे आपल्‍या मोबाईल डेटा योजनेवर आधारित आपल्‍या मोबाईल ऑपरेटरद्वारे शुल्‍क आकारले जाऊ शकते.पुढील वेळी तुम्ही वाय-फाय नेटवर्कशी कनेक्‍ट होता तेव्‍हा हे डाउनलोड सुरू करण्‍यासाठी \\n\\n स्‍पर्श करा %2$s\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/12/maha-vikas-aaghadi-ministers-list/", "date_download": "2020-03-28T13:52:54Z", "digest": "sha1:X76IJCIGSVAJTG2DUCRD34CL7ONEIXUQ", "length": 6692, "nlines": 95, "source_domain": "kalamnaama.com", "title": "महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर – Kalamnaama", "raw_content": "\nमहाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर\nमहाविकास आघाडीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. पहा याची यादी खालील प्रमाणे :\nकोणत्यीही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग\nगृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.\nग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.\nमहसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.\nउद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.\nवित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास\n7) डॉ. नितीन राऊत\nसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.\nPrevious article पंकजा मुंडेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन\nNext article राहुुल गांधी यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nफ्लोअर टेस्टसाठी भाजपाची सुप्रीम कोर्टात धाव\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/nagpur-9-killed-in-road-accident-in-vidarbha/", "date_download": "2020-03-28T13:49:11Z", "digest": "sha1:L63ZGCXFJXXS44FTT4NUMI4DHUKG53UI", "length": 13323, "nlines": 174, "source_domain": "policenama.com", "title": "'शनि'वार बनला 'घात'वार ! राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 9 जणांचा मृत्यू | nagpur 9 killed in road accident in vidarbha | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’\nपुण्यातील फुरसुंगीमध्ये मांज्यामध्ये अडकलेल्या होला पक्ष्याची सुखरूप सुटका\n राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 9 जणांचा मृत्यू\n राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 9 जणांचा मृत्यू\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विदर्भामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर आणि अकोला येथे आज सकाळी हे अपघात झाले आहेत. नागपूरमध्ये एका वऱ्हाडाच्या बसची धडक कंटेनरला बसली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर अकोला येथे एका टेम्पोची धडक दोन वारकऱ्यांनाबसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nआज (शनिवार) पहाटे नगापूर – भंडारा महामार्गावर लग्नाहून परतत असताना वऱ्हाडाच्या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. यामध्ये बसमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या मेयो रुग्णालायात उपचार सुरु आहेत. अपघातातील सर्वजण नागपूरच्या गांधीबाग येथील पोलीस क्वॉर्टरमधील रहिवाशी असून मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.\nबसने कंटेनरला जोरादार धडक दिल्याने बसच्या काचांचा चक्काचूर झाला. रस्त्यावर काचांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.\nदोन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nदुसरा अपघात अकोल्यातील शेगाव येथे आज सकाळी झाला. दोन वारकरी रस्त्यावरून चालत जात असताना पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोची धडक त्यांना बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून मृत वारकऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु केले आहे.\nअभिनेत्री ऋचा चड्ढा लग्नाच्या चर्चांमुळं भडकली, म्हणाली…\nशिक्षकांची ‘खिल्ली’ उडवल्याने इंदुरीकर महाराजांवर शिक्षक संघटनांची ‘नाराजी’\nCoronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला, मृत्यूदंडाची शिक्षा \nतळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nCoronvirus : ‘कोरोना’ची टेस्ट करण्यास सांगितलं, पत्नीनं नवरा अन् सासूला…\nपुण्यात पेट्रोल न दिल्यानं कामगाराला बेदम मारहाण\nपोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाल्याचा मुलाचा आरोप\n ‘कर्फ्यू’ दरम्यान काँग्रेस नेत्याचा गोळ्या घालून खून\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nCoronavirus : ‘कोरोना’ उपाययोजनांबद्दल राहुल…\nCoronavirus : नागपूरात एकाच कुटुंबातील 4 जणांना…\nCoronavirus : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी…\nCoronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये…\nबाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं…\nपत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा…\nCoronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला,…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणते,…\nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम…\n29 मार्चपासून पुन्हा सुरू होणार IPL चा ‘रोमांच’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान…\nCoronavirus : अभिनेत्री सुष्मिताला मिळालं ‘कोरोना’…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्त असतानाही पत्रकार परिषदेत…\nCoronavirus : PAK चे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोना \nCoronavirus : प्रिन्स चार्ल्स नंतर आता ब्रिटनचे PM बोरिस जॉनसन आणि…\nCoronavirus Death : ‘कोरोना’मुळं एकाच दिवसात 1000 जणांचा बळी, इटलीमध्ये मृत्यूचा दर एवढा जास्त का \nमलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम ‘स्टनिंग’ \n80 लाख कर्मचार्‍यांच्या PF अकाऊंमध्ये सरकार ‘जमा’ करणार पैसे, दरमहा 15000 कमवणार्‍यांचे इतके रूपये होणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/12/blog-post_30.html", "date_download": "2020-03-28T15:39:26Z", "digest": "sha1:5VJVXVVLVZTYQKZQZIG3P2JOLKSBR3JD", "length": 12668, "nlines": 49, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकार डॉ. संजय भोकरडोळे यांचे पुस्तक जळगाव विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यापत्रकार डॉ. संजय भोकरडोळे यांचे पुस्तक जळगाव विद��यापीठाच्या अभ्यासक्रमात\nपत्रकार डॉ. संजय भोकरडोळे यांचे पुस्तक जळगाव विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात\nबेरक्या उर्फ नारद - ७:५८ म.पू.\nपत्रकार डॉ. संजय कृष्णाजी भोकरडोळे यांचे \"आठवणी स्वातंत्र्यसैनिकांच्या\" या पुस्तकाचा जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल डॉ. बोरसे यांनी यासंदर्भात परिपत्रक कास्धून ते खानदेशातील सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे.\n'उमवि'च्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील इतिहास विभागाच्या डॉ. सुलोचना पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक अभिप्रायानंतर विद्यापीठाने या पुस्तकाची अभ्यासक्रमासाठी शिफारस केली आहे. एका पत्रकाराचे पुस्तक विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या पुस्तकातून खानदेशातील स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.\nडॉ. संजय भोकरडोळे (9370673579) यांनी बीएस्सी, एमए, एमसीजे अशा शिक्षणानंतर पत्रकारितेत पीएचडी प्राप्त केली आहे. सकाळ, लोकमत या वृत्तपत्रातून त्यांनी जळगावात दीर्घकाळ काम केले. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत 'जलस्वराज'साठी जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम केले आहे. दबाव आणून राजीनामा घेणारया 'सकाळ'च्या मालक, संचालक, संपादक, प्रशासनाला त्यांनी न्यायालयात खेचून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात नमते घ्यायलाही भाग पाडले आहे. त्यांचा हा लढा सध्याच्या पीडित पत्रकारांसाठी विस्तृतपणे मांडणार असल्याचे 'बेरक्या'ने यापूर्वीच जाहीर केले आहे.\nराज्यभरातील पत्रकारांना हे पुस्तक निम्म्या किमतीत देण्याचे डॉ. भोकरडोळे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी लेखकाशीच थेट संपर्क साधावा (E-Mail : bhokardolesanjay@gmail.com. डॉ. भोकरडोळे यांनी \"यशस्वी वार्ताहर कसे व्हावे\" हे पुस्तकही लिहिले असून त्याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेह��� मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nजळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Sadiya-Shepard.aspx", "date_download": "2020-03-28T15:20:09Z", "digest": "sha1:N437YN23YYXP532PSFJKRW6VX4LQANCC", "length": 9932, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची ���सेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/B-dt-D-dt--KHER-COMBO-3-BOOKS/2000.aspx", "date_download": "2020-03-28T13:49:42Z", "digest": "sha1:6KCBSCLJ7I7KTFHIEL7KLVXEP64UEOAF", "length": 12542, "nlines": 198, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "B.D. KHER COMBO 3 BOOKS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nभा . द . खेर य��ंच्या ३ पुस्तकांचा संच - चाणक्य , नेपोलियन बोनापार्ट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर .\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27846", "date_download": "2020-03-28T15:19:51Z", "digest": "sha1:5PXLUY4RHRZSG7METKOURVEVNTTCDQ4T", "length": 16086, "nlines": 194, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भगवान बुद्ध | प्रकरण एक ते बारा 88| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रकरण एक ते बारा 88\nकुशल कर्मे व अष्टांगिक मार्ग\nयापैकी कुशल कर्मपथांना आर्य अष्टांगिक मार्गात समावेश होतोच. तीन प्रकारचे कुशल कायकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचे कुशल वाचसक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचे मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक् दृष्टि व सम्यक् संकल्पाबाकी राहिलेली आर्य अष्टांगिक मार्गाची चार अंगे या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगाच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृद्धि आणि पूर्णता व्हावयाची नाही.\nकेवळ कुशल करीत गेलो आणि तर त्यात आसक्त झालो तर त्यायोगे अकुशल उत्पन्न होण्याचा संभव आहे.\nकुसलो धम्मो अकुसलस्स धम्मम्स आरम्मणपच्चयेन पच्चयो दानं दत्वा सीलं समादियित्वा उसथकम्मं कत्वा तं अससादेति अभिनन्दति दानं दत���वा सीलं समादियित्वा उसथकम्मं कत्वा तं अससादेति अभिनन्दति तं आरब्भ रागो उप्पज्जति दिठ्ठि उप्पज्जति विचिकिच्छा उप्पज्जति उद्धच्चं उप्पज्जति दोमनस्सं उप्पज्जति (तिकपट्टठान). ‘कुशल मनोविचार अकुशलाला आलंबन प्रत्ययाने प्रत्यक्ष होतो. (एखादा मनुष्य) दान देतो, शील राखतो, उपोसथकर्म करतो आणि त्याचा आस्वाद घेतो त्याचे अभिनंदन करतो. त्यामुळे लोभ उत्पन्न होतो, दृष्टि उत्पन्न होते, शंका उत्पन्न होते, भ्रान्तता उत्पन्न होते, दौर्मनस्य उत्पन्न होते.’ येणेप्रमाणे कुशल मनोवृत्ति अकुशलाला कारणीभूत होत असल्यामुळे कुशल विचारामध्ये आसक्ति ठेवता कामा नये, निरपेक्षपणे कुशल कर्मे करीत राहिले पाहिजे. हाच अर्थ धम्मपदातील खालील गाथेत संक्षेपाने दर्शविला आहे.\nसब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा\nसचित्तपरियोदयन एतं बुद्धान सासनं\n‘सर्व पापांचे अकरण, सर्व कुशलांचे सम्पादन आणि स्वचित्ताचे संशोधन हे बुद्धाचे शासन होय.’ म्हणजे वर सांगितलेले सर्व अकुशल कर्मपथ पूर्णपणे वर्ज्य करावयाचे आणि कुशल कर्मपथाचे सदोदित चरण करून त्यात आपले मन आसक्त होऊ द्यावयाचे नाही. हे सर्व अष्टांगि मार्गाच्या अभ्यासाने घडून येते.\nकुशलकर्मात जागृति आणि उत्साह\nकुशलकर्मात अत्यंत जागृति आणि उत्साह ठेवला पाहिजे. अशा प्रकारचे उपदेश त्रिपिटक वाङमयात अनेक सपडतात. त्या सर्वांचा संग्रह येथे करणे शक्य नाही. तथापि नमुन्यादाखल त्यपैकी एक लहानसा उपदेश येथे देतो.\nबुद्ध भगवान म्हणतो, “भिक्षुहो, स्त्री पुरुषाने, गृहस्थाने किंवा प्रव्रजिताने पाच गोष्टींचे सतत चिंतन करावे.\n(१) मी जराधर्मी आहे असा वारंवार विचार करावा. का की, ज्या तारुण्यामदामुळे प्राणी काया-वाचा-मने, दुराचरण करतात. तो मद या चिंतनाने नाश पावतो, निदान कमी होतो. (२) मी व्यधिधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या आरोग्यमदामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात. तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (३) मी मरणधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या जीवितमदामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात. तो मद या चिंतनाने नाश पावतो. (४) प्रियाचा व आवडत्याचा (प्राण्याचा किंवा पदार्थाचा) मला वियोग घडणार. असा वारंवार विचार करावा. का की, ज्या प्रियाच्या स्नेहामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात तो स्नेह या चिंतनाने नाश पावतो, निदान कमी होतो. (५) मी कर्मस्वकीय कर्मदायाद, कर्मयोनि, कर्मबंधू, कर्मप्रतिकरण आहे. कल्याणकारक किंवा पापकारक कर्म करीन त्याचा दायाद होऊन, असा वारंवार विचार करावा. का की, त्यामुळे कायिक, वाचसिक आणि मानसिक दुराचरण नाश पावतो, निदान कमी होतो.\nप्रकरण एक ते बारा 1\nप्रकरण एक ते बारा 2\nप्रकरण एक ते बारा 3\nप्रकरण एक ते बारा 4\nप्रकरण एक ते बारा 5\nप्रकरण एक ते बारा 6\nप्रकरण एक ते बारा 7\nप्रकरण एक ते बारा 8\nप्रकरण एक ते बारा 9\nप्रकरण एक ते बारा 10\nप्रकरण एक ते बारा 11\nप्रकरण एक ते बारा 12\nप्रकरण एक ते बारा 13\nप्रकरण एक ते बारा 14\nप्रकरण एक ते बारा 15\nप्रकरण एक ते बारा 16\nप्रकरण एक ते बारा 17\nप्रकरण एक ते बारा 18\nप्रकरण एक ते बारा 19\nप्रकरण एक ते बारा 20\nप्रकरण एक ते बारा 21\nप्रकरण एक ते बारा 22\nप्रकरण एक ते बारा 23\nप्रकरण एक ते बारा 24\nप्रकरण एक ते बारा 25\nप्रकरण एक ते बारा 26\nप्रकरण एक ते बारा 27\nप्रकरण एक ते बारा 28\nप्रकरण एक ते बारा 29\nप्रकरण एक ते बारा 30\nप्रकरण एक ते बारा 31\nप्रकरण एक ते बारा 32\nप्रकरण एक ते बारा 33\nप्रकरण एक ते बारा 34\nप्रकरण एक ते बारा 35\nप्रकरण एक ते बारा 36\nप्रकरण एक ते बारा 37\nप्रकरण एक ते बारा 38\nप्रकरण एक ते बारा 39\nप्रकरण एक ते बारा 40\nप्रकरण एक ते बारा 41\nप्रकरण एक ते बारा 42\nप्रकरण एक ते बारा 43\nप्रकरण एक ते बारा 44\nप्रकरण एक ते बारा 45\nप्रकरण एक ते बारा 46\nप्रकरण एक ते बारा 47\nप्रकरण एक ते बारा 48\nप्रकरण एक ते बारा 49\nप्रकरण एक ते बारा 50\nप्रकरण एक ते बारा 51\nप्रकरण एक ते बारा 52\nप्रकरण एक ते बारा 53\nप्रकरण एक ते बारा 54\nप्रकरण एक ते बारा 55\nप्रकरण एक ते बारा 56\nप्रकरण एक ते बारा 57\nप्रकरण एक ते बारा 58\nप्रकरण एक ते बारा 59\nप्रकरण एक ते बारा 60\nप्रकरण एक ते बारा 61\nप्रकरण एक ते बारा 62\nप्रकरण एक ते बारा 63\nप्रकरण एक ते बारा 64\nप्रकरण एक ते बारा 65\nप्रकरण एक ते बारा 66\nप्रकरण एक ते बारा 67\nप्रकरण एक ते बारा 68\nप्रकरण एक ते बारा 69\nप्रकरण एक ते बारा 70\nप्रकरण एक ते बारा 71\nप्रकरण एक ते बारा 72\nप्रकरण एक ते बारा 73\nप्रकरण एक ते बारा 74\nप्रकरण एक ते बारा 75\nप्रकरण एक ते बारा 76\nप्रकरण एक ते बारा 77\nप्रकरण एक ते बारा 78\nप्रकरण एक ते बारा 79\nप्रकरण एक ते बारा 80\nप्रकरण एक ते बारा 81\nप्रकरण एक ते बारा 82\nप्रकरण एक ते बारा 83\nप्रकरण एक ते बारा 84\nप्रकरण एक ते बारा 85\nप्रकरण एक ते बारा 86\nप्रकरण एक ते बारा 87\nप्रकरण एक ते बारा 88\nप्रकरण एक ते बारा 89\nप्रकरण एक ते बारा 90\nप्रकरण एक ते बारा 91\nप्रकरण एक ते बारा 92\nप्रकरण एक ते बारा 93\nप्रकरण एक ते बारा 94\nप्रकरण एक ते बारा 95\nप्रकरण एक ते बारा 96\nप्रकरण एक ते बारा 97\nप्रकरण एक ते बारा 98\nप्रकरण एक ते बारा 99\nप्रकरण एक ते बारा 100\nप्रकरण एक ते बारा 101\nप्रकरण एक ते बारा 102\nप्रकरण एक ते बारा 103\nप्रकरण एक ते बारा 104\nप्रकरण एक ते बारा 105\nप्रकरण एक ते बारा 106\nप्रकरण एक ते बारा 107\nप्रकरण एक ते बारा 108\nप्रकरण एक ते बारा 109\nप्रकरण एक ते बारा 110\nप्रकरण एक ते बारा 111\nप्रकरण एक ते बारा 112\nप्रकरण एक ते बारा 113\nप्रकरण एक ते बारा 114\nप्रकरण एक ते बारा 115\nप्रकरण एक ते बारा 116\nप्रकरण एक ते बारा 117\nप्रकरण एक ते बारा 118\nप्रकरण एक ते बारा 119\nप्रकरण एक ते बारा 120\nप्रकरण एक ते बारा 121\nप्रकरण एक ते बारा 122\nप्रकरण एक ते बारा 123\nप्रकरण एक ते बारा 124\nप्रकरण एक ते बारा 125\nप्रकरण एक ते बारा 126\nप्रकरण एक ते बारा 127\nप्रकरण एक ते बारा 128\nप्रकरण एक ते बारा 129\nप्रकरण एक ते बारा 130\nप्रकरण एक ते बारा 131\n*परिशिष्ट एक ते तीन 1\n*परिशिष्ट एक ते तीन 2\n*परिशिष्ट एक ते तीन 3\n*परिशिष्ट एक ते तीन 4\n*परिशिष्ट एक ते तीन 5\n*परिशिष्ट एक ते तीन 6\n*परिशिष्ट एक ते तीन 7\n*परिशिष्ट एक ते तीन 8\n*परिशिष्ट एक ते तीन 9\n*परिशिष्ट एक ते तीन 10\n*परिशिष्ट एक ते तीन 11\n*परिशिष्ट एक ते तीन 12\n*परिशिष्ट एक ते तीन 13\n*परिशिष्ट एक ते तीन 14\n*परिशिष्ट एक ते तीन 15\n*परिशिष्ट एक ते तीन 16\n*परिशिष्ट एक ते तीन 17\n*परिशिष्ट एक ते तीन 18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://learn.netbhet.com/s/preview/courses/Twitter-marketing-expert", "date_download": "2020-03-28T14:55:06Z", "digest": "sha1:GBB6B73KTU2CW4JBXOPBDI3MA3MWQDRZ", "length": 2859, "nlines": 83, "source_domain": "learn.netbhet.com", "title": "Preview Twitter For Business", "raw_content": "\n1.3 नेटभेट बद्दल थोडक्यात\nSection 2 - आपला वाचकवर्ग उभा करणे\n2.1 ट्वीटर मध्ये इतरांना फॉलो करणे\n2.2 आपल्या संपर्कातील लोकांना ट्वीटर मध्ये आणणे\n2.3 ट्वीटर मध्ये Hashtag चा वापर\n2.4 Hashtag बद्दल रिसर्च करणे\n2.5 Hashtag चे विविध प्रकार\nSection 3 - ट्वीटर मार्केटिंग\n3.1 आपले मार्केटिंग उद्दिष्ट ठरविणे\n3.3 उत्तम ट्वीटस लिहिण्याचा मंत्र\n3.4 ट्वीटर मध्ये सतत लिहित राहण्याची युक्ती\n3.5 आपल्या ट्वीटसची प्रगती तपासणे\nSection 4 - ट्वीटर मधील महत्वाचे टूल्स\n4.2 ट्वीटर बटण आणि विजेट्स वेबसाईटमध्ये लावणे\nSection 5 - ग्राहक मिळविण्यासाठी ट्वीटर जाहिरातींचा वापर\n5.1 ट्वीटर जाहिरातींची ओळख\n5.3 जाहिरातींच्या प्रमुख संज्ञा\n5.4 ट्वीटर मध्ये आपली जाहिर��त बनविणे\n5.5 ट्वीटर मध्ये योग्य लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहोचविणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/no-nod-from-bombay-hc-for-floating-hotel/articleshow/62420340.cms", "date_download": "2020-03-28T15:54:58Z", "digest": "sha1:NOXOPUVNGO3UGJYHHJ4SRRK3UJ7POSI7", "length": 15665, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: ‘तरंगते हॉटेल’ नामंजूर - No nod from Bombay HC for floating hotel | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nअरबी समुद्रात तरंगते पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे एका खासगी बिल्डर व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) मनसुबे अखेर पाण्यात बुडाले आहेत.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:\nराजभवनपासून दोन नॉटिकल मैल अंतरावर अरबी समुद्रात तरंगते पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे एका खासगी बिल्डर व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) मनसुबे अखेर पाण्यात बुडाले आहेत. मरिन ड्राइव्हसंदर्भात न्यायालयाने पूर्वी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर त्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, या प्रकल्पाबाबत एमटीडीसीच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे.\nरश्मी डेव्हलपर्सने एमटीडीसीसोबत संयुक्त करार करून पर्यटनवाढीसाठी ‘फ्लोटेल’ प्रकल्पाची आखणी केली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करून चांगला महसूल मिळवण्याचा एमटीडीसी व कंपनीचा उद्देश होता. नरिमन पॉइंट येथील एनसीपीएजवळ मरिन ड्राइव्हच्या टोकाला एक वेटिंग एरिया तयार करायचा. पुढे समुद्रात शंभर मीटर लांबीची तरंगती जेट्टी उभारायची आणि तिथून पुढे पर्यटकांना स्पीड बोटीतून ‘फ्लोटेल’पर्यंत न्यायचे, असा हा प्रस्तावित प्रकल्प होता. मात्र, पूर्वी मरिन ड्राइव्ह परिसरातील ओपन जिम्नॅशियमचा वादग्रस्त मुद्दा उच्च न्यायालयात आल्यानंतर न्यायालयाने, ‘मरिन ड्राइव्हसंदर्भात कोणतेही काम करायचे असल्यास हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष, मुंबईचे पालिका आयुक्त व मुंबईचे पोलिस आयुक्त या तिघांच्या उच्चस्तरीय समितीच्या अभिप्रायानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा’, असे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार, पालिकेने हा विषय समितीच्या विचारार्थ पाठवला असता, ‘असा प्रकल्प झाल्यास याठिकाणी भविष्यात प्रचंड गर्दी होईल आणि मरिन ड्राइव्हची रया जाईल’, असे कारण देत समितीने परवानगी नाकारली होती. त्याविरोधात कंपनीने ही याचिका केली होती.\nया प्रस्तावित प्रकल्पाला एमटीडीसी, पश्चिम नौदल तळ, एमएमआरडी व तटरक्षक दलाने आधीच एनओसी दिली आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. ‘याचिकादारांनी प्रशासनांच्या पत्रांचा चुकीचा अन्वयार्थ लावला आहे. नौदलाने हॉटेल उभारण्यास परवानगी दिलेली नसून, आधी सुरक्षा तपासणी करायला हवी, असे म्हटले आहे. तटरक्षक दलानेही हॉटेल व जेट्टी उभारणीस परवानगी देण्यापूर्वी सुरक्षेचे ऑडिट करायला हवे, असे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनांचे पत्रे लक्षात घेता आणि उच्चस्तरीय समितीने परवानगी नाकारणारी शिफारस पाहता यात काहीही बेकायदा झालेले दिसत नाही’, असे न्या. अभय ओक व न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने निकालात स्पष्ट केले.\n‘एमटीडीसी ही एक सरकारी संस्था आहे. मरिन ड्राइव्हसंदर्भात उच्च न्यायालयाने नेमलेली समिती ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे आणि या समितीची शिफारस स्थानिक प्रशासकीय संस्थेला बंधनकारक असेल, याची एमटीडीसीला कल्पना होती. असे असतानाही एमटीडीसीने तंरगत्या हॉटेलवरून खासगी बिल्डरला उघडपणे पाठिंबा दिला. एमटीडीसीच्या या भूमिकेकडे राज्य सरकारने गांभीर्याने पहायला हवे आणि याची दखल घ्यायला हवी’, असे खंडपीठाने निर्णयात नमूद केले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'झटका' निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nफोटो काढायची हौस; कॅमेऱ्यासाठी विद्यार्थ्यानं बँकेत केली लूट\nपुण्यात विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस\n 'या' बँक खात्यात पैसे जमा करा\nCorona in Maharashtra Live: यवतमाळमधील करोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'फक्त पाच दिवसांत ‘स्मॅश’ला परवानगी कशी\n२८ आठवड्यांच्या गर्भात व्यंगत्वच\n१३ व १४ जानेवारीला मुंबई संस्कृती महोत्सव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-last-meeting-of-municipal-corporation-councilors-not-present-ranjana-bhansi/", "date_download": "2020-03-28T14:44:33Z", "digest": "sha1:74W6WNS2VY7J4EIPVZKEVNFDET33GHHF", "length": 15881, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महापालिकेची शेवटची सभा तहकूब; १२२ नगरसेवकांपैकी सातच उपस्थित | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी\nलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर\nभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड\nभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात\nजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव : मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आ���ळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nमहापालिकेची शेवटची सभा तहकूब; १२२ नगरसेवकांपैकी सातच उपस्थित\nनाशिक : महापालिकेची महासभा कोराम अभावी तहकूब करण्यात आली असून महापौर रंजना भानसी यांच्या कार्यकाळातील ही शेवटची महासभा होती.\nमहापौर, उपमहापौर या निवडणुकीच्या निमित्ताने बहुतांश नगरसेवक सहलीला बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आजच्या महासभेला १२२ नगरसेवकांपैकी केवळ ०७ सातच नगरसेवक उपस्थित होते..सभेला हजार होते. यामुळे हि महासभा महापौर भानसी यांना तहकूब करावी लागली.\nया महासभेत महापौर भानसी यांना सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करता आले नाही. तसेच या महासभेत काही महत्वाचे प्रस्ताव असतांना त्यावर तांत्रिक अडचणीमुळे निर्णय घेता आले नाही.\nदरम्यान सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापौर उपमहापौर निवडणूक येत्या २२ डिसेंबर रोजी होत असून नगरसेवक सहलीला गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची शेवटची सभा तहकूब करावी लागली.\nपुणे : नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज यांचा अपघाती मृत्यू; दिंडीत जेसीबी घुसल्याने अपघात\nनिफाड : पोटाच्या खळगीसाठी, बांधून बिऱ्हाड पाठी.. तांडा चालला, तांडा चालला …\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\n‘जग्वार’ घेऊन दिली नाही म्हणून नदीत ढकलली ‘बीएमडब्ल्यू’\nFeatured, आवर्जून वाचाच, देश विदेश\nरानू मंडल यांना पहिल्या गाण्यासाठी मिळाले एवढे मानधन\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nVideo# गणपती बाप्पा मोरयाच्या…. जयघोषात विशाल गणपतीचे विसर्जन\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nदेशभरातील पेट्रोल पंपांवर आता ‘ऑटोमेशन सेन्सर’ प्रणाली; पेट्रोलविक्रीची थेट माहिती मिळणार कंपनीला\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nपुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ\nकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट\nकोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पाल���भाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 28 मार्च 2020\nनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Margaret-Evison.aspx", "date_download": "2020-03-28T14:27:38Z", "digest": "sha1:AAQN23VFPHQDKLJOTK6N4ZSKAWY5APH6", "length": 9944, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more\nजसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , \" सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे .\" १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो यावर ते उत्तर देतात , \" आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260421:2012-11-08-19-20-51&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3", "date_download": "2020-03-28T15:37:39Z", "digest": "sha1:SKNYV4YUHKQLYJBLZKHMHRR5WWWYPGAA", "length": 15829, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "१३ वर्षांत ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्याला कात्री", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> १३ वर्षांत ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्याला कात्री\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n१३ वर्षांत ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्याला कात्री\nराज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता वाढवून देतानाच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलैपासून नव्हे तर नोव्हेंबरपासून तो लागू करण्याची चलाखी केली आहे. मात्र असा प्रकार सरकारने गेल्या १३ वर्षांत अनेकदा केला असून त्यापायी सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्यावर पाणी सोडावे लागले आहे. सरकारच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.\nकेंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी १ जुलैपासून ७ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्याच तारखेपासून जसाच्या तसा महागाई भत्ता लागू करावा, यासाठी विविध संघटनांनी मोर्चे, निदर्शने, द्वारसभा अशा विविध मार्गानी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी १ नोव्हेंबरपासून ७ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. मात्र जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या भत्त्याबाबत संदिग्धता ठेवली आहे.\nहा भत्ता देणार की नाही, कधी देणार, कसा देणार आदी कोणत्याच बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. सरकारने चर्चेचे गुऱ्हाळ लावून ऐन दिवाळीच्या तोंडावर १ नोव्हेंबरपासूनच महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेऊन सरकारी अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी मात्र महागाई भत्ता १ जुलैपासूनच मिळणार असे सांगत त्याचे स्वागत केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्��ा दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B", "date_download": "2020-03-28T16:16:15Z", "digest": "sha1:HHMGHXQJJPFLFIHDRJDYISCWX6TTPT2X", "length": 3927, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडगार बारेट्टो - विकिपीडिया", "raw_content": "\nएद्गार बारेतो (स्पॅनिश: Édgar Barreto; जन्म: १५ जुलै १९८४, आसुन्सियोन) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या इटलीमधील यू.एस. पालेर्मो ह्या संघासाठी खेळतो. २००४ ते २०११ दरम्यान बारेतो पेराग्वे संघाचा भाग होता.\nइ.स. १९८८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/balasaheb-thackeray-flyover-inaugurate-by-bjp-leader-sudhir-mungantiwar-184407.html", "date_download": "2020-03-28T14:23:24Z", "digest": "sha1:WXME2G6P5DUC6TNWWRXZUY7X6XB2VUED", "length": 17610, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल उद्घाटन Balasaheb Thackeray Flyover Inaugurate", "raw_content": "\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nबाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचं उद्घाटन, मुनगंटीवार म्हणतात नामकरणाचा युतीशी संबंध नाही\nआम्ही सत्तेत सोबत नसलो, तरी शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही, असं सुधीर मुनगंटीवार उड्डाणुुलाच्या उद्घाटनानंतर म्हणाले.\nनिलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर\nचंद्रपूर : चंद्रपुरात ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ उड्डाणपुलाचं भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन (Balasaheb Thackeray Flyover Inaugurate) करण्यात आलं. मात्र शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा युती पुन्हा जुळण्याशी काहीही संबंध नाही, एकत्र येऊ तेव्हा येऊ, आम्ही विचारांशी बांधील आहोत, असं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.\nचंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जुना वरोरा नाका चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं शिवजयंतीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आलं. ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल’ असं याचं नामकरण करण्यात आलं.\nभाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महापालिकेने 2012 मध्येच या संबंधी ठराव घेतला होता. त्याची अंमलबजावणी काल करण्यात आली. अत्यंत आकर्षक अशा सोहळ्यात भाजप नेते आणि चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे नामकरण झाले.\nविशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्तेही थेट मंचावर उपस्थित राहिल्याने सेना-भाजप युतीचा धागा पुन्हा एकदा जुळवण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.\nदरम्यान, आम्ही सत्तेत सोबत नसलो, तरी शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही, असं मुनगंटीवार उद्घाटनानंतर म्हणाले.\n‘आज शिवजयंतीचा मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे आणि जाणणारे, चांदा ते बांदा असलेल्या युवक-युवतींच्या हृदयापर्यंत तो विचार पोहचवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव उड्डाणपुलाला देणं, याचा अर्थ युती किंवा सत्तेशी जोडता कामा नये.’ असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.\n‘काही नेते पक्ष किंवा सत्तेपेक्षा जास्त उंच असतात. त्यांचा विचार आकाशाने हेवा करावा, इतका मोठा असतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट म्हणून बहुसंख्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरले होते, की हे राज्य छत्रपतींच्या विचारानेच पुढे जाईल. त्याचा संबंध कृपया युतीशी जोडू नका, जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा येऊ, पण याचा संबंध विचाराशी जोडला जावा’ असं आवाहन मुनगंटीवारांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केलं.\nआश्चर्य म्हणजे, फडणवीस सरकारच्या काळात सेना-भाजप युती असताना मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचा प्रश्न होता, तेव्हा शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती, परंतु भाजप माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यास आग्रही होती. आता चंद्रपुरातील एका उड्डाणपुलाला का असेना, भाजपने ठाकरेंचं नाव दिल्या��े नवल वर्तवलं जात आहे.\nयाआधी, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपमधील तमाम नेत्यांनी बाळासाहेबांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली होती. युती तुटल्यानंतर बाळासाहेबांची ही पहिलीच जयंती होती. त्यामुळे या निमित्ताने भाजप सेनेला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न त्यावेळी विचारला जात होता. (Balasaheb Thackeray Flyover Inaugurate)\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल…\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\nमहाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकलं होतं, कोरोनाचं 21 दिवसात जिंकण्याचा…\nदेशभरात कोरोनाशी सामना, मध्य प्रदेशात सत्तापालट, शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रिपदी\nचंद्रपूरमध्ये विलगीकरण केलेल्या लोकांना GPS ट्रॅकिंग लावण्याचा विचार : विजय…\nमोदी सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांना केराची टोपली, राहुल गांधींचा…\nबिहारमध्ये आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा, नातेवाईकांचा कोरोना रुग्णाच्या मृतदेहासोबत प्रवास\n'कोरोना' व्हायरसमुळे हॉलिवूड अभिनेत्याचे निधन\nCorona | पुढील तीन महिने EMI ला स्थगिती द्या, RBI…\nनाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्यमंत्र्यांचा डोस, भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nCorona | इस्लामपूरला वेढा, विदर्भात विळखा, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 147…\nदहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण; चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू…\n'कोरोना'च्या धोक्यामुळे दादा-वहिनी घरीच थांबा, आक्षेप घेतल्याने मुंबईत भावाचीच हत्या\n 'सिद्धिविनायक मंदिर न्यासा'ची व्हॅन घराखाली येणार\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nपरदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र\nराज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू\nCorona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली\nतुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार\nRatan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत\nयकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण\nचंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी\n पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त\nपुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा\nVIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत\nपुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/drdo-diber-recruitment-2019/", "date_download": "2020-03-28T14:58:55Z", "digest": "sha1:MJQZYIKOHXTTXE3TJFBFQL6BROCXDWSN", "length": 4443, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nDRDO DIBER भरती २०१९\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत जैव ऊर्जा संशोधन संस्था येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहयोगी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज…\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी अपडेट्स देणारे अँप लगेच मोफत डाउनलोड करा\nमहाराष्ट्राचे आपले रोजगार वार्तापत्र..\nमहत्वाचे : मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे – अधिक माहिती\nभारतीय नौदल -Indian Navy INET निकाल\nIIT हैदराबाद भरती २०२०\nNEET परीक्षा २०२० – पोस्टपोन\nमेडिकल कॉलेज बडोदा भरती २०२०\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित\nNHM बीड भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\nMPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर\nMahaBharti.in | डाउनलोड महाभरती अँप\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/et-wealth/articleshow/67148121.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-28T15:58:29Z", "digest": "sha1:4RYHS36E3JZSV4GVILFZVWVBD5I7CNW7", "length": 17077, "nlines": 184, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "real estate news News: ईटी वेल्थ - et wealth | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...WATCH LIVE TV\nईटी वेल्थचाकोरीबाहेरचे कर वजावट पर्यायप्रीती कुलकर्णी, इकॉनॉमिक टाइम्सप्राप्तिकरातील बचत हा नोकरदारांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे...\nचाकोरीबाहेरचे कर वजावट पर्याय\nप्रीती कुलकर्णी, इकॉनॉमिक टाइम्स\nप्राप्तिकरातील बचत हा नोकरदारांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पगारातून कापला जाणारा कर वाचवण्यासाठी नोकरदार अनेक प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असतात. आयुर्विमा, पीपीएफ, करसवलत देणारे फंड/रोखे या व्यतिरिक्त असे अनेक पर्याय आहेत, जे पगारदारांना करसवलत देतात. मात्र या पर्यायांची अनेकांना माहिती नसते. यातील काही प्रमुख पर्याय पुढीलप्रमाणे.\nछोटा शिशू, मोठा शिशू फी\nआपले पाल्य प्ले ग्रुप, प्री नर्सरी वा नर्सरीमध्ये असल्यास कर उत्पन्नातून वजावट मिळू शकते.\n - ही कर सवलत २०१५पासून लागू झाली आहे. मात्र अनेक नोकरदार पालक त्यापासून अद्याप अनभिज्ञ असल्याचे दिसते.\n - सेक्शन ८०सी अंतर्गत ही वजावट मिळते. यात जास्तीत जास्त वजावट दीड लाख रुपये असून दोन मुलांसाठीच ही करसवलत घेता येते.\nपीपीएफमधील रक्कम ही सातव्या आर्थिक वर्षापासून अंशत: काढता येते. कर वजावटीचा लाभ मिळविण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्यास अथवा आवश्यक बचत, गुंतवणूक करायची राहिली असल्यास पीपीएफमधील काही रक्कम काढून ती पुन्हा त्याच खात्यात भरल्यास कर वजावट मिळू शकते.\n - पीपीएफची रक्कम ही वर्षातून एकदाच काढता येत असल्याने आपल्याला नेमकी किती कर वजावट आवश्यक आहे याचा आढावा घेतल्यानंतरच रक्कम काढावी.\nगृहखरेदी करताना भरलेल्या स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्कावर वजावट मिळते. गृहकर्जाच्या सुरुवातीच्या वर्षात कर्जहप्त्यात मुद्दलाची रक्कम कमी व व्याजाची रक्कम अधिक असल्याने आर्थिक वर्ष संपताना गृहकर्ज घेणाऱ्या नोकरदारांना या सुविधेचा अधिक लाभ होतो.\n - ८०सी अंतर्गत ही वजावट मिळते. याची कमाल मर्यादा ���ीड लाख रुपये आहे.\n - ज्या वर्षात गृहखरेदी केली आहे त्याच वर्षी स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क रकमेच्या वजावटीसाठी अर्ज करणे आवश्यक असते. ही वजावट पुढील वर्षी मिळत नाही.\nनोकरदारांना केवळ बँका व वित्तीय कंपन्यांकडून घेतलेल्या गृहकर्जावरच कर वजावट मिळत नाही तर, आपल्या आईवडिलांपैकी कोणाकडून घेतलेल्या गृहकर्जावरही करलाभ मिळतो. या कर्ज रकमेवरील व्याज कर वजावटीस पात्र असते. आईवडील हे अल्प उत्पन्न गटात मोडत असतील तर या सवलतीचा अधिक लाभ होतो.\nजास्तीत जास्त कर वजावट - दोन लाख रुपये\n - हे गृहकर्ज पालकांकडूनच घेतले असल्याची खात्री करावी. शिवाय, अदा केलेल्या व्याजाचे साक्षांकित प्रमाणपत्र घेण्यास विसरू नये.\nपालकांची मालकी असलेल्या घरात तुम्ही राहात असाल तर त्यांना दरमहा दिलेले भाडेदेखील हाऊस रेंट अलाऊन्सअंतर्गत कर वजावटीस पात्र असते.\nजास्तीत जास्त कर वजावट - एचआरएची कमाल मर्यादा, घरभाड्याची रक्कम पगाराच्या रकमेच्या १० टक्क्यांहून अधिक किंवा मूळ पगाराच्या निम्मी यांतील सर्वात कमी असणाऱ्या रकमेएवढी कर वजावट मिळते.\n - पालक व तुमच्यात कायदेशीर व अधिकृत मालक-भाडेकरूचे संबंध दिसणे आवश्यक. यासाठी वकिलाच्या मदतीने भाडेकरार करून पालकांकडून भाडेपावत्या घेणे व या पावत्या कर वजावटीसाठी दाखल करणे आवश्यक ठरते.\nकुटुंबातील सर्व सदस्यांसाठी काढलेल्या आरोग्यविम्याच्या हप्त्यावरही कर वजावट मिळते. सद्यस्थितीत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सवलतीत कौटुंबिक आरोग्यविमा देतात. या विम्याच्या हप्त्यावरही कर वजावट मिळते. मात्र हप्त्याची रक्कम ही पूर्णपणे कंपनीकडून भरण्यात येत असल्यास ही सुविधा मिळत नाही.\nजास्तीत जास्त कर वजावट - ७५ हजार रुपये\nपालकांवरील औषधोपचारांसाठी तुम्ही खर्च केला असेल तर त्यावर कर वजावट लागू होते. आरोग्यविम्याच्या हप्त्याला जोडून हा खर्च दाखवता येतो. मात्र औषधोपचाराच्या खर्चाची आरोग्यविम्यातून प्रतिपूर्ती (रीइम्बर्समेंट) होत हा करलाभ मिळत नाही.\nजास्तीत जास्त कर वजावट - ५० हजार रुपये\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n(घर पाहावे बांधून) कार पार्किंगची मालकी सभासदाचीच\nजमिनीवर नाव चढवणे महत्त्वाचे\n(घर पाहावे बांधू��) जमिनीवर नाव चढवणे महत्त्वाचे\n(घरा पाहावे बांधून) रहिवाशांना बेघर न करता स्वयंपुनर्विकास शक्य\nरेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये\nकरोना: परदेशातील हे भारतीय काय सांगतायत पाहा...\nकरोना: रांग की हनुमानाचं शेपूट\nकरोनाच्या स्टेज; रुग्णाचा मृत्यू कधी होतो\nकरोनाचे संकट; परराज्यातील मजूर पायी निघाले गावी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या\nकर्जदारांना मुभा; क्रेडिट कार्डधारकांना वगळले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nफॅमिली पेन्शन हे नेहमीच करपात्रपैसा झाला...\nफॅमिली पेन्शन हे नेहमीच करपात्रपैसा झाला...\nफॅमिली पेन्शन हे नेहमीच करपात्रपैसा झाला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_(%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87)", "date_download": "2020-03-28T15:03:44Z", "digest": "sha1:BEMEQOUJPWJBJBEOIVH3F76GDECDMTAB", "length": 9189, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नृत्यनाटिका (बॅले) - विकिपीडिया", "raw_content": "\nनृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात. पण महाराष्ट्रात नृत्यनाटिका सादर करणारे कलावंत तसे कमीच आहेत. सीमा देव, आशा पारेख (नृत्यनाटिका नूरजहाँ), कनक रेळे(नृत्यनाटिका राम) इत्यादी. उत्तरी भारतात, विशेषत: बंगालचे आणि ओरिसाचे कलावंत या क्षेत्रात अग्रेसर आहेत.\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखक विजयकुमार गवई. सादरकर्ते : नंदकिशोर कल्चरल सोसायटी, (यमुनानगर, निगडी- पुणे). दिग्दर्शक : नंदकिशोर कपोते. इ.स. १९९१पासून या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात.\nतथागत गौतम बुद्धांचे जीवन चरित्र : लेखक नर्तक मिलिंद रणपिसे\nमीरा चरित्र : लेखक नर्तक मिलिंद रणपिसे\n२६/११चा दशहतवादी हल्ला : लेखक नर्तक मिलिंद रणपिसे\nनालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्र��दशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या रुक्मिणी स्वयंवर नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.\nडॉ. मल्लिका साराभाई यांची भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका -\nहेमा मालिनीची दुर्गा नावाची नृत्यनाटिका\n५ नोव्हेंबर २०११ रोजी अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील फिनिक्स येथील मेट्रो मराठी मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमात मुन्शी प्रेमचंद ह्यांच्या ईदगाह या गोष्टीवर आधारित ’जत्रा’ नावाची एक संगीत नृत्यनाटिका सादर करण्यात आली होती.\nनृत्यनाटिका अंबा (दोन अंकी)\nगणित विषयावरील नृत्यनाटिका - सादरकर्त्या नृपा सोमण\nनृत्यनाटिका ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ - सादरकर्त्या सुवर्णा कुलकर्णी\nनृत्यनाटिका ’छोट्यांचे विवेकानंद’ - सादरकर्त्या विदुला कुडेकर\nनृत्यनाटिका ’संगीत मेघदूत’ -सादरकर्ते समर्थ थिएटर्स, दिग्दर्शन विनीता पिंपळखरे आणि निकिता मोघे\nमहाराष्ट्राबाहेरील कलावंत आणि त्यांच्या नृत्यनाटिका[संपादन]\nसचिन शंकर : आगगाडी (१९७१), पूर्व बंगालचे नावाडी (१९७१), ना (१९७२), भूत (१९७३), क्रिकेट (१९७३) , पालखी (१९७५), प्रतीक्षा (१९७५) , प्रत्येकजण (१९८६) वगैरे.. या सर्व नृत्यनाटिकांना सलील चौधरींचे संगीत होते.\nराधाकृष्ण, हिंदू लग्नविधी आणि इतर विविध विषयांवरील नृत्यनाटिका : सादरकर्ते उदय शंकर\nअहल्या : सादरकर्ते हैदराबाद येथील अस्मिता ही संस्था\nरवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या नृत्यनाटिका : चंडालिका, चित्रांगदा,\nअनेक हिंदी कलावंतांनी मीराबाई, द्रौपदी यांव्या जीवनावर नृत्यनाटिका सादर केल्या आहेत.\nलंडनमधल्या पंचमुखी या संस्थेने २६ सप्टेंबर २००९ रोजी मिडलसेक्स या गावी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली चंडालिका ही नृत्यनाटिका रंगमंचावर सादर केली होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/adhik-vjn-ke-saath-grbhvtii-honaa", "date_download": "2020-03-28T14:18:09Z", "digest": "sha1:IS3XATF6VYUFX6VFZQXGY5ZTQS5YKSHI", "length": 13022, "nlines": 84, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "अधिक वजन के साथ गर्भवती होना | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nअधिक वजन के साथ गर्भवती होना\nगर्भवती होने के बारे में सोच रही है, लेकिन अपने अधिक वजन के बारे में चिंतित हैं शरीर का अधिक वजन गर्भवती होने की संभावनाओं को प्रभावित कर सकता है शरीर का अधिक वजन गर्भवती होने की संभावनाओं को प्रभावित कर सकता है अधिक वजन (25 से अधिक बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) होने पर) होना सामान्य ओवुलेशन को बाधित करके आपकी प्रजनन क्षमता पर प्रतिकूल प्रभाव डाल सकता है\nअधिक वजन के साथ गर्भवती होना\nगर्भवती होने के बारे में सोच रही है, लेकिन अपने अधिक वजन के बारे में चिंतित हैं शरीर का अधिक वजन गर्भवती होने की संभावनाओं को प्रभावित कर सकता है शरीर का अधिक वजन गर्भवती होने की संभावनाओं को प्रभावित कर सकता है अधिक वजन (25 से अधिक बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) होने पर) होना सामान्य ओवुलेशन को बाधित करके आपकी प्रजनन क्षमता पर प्रतिकूल प्रभाव डाल सकता है\nअधिक वजन के साथ गर्भवती होना\nआपकी इन संभावनाओं को बढ़ा सकता है:\nव्यायाम और साबूत अनाज, दूध और दूध उत्पादों, दालों, फलों और सब्जियों और स्वस्थ वसा जैसे स्वस्थ खाद्य पदार्थों सहित छोटे और बार-बार भोजन करने का उपयोग करना आपको वजन का लक्ष्य हासिल करने में मदद कर सकता है\nउच्च रक्तचाप या प्रीलेम्पसिया\nयदि आप शरीर के सामान्य वजन के साथ गर्भावस्था में प्रवेश करती हैं, तो आप गर्भावस्था के दौरान अतिरिक्त 11.5-16 किलो वजन बढ़ा सकती हैं हालांकि, यदि आपका वजन अधिक बना रहता हैं,\nतो एक अतिरिक्त 7-11.5 किलो वजन स्वीकार्य है\nआप अपने आप की सहायता कैसे कर सकती हैं\nहालांकि गर्भावस्था से पहले अधिक वजन या मोटापे की स्थिति चिंता का मामला है, फिर भी ऐसे उपाय हैं जिन्हें अपना कर आप अपना आकार बनाए रख सकती हैं आहार और उचित व्यायाम कार्यक्रम आप को अपना वजन लक्ष्य हासिल करने में मदद कर सकते हैं\nअपने स्वास्थ्य और अपने बच्चे की भलाई के लिए, गर्भवती होने से पहले वजन कम करना सबसे अच्छा तरीका होता है गर्भावस्था से पहले एक स्वस्थ वजन प्राप्त करने से गर्भधारण की संभावना स्वाभाविक रूप से बढ़ जाती है\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात व���गवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ कि���वा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/792747", "date_download": "2020-03-28T13:57:56Z", "digest": "sha1:SKKRUC7TIG6ZIVEZENOV2AG2L4TTKDZC", "length": 5080, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्वत:बरोबरच कुटुंबीयांची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा : वळसे-पाटील - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » solapur » स्वत:बरोबरच कुटुंबीयांची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा : वळसे-पाटील\nस्वत:बरोबरच कुटुंबीयांची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा : वळसे-पाटील\nतरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर\nकोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा. स्वतःबरोबरच कुटुंबियांची काळजी घ्या. घरातच थांबून आरोग्य विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे भावनिक आवाहन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोलापूरच्या नागरिकांना केले आहे.\nपालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अतिशय चोख उपाययोजना केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, पोलीस, जिल्हा परिषद, महापालिका, अन्नधान्य वितरण कार्यालय अशा सर्व विभागाचे अधिकारी /कर्मचारी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती मदत केली आहे. अडचणी, समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी दररोज जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेऊन आहे.\nनागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळावेत, असे आवाहन करुन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे की, इतरांच्या संपर्कात येण्याचे टाळा, स्वच्छता पाळा, शिंकताना, खोकतांना नाका-तोंडावर रुमाल धरा. वारंवार साबणाने हात धुवा, जागरुक रहा, घाबरुन जाऊ नका, काळजी घ्या.\nपिंपरीत लिफ्टमध्ये महिलेचा मृत्यू\nऔरंगाबाद दंगलप्रकरण : शिवसेना कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक\nकुख्यात नक्षली पहाडसिंगचे आत्मसमर्पण\nअमेरिका-इराण वादावर युएनएससीची आज बैठक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370491998.11/wet/CC-MAIN-20200328134227-20200328164227-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}