diff --git "a/data_multi/mr/2020-05_mr_all_0526.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-05_mr_all_0526.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-05_mr_all_0526.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,366 @@ +{"url": "http://activenews.in/?cat=53", "date_download": "2020-01-29T17:30:09Z", "digest": "sha1:Z5Q4AVHIW7LTAXRPFHMVNKE4NIHERKOS", "length": 9451, "nlines": 153, "source_domain": "activenews.in", "title": "विज्ञान – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\n….. तर खुशाल डीजे वाजवा : राज ठाकरे\n….. तर खुशाल डीजे वाजवा : राज ठाकरे मुंबई : डीजे बंदीचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा मात्र गणेशोत्सव…\nउत्तर भारतीयांना आडनावाच्या नव्हे जातीच्या आधारावर आरक्षण द्या\nउत्तर भारतीयांना आडनावाच्या नव्हे जातीच्या आधारावर आरक्षण द्या संजय निरुपम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : मुंबईत राहणा-या उत्तर भारतीय इतर…\nकाँग्रेस राष्ट्रवादीची खा.राजू शेट्टींशी चर्चा\nकाँग्रेस राष्ट्रवादीची खा.राजू शेट्टींशी चर्चा मुंबई : आगामी निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज…\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/mmrda?page=1", "date_download": "2020-01-29T17:41:04Z", "digest": "sha1:BBF5HHHTXBALCTPGCMGDDR6VVSNX76QL", "length": 3551, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "| Mumbai Live", "raw_content": "\nकल्याण, भिवंडी मेट्रोचा मार्ग बदलणार, नव्याने होणार सर्वेक्षण\nएमएमआरडीए उभारणार वडाळ्यात बिझनेस हब\nमुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या सौंदर्य जतनासाठी २०० कोटींचा निधी\nविक्रोळीत अवैध बांधकाम जमीनदोस्त\nएमएमआरडीए उभारणार ३ मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो\nएमएमआरडीएकडून मेट्रोसाठी ७६ हजार २९९ कोटींची तरतूद\nमोनोच्या २ गाड्यांमध्ये २५ मिनिटांचं अंतर, प्रवाशांची गैरसोय\nपश्चिम द्रुतगती महामार्ग होणार सिग्नलविरहित\nमुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट\nमेट्रो-३: मिठी नदी खालून 'इतकं' भुयारीकरण पूर्ण\nमेट्रोनं पुर्नरोपीत केलेल्या झाडांची बघा 'अशी' झालीय दयनीय अवस्था\nआता म्हाडा बांधणार धारावीत स्कायवाॅक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2018/01/blog-post_15.html", "date_download": "2020-01-29T18:35:02Z", "digest": "sha1:ZFGSRPH3T6TTCNVGEI4RQXEWN6KPCXQE", "length": 7239, "nlines": 70, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?", "raw_content": "\nHomeतुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेयतुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय\nतुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय\nतुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय\nकाही वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या सोसायटी मध्ये एखादी व्यक्ती ओव्हरवेट दिसून यायची आणि त्यात लहान मुले तर नसायचीच पण मला आठवते आहे माझ्या शाळेत सुद्धा एखादा विद्यार्थी संपूर्ण शाळेत लठ्ठ असायचा पण आज परिस्थिती खूपच बदलली आहे लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आज सोसायटीमध्ये आणि शाळेत ओव्हरवेट जास्त आणि फिट लोकं आणि विद्यार्थी कमी दिसून येत आहेत आणि सध्या आरोग्याची ही समस्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच लहान मुलांमध्येही आढळून येत आहे. लहान मुले हे नेहमीच मोठ्यांना फॉलो करतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि तासंतास मोबाईलचा वापर ही सध्या लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत. म्हणून आज मी ह्या सगळ्यावर कशाप्रकारे मात करता येईल ह्यासंबंधी काही टिप्स येथे देणार आहे\nलठ्ठपणा टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स:\n१. मुलं लठ्ठ होत असतील, तर त्यांना सतत रागावू नका किंवा टोमणे मारु नका. त्यामुळे लहान मुलांमधला आत्मविश्वास कमी होऊन त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल आणि ते चांगली जीवनशैली आत्मसात करण्यास टाळाटाळ करतील.\n२. जर पालकांनी उत्तम आणि पोषक आहार घेतला तर मुलेही साहजिकच पालकांनी घेतलेलाच आहार घेतील म्हणूनच सर्वप्रथम मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पालकांनीच स्वतः पोषक आहार घेतलाच पाहिजे.\n३. आपल्या मुलांची तुलना कधीही इतरांच्या मुलांशी करु नका. मुलांचे मनोबल उच्च राखायचे असेल तर चुकूनही अभ्यास, राहणीमान किंवा लठ्ठपणा, अशा कोणत्याही बाबतीत इतरांच्या मुलांशी तुमच्या मुलांची तुलना करु नका.\n४. सध्या पालकच मुले शांत व्हावीत म्हणून स्वतः पुढाकार घेऊन आपल्याकडील मोबाइल त्यांच्या मुलांना देतात त्यामुळे मुलं सध्या मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि कंप्युटर यामुळे घरातच मग्न असतात. त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावा किंवा एखाद्या स्पोर्ट्स क्लबची मेम्बरशिप घेऊन त्यांना तिथे पाठवा.\n५. मुलांचा एक डाएट प्लॅन तयार करून त्यानुसारच पोषक आहार मुलांना जाणीवपूर्वक द्या. मुलांना पिझ्झा-बर्गर यांसारख्या फास्ट फूडची सवय असते. त्यामुळे मुलांना शक्य होईल तेवढे घरचेचं खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.\nतुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\nरोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?cat=54", "date_download": "2020-01-29T17:19:51Z", "digest": "sha1:2JGZSMHJBI2XP5VQR2BIFEJNOSHRKEVS", "length": 10312, "nlines": 164, "source_domain": "activenews.in", "title": "व्हीडीओ – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nब्रेकिंग… जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी तिजोरीसह तब्बल १४ लाख ९१हजार रक्कम केली लंपास\nv=uPK3m_Er9Jk[/embedyt] व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक क्लिक करा . Active न्युज टीम शेख सुलतान – मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे…\nशिरपूर जैन येथे नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय\nकामरगांवच्या विद्यार्थ्यांनी रुबेला लसिकरणाची केली जनजागृती\nactive न्युज network प्रतिनिधी/कारंजा:- जिल्ह्याभरात रुबेला लसिकरण मोहिम यशस्वी होण्याकरिता शासनाच्या वतीने जोरदारपणे जनजागृती करण्यात येत आहे. जि.प.विद्यालय कामरगांव येथे…\nमातंग समाज बांधवांच्या वतीने इनई माता मिरवणूक व विसर्जन संपन्न\nactive न्युज network प्रतिनिधी/शिरपूर: शिरपूर जैन येथे दिनांक २० अक्टोबर २०१८ रोजी मोठ्या उत्साहात मातंग समाजाच्या वतीने इनई माता मूर्तीची…\nशिरपूर येथे उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवदुर्गा विसर्जन\nactive न्युज network प्रतिनिधी/शिरपूर: नऊ दिवस आदिशक्ती देवीची पूजा केल्यानंतर विजयादशमीच्या दुसर्‍या दिवशी १९ ऑक्टोबरला मोठय़ा उत्साहात ठिकठिकाणच्या मंडळांकडून दुर्गादेवींचे…\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-big-group-farming-managed-different-committees-20379", "date_download": "2020-01-29T17:31:37Z", "digest": "sha1:XM34NGRWONZVCMAKQSRKU2QBRTCQNIUC", "length": 28755, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi, big group farming managed by different committees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना\nरविवार, 16 जून 2019\nशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी. गटांमार्फत राज्यात यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्यात यावर राज्यशासनाचा भर आहे. यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या वतीने राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. पुणे येथील सिमॅसिस लर्निंग एलएलपी यांच्याद्वारे या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे.\nशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी. गटांमार्फत राज्यात यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्यात यावर राज्यशासनाचा भर आहे. यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या वतीने राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. पुणे येथील सिमॅसिस लर्निंग एलएलपी यांच्याद्वारे या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे.\nगटाची नोंदणी होऊन कामकाज सुरू झाल्यानंतर गटशेतीत सभासदामधून व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे आहे. लहान गट असेल तर व्यवस्थापन सुलभ असते. मात्र, मोठ्या गटासाठी व्यवस्थापन तुलनेने गुंतागुंतीचे होत जाते. अशा वेळी दहा-अकरा सदस्यांची व्यवस्थापन समिती सर्वानुमते नियुक्त करणे उपयुक्त ठरते. यातून गटशेतीच्या कामकाजाचे निर्णय वेगाने घेणे व अंमलबजावणी करणे सुलभ होते.\nव्यवस्थापन समितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव व पाच ते सहा सदस्य अशी रचना असावी.\nसचिव म्हणून गटसमन्वयकाने काम करावे.\nगरजेनुसार गटसमितीच्या बैठका घेऊन कामकाज व कार्यक्रम अंमलबजावणीविषयी निर्णय घ्यावा.\nगटामध्ये काही विशिष्ट कामे करण्यासाठी उपसमिती स्थापन करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी. उदा. निविष्ठा खरेदी उपसमिती, शेतमाल विक्री समिती इ.\nगटशेती करत असताना अनेक पैलूंचे ज्ञान सदस्यांना असणे आवश्यक आहे. विशेषतः नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नवीन संशोधन व पीक व्यवस्थापन या संदर्भात मशागतीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व विषयां��े अद्ययावत ज्ञान व माहिती असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने एखाद्या विषयाचे ज्ञान असलेल्या सदस्याकडून गटांच्या बैठकीदरम्यान इतर सदस्यांबरोबर त्या ज्ञानाची देवाणघेवाण करावी. यातून हळूहळू सर्व सदस्यांना नवीन ज्ञान, तंत्रज्ञान याविषयी माहिती होत जाते. त्याचा गटशेतीसाठी नियोजन व अंमलबजावणी करताना फायदा होतो.\nगटशेतीमध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठी असताना गटात समन्वय राखण्यासाठी सदस्यांमध्ये नियमित औपचारिक किंवा अनौपचारिक संवाद असावा. या संवादातून गटशेतीत येणारे प्रश्न सहजपणे सोडवता येतात. उदा. एखाद्या शेतात प्राथमिक अवस्थेत किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याविषयी इतर शेतकऱ्यांबरोबर त्वरित संवाद साधल्यास त्यावर वेळीच उपाययोजना केली जाऊ शकते. पुढील मोठे नुकसान टाळता येते. यासाठी दर आठवड्याला, पंधरवडा किंवा महिन्याला गटातील सभासदांनी एकमेकांशी संवाद होईल असे पाहावे. नियमित संवादामुळे आपापसातील सामंजस्य भाव वाढतो. त्याचा गटशेतीला फायदा होतो.\nप्रगतीला बाधक ते दूर ठेवणे. सर्व सदस्यांमध्ये सामोपचार व एकमेकांविषयी आदर असल्यास गटशेती फायद्याकडे वाटचाल करते. गटांमध्ये विरोधी कार्य करणारे काही सदस्य असतील व गटाच्या प्रगतीसाठी ते बाधक ठरत असतील तर अशा सदस्यांना बैठकीमध्ये बहुमताने गटाबाहेर करण्याचा निर्णय गटाच्या अंतिम हिताकरिता घ्यावा लागतो. त्यासाठी गटशेतीचे नेमके उद्दिष्ट व प्रमुख ध्येय हे गटातील सर्व सदस्यांची सामाजिक व आर्थिक प्रगती करणे हेच असले पाहिजे.\nसांघिक व सकारात्मक दृष्टिकोन\nगटशेतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन व्यवस्थापकीय निर्णय घ्यावे लागतात. वेगवेगळी पार्श्वभमी असलेले शेतकरी एकत्रित येऊन समूह शेतीला सुरवात करतात, तेव्हा वैयक्तिक मतभेदाला गौण स्थान असते. सर्व विचार हा गटशेतीच्या हितासाठी काम करणे हाच असावा. गटाचे संख्याबळ वाढवून गट मोठा करणे व स्वयंपूर्ण करणे हेच गटाचे ध्येय असावे. यामुळे गटाच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. गटशेतीद्वारे सर्वांचाच विकास होतो.\nगटशेती यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणा व सांघिक भावना अत्यंत महत्त्वाची असते. सांघिक भावना म्हणजे गटशेती ही माझी आहे. गटशेतीच्या प्रगतीसाठी माझे योगदान महत्त्वाचे असून गटातील इतर शेतकरीसुद्धा तेवढेच महत्��्वाचे आहेत ही भावना होय. गटशेतीमध्ये सभासद संख्या वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज असते. मात्र, नवीन सदस्य गटामध्ये सामील करून घेताना त्याचा प्रामाणिकपणा व सांघिकभावना याची खात्री करून घ्यावी. गटातील प्रत्येक सदस्य गटाच्या कामकाजासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज असते. वैयक्तिक स्वार्थाला इथे स्थान नाही.\nगटशेती ही नव्या तंत्रज्ञानासोबत प्रशिक्षणाने परिपक्व होत जाते. गटामधील शेतकऱ्यांनी नवीन ज्ञान-तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. शेती करताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. त्यात हवामान बदल, बदलते पाऊसमान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, काटेकोर शेतीकामे, निविष्ठांची शास्त्रीय माहिती, काढणीपश्चात तंत्रज्ञान व बाजार व्यवस्था इ. आव्हाने शेतीसमोर आहेत. गटशेती करत असताना वरील आव्हाने पेलण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत वरील विषयांतील अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान पोचले पाहिजे. यासाठी आवश्यक ती प्रशिक्षण देत त्यांची क्षमता वाढविणे गटशेतीच्या हिताचे आहे. आपल्या परिसरातील अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी तयार करावी. तिथे प्रशिक्षणासाठी नियमितपणे सदस्यांना पाठवत राहावे. यातून गटशेती प्रगतिशील होते.\nमहाराष्ट्रात मागील काही वर्षांत गटशेतीचा प्रसार होत आहे. काही ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्या गटशेती चालवली जाते. अशा यशस्वी गटशेतीला भेट द्यावी. त्यातून गटशेती करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय शोधण्यास मदत होते. गटशेतीतील शेतकऱ्यांनी सुरवातीच्या काळात व नंतरही नियमितपणे अशा गटशेतींना भेटी द्याव्यात. यामुळे सर्वांचे ज्ञानवर्धन होऊन प्रेरणा मिळते. तसेच सध्याच्या किंवा संभाव्य अडचणीसुद्धा कळतात. त्यासाठी गटाची तयारी करत राहता येते.\nउदा. जालना जिल्ह्यात `अॅग्रो इंडिया शेतकरी गट` मागील दहा वर्षांपासून गटशेतीचा यशस्वी प्रयोग करत आहे. त्यांना गटशेतीद्वारे दरवर्षी कापसाचे भरघोस उत्पादन मिळत आहे. या यशस्वी गटशेतीमध्ये चर्चेतून योग्य पीक व वाणांची निवड, जैविक बीजप्रक्रिया त्यात अॅझोटोबॅक्टर, रायझोबिअम, पीएसबीचा वापर करून खताची बचत व शिफारसीनुसार रोपांची संख्या, बीबीएफ यंत्राचा वापर, मृद व जलसंधारणासाठी रूंद-वरंबा सरी पद्धतीचा अवलंब, सेंद्रिय आच्छादन, समतल मशागत व पेरणी, आंतरपीक पद्धती इ. तंत्रज्ञानाचा वापर या गटशेतीमध्ये यशस्वीपणे होत आहे.\nगट शेतीमुळे काही पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या. त्यात शेततळे, सूक्ष्म सिंचन वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञान जसे पिकांची फेरपालट, अन्नद्रव्य व्यवस्थापन, माती परीक्षण, संजीवकाचा वापर व बाह्य खताचा कमी वापर, छाटणी, वळण देणे हे तंत्रज्ञान वापरात आणणे शक्य झाले. अॅग्रो इंडिया गटशेतीमुळे वेगवेगळ्या पिकांमध्ये ४०% पाणी बचत, २५% खतांची बचत, २०-५० टक्के मजुरांची बचत, २०% मशागत खर्चात बचत व उत्पन्नात २५ ते ५० टक्के वाढ झाल्याचा दावा गटशेती समन्वयकांनी केला आहे.\nगटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबत उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले. सामाजिक व आर्थिक विकास होऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. महाराष्ट्रामध्ये संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करणे अपरिहार्य आहे.\nशेती farming गटशेती शेतकरी विकास महाराष्ट्र maharashtra कौशल्य विकास प्रशिक्षण training पुणे मका maize हवामान खत fertiliser बीबीएफ यंत्र bbf planter यंत्र machine जलसंधारण शेततळे farm pond सिंचन\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...\nमंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...\nअकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...\nवाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nसांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...\nसोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...\nसूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...\nमोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...\nप्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...\nसोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...\nखानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...\nवाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...\nमराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...\n'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव ः सध्या रब्बी हंगाम...\nथकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...\nसंपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...\nसीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...\nकेंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/jayant-patil-vishwajit-kadams-sangli-political-test/", "date_download": "2020-01-29T18:02:05Z", "digest": "sha1:O3HWWBQDZCFBMHWSCJ4B6MR36FFUE33F", "length": 23025, "nlines": 314, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "जयंत पाटील, विश्वजित कदम यांची सांगलीत राजकीय कसोटी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nHome मराठी Sangli Marathi News जय��त पाटील, विश्वजित कदम यांची सांगलीत राजकीय कसोटी\nजयंत पाटील, विश्वजित कदम यांची सांगलीत राजकीय कसोटी\nधनवंतांचा जिल्हा अशी ओळख असलेला सांगली जिल्हा हा वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण आज ती ओळख क्षीण होत चालली आहे. गेल्या २० वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात बऱ्यापैकी बस्तान बसविले खरे पण गेल्या पाच-सात वर्षांत भाजपने एकेक सत्ताकेंद्रामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला जबर धक्के दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वरचष्मा असलेल्या सांगली महापालिकेत भाजपने निर्भेळ यश संपादन केले. मराठा आरक्षणाचे आंदोलन जोरात असताना पाटलांची महापालिका भाजपकडे गेली. पायाखालची वाळू सरकत असल्यासारखे पाटील यांचे गेली काही वर्षे होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.\nयापूर्वी इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणी उत्साहाने पुढे येत नसे. आजही मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. साखर कारखान्यांसह उद्योगांचे मोठे जाळे त्यांच्याकडे आहे. असे असले तरी त्यांच्या विरोधात भाजपकडून लढण्याची तयारी अनेकांनी दाखविली आहे. त्यात नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी, युवक नेते गौरव नायकवडी, नगरसेवक विक्रम पाटील, माजी जि.प.सदस्य भीमराव माने आदींचा समावेश आहे. शिवसेनेकडेही इच्छुकांची गर्दी आहे.\nजयंत पाटील यांच्याइतकेच जिल्ह्यातील दुसरे दमदार नाव म्हणजे विश्वजित कदम. माजी मंत्री दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांचे ते चिरंजीव. पलूस-कडेगावमध्ये विश्वजित हे वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झाले. यावेळी अर्थातच त्यांचा मुकाबला भाजपशी असेल. वडिलांची पुण्याई, घराण्याचे साम्राज्य आणि जनसंपर्क या कदम यांच्या जमेच्या बाजू. त्यांच्या विरुद्ध भाजपतर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उमेदवार असतील. जिल्हा भाजपचे अध्यक्ष आ.पृथ्वीराज देशमुख संग्रामसिंह यांच्याशी भक्कमपणे उभे आहेत. आघाडी झाली वा न झाली तरी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुणअण्णा लाड किंवा शरद लाड रिंगणात असण्याची शक्यता आहे. तसे झाले तर लढत तिहेरी होईल आणि कदम यांची डोकेदुखी वाढेल पण कदम यां��ेच पारडे जड असेल.\nसांगली शहर मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल. स्वच्छ चारित्र्य आणि मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. काँग्रेसतर्फे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील लढत देतील. गेल्या पाच वर्षांत त्यांनी विविध उपक्रम, आंदोलनांच्या निमित्ताने जनसंपर्क राखला आहे. जयश्री पाटील यादेखील इच्छक आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.\nतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांना खा.संजय पाटील यांनी भाजपमध्ये आणताना विधानसभा उमेदवारीचा शब्द दिला होता. तो खासदार खरा करतील का हा प्रश्न आहे. दुसरीकडे खासदारांच्या पत्नी ज्योती पाटील यांचे नाव काही जणांकडून मुद्दाम समोर केले जात असल्याने घोरपडेंच्या गोटात नाराजी आहे.\nजतमध्ये विद्यमान आमदार भाजपचे विलासराव जगताप यांची उमेदवारी यावेळी निश्चित आहे. तरीही भाजपचे नेते डॉ.रवींद्र आरळी, माजी सभापती प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तमन्नागौडा पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा विक्रम सावंत उमेदवार असतील. राष्ट्रवादीकडे जागा गेली तर सुरेश शिंदे यांचे नाव आहे.\nभाजपचे विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या शिराळामध्ये पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. विकासकामे आणि मोठा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. सम्राट महाडिक, काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख हे दावेदार आहेत. राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास माजी आमदार मानसिंगराव नाईक उमेदवार असतील. मोठा जनसंपर्क हे त्यांबचे बळ आहे.\nमिरज या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आणि शेवटच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले सुरेख खाडे यांची पकड मजबूत आहे. मिरजेत कमळ फुलेल अशी स्थिती आहे. तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे बाळासाहेब होनमोरे, प्रा.सिद्धार्थ जाधव, नगरसेवक योगेंद्र थोरात इच्छुक आहेत.\nखानापूर-आटपाडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे प्राबल्य आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटावा असेही प्रयत्न होत आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक लढून लक्षणीय मते घेतलेले गोपीचंद पाडळकर हे भाजपतर्फे लढणार अशी चर्चा आहे. या शिवाय, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हेही इच्छुक आहेत.गेल्यावेळी हे चौघेही निवडणूक रिंगणात होते. बाबर यांनी ७० हजारावर मते घेतली पण सदाशिवराव पाटील ५३ हजारावर थांबले. तर इतर दोघांनी ४० हजारावर मते घेतली होती.\nPrevious articleकाय होणार पवारांचे\nNext articleकांदा पाकिस्तानातूनच येणार\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी आयोग\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nतुरळक हिंचाचार वगळता ‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद\nआता निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड : मंत्रिमंडळाचा निर्णय\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ajit-pawar-supported-the-bjp-for-these-10-reasons-42224", "date_download": "2020-01-29T18:35:25Z", "digest": "sha1:663MHETWQBKKKDSZAYO57JWJMV6AHIHI", "length": 9164, "nlines": 99, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "या कारणांमुळे अजित पवारांनी भाजपला साथ दिली | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nया कारणांमुळे अजित पवारांनी भाजपला साथ दिली\nया कारणांमुळे अजित पवारांनी भाजपला साथ दिली\nकाँग्रेस शिवसेनेसोबत जाऊन राज्याला स्थिर सरकार देता येणार नाही. पक्षवाढीसाठीही स्थिर सरकारमध्ये राहणं उत्तम, फाटाफुटीची भीती नाही. भाजपा मजबूत पक्ष, राज्याच्या प्रगतीसाठी भाजपसोबत जाणं शहाणपणाचं असल्याचे अजित पवारांना वाटले असावे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांना विश्वासात न घेता का भाजपला साथ दिली. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणत एकच भूकंप झाला. अजित पवारांनी मात्र का भाजपला साथ दिली. याबाबतच्या चर्चांना उधाण आले अजित पवारांनी शरद पवारांशी केलेल्या बंडखोरीची चर्चा राजकिय वर्तुळात रंगू लागली. शिवसेना-काँग्रेस यांच्यातील मतभेद आणि खालील दहा कारणांमुळेच दादांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.\nमूळात सत्तासंघर्षाला सुरूवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधीबाकावर बसण्यास तयार होती. मात्र शिवसेनेने पुढे केलेल्या मैत्रीच्या हातामुळे शरद पवारांनी त्या गोष्टीला पुढाकार घेतला. मात्र शिवसेनेकडे ताकदीचं नेतृत्व नाही, मुख्यमंत्रिपदासाठी दमदार उमेदवार नव्हता. त्यातच काँग्रेसचा संपूर्ण कारभार दिल्लीतून चालतो, त्या पक्षात राज्य नेतृत्वाला अधिकार नाहीत. राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट, ग्रामपंचायतीतसुद्धा निवडूण येणं कठीण झालं आहे. शिवसेनेचा कारभार मातोश्रीवरुन, राज्य चालवण्याचा अनुभव कुणालाच नाही. काँग्रेस शिवसेनेसोबत जाऊन राज्याला स्थिर सरकार देता येणार नाही. पक्षवाढीसाठीही स्थिर सरकारमध्ये राहणं उत्तम, फाटाफुटीची भीती नाही. भाजपा मजबूत पक्ष, राज्याच्या प्रगतीसाठी भाजपसोबत जाणं शहाणपणाचं असल्याचे अजित पवारांना वाटले असावे.\nत्याच बरोबर केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्याच्या विकासासाठी कामी येईल. शेतकरी, मजूर, कामगारांचे प्रश्न तडीला लावण्यासाठी मदत होऊ शकते. बदलत्या राजकीय स्थितीत काँग्रेस-सेनेसोबत जाणं आत्मघातकी ठरु शकतं. त्यातच अनेक निर्णयावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं अशक्य असल्यामुळे हे सरकार फारकाळ ट��कणार नाही. या कारणांमुळे अजित पवारांनी महाविकास आघाडीसोबत न जाता भाजपला पाठिंबा दिला असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे.\nआता २४ व्या आठवड्यातही करता येईल गर्भपात\nआरे कारशेडवरील स्थगिती उठवा, देवेंद्र फडणवीसांची मागणी\nआरे कारशेडचा अहवाल स्वीकारणं बंधनकारक नाही- आदित्य ठाकरे\nआता मी बोलताना ५० वेळा विचार करतो- अजित पवार\nकल्याण, भिवंडी मेट्रोचा मार्ग बदलणार, नव्याने होणार सर्वेक्षण\nशिवभोजन योजनेसाठी ६.४८ कोटीचे अनुदान\nमहाअधिवेशनापूर्वीच मनसेला गळती; धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप\nकॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण व्हिडिओ वायरल\nसेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का \nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aramtek&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&search_api_views_fulltext=ramtek", "date_download": "2020-01-29T16:46:43Z", "digest": "sha1:RIRFCYL5DCGGGYW6QXLE6NNITK7UNM4E", "length": 6206, "nlines": 145, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nअरविंद%20सावंत (2) Apply अरविंद%20सावंत filter\nआनंदराव%20अडसूळ (2) Apply आनंदराव%20अडसूळ filter\nकल्याण (2) Apply कल्याण filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nगजानन%20किर्तीकर (2) Apply गजानन%20किर्तीकर filter\nचंद्रकांत%20खैरे (2) Apply चंद्रकांत%20खैरे filter\nयवतमाळ (2) Apply यवतमाळ filter\nरामटेक (2) Apply रामटेक filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nविनायक%20राऊत (2) Apply विनायक%20राऊत filter\nशिवाजीराव%20आढळराव (2) Apply शिवाजीराव%20आढळराव filter\nश्रीरंग%20बारणे (2) Apply श्रीरंग%20बारणे filter\nसिंधुदुर्ग (2) Apply सिंधुदुर्ग filter\nहातकणंगले (2) Apply हातकणंगले filter\nहेमंत%20गोडसे (2) Apply हेमंत%20गोडसे filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?cat=55", "date_download": "2020-01-29T17:18:30Z", "digest": "sha1:LRNLSHVRINKE4UL2LBLFHMW6NWXAGRR3", "length": 13051, "nlines": 189, "source_domain": "activenews.in", "title": "शिक्षण व नोकरी – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nशताब्दी पार करूनही मुलभुत सुविधांचा अभाव\n******************* जाहिरात ****************** शिक्षणप्रेमी नागरिक व पालकांची संचालकांकडे तक्रार शिरपूर दि.१४ जुलै (प्रतिनिधी) शताब्दी महोत्सव साजरा केलेल्या स्थानिक ढवळे विद्यालयात…\nइंग्रजी शाळांची इंग्रजा सारखी लूट\nप्रतिनिधी अजय बोराडे/ Active न्युज मानवाचा सर्वांगीण विकास शिक्षणातून होतो. शिक्षणाची ही गंगा घरोघरी पोहचावी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी…\nसावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम\nराहुरी : बद्रिश देहाडराय प्रतिनिधी: Active न्युज महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वतीने चालवले जात असलेले सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी…\nखासगी कॉन्व्हेंट मधील लूट थांबवण्याकरिता निवेदन\nप्रदीप सावले (प्रतिनिधी: Active न्युज) मालेगाव :- मालेगाव :- सध्या सर्वत्र शाळा सुरू होण्याची वेळ असून मालेगाव शहर आणि तालुक्यातील…\nबाल संस्��ार माध्यमिक विद्यालयाचा शालांत परिक्षेचा निकाल 78.26%\nगोकुळ तायडे मनवेल ता यावल (Active न्युज टीम): येथील बालसंस्कार माध्यमिक नि विद्यालयाचा शालांत परिक्षेचा निकाल 78.26% लागला त्यात राधिका…\nशहरात अवैध शिकवणी वर्गाचे पेव\n(प्रतिनिधी: Active न्युज) मंगरुळपीर-सध्या शहरात अवैध शिकवणी वर्गाचे पेव फुटले असुन अशा शिकवणी वर्गावर प्रशासनाने नजर ठेवत शहरासह वाशिम जिल्हयातील…\nकरंजी येथील २ विध्यार्थी नवोदय करिता निवड\nशिरपुर दी ०१ (प्रतिनिधि) शिरपूर येथून जवळच असलेल्या आर्यन मदन खाडे व बुद्धदिप दयाल कांबळे या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय…\nशारदा विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय साकळीचे नवोदय परीक्षेत यशाची परंपरा कायम\nमनवेल ता यावल (प्रतिनिधी: Active न्युज) शारदा विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय साकळीने नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले इ…\nप्राप्ती देशमुख हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश\nशिरपूर दि २८ (प्रतिनिधी) (प्रतिनिधी: Active न्युज) महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने सन 2019 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली…\nसंजय काळे/औरंगाबाद – (प्रतिनिधी: Active न्युज) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विभाग औरंगाबादचया वतीने मार्च २०१९ मधील इयत्ता १२वी वाळुजमहानगरातील कला,वाणिजय…\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळ�� व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/the-probability-of-the-big-alliance-increased/articleshow/69240627.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-29T17:42:47Z", "digest": "sha1:IJ7CDWA6WCYYXVINNMYK4J5QURDCQU4B", "length": 11330, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: 'महाआघाडी'ने भाजपची झोप उडवलीः मायावती - the probability of the big alliance increased | Maharashtra Times", "raw_content": "\n'महाआघाडी'ने भाजपची झोप उडवलीः मायावती\n'महाआघाडी'ने भारतीय जनता पक्षाची झोप उडवली असल्याचा दावा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी नुकताच केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्व काही सुरळीत सुरू नाही, उलट महाआघाडीची शक्यता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, असे त्या म्हणाल्या.\n'महाआघाडी'ने भाजपची झोप उडवलीः मायावती\n'महाआघाडी'ने भारतीय जनता पक्षाची झोप उडवली असल्याचा दावा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी नुकताच केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्व काही सुरळीत सुरू नाही, उलट महाआघाडीची शक्यता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, असे त्या म्हणाल्या. मतदानाच्या पुढच्या दोन टप्प्यांवर आणखी चांगली संधी मिळेल, असेही त्या पुढे म्हणाल्या. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह एकत्रित रॅलीदरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केले.\nयादव यांना निवडून देऊन, एका ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्याची संधी मिळवण्याविषयीही आझमगडच्या जनतेला त्यांनी आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीलाच 'महाभेसळखोर' म्हटले होते. त्याला कडाडून विरोध करून 'पंतप्रधान नरेंद्र मोदीच 'महाभेसळखोर' असल्याची टीका मायावती यांनी केली. त्या म्हणाल्या, 'काँग्रेस आणि भाजप यांचे स्वभाव सारखेच असून, दोन्ही पक्ष म��हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मोदींच्या कोणत्याही प्रलोभनाला भुलू नका; कारण येत्या काही दिवसांत ते जास्त गोंधळ निर्माण करणार आहेत. त्यांचे 'अच्छे दिन' संपले आहेत, वाईट दिवस त्यांच्या तोंडावर दिसू लागले आहेत.'\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCAAची भीती; शेकडो बांगलादेशींनी भारत सोडला\nअमित शहांची मध्यस्थी; बोडोलँड वाद अखेर संपुष्टात\nCAAविरोधी हिंसक आंदोलनामागे पीएफआय, बँक खात्यात १२० कोटी जमा\nसुमित्रा महाजन यांच्यासह एक हजार भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nशरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढली; राष्ट्रवादी खवळली\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nमध्यप्रदेशात बेरोजगारांना महिना पाच हजार मिळणार\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'महाआघाडी'ने भाजपची झोप उडवलीः मायावती...\nराजीव गांधींच्या हत्येला भाजप जबाबदार: अहमद पटेल...\nगणेशमूर्तीला भाजपच्या झेंड्याचे वस्त्र; गुन्हा दाखल होणार...\nगांधी कुटुंबाने आयएनएस विराटवर सुट्टी घालवली: मोदी...\nहिंमत असेल तर पुढचे दोन टप्पे नोटाबंदीवर लढवा: प्रियांका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bharat-band", "date_download": "2020-01-29T17:16:51Z", "digest": "sha1:EYGHBDZ2URPEC7PFG5VOXGNCZJTLXTAS", "length": 22147, "nlines": 283, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bharat band: Latest bharat band News & Updates,bharat band Photos & Images, bharat band Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राह...\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा...\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्���ामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; ब...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nसबको सन्मती दे भगवान\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n२४व्या आठवड्यात गर्भपात करता येणा..\nअकाली दल भाजपला देणार पाठिंबा; जे..\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nभारत ब���द: पालघरमध्ये पोलिसांचा ला..\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबास..\nभारत बंद: कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको; मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने\nसीएए आणि एनआरसी विरोधात भारत बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला. या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणारी वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहे\nपोलाद, खाण, वीज, गोदी, बंदर, तेल, बँक, विमा उद्योगांतील कामगार संघटनांनी आठ जानेवारीला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. २५ कोटी कामगार-कर्मचारी यात सहभागी होत आहेत. त्या निमित्ताने...\nCAA विरोध: उत्तर प्रदेशमध्ये १५ जणांचा मृत्यू, ७०५ जणांना अटक\nसुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये शनिवारीदेखील आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये १० डिसेंबरपासून सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.\nशिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी: राज ठाकरे\n​इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदला सक्रिय पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंदबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. इंधन दरवाढीविरोधात बंदला पाठिंबा न देणाऱ्या आणि अग्रलेखातून इंधन दरवाढीवर टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली आहे, काय करावे हेच शिवसेनेला कळत नाही, अशा शब्दात राज यांनी शिवसेनेवर फटकारे ओढले आहेत.\nBharat Bandhशिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर: चव्हाण\nकाँग्रेस पक्षाने पुकारलेला भारत बंद राज्यात १०० टक्के यशस्वी झाला असा दावा काँग्रेसने केला आहे. त्याचवेळी बंदमध्ये सहभाग न घेतल्याबद्दल शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. म्हणूनच बंदमध्ये सहभाग घेतला नाही. यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nbharat band: अॅट्रोसिटी कायद्याच्या विरोधात सवर्णांचा 'भारत बंद'\nकेंद्र सरकारने केलेल्या अॅट्रोसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या निर्णयाविरोधात आज सवर्णांनी भार��� बंद पुकारला आहे. या बंदचा उत्तर भारताशिवाय इतर राज्यात कोणताही परिणाम झालेला नाही. बिहारमध्ये आंदोलकांनी रेलरोको केल्याने तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे बिहारमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातही बंदला हिंसक वळण लागल्याने मध्य प्रदेशच्या १० जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.\nअॅट्रॉसिटी: शिवसेनेची मोदींवर टीकेची झोड\nअॅट्रॉसिटी कायद्याच्या मुद्द्यावर देशात सध्या सुरू असलेल्या गदारोळावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. 'देश एकदा धर्माच्या नावावर फुटला. आता जातीच्या नावावर तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान मोदी कुठे आहेत व काय करीत आहेत,' असा थेट सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.\nसर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात अन्यायी तरतुदी सुचविल्या आहेत. त्याविरोधात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. २) साक्री रोडवर रास्ता रोको करण्यात आला. या बंद दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात काही जणांनी राज्य परिवहनाच्या जवळपास पाच बसेसवर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेने ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागले.\n'जन आक्रोश दिवस': कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मुंबईत आंदोलन\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\n...म्हणून पराभूत होऊ असं वाटलं होतं: कोहली\n'कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा'\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हर बॅन करा: न्यूझीलंड\nमध्यप्रदेशात बेरोजगारांना महिना पाच हजार मिळणार\nसंघ १३० कोटी लोकांचाः मोहन भागवत\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vinayakhingane.com/2015/02/21/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2020-01-29T17:02:31Z", "digest": "sha1:3SZH77UJPNQU77IEWPKQS262BDXBQ3RZ", "length": 27242, "nlines": 177, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "सोशल मेडिया आणि वैद्यकीय अफवांचे रान – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nसोशल मेडिया आणि वैद्यकीय अफवांचे रान\nसोशल मेडिया आणि स्मार्ट फोन ह्यांमुळे माहितीच्या प्रसारात खूप वाढ झाली आहे. आज कुठलीही माहिती अगदी सहज आणि अगदी वेगात उपलब्घ होऊ शकते तसेच माहिती अनेक लोकांपर्यंत सहज पसरू शकते . ह्या उत्क्रांती मुळे जग छोटे झाले आहे . पण ह्याच्या फायद्या सोबतच काही तोटेही झाले आहेत . ज्ञान व माहिती च्या प्रसारा सोबतच अफवांचा प्रसार अगदी वेगात होतो आहे . ह्या अफवा सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण करतात . सोशल मेडियाचा वापर करताना ह्या गोष्टींचे भान ठेवणे फार आवश्यक आहे . आज आपण सोशल मेडिया व त्यातून निर्माण होणारे गैरसमज ह्याच्याविषयी थोडी चर्चा करूया .\nइबोला हा एक भयावह असा आजार असून त्यासाठी कुठलीही लस वा रामबाण औषधे उपलब्ध नाहीत . ह्या आजाराची साथ आफ्रिकेतील तीन देशांमध्ये आली असून जगभरातील वैद्यक क्षेत्र जागरूक झाले आहे . भारताने स्वाइन फ्लू ह्या आजाराची साथ अनुभवल्यानंतर अशा गंभीर आजाराबद्दल सर्वसामन्यांच्या मनात भीती असणे स्वाभाविक आहे . पण हा वायरल आजार आफ्रिकेतून भारतात येण्यासाठी इबोला चा रुग्ण भारतात दाखल होणे आवश्यक आहे व कुठलीही दक्षता न घेता त्याला हाताळल्यास व रुग्णाच्या शरीर स्त्रावाशी किंवा रक्ताशी संबंध आल्यास हा आजार होऊ शकतो . अशा वेळी सोशल मेडिया वर भारतात इबोला रुग्ण दाखल झाल्याच्या अफवांना उधान आले आहे . पहिला रुग्ण पुणे , मुंबई तसेच कर्नाटक मध्ये असल्याच्या अफवा सर्रास येऊ लागल्या आहेत . हा लेख लिहिताना तरी इबोला मुळे मृत्यू झाल्याचे खात्रीशीर वृत्त सरकार किंवा एखाद्या वैद्यकीय संस्थेने प्रसारित केलेले नाही . अशा वेळी भारतात इबोला रोग आला आहे अशी अफवा कोणीतरी पसरवून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करत आहे . आणि लोक घाबरून असे मेसेज पुढे पाठवून ही भीती अधिकच वाढवण्यासाठी मदतच करीत आहेत. इबोलाचे हे उदाहरण त्ताजे व बोलके आहे म्हणून ह्याची चर्चा इथे केली आहे. परंतु इबोला सारख्या अनेक इतर आजारांविषयी अफवा पसरवून दहशत निर्माण करण्यात येते . मधे एक फोटो सोशल मेडियावर खूप गाजला . त्वचेवर विद्रूप असे फोड आलेले दाखवणारा हा फोटो बनावट होता . असा आजार अमुक एक सौंदर्य प्रसाधन वापरल्यामुळे होतो असे सुद्धा तेथे नमूद केलेले होते. एड्स किंवा हच आय व्ही संबंधीही खूप अफवा असतात . अ��े मेसेज प्रसारित झाल्याने आरोग्यविषयक दहशत निर्माण होते . अमुक तमुक गोष्ट / पदार्थ वापरल्याने कन्सर होतो असे सांगणारे मेसेज तुम्ही वाचलेच असतील . अशा घाबरवून टाकणाऱ्या मेसेजेसला बळी पडलेल्या लोकांची तारांबळ उडते .किरकोळ आजारच्या लक्षणाने सुद्धा भीतीने थरकाप उडतो व रुग्णालयातील गर्दी वाढते . मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊन बसते . गरज नसतानाही काही गोष्टींचा वापर टाळला जातो . आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्टच आपल्याला घातक आहे आणि आपण सतत संकटात वावरतो आहोत असा अतिरेकी गैरसमज होऊन बसतो\nखोटी भीती पसरवणे ह्याशिवाय खोटा दिलासा देण्याचे कामही सोशल मेडिया वर सुरु असते . उदा : इबोला ह्या आजारात तुळसीची पाने हा रामबाण उपाय आहे किंवा हृदयविकाराचा झटका आल्यावर जोरात खोकला केल्यास जीव वाचू शकतो इत्यादी . खरेतर इबोलावर सध्यातरी औषध उपलब्ध नाही . व भारतात आतापर्यंत इबोला चा रुग्ण कधीही आढळलेला नसल्यामुळे तुलसी चा त्यावर प्रभाव होण्याचा काही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही .हृदयविकाराचा झटका आल्यावर खोकून काहीही फायदा होत नाही व आपल्याला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते . कुठलाही सबळ असा पुरावा(शास्त्रीय किंवा वैद्यकीय )नसताना केलेली अशी वक्तव्ये एखाद्या रुग्णाला अडचणीत आणू शकतात . महत्वाचा असा वेळ उपयोगी नसलेल्या किंवा प्रसंगी घातक असलेल्या गोष्टीमध्ये वाया जाऊ शकतो, उपयुक्त इलाजांपासून रुग्ण वंचित राहू शकतो किवा टाळता येणाऱ्या दुष्परीनामाना बळी पडू शकतो . काही प्रसंगी भोंदू लोक प्रचारासाठी सोशल मेडिया चा वापर करतात . अमुक अमुक आजारात खात्रीशीर इलाज करणाऱ्या जाहिराती जनजागृतीच्या नावाने सर्सास खपवल्या जातात . अशा मेसेजेस वर डोळे झाकून विश्वास ठेवणारे लोक स्वतःचा काही स्वार्थ नसताना नकळत भोंदू लोकांचा प्रचार करतात . साध्या घरगुती उपयांपासून ते आधुनिक उपायांपर्यंत दिशाभूल करणाऱ्या मेसेजेस पासून सावध असणे आवश्यक आहे .\nवरील दोन्ही प्रकारच्या माहितीमुळे रुग्णांना व नातेवाईकांना बराच त्रास सहन करावा लागू शकतो . काही मेसेजेस हे तितकेसे उपद्रवी नसले तरीही चुकीची माहिती प्रसारित करणारे असतात . त्यामुळे रुग्णाच्या आजारात किंवा उपचारात फरक पडत नाही पण लोकांच्या मनात शरीर विषयक तसेच रोग विषयक चुकीच्या संकल्पना होण्यात भर प���ते . जेवताना पाणी पिल्याने पोटातील अग्नी विझतो व त्यामुळे वेगवेगळे आजार होतात असे ठासून सांगणारा एक मेसेज मी वाचला .आजच्या शरीरशास्त्रात अशी संकल्पना कुठेही नाही . लोक अशा मेसेजेस मधून आपल्या आरोग्यविषयक संकल्पना दृढ करतात व त्यामुळे प्रसंगी गोंधळ उडतात . पाणी भरपूर पिल्याने किडनी स्व्च्छ होते असा समज झाल्याने किडनीचा आजार झालेल्या एका रुग्णाने भरपूर पाणी पिले .किडनीचे काम कमी झालेले असल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही व त्यामुळे सूज वाढली व रुग्णाची परिस्थिती खालावली . त्यामुळे आरोग्यविषयक माहिती ही अपुरी किंवा अतिरंजक नसून परिपूर्ण असल्यास असा गोंधळ होण्याची शक्यता कमी असते .\nकाही मेसेजेस हे एखाद्या डॉक्टर किंवा रुग्णाच्या खासगी अनुभवांवर आधारित असतात . त्यांचा निष्कर्ष सरसकट सगळ्यांनाच लावणे हे चुकीचे ठरू शकते . पण असे मेसेजेस उदाहरण म्हणून जोरात फोरवर्ड केले जातात .वैद्यकीयसंदर्भातील विडीयो मेसेजेस हे सुद्धा अतिशय उत्साहाने फोरवर्ड केले जातात. ह्यातील काही मेसेजेस हे किळसवाणे असतात. रुग्णाला अत्यवश्यक असलेले काही उपाय जसे सी पी आर हे एखाद्याला नवीन असल्यास ते दृश्य भीतीदायक असू शकते . ह्या गोष्टींमुळे कधी कधी नकारात्मक भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत असतो . काही वैद्यकीय दृश्ये योग्य माहितीच्या किंवा मार्गदर्शना अभावी गैरसमज उत्पन्न करू शकतात . एका लहान मुलाला इंजेक्शन देतानाचा एक विडीयो पाहण्यात आला . तो मुलगा जोरात रडत होता व गावाकडील भाषेत नर्स वर ओरडत होता . एक चेष्टेचा विषय म्हणून हा मेसेज फोरवर्ड होत आहे . पण इंजेक्शन ची भीती असलेले कितीतरी लोक आपलीही अशी थट्टा होत असेल म्हणून खजील होत असतील व इंजेक्शन सारख्या कितीतरी उपयांपासून अधिक दूर जात असतील ह्याचा विचार आपण असा विडीयो फोरवर्ड करताना करत नाही . काही मेसेजेस मध्ये रुग्णाच्या गोपनीयते बाबतीत काहीच काळजी घेतलेली नसते. हे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे असते . मेडिकल जर्नल किंवा पुस्तकात त्या रुग्णाची ओळख लपवून व त्याची परवानगी असेल तरच त्याचा फोटो दिला जातो . असे न केल्यास तो एक गुन्हा ठरतो . डॉक्टरांच्या सोबतच रुग्णाच्या नातेवाईकांनी सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेऊन असे वैद्यकीय विडीयो किंवा फोटो चुकीच्या पद्��तीने प्रसारित करू नये .\nआजच्या काळात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रात सोशल मेडिया व माहिती तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे . आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने काही विशेष मेसेज व विडीयो तयार करून ते प्रसारित केल्या जातात . हे मेसेजेस तज्ञ लोकांनी तयार केलेले असतात व त्यांना योग्य संदर्भांची पुष्टी असते . अशा मेसेजेसमुळे ज्ञानात भर पडते व सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जातो . ही चांगल्या मेसेजेसची लक्षणे आहेत . परंतु प्रत्येक मेसेज पुढे पाठवताना किंवा प्रसारित करताना आपण भान ठेवणे आवश्यक आहे . मेसेज मधील माहिती आधी पडताळून बघायला हवी . इंटरनेट उपलब्ध असल्यानी मेसेज मधील माहितीची शहनिशा करणे सोपे जाते . विकीपेडिया किंवा गुगल सारख्या संकेतस्थळांवर अशी माहिती पडताळून बघता येते . ही माहिती पडताळून बघताना त्याचा संदर्भ व स्त्रोत हा पण पडताळून बघता येतो . वैज्ञानिक जर्नल , पुस्तके अधिकृत संस्था व अधिकृत संकेतस्थळे तसेच दर्जेदार वृत्तपत्रे ह्यांचा दाखला किंवा संदर्भ असणारी माहिती खात्रीशीर असते . काही मेसेजेसमध्ये लोकांचा विश्वास बसावा म्हणून चुकीचे संदर्भ व स्त्रोत टाकलेले असतात . ते पडताळून बघण्याची गरज असते . बरेचदा असे संदर्भ पडताळून बघताना मेसेज किती खोटी आहे हे लगेच कळते . त्यासोबतच नवीन व खरी अशी माहितीही आपल्याला मिळते .( मला अशा मेसेजेस च्या पडताळणी तून आपल्या इतिहासाच्या बाबतीत बर्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या ) . काही लोक मेसेजेस अशा पद्धतीने पडताळून बघतात तर काही लोक आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना विचारून माहितीचा खरेपणा तपासून बघतात . माहिती खोटी असल्यास ज्याने पाठवली आहे त्याला संदर्भ व स्त्रोत सांगून योग्य माहिती पुरवतात . अशा मुळे अफवा पसरवण्यास प्रतिबंध होतो . माहितीचा खरेपणा तपासून बघितल्यानंतर ती माहिती व्यवहारात उपयोगात आणताना सुद्धा सतर्क असणे आवश्यक असते . उपचारासंबंधी किंवा रोगनिदाना संबंधी निर्णय घेताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते . विडीयो किंवा फोटो फोरवर्ड करताना आपण कुणाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण तर करत नाही आहोत किंवा नकारात्मक भावना तर नाही न पसरवत आहोत हे बघावे . आपण सोशल मेडिया साठी सेन्सोर बोर्ड जरी बसवू शकणार नसलो तरी आपण स्वतः सेन्सोर बोर्ड होऊ शकतो . उत्तम दर्जा चे आरोग्यशिक्ष विषयक मेसेज आणि माहिती ही समाजाच्या विकासाची किल्ली आहे तर अफवा व चुकीची माहिती तितकीच घातक आहे. आपली सतर्कता आपल्याला वाचवू शकते . सोशल मेडिया वरील आपली सजगता ही आपल्या सुजन नागरिकत्वाची एक नवीन जबाबदारी आहे .\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\tView all posts by vinayakhingane\nNext Post डायबेटीस व स्त्री आरोग्य .\n3 thoughts on “सोशल मेडिया आणि वैद्यकीय अफवांचे रान”\nछान लिहिलंय, एका चांगल्या सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकलाय, लिहित राहा, शुभेच्या\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-delhi-earthquake-in-northern-india-6-8-richter-scale-earthquake/", "date_download": "2020-01-29T17:40:44Z", "digest": "sha1:6GSKYOLFCGI4FRFRLOM4DNJXAU4QW7RT", "length": 14708, "nlines": 241, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिल्लीसह उत्तर भारतात ६. ८ रिश्टर स्केलचा भूकंप latest-news-delhi-earthquake-in-northern-india-6-8-richter-scale-earthquake", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर : भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद\nश्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nमेशी अपघात : रिक्षातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत\nखेडगाव परिसर बिबट्याच्या दहशतीखाली\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nशुक्रवारपासून तीन दिवस सार्वजनिक बँका बंद राहणार; अधिकारी व सेवक संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nचाळीसगाव : दहिवद येथे तरूणाचा खून\nआधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी संविधान गरजेचे\nधुळे : सीएए, एनआरसीविरोधात मोर्चाला हिंसक वळण ; वाहनांची जाळपोळ\nआमदारांचा राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिय्या\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking News देश विदेश मुख्य बातम्या\nदिल्लीसह उत्तर भारतात ६. ८ रिश्टर स्केलचा भूकंप\nदिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची नोंद ६. ८ इतक्या रिश्टर स्केलच्या तिव्रतेची नोंद झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर, गाझीयाबाद, बिहार, गोरखपूर, उत्तर भारत, जम्मू कश्मीर, पाकिस्तान, पाकव्याप्त कश्मीर आदी ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.\nदरम्यान सायंकाळच्या सुमारास दिल्लीसह उत्तर भारताचा काही भाग भूकंपाच्या धक्यांनी हादरला. तसेच पंजाबमधील गुरुग्राम येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच परिसरातील इमारतींमधील ररहिवासी बाहेर पडले. काही इमारतींमध्ये सुरक्षा अलार्मही वाजल्याने नागरिकांना भूकंपाची माहिती झाली. साधारण ५० सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.\nतसेच या भूकंपाचे केंद्र भूकंपाचे केंद्र अफगानिस्तानातील हिंदकुश येथील असून या ठिकाणाची तीव्रता ६.८ इतकी आहे.\nVideo : क्रेडाई सदस्यांचे प्रकल्प अधिक सुरक्षित आणि लाभदायी; पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप\n‘आप’च्या प्रचारासाठी नाशिकची टीम दिल्लीत\nशैक्षणिक दर्जाचा ‘दिल्ली पॅटर्न’\nVideo : प्रजासत्ताक दिन सोहळा: लष्करी शक्ती आणि संस्कृतीचे दर्शन\nदिल्ली निवडणुकीकडे देशाचे लक्ष\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपेठ : आयुर्वेदिक तेलनिर्मितीतून उभारला ‘सोन्याचा संसार’\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nPhoto Gallery : घाना देशात अवतरले विठ्ठल रुख्मिणी, लावणीचा ठुमका आणि बरचं काही; प्रजासत्ताक दिनी विविधतेत एकतेचे दर्शन\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nपिस्तुलातून गोळी उडाली; नगरमध्ये एकाचा मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘व्हॉट्सअँप’आधी ‘गुगल पे’मध्ये येणार हे फिचर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nmaharashtra, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nशैक्षणिक दर्जाचा ‘दिल्ली पॅटर्न’\n१७१ कोटींच्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन मुख्य इमारतीस उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता\n‘आप’च्या प्रचारासाठी नाशिकची टीम दिल्लीत\nशैक्षणिक दर्जाचा ‘दिल्ली पॅटर्न’\nVideo : प्रजासत्ताक दिन सोहळा: लष्करी शक्ती आणि संस्कृतीचे दर्शन\nदिल्ली निवडणुकीकडे देशाचे लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/inspiration/", "date_download": "2020-01-29T18:21:26Z", "digest": "sha1:Y6SIVF2DQBS6NPPVV7X5W746S42GT6PP", "length": 14048, "nlines": 110, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Inspiration Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपायावर देखील उभी राहू न शकणारी, आज जगाला देते आहे ‘योगा’चे धडे\nएकवेळ वेळ होती जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती आणि आज संपूर्ण जगाला योगाचे धडे देते. ती खरंच सर्वांसाठी एक प्रेरणा आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\n१००० फ्रॅक्चर्स, तरीही आयएएस होण्याचं स्वप्नं, तुमच्यामध्ये, तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आहे का अशी जिद्द\nआयुष्यात सगळे संपले असे मानून हार मानणाऱ्यांसाठी तर लथीशा एक आदर्श आहे. तिचा नेव्हर से डाय ऍटिट्यूड तिला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल ह्यात शंका नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nअपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो\n“आपल्याला एकदाच मनुष्य जन्म मिळतो ,म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्यातच आपण अधिकाधिक चांगले अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”\nयाला जीवन ऐसे नाव\nएकीकडे वडिलांची अंतयात्रा निघालेली असताना ती मैदानावर भारतासाठी खेळत होती..\nकुणा एकाच्या प्रयत्नावर किंवा एकट्याच्या हिंमतीवर सांघिक यश अवलंबून नसतं, तर सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना त्यात महत्त्व असतं.\nयाला जीवन ऐसे नाव\nअठराव्या वर्षी विधवा होऊनही, तिने असं कर्तृत्व गाजवलं की ज्यामुळे भारताची मान उंचावली\nश्यामला तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहील आणि पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रात त्यांचे स्त्री असणे ह्यांच्यासाठी अडथळा बनणार नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nफाटक्या चपलेतील स्टुडिओ वाऱ्या ते जीव देण्याचा प्रयत्न: कैलास खेरांच्या संघर्षाची कथा\nकैलाश खेर या गायकावर आयुष्यात एक अशी वेळ आली होती कि त्याने आत्महत्तेचा प्रयत्न केलेला आणि त्यातून त्याच्या मित्राने वाचवल .\nयाला जीवन ऐसे नाव\nजन्मत: हात-पाय नसूनही तुमच्या-आमच्यापेक्षा कितीतरी अधिक रसरशीत जीवन जगणारा अवलिया\nनिक जेव्हा १८ महिन्यांचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला सर्वच रित्या सक्षम करण्याचे ठरविले.\n“जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा\n२०१३ मध्ये त्यांनी वाशिंगटन पोस्ट विकत घेण्याची घोषणा केली होती. तसेच गुगलमध्येही त्यांचे शेअर्स आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nआज देशाला बुलेटवरून झेंडे मिरविणाऱ्यांची नाही, तर अश्या तरुणांची गरज आहे\nआज आपल्याला बुलेटवरून हातात झेंडे घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची नाही तर अश्या तरुण वर्गाची गरज आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या “बिग्गेस्ट लूजर” तरूणाने जे करून दाखवलं त्याला तोड नाही\nएक लठ्ठ मुलगा ते एक उत्कृष्ट शरीरयष्टी पर्यंतचा त्याचा हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच विस्मरणीय राहिला असेल.\nयाला जीवन ऐसे नाव\nएका महिलेच्या संघर्षाची ग्वाही देणारे ‘Humanity Hospital’…\nत्यांच्या सोबत जे झालं त्यांनी जे कष्ट सहन केले तशी परिस्थिती अजून कोणावर येऊ नये म्हणून त्यांनी एक निश्चय केला.\nज्यांना सारं जग नाकारतं, त्या अपयशी लोकांची येथे ‘किंमत’ केली जाते\nआयुष्यात कधी ना कधी अपयशी झालेल्यांना सारा नोकरी देत आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nयशस्वी होण्यासाठी “फक्त मेहनत” घेऊ नका. त्या सोबत महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा\nआपल्याला वाटत न थकता मेहनत केली तरच आपण यशस्वी होऊ, पण असे नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nबॉम्बस्फोटात दोन्ही हात गमावूनही हार न मानलेल्या ‘ती’ची कहाणी\nमालविकाने तिच्याबरोबर झालेल्या घटनेनंतर ती त्याचा बळी न ठरता त्यातून सावरून पुढे आली. तिने आपल्या जीवनामधील अपंगत्व एक आव्हान म्हणून स्वीकारले, नक्कीच तिची ही लढाई सोपी नव्हती पण प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे जाण्याची खासियत तिच्यात होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी\nहर्षिनी कान्हेकर ही भारताची पहिली महिला फायर फायटर आहे. या पुरुष प्रधान देशात हर्षिनी त्या प्रत्येक महिलेचं प्रेरणास्रोत आहे जी लैंगिक विषमतेपुढे जाऊन काहीतरी करू पहाते.\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nनवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === जाहिरातींचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो.\nयाला जीवन ऐसे नाव\nJNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” ही\nयाला जीवन ऐसे नाव\nनिराश हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.\nएखादा ब्रेक घ्या. ज्या प्रश्नामुळे खूप त्रास होतोय त्या प्रश्नाला विसरून एखाद्या बागेत किंवा शांत मंदिरात – कुठल्याही शांत जागी जरावेळ बसा, फेरफटका मारा आणि ह्या ३ गोष्टी स्वतःला सांगा. एका नव्या उमेदीने परत याल…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2017/12/blog-post_14.html", "date_download": "2020-01-29T17:27:18Z", "digest": "sha1:ZQIRWSO4XK4D6HAVNFIPK2CCBHWIN6IO", "length": 11146, "nlines": 84, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "नकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जाल", "raw_content": "\nHomeनकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जालनकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जाल\nनकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जाल\nनकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जाल\nआपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही क्षणी नाकारले जाण्याच्या शक्यता अनेक असू शकतात आणि ही नकारात्मकता पचवणं तसं कठीण असतं. अशा परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरं जाऊन आनंदी आयुष्य जगणं गरजेचं आहे आणि हे आयुष्याच्या कोणत्याही बाबतीत होऊ शकते म्हणूनच जर तुम्ही आयुष्यात एखाद्या प्रसंगी नाकारले गेले असाल तर, त्यातून स्वत:ला कसं सावराल ह्याविषयी आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे .........\nआपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा आपल्याला जगाचं काही कळत नाही किंवा व्यवहार ज्ञान नसतं म्हणून आपल्याला अनेक गोष्टींसाठी घरच्यांकडून नकार मिळतो. पुढे मोठे झाल्यावर कॉलेज संपून जेंव्हा नोकरीसाठी मु���ाखत द्यायला गेल्यावर आपण त्या रिक्त पदासाठी योग्य उमेदवार नसतो म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी नाकारलं जातं. तसेच तरुण पिढीमध्ये प्रेमाच्या मामल्यातही अगदी असंच असतं. पण मला इथे एक सांगावेसे वाटते की काहीही कारणामुळे नाकारले जाण्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होता कामा नये. आयुष्य जगताना प्रत्येक वळणावर अनेक ठिकाणी नाकारले जाण्याचे प्रसंग अनेकदा उद्भवतात. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही किती सकारात्मक दृष्टीने समोरे जाता, हे खूपच महत्वाचे असते आणि हेच आनंदी आयुष्याचं गमक असतं. तसेच आपण का नाकारले गेलो ह्याचा नीट शांतपणे विचार केला पाहिजे आणि त्यावर तोडगा काढला पाहिजे आणि हे आपल्या स्वतःच्याच अभ्यासून आपल्या नजरेस येऊ शकते आणि हेच आपल्या हातात असतं. एखाद्या गोष्टीसाठी नाकारले जाण्याने आपण दुखावतो आणि हे पचवण्याच्या काही टिप्स मी येथे देत आहे:\nसावरण्यासाठी स्वत:ला वेळ द्या\nअनेकांना त्यांच्या आयुष्यात शालेय जीवनापासून ते मोठे होई पर्यंत बऱ्याच गोष्टीत नकार मिळाला असेल, पण पूर्वी कदाचित ह्यातून बाहेर पाडण्यासाठी तुम्हाला काही मार्ग सुचले नसतील पण आता ह्या इथून पुढे जर असा प्रसंग आलाच तर त्यातून सावरण्यासाठी स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आपल्या कामातून सुट्टी घेऊन विश्रांती घ्या आणि एका जागी शांत बसून आत्मपरीक्षण करा, तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल.\nहल्लीच्या काळात सोशिअल मीडिया आणि मोबाईलमुळे प्रत्यक्ष भेटून सुसंवाद साधण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसून येत आहे पण जर तुम्हाला नाकारले जाण्याच्या दु:खातून बाहेर पडायचं असेल तर तुमच्या अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधा. तेच तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाण्याची खबरदारी घेतील. सोशल मीडियावर एकदा टाकलेली गोष्ट कोणापासूनही लपून राहत नाही आणि नाकारले जाण्यासारखी गोष्ट ही सार्वजनिक नसून ती आपल्या जवळच्या व्यक्तीकडे बोलून दाखवण्याची गोष्ट आहे तसेच कोणाशीही संवाद साधताना तुमच्या नाकारल्या जाण्याच्या दु:खाचा संदर्भ प्रत्येकवेळी देणं टाळा.\nव्यक्तीश: / पर्सनली घेणं टाळा\nएखाद्या कारणामुळे नाकारलं जाणं म्हणजे तुमच्यातील काही गोष्टी, कला, गुण ह्यांच्या मध्ये काही कमतरता आहेत समोरच्याला तुमच्याबद्दल सगळंच माहित नसल्याने एक व्यक्ती म्हणून कोणीही तुम्हाला नाकारु शकत नाही. ह्याइथे फक्त ती समोरची व्यक्ती तो प्रसंग किंवा स्थिती नाकारत असते, त्याचा तुम्ही मान आणि भान ठेवायला शिकल पाहिजे.\nआवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा\nएखाद्या नकारात्मक गोष्टींमधून सावरल्यानंतर तुमचं मन कशात तरी रमवणं अत्यंत गरजेचं असते, अशा वेळीस मुबलक विश्रांती घ्या पण विश्रांती घेतल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करु नका किंवा ज्या गोष्टीमुळे नाकारले गेलात ती गोष्ट पुन्हा करण्यापूर्वी त्याचा नीट आढावा घेऊन अभ्यास करा त्याचा तुम्हाला नक्कीच भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येईल ह्यात कोणतीच शंका नाही.\nखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:\nआमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:\n1) योग्य विचार हेच श्रेष्ठ धन आहे\n2) योग्य निश्चय आणि परिश्रमाने यश मिळतेच :\n3) निराशेचे विचार कायम दूर ठेवा\n4) नेहमी उच्च ध्येय ठेवा\n5) तुमची स्वप्ने साकार करा\nनकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जाल\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?cat=1", "date_download": "2020-01-29T17:19:15Z", "digest": "sha1:7DE43QLC7LD3JKYX4YRCRJNMO6U43GPL", "length": 13527, "nlines": 189, "source_domain": "activenews.in", "title": "Uncategorized – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nमुख्य संपादक 4 hours ago\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nवाशिम दि. २८ अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी २८ जानेवारी रोजी एका आरोपीविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीस…\nमुख्य संपादक 8 hours ago\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nशिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्री सरहद्द येथे दिनांक २२ ते २३ जानेवारी २०२० चे रात्री दरम्यान शेतातून अंदाजे १२००० रुपये…\nमुख्य संपादक 1 day ago\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nशिरपूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गौळखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन तुळशीराम वानखेडे यांच्या शेतातील पॉली हाउस अज्ञात इसमांनी २६…\nमुख्य संपादक 1 day ago\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमांगुळ झनक येथिल घटना शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगुळ झनक येथील २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची…\nमुख्य संपादक 1 day ago\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nमहाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुस्तकी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास करण्याच्या अनुषंगाने, महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्यामधीलच…\nमुख्य संपादक 2 days ago\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nप्रा. आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देणार शिरपूर : वाशिम जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिरपूर येथील डॉ. शाम गाभणे यांची…\nमुख्य संपादक 3 days ago\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nमतदार जनजागृती रॅली शिरपुर दि.२६ (प्रतिनिधी) दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी भारताचा राष्ट्रीय सण ७१ वा प्रजासत्ताक दिन अनेक ठिकाणी…\nमुख्य संपादक 5 days ago\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nजाहिरात * छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या वतीने श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय…\nमुख्य संपादक 5 days ago\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nशिरपूर : (प्रतिनिधी) दि. २३ जानेवारी शे.अब्दुल शे अबराहर शिरपूर जैन पासून जवळच असलेल्या तिवळी नावाच्या छोट्याश्या खेड्यातील शे.अब्दुल शे…\nमुख्य संपादक 5 days ago\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nविनोद नंदागवळी कामरगाव— येथे जिल्हा परिषद विद्यालय समोर केवळ हाकेच्या अंतरावर देशी दारूचे विक्रीचे दुकान असून ते बंद व्हावे या…\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रश��सनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_5322.html", "date_download": "2020-01-29T17:20:28Z", "digest": "sha1:Y4HPN6LHHRGNXDUGGFXGP4YFT3MGNZNA", "length": 13479, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९८ - महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक���षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९८ - महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nमहाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की , अशा प्रकरणांना नाव काय द्यावे त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते' आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ' खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले.\nमोगलांविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहिम सुरू केली. दि. ४ फेब्रुवारी १६७०अन् लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदरच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्याउडविल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वत: जिंकलेला किल्ला कर्नाळा. दि. २२ जून १६७० म्हणजे चार फेब्रुवारी ते २२ जून अवघ्या पाच महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर १६७० प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. पंधरा हजारा स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली आणि ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. सुरत स्वारीची ही दुसरी आवृत्ती दिवाळीच्या प्रकाशात प्रसिद्ध होत होती.मात्र पहिल्या सुरत स्वारीपेक्षा (इ. स. १६६४ जानेवारी) ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली.\nसर्व प्रतिकारांना तोंड देतदेत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्यावरवारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्ट्रीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खचीर् घालून आत्तातरी इंग्रजांकडून अधिकफारसे मिळणार नाही , फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या , तर संपत्तीच्याऐवजी जबर संघर्षच समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती (नक्की आकडा सांगता येत नाही) घेऊन महाराजांनी नासिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाचीआणि सुख समृद्धीची झाली.\nपूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केलेली नव्हती. सावध होते आणि कडवेपणाने वागले ते इंग्रजच. या त्यांच्याकडवेपणाचा परिणाम म्हणजे , याच सुरतेचे ते पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे इ. स. १७५६ मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परत गेला. तेव्हा लंडनमध्ये त्याचा ' राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता ' म्हणून सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.\nत्या सीवाने दुसऱ्यांदा आपली बदसुरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळविलेले सर्व किल्ले आणि मुलुख सीवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रुही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्ऱ्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो , त्याचे अपमान केले , त्याला कैदेत टाकले , त्याला ठार मारण्याचे बेत केले त्याचा हा सीवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले.\nशाही वाढदिवसाच्यादिवशी सीवाने अर्पण केलेला सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले.\nमहाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात (नासिक जिल्हा , उत्तर भाग) पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद , बुऱ्हाणपूर , अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडविण्यासाठीनिघाला आणि त्याने वणी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्या अंधारात गाठले. ही कातिर्की पौणिर्मेची रात्र होती. दि. १६ ऑक्टोबर १६७० . भयंकर युद्ध पेटले. दाऊदखान , इकलासखान, रायमकरंद , संग्रामखान घोरी , इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजांवर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचाअवघड डाव , साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस ( दि. १७ऑक्टोबर) हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हातांची ती वणीची सप्तश्रृंग भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड पराभव झाला. महाराज स्वत:रणांग��ात झुंजत होते. कातिर्केच्या पौणिर्मेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता. आपल्या हे लक्षात आलं ना , की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली.गनिमी काव्याया छुप्या छाप्यांच्याही पलिकडे जाऊन मोकळ्या मैदानात अन् रात्रीच्या अंधारातही महाराज अन् मावळे झुंजले अन् फत्ते पावले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%2520%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%2520%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-01-29T16:56:05Z", "digest": "sha1:JHFIYIG5R2363LPPBCFVPDGIPYX2IORL", "length": 11064, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\n(-) Remove डोनाल्ड ट्रम्प filter डोनाल्ड ट्रम्प\n(-) Remove रिझर्व्ह बॅंक filter रिझर्व्ह बॅंक\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआयसीआयसीआय (1) Apply आयसीआयसीआय filter\nउर्जित पटेल (1) Apply उर्जित पटेल filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nगुंतवणूकदार (1) Apply गुंतवणूकदार filter\nचलनवाढ (1) Apply चलनवाढ filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nफ्लिपकार्ट (1) Apply फ्लिपकार्ट filter\nम्युच्युअल फंड (1) Apply म्युच्युअल फंड filter\nरिअल इस्टेट (1) Apply रिअल इस्टेट filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nव्याजदर (1) Apply व्याजदर filter\nशेअर बाजार (1) Apply शेअर बाजार filter\nसरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठ��...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/alpha-omega-newsletter-september-2019-marathi/", "date_download": "2020-01-29T17:19:20Z", "digest": "sha1:NJRI3D7VJD7NH5A423T7DRH47B7IAMYY", "length": 24403, "nlines": 196, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर - सप्टेंबर २०१९ Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – सप्टेंबर २०१९\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – सप्टेंबर २०१९\nहरि ॐ श्रद्धावान वीरा\nश्रावणाचा पवित्र महिना येणार्‍या उत्सवांची चाहूल देतो आणि आध्यात्मिक वातावरणही बळकट करतो. या श्रावण महिन्यात श्रध्दावानांना दरवर्षी सामुहिक घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण करण्याची, महादुर्गेश्वर प्रपत्ती करण्याची आणि अश्वत्थ मारुती पूजनात सहभागी होण्याची संधी मिळते.\nया सगळ्याबरोबरच यावर्षापासून श्रावणात ’शिव सह-परिवार पूजन’ करण्याची अतिशय सुंदर संधी श्रध्दावानांना मिळाली.\nश्रध्दावानांना अनेकविध मार्गांनी आपल्या परमेश्वराप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करता येते त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ.\nअनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nह्या न्यूजलेटरबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर पाठवू शकता :\nसद्हेतुक दान करा :\nदेणगी देण्याकरिता येथे क्लिक करा\nअल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण\nवर्ष ४ | अंक ९ | सप्टेंबर २०१९ | १\nअल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण\nसदगुरु श्री अनिरुध्दांनी श्रावण महिन्यात सामुहिकरित्या १०८ वेळा घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण करण्यावर भर दिला आहे, जे प्रत्येक श्रध्दावानासाठी अत्यंत फलदायी आहे. त्यानुसार साईनिवास अ‍ॅनेक्स, वांद्रे (पश्चिम) येथे सामुदायिक स्तोत्र पठण आयोजित करण्यात आले होते. श्रध्दावान खूप मोठ्या संख्येने संपूर्ण महिनाभर स्तोत्र पठणात मनापासून सहभाग��� झाले.\nसदगुरु श्रीअनिरुध्दांनी २०१० साली त्यांच्या रामराज्यविषयीच्या प्रवचनात प्रपत्ती करण्याविषयी सांगितले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की ’प्रपत्ती’ शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे शरणागती जी आपत्तीला, संकटाला किंवा दुर्दैवाला टाळते. शरणागती म्हणजे स्वत:ला आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र त्रिविक्रम ह्यांच्या स्वाधीन करणे.\nप्रपत्ती प्रत्येक स्त्री व पुरुषाला प्रापंचिक आणि आध्यात्मिक पातळीवर शूर सैनिक बनविते असेही बापूंनी सांगितले होते.\nश्रावण महिन्यात दर सोमवारी श्रध्दावान पुरुष एकत्र येऊन श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती करतात.\nश्रावण महिन्यात श्रध्दावानांना अश्वत्थ मारूती पूजनात सुध्दा सहभागी होण्याची संधी प्राप्त होते.\nसदगुरु श्री अनिरुध्दांनी अश्वत्थ मारूती पूजनाचे महत्त्व अनेक वेळा सांगितले आहे की भक्तीमार्गावरील प्रवासात फक्त श्री हनुमंताच्या मार्गदर्शनानुसारच प्रत्येक माणसाचे प्रत्येक पाऊल पुढे टाकले जाते.\nतो स्वत: प्रत्येक श्रध्दावानाचे बोट धरून त्याला किंवा तिला भक्तीमार्गावरून चालवितो आणि म्हणूनच श्रध्दावानाने भगवान हनुमंताची पूजा करणे आवश्यक आहे.\nअश्वत्थ म्हणजे दुसरे काही नसून पिंपळ वृक्ष आहे, ज्याला भारतीय शास्त्रांनुसार अतिशय महत्त्व आहे.\nअश्वत्थ वृक्ष – ’उर्ध्व दिशेने (वरच्या दिशेने) मुळे आणि अध दिशेने (खालील दिशेने) फांद्या’ हे विश्वाच्या जीवनाचे प्रतीक आहे, जे परमात्म्याचे विश्वाशी असणारे नाते दर्शविते.\nअल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण\nवर्ष ४ | अंक ९ | सप्टेंबर २०१९ | २\nअल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण\nसदगुरु श्री अनिरुध्दांनी गुरुवार दिनांक २० जून २०१९ रोजी (त्यांच्या पितृवचनातून) सर्व श्रध्दावानांना श्रावण महिन्याचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. त्यांनी श्रध्दावानांना भगवान शिव परिवाराची (कुटुंबाची) ओळख करून दिली आणि श्री शिवसहपरिवाराच्या पूजनाचे महत्त्वही समजावून सांगितले. त्या वेळी, बापूंनी सांगितले की श्रावण महिना हा श्रवण भक्तीचा ( भगवंताचे दैवी सामर्थ्य व त्याचा महिमा ऐकण्याचा) आणि भगवान शिवाची भक्ती करण्याचा महिना आहे.\nआम्ही जेव्हा भगवान शिवाच्या कुटुंबाची कल्पना करतो, तेव्हा आम्ही भगवान शिव, माता पार्वती आणि त्यांच्या दोन पुत्रांचे ग���ेश व कार्तिकेय ह्यांचे चित्र रेखाटतो.\nपरंतु त्यावेळी आम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीच्या दोन कन्यांची बालाविशोकसुंदरी आणि ज्योतिर्मयी ह्यांची माहिती देखील नसते. सदगुरु श्रीअनिरुध्दांनी सुध्दा ३० जून २०१९ रोजीच्या (दैनिक प्रत्यक्षच्या त्यांच्या अग्रलेखात) कथामंजिरी – ११ मध्ये श्री शिव परिवाराचा उल्लेख केला आहे.\nइको फ्रेंडली गणेश मूर्ती\nश्री अनिरुध्द उपासना फाऊंडेशनने असंख्य श्रध्दावानांच्या मदतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सदगुरु श्री अनिरुध्दांच्या मार्गदर्शनाखाली २००५ मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती सेवा सुरु झाली. ह्या अनोख्या पध्द्तीचे पेटंट घेण्याची संधी देखील फाऊंडेशनला मिळाली होती.\nतथापि जास्तीत जास्त लोकांना त्याचा वापर करता येण्याची परवानगी देता यावी आणि त्याद्वारे पर्यावरण पुनर्रचनेला हातभार लावता यावा म्हणून फाऊंडेशनने त्या संधीलाही नकार दिला. इको फ्रेंडली गणेश मूर्तींची ह्या वर्षीची आकडेवारी (माहिती) खालील प्रमाणे आहे :-\nमुबंईमध्ये बनविलेल्या मूर्तींची संख्या १६५०\nमुबंईमध्ये सहभागी झालेल्या केंद्राची संख्या ३९\nमुंबई येथील मूर्ती रंगविण्याची स्टेशन्स ७\nइतर केंद्रे महाराष्ट्र – १५,\nकर्नाटक – १ आणि\nएकूण बनविण्यात आलेल्या मूर्ती ३०००\nअनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nया महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील ४ लाखांहून अधिक नागरिकांना अकल्पित अशा महापूराचा तडाखा बसला. ह्या ५ जिल्ह्यांमधील ६९ तालुक्यांमध्ये वसलेल्या ७६९ गावांना ह्याची सर्वाधिक झळ बसली होती. भारतीय सेना (लष्कर), नौदल आणि एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) ह्यांनी स्थानिक प्रशासनासोबत एकत्रितपणे ह्या जिल्ह्यांतील बचावकार्य हाती घेतले होते. ह्या संस्थांबरोबर अनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटने बचाव आणि मदत कार्याच्या सेवेत अत्यंत मोलाची भूमिका बजावली.\nआपत्ती व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी (डीएमव्हींनी) काही पूरग्रस्त भागांत अडकलेल्या बर्‍याच लोकांची तराफा (राफ्ट्‌स) वापरून सुटका केली. डीएमव्हींनी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गर्दी नियंत्रणाचे महत्त्वाचे कामही केले. खूप कुटुंबियांना त्यांच्या जीवनाश्यक व��्तू वाहून नेण्यासाठी सुध्दा त्यांनी सहकार्य केले. सांगली कारागृहात महापुराचे पाणी शिरले असताना डीएमव्हींनी पोलीस कर्मचार्‍यांची सुध्दा सुरक्षितपणे सुटका केली.\nबचाव आणि मदत कार्य करताना डीएमव्हींना हॅम रेडीओची (अमॅच्युर रेडीओ) अतिशय मोलाची मदत मिळाली. ज्या वेळेस मोबाईलद्वारे संपर्क यंत्रणा बंद झाली होती आणि वीज पुरवठा देखिल खंडित झाला होता तेव्हा बचाव कार्य करताना, परवानाधारक (लायसेन्सड) डीएमव्हींनी हॅम रेडीओ वापरून एकमेकांशी समन्वय साधला.\nअनिरुध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटने पुरातील गरजू लोकांना स्वच्छ पाणी, अन्न, कपडे आणि अन्नधान्याचा पुरवठा केला.\nकराड आणि सभोवतालच्या भागातील डीएमव्ही सुध्दा बचाव कार्यात सहभागी झाले होते. नॅशनल हायवे ४ वर दोन दिवसांपासून ५०० ट्रक्स अडकल्याची बातमी मिळाल्यावर अनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हींनी अवघ्या एका तासात त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.\nश्रध्दावानांनी खूप मोठ्या संख्येने ’जुने ते सोने’ योजने अंतर्गत मदत देण्यासाठी पुढाकार घेतला.\nसदगुरु श्री अनिरुध्दांनी त्यांच्या १३ कलमी कार्यक्रमामध्ये ’जुने ते सोने’ ह्या योजनेविषयी माहिती देऊन या योजनेची सुरुवातही केली होती.\nश्रध्दावानांनी ह्या पुरामुळे जीवन विस्कळीत झालेल्या लोकांच्या मदतीसाठी कपडे आणि घरातील अन्य वस्तुंचे वाटप केले.\nआतापर्यंत पूरग्रस्त लोकांना मुंबई येथील उपासना केंद्रातून सुमारे १७,००० हून अधिक टी शर्ट्‌स, पॅंट्‌स, ब्लॅंकेट्‌स, लहान मुलांचे कपडे पुरविले गेले.\nतसेच अन्नधान्य, कडधान्य, गव्हाचे पीठ, चहा पावडर, टूथपेस्ट इत्यादींबरोबरच इतर जीवनावश्यक गोष्टींचा देखिल समावेश असलेली ७००० पॅकेट्‌स पुरविली गेली. महाराष्ट्रातील इतर उपासना केंद्रातून ३००० हून अधिक कपडे पुरविण्यात आले.\nअल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण\nवर्ष ४ | अंक ९ | सप्टेंबर २०१९ | ३\nअल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण\nअनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे उपक्रम\nएएडीएम बेसिक कोर्स आणि प्रशिक्षण\n५ ऑगस्ट २०१९ ते ११ ऑगस्ट २०१९ एएडीएम कार्यालय, लिंक अपार्टमेंट, मुंबई ८ श्रद्धावान सहभागी झाले\n१९ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ शिवाजीनगर व चंदननगर उपासना केंद्र, पुणे अनुक्रमे ३१ आण��� २३ श्रद्धावान\n५ ऑगस्ट २०१९, १२ ऑगस्ट २०१९, १९ ऑगस्ट २०१९, २६ ऑगस्ट २०१९ Nageshwar Mandir,नागेश्वर मंदिर शिरपूर ४४१ डी.एम.व्हीज् शिरपूर व जवळपासच्या जिल्ह्यांमधून सहभागी\n१९ ऑगस्ट २०१९ श्रीक्षेत्र निर्झानेश्वर ५७ डी.एम.व्हीज् सहभागी\n१५ ऑगस्ट २०१९ १) गुरुक्षेत्रम् – मुंबई २) अतुलितबलधाम – रत्नागिरी ३) नंदुरबार ४) गडहिंग्लज स्वातंत्र्य दिनी परेडमध्ये एकूण २७२ डी.एम.व्हीज् सहभागी\nश्रद्धावान मित्रों के लिए एक सूचना...\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा – २०२० चा पारितोषिक...\nअनिरुध्द भक्तिभाव चैतन्य कार्यक्रमाचे वेळापत्रक...\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – सितंबर २०१९\nरामनाम बही का कम से कम एक पन्ना प्रतिदिन लिखिए\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ६\nसुलेमानी की हत्या के बाद खाड़ी क्षेत्र में बदलते हालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/bhai-vaidya-criticize-on-pm-narendra-modi-in-woman-s-rally-pune/", "date_download": "2020-01-29T17:16:20Z", "digest": "sha1:MAYDXKIHI2BAPQDC5SUQZS7B5VPC64VE", "length": 7838, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोदींना दंगलीतील सहभागाबद्दल पंतप्रधानपद बक्षीस : भाई वैद्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मोदींना दंगलीतील सहभागाबद्दल पंतप्रधानपद बक्षीस : भाई वैद्य\n'मोदींना दंगलीतील सहभागाबद्दल पंतप्रधानपद बक्षीस'\nगुजरातमधील दंगलीतील सहभागाबद्दल नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधानपद बक्षीस दिले आहे. सध्या देशात विकासाच्या नावाखाली सत्ताधारी आणि भांडवलदार हुकुमत गाजवत आहेत. त्यामुळे सरकारी धोरणांचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले.\n‘हम समाजवादी संस्थाए’तर्फे शनिवारी अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले हाते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी भाई वैद्य बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे, सुनिती सु. र., डॉ. मनीषा गुप्ते, रझिया पटेल उपस्थित होत्या.\nमेधा पाटकर म्हणाल्या, सामाजिक समस्या, निसर्गाच्या विरोधात जाऊन होणार्‍या विकास प्रकल्पांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक संघर्षांमध्य�� त्या आक्रमक राहिल्या आहेत. महिला जेवढ्या संवेदनशील तेवढ्याच कणखर आणि सहनशील असतात. देशभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटना पुढे येत असताना महिला शेतकरी यात दिसत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. पण त्यांना त्या आत्मविश्‍वासाची जाणीव करून दिली पाहिजे. धर्म, रूढी परंपरांच्या नावाने होणार्‍या पिळकवणुकीच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी महिलांना जागृत करायला हवे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी महिलांचा ढाल नव्हे तर तलवार म्हणून वापर झाला पाहिजे,\nपुष्पा भावे म्हणाल्या, आज आपण डोक्याला फेटे बांधून बुलेटवर बसून जेव्हा बदलाची भाषा करतो, तेव्हा पुरूषांसारखेच व्हायचे, ही विकृत वृत्ती आपल्यात येते. त्यामुळे मानवीय प्रश्‍नांमध्ये आपण काय भूमिका घेतो हे आपल्या लक्षातच येत नाही. समानतेच्या गप्पा करताना अनेक प्रश्‍नांकडे आपण हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहोत. ज्यावेळी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा महिलांना सुधारायची, आणि मानसिकता बदलायची भाषा केली जाते. मात्र, पुरूषी दृष्टी बदलायला हवी यावर कुणी परिश्रम घेत नाही.\n'मोदींना दंगलीतील सहभागाबद्दल पंतप्रधानपद बक्षीस'\nसतीश आळेकर यांना तन्‍वीर पुरस्‍कार\nअधिकाऱ्यांच्या भितीने रात्रीत कचरा गायब\nसासरच्या दारातच ‘तिचे’ अंत्यसंस्कार\n‘राज्यातील प्रत्येक पोलिसाला मिळणार 600 फुटांचे घर’\nबँकांचे काम मराठीत करा : मनसे\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_(Adbhut_Duniya_Vyavasthapanachi).pdf/%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2020-01-29T19:05:41Z", "digest": "sha1:QQ7SETPLSTEKNSFWVSVPWRUK7LQNZ3MP", "length": 6428, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३६ - विकिस्रोत", "raw_content": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३६\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nविद्यापीठांशी संलग्न नसलेल्या शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन शिक्षणा अभ्यासक्रमांना मान्यता देण्याचे धोरण अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण समितीने ठरविल्यानंतर व्यवस्थापन शिक्षणाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला. दर्जा कायम राखण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, या बाबत शिफारशी करण्यासाठी समितीने एका सदस्य मंडळाची स्थापना केली. या सदस्य मंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली होती. दर्जा घसरू न देता व्यवस्थापन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यासंबंधी आम्ही अनेक शिफारशी केल्या. त्यातील महत्वाच्या शिफारशी पुढीलप्रमाणे,\n1.व्यवस्थापन शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण वेळ २ वर्षांचा असण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा कमी कालावधीचे पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम सुरू करण्यास अशा संस्थांना अनुमती द्यावी. असे केल्यास या संस्थांजवळ ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यांना अनुरूप अभ्यासक्रम आखणे शक्य होईल.\n2.व्यवस्थापनशास्त्राचं एमबीएच्या पध्दतीने सर्वंकष शिक्षण देण्याचे बंधन या\nसंस्थांवर घातलं जाऊ नये. कारण सर्व क्षेत्रांत अशा सर्वंकष शिक्षणाची आवश्यकता असत नाही. तसंच प्रत्येक संस्थेजवळ सर्वकष शिक्षण देण्यायोग्य मूलभूत सुविधा उपलब्ध नसतात. त्याऐवजी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम शिकविण्याची मुभा देण्यात यावी. उदाहरणार्थ, मटेरियल मँनेजमेंट, पर्सोनेल मॅनेजमेंट इत्यादी.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१९ रोजी १६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/when-to-do-parmarth/", "date_download": "2020-01-29T16:46:17Z", "digest": "sha1:MKMYWRUTMSV2GI57IZE6ODUE44XLLDAK", "length": 14868, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "'परमार्थ' केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या | When to do Parmarth | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’ सुपरहिट…\n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंची…\nठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारच्या निर्णयाला ‘ब्रेक’, सरपंच निवडीबाबत केला…\n बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी \n बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – माणसाने परमार्थ कधी करावा वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे याबद्दल मतभेद असू शकतात. कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे. आयुष्यभर संसार, व्यवहार करावा आणि उत्तरार्धात परमार्थ करावा. म्हणून कोणी तारूण्यातच देवधर्माच्या गप्पा मारू लागला तर त्याला त्याचे सहकारी ‘म्हातारा’ म्हणून संबोधतात. म्हणजे देवधर्म फक्त म्हातारपणातच करावयाचा असतो. तारूण्य हे केवऴ विषयांच्या उपभोगासाठी असते. कारण तारूण्यातच इंद्रिये सक्षम असतात. म्हातारपणामध्ये इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुऴे देवधर्म हा म्हातारपणात करायचा असतो. जगामध्ये असा विचार करणारेच लोक अधिक आहेत. त्यामुऴे प्रवचन-कीर्तनांना वयोवृद्ध लोकांची अधिक गर्दी असते. परमार्थ हा रिटायर्ड झाल्यानंतर करायचा असतो, हीच अनेकांची भावना असते. पण ही भावना योग्य नाही.\nपरमार्थाचे चिंतन बालवयातही होऊ शकते. संतांची चरित्रे पाहिली तर बालपणीच त्यांना परमार्थाची आवड होती असे आढऴते. समर्थ श्रीरामदासस्वामी बालपणी विश्वाची चिंता करीत असत. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वयाच्या सोऴाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला. त्यांना परमार्थात वयाची अडचण आली नाही. त्यांनी सोऴाव्या वर्षी लिहिलेले आपणांस वाचायला एकसष्ठावे वर्ष का असा प्रश्न नेहमीच पडतो.\nवास्तविक परमार्थाला वयाचे बंधन नसते. श्रीशुकाचार्यांनी तर गर्भातच संसाराचे स्वरूप ओऴखले होते. परमार्थ कधी करावा याचे उत्तर आहे की, ज्या क्षणी हा प्रश्न निर्माण होईल त्याच क्षणी प्रारंभ करावा याचे उत्तर आहे की, ज्या क्षणी हा प्रश्न निर्माण होईल त्याच क्षणी प्रारंभ करावा कारण हा प्रश्न संसाराचे दु:ख कऴल्���ाशिवाय निर्माण होणार नाही. परमार्थ त्याच क्षणी करावा.\nयोगवसिष्ठांत प्रभू श्रीरामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठ म्हणतात,\n‘अद्यैव कुरू यच्छ्रेयो वृद्ध : सन् किं करिष्यसि \nस्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये \nआजच आपले कल्याण करून घे. वृद्धापकाऴी काय होणार म्हातारपणी आपल्या इंद्रियांचेच ओझे होते म्हातारपणी आपल्या इंद्रियांचेच ओझे होते ज्याला आनंदाची प्राप्ती लवकर व्हावी असे वाटते तो तेवढ्या लवकर परमार्थाचे चिंतन करतो. म्हणून परमार्थ कधीही करता येतो. त्याला वयाचा विचार करण्याचे कारण नाही. परमार्थ कधी करावा \nउत्तर एकच – ……आत्ता \n– श्री हभप चैतन्य महाराज देगलूरकर\nनिरपराध परिवाराला तुरुंगात डांबणाऱ्या पोलिसांना ‘दंड’ खुन झालेली पत्नी पोलीस ठाण्यात झाली होती ‘हजर’\nविद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ज्येष्ठ अभिनेते ‘सोमण’ सक्तीच्या रजेवर, विशिष्ट विचारधारा थोपविण्याचा प्रयत्नांचा आरोप\nगणेश परिवार मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ \nदेवानं दिलेल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग ‘असा’ करावा, जाणून घ्या\n‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते,…\n‘या’ संस्थेत विद्यार्थ्याला ‘फी’ आणि शिक्षकाला…\nमरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात \nकाशी विश्वनाथ मंदिरात भाविकांसाठी आता ‘हा’ ड्रेसकोड…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता…\nनवा हेअरकट केल्यानंतर नीना गुप्तानं केली Google कडं…\nवैवाहिक जीवनाला रामराम ठोकत मालदीवमध्ये ‘मजा’…\n‘गेम चेंजर’ क्रिकेटपटूच्या भूमिकेत तापसी,…\nलेकीला शाळेत प्रवेश नाकारला, वीरपत्नी म्हणाली –…\n महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संशयित रूग्णांची…\nनिर्भया केस : दोषींना जेलरने पुन्हा विचारली शेवटची…\nकोपर्डी प्रकरणाची सुनावणी आता 25 फेब्रुवारीपासून नियमित…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या…\nजामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून 70 संशयित आरोपींचे…\nजगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी बंगळूरूमध्ये, टॉप 10 मध्ये…\nदिल्ली विधानसभा : भाजपला जुन्या मित्राची ‘साथ’,…\nठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारच्या निर्णयाला…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता…\nमहाराष्ट्��ात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही :…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि ‘मुंबई – पुणे…\nकसोटी मालिकेपुर्वी न्युझीलंडला मोठा झटका, ‘या’ दिग्गज…\n जनगणनेसाठी मे महिन्यातील सुट्ट्या रद्द\nगणेश जयंती निमित्तानं चिंतामणी मंदिर निघालं उजळून\n प्रीपेड ग्राहकांना आता ‘स्वस्त’ वीज मिळणार,…\nU – 19 विश्वचषक : ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ‘टीम इंडिया’ ची उपांत्य फेरीत ‘धडक’\nपुणे : पिंपरी : 2 पोलीस कर्मचारी तडकाफडकी ‘निलंबित’\nNirbhaya Case : आता फाशी निश्चित निर्भयाचा गुन्हेगार मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9A", "date_download": "2020-01-29T19:03:25Z", "digest": "sha1:SKLE52ZYT6FAFVVJ274IVC4S4VG2JEHH", "length": 4122, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:साहित्यिक-च - विकिस्रोत", "raw_content": "\n← ←साहित्यिक (अनुक्रमणिका) विकिस्रोत:साहित्यिक\n\"च\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे. उल्लेखनीय साहित्यिकांची नावे येथे बोल्ड स्वरुपात दिसतील तसेच ज्या साहित्यिकांचे साहित्य किंवा काम खूप प्रसिद्धीस पावले आहे अशा साहित्यिकांची नावे बोल्ड स्वरुपात दिसतील. हा वर्ग पहा. साहित्यिक-च\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१२ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/makar-sankranti-festival-celebrated-in-nems-school-of-pune/", "date_download": "2020-01-29T18:33:16Z", "digest": "sha1:WA55UXTNTL3ZB3LYMYJJX5QWPHHDGS7R", "length": 13512, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मातृमंदिर संस्कार केंद्र 2 शाळेमध्ये मकर संक्रांत सण उत्साहात साजरा | makar sankranti festival celebrated in nems school of pune | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि ���िर्भीड\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल आरोपी…\nधुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा गोळीबार\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \nडेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मातृमंदिर संस्कार केंद्र 2 शाळेमध्ये मकर संक्रांत सण उत्साहात साजरा\nडेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मातृमंदिर संस्कार केंद्र 2 शाळेमध्ये मकर संक्रांत सण उत्साहात साजरा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शनिवार पेठ येथील मातृमंदिर संस्कार केंद्र 2 शाळेमध्ये मकर संक्रांत सण उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या सणाला काळ्या रंगाचे महत्व असल्यामुळे सर्व बालचमू काळ्या रंगाचे पोशाख व हलव्याचे दागिने घालून आले होते.\nहेही वाचा – ‘एनईएमएस’मध्ये घरकारमगार दिन साजरा\nयावेळी शिक्षिकांनी मुलांना मकर संक्रांत सणाची माहिती दिली. तसेच मुलांसाठी बोरन्हाण समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. शिक्षिकांनी मुलांच्या मातांना सुवासिनीचे वाण देऊन तिळ गूळ घ्या, गोड बोला असे म्हणत शुभेच्छा ही दिल्या.\nहेही वाचा – पुण्यातील न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये (NEMS) ‘बालदिन’ उत्साहात साजरा \nपूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा सुर्यवंशी, मृणाल पवार, दिपा केळकर व अपर्णा हेंद्रे या शिक्षिकांनी कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले.\nफेसबुक पेज लाईक करा –\nझोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके\n‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा\nरिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके\nलाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का \n‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश\nतणावग्रस्त असणार्‍यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे\nहृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा जाणून घ्या 6 लक्षणे\n आता ‘वन मॅन शो’\nउदयनराजेंचा शिवसेना-राष्ट्रवादीवर ‘हल्लाबोल’, पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे\n जनगणनेसाठी मे महिन्यातील सुट्ट्या रद्द\nस्कॉलरशिप घोटाळा : ED च्या नोटीसला तब्बल 780 ‘नामांकित’ शिक्षणसंस्थांची…\nश्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न\nस��ताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nपुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल स्कूल’\nUPSC कडून ‘सिव्हिल सर्व्हिस 2019’ च्या मुलाखतीचं वेळापत्रक जारी, जाणून…\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत…\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nललित मोदी विकतायेत त्यांचा कौटूंबिक व्यवसाय, जाणून घ्या किती…\nभाजप पुणे शहराध्यक्षपदी जगदीश मुळीक\nTV वरील ‘संस्कारी’ सुनेच्या फोटोंची सोशलवर…\nNIA चा खुलासा, ‘हदिया’ केसमध्ये बड्या वकिलांना…\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १०…\nइंदिरा गांधींनी लोकशाहीचा ‘गळा’ घोटण्याचा…\nधुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा गोळीबार\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत…\nसांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल…\n‘देसी गर्ल’ प्रियंकाचा ‘ग्रॅमी’ लुक सोशल…\nरिअल इस्टेट क्षेत्राला LTCG संपवण्याचा फायदा होईल तज्ञांचे मत काय \n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या वक्तव्यावरून…\nIPL 2020 : एकाच संघाकडून MS धोनी, विराट आणि रोहित खेळणार, BCCI चा मोठा…\nभाजप पुणे शहराध्यक्षपदी जगदीश मुळीक\nदिल्ली विधानसभा : निवडणूक आयोगानं भाजपच्या ‘या’ 2 दिग्गजांची केली ‘बोलती’ बंद\n‘फेक न्यूज’व्दारे ‘विद्यमान’ नगरसेवकाची बदनामी केल्याप्रकरणी कोंढव्यातील 6 जणांवर FIR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0&f%5B3%5D=changed%3Apast_hour&f%5B4%5D=field_site_section_tags%3A50&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-01-29T17:12:37Z", "digest": "sha1:PG4EVBK4NTSU6NWN4XBZIVPKVZY2UXLM", "length": 10744, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\n(-) Remove काश्‍मीर filter काश्‍मीर\n(-) Remove पाकिस्तान filter पाकिस्तान\nअफगाणिस्तान (1) Apply अफगाणिस्तान filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nइस्राईल (1) Apply इस्राईल filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nपी. व्ही. नरसिंह राव (1) Apply पी. व्ही. नरसिंह राव filter\nमहायुद्ध (1) Apply महायुद्ध filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराहील शरीफ (1) Apply राहील शरीफ filter\nरोहिंग्या (1) Apply रोहिंग्या filter\nविजय साळुंके (1) Apply विजय साळुंके filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nसौदी अरेबिया (1) Apply सौदी अरेबिया filter\nइराणशी मैत्रीला परस्परहिताचे कोंदण\nभारतात राष्ट्रीय राजकारणाची धर्माच्या चौकटीत बांधणी करण्याचे प्रयत्न होत असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो पाया कधीच नव्हता. तसे असते तर पहिले व दुसरे महायुद्ध ख्रिस्ती जगत लढले नसते. आणि जगातील दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या 57 मुस्लिम देशांची तोंडे विरुद्ध दिशेला नसती. आंतरराष्ट्रीय राजकारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-spent-4-crores-and-50-lakhs-rupees-annually-for-the-maintenance-of-penguins-28000", "date_download": "2020-01-29T17:38:10Z", "digest": "sha1:6Z4HMZRWDIEFEEHJPSUNJJLRH3YGSUSU", "length": 9545, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पेंग्विनच्या देखभालीसाठी वर्षाला साडेचार कोटींचा खर्च | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nपेंग्विनच्या देखभालीसाठी वर्षाला साडेचार कोटींचा खर्च\nपेंग्विनच्या देखभालीसाठी व��्षाला साडेचार कोटींचा खर्च\nभायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालयात (राणीबाग) दीड वर्षांपूर्वी दाखल झालेले नवीन पेंग्विन पक्षी आता सर्वांचंच आकर्षण ठरलं आहे. या पेंग्विनसाठी बनवण्यात आलेल्या पिंजऱ्याचं कंत्राट वादात अडकल्यानंतरही याचं काम अत्यंत चांगल्याप्रकारे झाल्यामुळे त्यांना आता इतर पक्ष्यांच्या पिंजऱ्यांचं काम सोपवण्यात आलं. परंतु पेंग्विन पक्ष्यांचं पिंजऱ्याचं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराला आता या पक्ष्यांच्या देखभालीची जबाबदारी सोपवली आहे. या देखभालीसाठी वर्षांला सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.\nराणीबागेतील प्राणिसंग्रहालयाच्या नुतनीकरणाचं काम सुरू असून दोन वर्षांपूर्वी ८ हॅम्बोल्ट पेंग्विन पक्षी दाखल झाले. या पेंग्विन पक्ष्यासाठी पिंजरा अर्थात पेंग्विन कक्ष व क्वारंटाईन कक्ष बनवण्यात आले आहे. हे पेंग्विन कक्ष वातानुकूलित असून त्यामध्ये पेंग्विन पक्ष्यांना खाण्यासाठी माशांचा पुरवठा, जीवरक्षक यंत्रणा व इतर देखभाल करण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे. यासाठी मेसर्स हायवे कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला पुढील तीन वर्षांचं देखभालीचं कंत्राट देण्यात येत आहे. या कालावधीसाठी सुमारे ११.५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.\nपेंग्विन पक्ष्यांच्या आगमनामुळे राणीबागेतील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये त्या पिलाचा मृत्यू झाला. त्यामुळे राणीबागेतील या नव्या पेंग्विनचं दर्शन मुंबईकरांना होऊ शकलं नाही. मात्र, या पेंग्विनची काळजी घेण्यासाठी त्यांना खाद्यपदार्थ आणि त्यांच्या पिंजऱ्यातील थंडावा कायम ठेवण्यासाठी वर्षांला सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जात अाहेत.\nपेंग्विनसाठी १६ किलो मासे\nराणीबागेतील पेंग्विनला दरदिवशी ४५० ते ५०० ग्रॅम एवढी रावस, तारली, बोंबिल आणि ईल मासळी खायला दिली जाते. त्यामुळे महिन्याला सातही पेंग्विन पक्षी १५ ते १६ किलोच्या मासळीचा फडशा पाडतात. या पेंग्विनला यापेक्षा वेगळ्याप्रकारची मासळी आवडत नसल्यामुळे उपलब्धतेनुसार यापैकी मासळी त्यांना खाऊ घातली जाते.\nपेंग्विनभायखळावीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयराणीबागपिंजरेहॅम्बोल्ट\nवाहतूककोंडीत मुंबई जगात चौथ्या स्थानी\nमराठी शाळेत शिकले म्हणून नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार\nआयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना इशारा, परवानगीशिवाय लावता येणार नाहीत पोस्टर, पॅम्प्लेट\nराणीच्या बागेत होणार वाघाचं दर्शन\nकारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार\n५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करदिलासा\nराणी बागेत पेंग्विनच्या गप्पा-गोष्टी मिळणार ऐकायला\nयंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरेल - महापौर विश्वनाथ महाडेश्वर\nराणीबागेच्या विकासासाठी २०० कोटी रुपये\nराणीबागेत आली बिबळ्या, कोल्ह्याची जोडी; लवकरच घडणार दर्शन\nआयआयटीकडून मध्य रेल्वेच्या ३ पुलांवरील पदपथ बंद करण्याची शिफारस\nराणीच्या बागेत फुलांची सनई, बासरी आणि गिटार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9B", "date_download": "2020-01-29T19:01:26Z", "digest": "sha1:26U3GGPPEQXIRUSU5F5DQJMLSRCJJMAH", "length": 3891, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:साहित्यिक-छ - विकिस्रोत", "raw_content": "\n← ←साहित्यिक (अनुक्रमणिका) विकिस्रोत:साहित्यिक\n\"छ\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे. उल्लेखनीय साहित्यिकांची नावे येथे बोल्ड स्वरुपात दिसतील तसेच ज्या साहित्यिकांचे साहित्य किंवा काम खूप प्रसिद्धीस पावले आहे अशा साहित्यिकांची नावे बोल्ड स्वरुपात दिसतील. हा वर्ग पहा. साहित्यिक-छ\n[[साहित्यिक: ]] ( - )\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१२ रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2020-01-29T19:07:05Z", "digest": "sha1:LDGSW22UYGR6BYKQIPB3OZLEL7POXYZA", "length": 12035, "nlines": 126, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शहरात गणपती विसर्जनाला तगडा पोलीस बंदोबस्त | Janshakti", "raw_content": "\nजळगा���, धुळ्यात बंदला हिसंक वळण\nभुसावळ मध्ये बंद दरम्यान दगडफेक\nजळगावातून कारसह दुचाकी लांबविणारे दोघे ताब्यात\nअतिक्रमण काढण्यावरुन मनपा कर्मचार्‍यास मारहाण\nपैशांच्या वादातून तिघांसह तरुणीवर प्राणघातक हल्ला\nआसोदा रेल्वे गेट एक फेब्रुवारीपासून बंद\n…तर आमदारकीचा राजीनामा द्या\nजिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nजळगाव, धुळ्यात बंदला हिसंक वळण\nभुसावळ मध्ये बंद दरम्यान दगडफेक\nजळगावातून कारसह दुचाकी लांबविणारे दोघे ताब्यात\nअतिक्रमण काढण्यावरुन मनपा कर्मचार्‍यास मारहाण\nपैशांच्या वादातून तिघांसह तरुणीवर प्राणघातक हल्ला\nआसोदा रेल्वे गेट एक फेब्रुवारीपासून बंद\n…तर आमदारकीचा राजीनामा द्या\nजिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nशहरात गणपती विसर्जनाला तगडा पोलीस बंदोबस्त\nin पिंपरी-चिंचवड, पुणे, पुणे शहर\nपोलीस अधिकारी- कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द; अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे\nपिंपरी चिंचवड : गणपती बाप्पाची मनोभावी पूजा केल्यानंतर त्यांना निरोप देण्याची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 973 सार्वजनिक गणपती मंडळ आपल्या गणपती बाप्पांना निरोप देणार आहेत. यावेळी मोठ्या उत्साहात गणपती मंडळ मिरवणुका काढणार आहेत. या उत्सवात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या गणपती विसर्जन घाटांवर चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.\nअडीच हजार पोलीस तैनात….\nगणपती विसर्जनासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून शहरातील ऐकून 973 सार्वजनिक गणपती मंडळ बाप्पाचं विसर्जन करणार आहेत. यावर्षी थेरगाव घाट, पिंपरी घाट अश्या वेगवेगळ्या गणपती विसर्जन घाटावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात बाहेरून आलेल्या 05 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 30 पोलीस उपनिरीक्षक, 15 सहायक पोलिस निरीक्षक, 1 हजार होमगार्ड, एस.आर.पी.एफ ची एक कंपनी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जवळपास 2 हजार 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अ��िकारी गणपती विसर्जनाच्या वेळी तैनात असणार आहेत. याचबरोबर पोलीस मित्र आणि नागरीक पोलीस पोलीस मित्र असे मिळवून 250 जण नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. गणपती उत्सव हा शांततेत, चांगल्या प्रकारे साजरा होईल. मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्तबद्ध मिरवणुका असाव्यात, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.\nविसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219 स्वयंसेवक सज्ज\nसंस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विविध संस्था, संघटना, महिला बचत गट आणि नागरिकांना एकत्रित घेऊन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219 स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. यामध्ये विविध महिला बचत गट महाविद्यालय आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण अकरा दिवस चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकडो स्वयंसेवक नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असतात. दुपारी चार ते रात्री दहापर्यंत स्वयंसेवक वाहतूक बंदोबस्त विसर्जन घाटावर आणि जीवरक्षक म्हणून कार्य करतात. यामुळे पोलिस महापालिका आणि अग्निशमन विवाहाला यांची मोठी मदत होते. या वर्षी 150 स्वयंसेवक विशेष पोलीस अधिकारी म्हणून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत काम करणार आहेत.\nराष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग…\nयावर्षी महिला बचत गटाचे 135 सभासद आणि डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 80 विद्यार्थी या मोहिमेत सहभाग घेणार आहेत. चापेकर चौकापासून ते थेरगाव पूल, बिर्ला हॉस्पिटल, रोडवरील घाट, मोरया गोसावी मंदिर घाटापर्यंत स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. चिंचवड स्टेशन चौक ते चापेकर चौक या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी देखील स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. तर चार स्वयंसेवक चिंचवड घाटावर जीव रक्षक म्हणून काम करणार आहेत. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राम जाधव, चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/1/14/Visit-In-Haldwani.html", "date_download": "2020-01-29T18:31:29Z", "digest": "sha1:5RA46PTDDXGNKEDFTZC7PXCKDMUCWBEO", "length": 13158, "nlines": 21, "source_domain": "www.evivek.com", "title": " Haldwani Tour - विवेक मराठी विवेक मराठी - Haldwani Tour", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक14-Jan-2020\nनैनितालच्या बरोब्बर पायथ्याशी लगबगलगबग करते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या गावात संपतो आणि हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा इथून सुरू होतात. भारतीय प्रशासनदृष्टया आणि भौगोलिकदृष्टया उत्तराखंडचे कुमाऊं आणि गढवाल असे दोन भाग पडतात.\nप्रवासी पत्रे - 2\nसगळीकडे घनदाट धुके पसरल्याने संक्रातीच्या दिवशी सूर्य पाहता न येणाऱ्या प्रदेशातून हे पत्र लिहीत आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी या गावाचे नावही तू कधी ऐकले नसशील. मीही ऐकले नव्हते. परंतु कामाच्या निमित्ताने मला हे गाव माहीत झाले. बस्तान बसले आहे. आजूबाजूचे आणि कामाच्या ठिकाणचे लोक चांगले आहेत. इतक्या दुरून एकटीच आली आहे, हे समजताच त्यांच्या डोळयांत कौतुक आणि आश्चर्य असते. मला गरज असो नसो, पण मदतीचा हात सदैव पुढे असतो. आल्या आल्या मला, आपण कुठल्यातरी निराळयाच देशात आलोत, असे खूप वाटे. घरची आठवण भयानक असे. परंतु आजूबाजूला संपन्न निसर्ग असल्याने इथेही घर तयार झाले आहे. या पहाडी लोकांचा साधेपणा आणि उपजत प्रामाणिकपणा यामुळे मी यांच्यात आता निर्धास्तपणे राहत आहे.\nआपल्यासारख्या भरमसाठ मोठी शहरे पाहण्याची सवय असणाऱ्या डोळयांना, 'पहाडों का शहर हल्द्वानी' फार छोटेसे वाटू शकते. मलाही वाटते. पण हे छोटे निसर्गसंपन्न 'शहर'च मला अनेक दृष्टींनी छान वाटत आहे. मांजर पायाशी घुटमळावे तसे हे गाव शिवालिक पर्वतरांगांच्या तोंडाशी, नैनितालच्या बरोब्बर पायथ्याशी लगबगलगबग करते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या गावात संपतो आणि हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा इथून सुरू होतात. भारतीय प्रशासनदृष्टया आणि भौगोलिकदृष्टया उत्तराखंडचे कुमाऊं आणि गढवाल असे दोन भाग पडतात.\nहल्द्वानी हे 'कुमाऊं का प्रवेशद्वार' आहे. इथून वरती पर्वतांमध्ये जात राहिलो की या भागात सगळे ताल (सरोवरे) लागतात. कमलताल - नावाप्रमाणेच सरोवर भरून फुले आणि कमलपत्रे. नौकुचिया ताल - याला नऊ कोपरे आहेत. भीमताल - नावाप्रमाणे अवाढव्य परंतु नितळ. गरुडताल - घनदाट अरण्यात उंच डोंगरांवरून खाली पाहिले की याचा आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो. नैनिताल - डोळयाच्या आकाराच्या या सरोवराकाठी नैनीदेवीचे मंदिर आहे. हे सगळयात लोकप्रिय पर्यटनस्थळ. तुला माहीतच आहे या सगळया सरोवरांविषयी पुन्हा कधीतरी लिहीन. ही उंच हिमालयातली सगळी सरोवरे म्हणजे मला देवतांचे आरसे वाटतात.\nउत्तराखंडचा दुसरा भाग म्हणजे गढवाल - गंगा, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, पुष्पावती अशा कित्तीतरी नद्यांच्या विलोभनीय संगमांचा हा प्रदेश. यांच्याविषयीच्या गोष्टी मी तुला पुढे लिहून पाठवीन. 2014च्या पुरात या सुंदर भासणाऱ्या नद्यांचे प्रलयंकारक रूप तू पाहिले असशीलच. नद्यांची प्रकृती नीट ठेवणे हे आपलेच काम आहे...\nहां, तर हल्द्वानी.... या भागात पूर्वी हल्दूची घनदाट झाडी होती, म्हणून हल्द्वानी हे नाव पडले. मी अनेक ठिकाणी शोध घेतला, परंतु ते झाड काही बघायला मिळाले नाही. आपल्याकडे नाही का पिंपळगाव, वडगाव, आंबेगाव, जांभूळगाव अशा गावांत ती झाडेच नसतात, तसेच हल्द्वानीचे. झाडांच्या नावावरून गावांना ओळख देणारी आपली निसर्गसंपदा इतकी विनाश पावत आहे हे इथेही दिसते, तेव्हा विषाद वाटतो.\nइथल्या गोठवणाऱ्या थंडीत सगळे काही चिडीचूप असते. कुणी येत नाही, जात नाही, अगदीच आवश्यक तेवढे व्यवहार चालू असतात. सगळे घराघरात जाडजूड पांघरुणात रात्रंदिवस लपेटून असतात. शाळा-महाविद्यालयांना 'सर्दीयों कि छुट्टी' असते. रस्ते, बाजार, बसेस नाइलाजाने जेवढयास तेवढे धुगधुगतात. पण या प्रचंड शांततेत एक आवाज मात्र सदैव सोबत असतो - नहरमधून वाहणाऱ्या अखंड पाण्याचा कधीकाळी बांधलेले दगडांचे आणि सिमेंटचे हे नहर गौला नदीचे पाणी हल्द्वानी गाव आणि परिसरात वाहून नेतात. माझ्या घरासमोरच एक मोठी नहर खळाळत जाते. त्यावर टाकलेल्या फळकुटयावरून आम्ही नहर ओलांडतो. मी मात्र कधीकधी त्या फळकुटयावर जरा थांबते, दीर्घ श्वास घेते, दूरवरून खळाळत येणारे, पायांखालून वाहत जाणारे ते जीवनवैभव डोळेभरून पाहते... आणि, आपल्याकडचे वर्षानुवर्षाचे कोरडेठाक दुष्काळ मनात येतात. या जलवाहिन्या म्हणजे जीवनवाहिन्या कधीकाळी बांधलेले दगडांचे आणि सिमेंटचे हे नहर गौला नदीचे पाणी हल्द्वानी गाव आणि परिसरात वाहून नेतात. माझ्या घरासमोरच एक मोठी नहर खळाळत जाते. त्यावर टाकलेल्या फळकुटयावरून आम्ही नहर ओलांडतो. मी मात्र कधीकधी त्या फळकुटयावर जरा थांबते, दीर्घ श्वास घेते, दूरवरून खळाळत येणारे, पाया���खालून वाहत जाणारे ते जीवनवैभव डोळेभरून पाहते... आणि, आपल्याकडचे वर्षानुवर्षाचे कोरडेठाक दुष्काळ मनात येतात. या जलवाहिन्या म्हणजे जीवनवाहिन्या किती विपुलता आहे इथे किती विपुलता आहे इथे हे लोक स्वत:च्या भूमीस 'देवभूमी' म्हणतात, अशा वेळी ते सार्थ वाटते. पण या नहरमध्ये कचरा टाकणारे काही अडाणी लोकही आहेत हे लोक स्वत:च्या भूमीस 'देवभूमी' म्हणतात, अशा वेळी ते सार्थ वाटते. पण या नहरमध्ये कचरा टाकणारे काही अडाणी लोकही आहेत त्यांना मी आपले मोडक्यातोडक्या हिंदीत 'असे करू नका, नाहीतर देवभूमी रुसायला वेळ लागणार नाही' असे सांगत असते.\nही आमची हल्द्वानी म्हणजे 'बडी हल्द्वानी' इथून एका तासाच्या अंतरावर 'छोटी हल्द्वानी' आहे. इंग्रजांच्या काळातला नरभक्षक वाघांची शिकार करणारा, निसर्गप्रेमी, लेखक जिम कॉर्बेट याच्या नावे एक सुंदर वस्तुसंग्राहालय या छोटया हल्द्वानीत आहे. हिवाळयात, इंग्राज आमच्या मोठया हल्द्वानीत राहायला यायचे, तर उन्हाळयात छोटया हल्द्वानीत जाऊन राहायचे. फारच उन्हाळा सहन नाही झालाण् तर वर नैनितालच्या शीतल स्वर्गात पाहायचे. हा सगळा परिसरच सुंदर आहे, समृध्द आहे. जवळच जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. लुप्त होऊ पाहणाऱ्या वाघांना वाचवण्यासाठी 'प्रोजेक्ट टायगर'ची पहिली अंमलबजाणी या उद्यानात सुरू झाली. आज कितीतरी वाघ, वाघिणी आणि त्यांचे बछडे इथे निर्धास्तपणे वावरतात. तू आलास की आपण परत एकदा त्यांना पाहायला जाऊ.\nतू येत्या उन्हाळयाच्या सुट्टीत माझ्याकडे ये. आपण शीतल हिमालयात घनघोर भटकंती करू. हे मी सगळे फार थोडक्यात लिहिले आहे, प्रत्यक्ष येशील तेव्हा तू संपूर्ण निसर्गग्रांथच वाचू शकशील.माझी बिलकुल काळजी करू नका, असे घरातही सांग. कादाचित मी माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम काळ इथे घालवीत असेन. पत्राची वाट पाहात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2018/05/blog-post_8.html", "date_download": "2020-01-29T18:19:14Z", "digest": "sha1:LT4TR7GX3ZE4UZH4D6IUJ5RP7TGFRE2W", "length": 8482, "nlines": 79, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "मानव परमेश्वराचाच पुत्र:", "raw_content": "\nHomeमानव परमेश्वराचाच पुत्र:मानव परमेश्वराचाच पुत्र:\nह्या जगात कोणत्याही माणसाला आपल्या इच्छेनुसार प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोणतीही गोष्ट मिळवता येणे सहज शक्य आहे, कारण परमेश्वर हा कोणत्याही माणसामध्ये कधीही भेदभाव ��रत नाही.\nह्या जगातील सर्व माणसांसाठी परमेश्वराने बहुतेक सर्वच गोष्टी योग्यरित्या उपभोगण्यासाठी निर्माण केल्या आहेत. ह्यामध्ये जी गोष्ट आपल्याला जर मिळत नसेल तर तो दोष परमेश्वराचा नसून आपला आहे, ही जाणीव जेंव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला होईल तेंव्हाच खरा आपला उत्कर्ष होईल.\nकारण एखादी गोष्ट न मिळणे म्हणजे आपण स्वतः आपल्याला वैचारिक बंधनात अडकून ठेवल्यामुळे आहे, जसे की ही गोष्ट माझ्यासाठी नाही, मला हे जमणार नाही, मी काय एवढा नशीबवान नाही, माझ्याकडे पुरेसे धन नाही, अशी एक ना अनेक करणे आहेत.\nआज आपल्या आजूबाजूला असलेल्या शेकडो लोकांना हेच वाटते की आपण गरीबच राहणार, आपण श्रीमंत होऊ शकणार नाही, आपण काय एवढे नशीबवान नाही, पण प्रत्येकाने चांगले आयुष्य जगावे हीच परमेश्वराची इच्छा असते. आपल्या आजूबाजूला असलेली ही अपार निसर्गसंपत्ती ही प्रत्येक माणसासाठी आहे. असे असून देखील फारच थोड्या लोकांना त्याचा उपभोग घेता येतो. ज्यांना यश मिळत नाही त्याचे कारण अगदी साधे आणि सरळ आहे आणि ते म्हणजे आपल्या संकुचित विचारांमुळे माणसाला समृद्ध जीवन जगात येत नाही. ज्या माणसाच्या मनामध्ये संकुचित विचार आहेत तो अयशस्वी आणि समृद्ध जीवनापासून कायम दूर राहतो. कोणत्याही माणसाच्या चारित्र्याची निर्मिती सर्वप्रथम त्याच्या विचारातूनच होते. जो माणूस स्वतःच्या मनात भीती, संदेह बाळगतो त्याला कोणतेही यश मिळवण्यात अनंत अडचणी येतात. अशा विचारांमुळे अशा व्यक्तीला मदत मिळत नाही, हवी तशी परिस्थितीही निर्माण होत नाही आणि शेवटी त्याच्या पदरी अपयश येते.\nआपल्या अंतर्मनाचा आपण योग्य असा विकास करावा हीच परमेश्वराची कायम इच्छा असते जेणेकरून ह्या भूतलावरील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सुंदर दिसेल. तुमच्या मनातील क्रोध, द्वेष, सूड या भावना योग्य आणि चांगल्या विचारांनी आपोआपच नष्ट होतील. तुमची सतत प्रगतीच होत राहील. कोणतेही वाईट विचार आणि त्या अनुषंगाने केलेले काम नेहमीच तुमच्या डोळ्यांवर जणू पडदा टाकतात. वाईट विचारांच्या पडद्यामुळे परमेश्वराच्या असीम सामर्थ्याचे दर्शन तुम्हाला होणार नाही आणि तुम्ही परमेश्वरापासून दूर जाल. म्हणून कधीही आपल्या डोळ्यांवर आणि मनामध्ये वाईट विचारांचा पडदा येऊ देऊ नका हा पडदा जेंव्हा दूर होईल तेंव्हा तुम्हाला हवी असलेली गोष्ट आप���आपच स्पष्ट दिसू लागेल. तुम्ही ज्या गोष्टी शोधात फिरत होतात त्या स्वतःहून तुमच्याकडे येतील.\nखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:\nआमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:\n१) श्रद्धा, प्रेम आणि सत्यता ह्यांचाच अखेर विजय होतो.\n२) ईश्वरी प्रार्थनेमधील सामर्थ्य:\n३) आपले दैवी सामर्थ्य ओळखायला शिका\n४) आपले मन कायम निर्मळ ठेवा:\n५) विचारांची श्रीमंती बाळगा\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\nरोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/user/5626", "date_download": "2020-01-29T17:45:59Z", "digest": "sha1:A77D4UK247B422HFOFNSHYXY6LIWNEYG", "length": 2979, "nlines": 39, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शैलेंद्र बनसोडे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशैलेंद्र काशिनाथ बनसोडे हे अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील ' के. जे. सोमैया महाविद्यालया'त इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला असून त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. बनसोडे यांनी लिहिलेली 'लिसन द सायलेंस' (Listen the silence) व 'स्पिक थ्रु हँडस्' (Speak through hands) ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बनसोडे यांना 'सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा 'उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी' पुरस्कार मिळाला आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-ujani-opens-for-49-days-after-10-years/", "date_download": "2020-01-29T19:10:13Z", "digest": "sha1:J4EHI4PRCB2NCX3WMJMT3UUHUHIRDDZG", "length": 6936, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दमदार पावसाची कमाल; पहिल्यांदाच 49 दिवस उजनीचे दरवाजे खुले", "raw_content": "\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nदेवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या ‘ आयुष्यमान ‘ योजनेच्या दसपट मोठी व सर्वसमावेशक अशी योजना दिल्लीत : आप\nवीस वर्षांचा खासदार निधी कुठे गेला – खा. इम्तियाज जलील\nइंदिरा गांधींनी ‘ लोकशाहीचा गळा ‘ घोटण्याचा प्रयत्न केला होता\nदमदार पावसाची कमाल; पहिल्यांदाच 49 दिवस उ���नीचे दरवाजे खुले\nदमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील नद्या नाले व धरणे तुडुंब भरले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साठवणूक क्षमता असलेल्या धरणापैकी उजनी धरण आहे.यंदाच्या दमदार पावसामुळे मागील दहा वर्षाच्या इतिहासात उजनीने विक्रम केला आहे.\nयंदाच्या दमदार पावसामुळे 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे ठेवावे लागले आहेत. 28 ऑगस्ट 2017 पासून ते (काही अपवाद वगळता) कालपर्यंत 23 ऑक्टोबर 2017 पर्यंत म्हणजेच 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे राहिले असून, यातून तब्बल 89.10 TMC पाणी सोडावे लागले आहे.\nयंदाच्या पावसामुळे धरणातून जेवढे पाणी सोडावे लागले आहे, त्या पाण्यात उजनी धरण दीड पट भरले असते.या अगोदर 2006-07 साली झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला होता, त्यावेळीही धरणातून तब्बल 300 TMC पाणी सोडावे लागले होते. त्यावेळीही 67 दिवस दरवाजे उघडे ठेवावे लागले होते.\nउजनीच्या इतिहासात सर्वात निचांकी पातळी ही 2017-2015 ला झाली होती. त्यावेळी उजनीत वजा (मायनस) 53.74 % टक्के पाणी शिल्लक राहिले होते. सर्वात कमी म्हणजे निचांकी पातळी यावेळी उजनी धरणाची झाली होती.\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nवारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा\nसंज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे\nदिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं\nमंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...\nलोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-01-29T17:59:34Z", "digest": "sha1:YAD7QX3SFHUXBURQKHQSO3ZII7MQAWHZ", "length": 4271, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०११ रोजी ०६:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C", "date_download": "2020-01-29T18:59:14Z", "digest": "sha1:P762LIB6JNKUD4FNTYSIECVKRKM3KRNU", "length": 4136, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:साहित्यिक-ज - विकिस्रोत", "raw_content": "\n← ←साहित्यिक (अनुक्रमणिका) विकिस्रोत:साहित्यिक\n\"ज\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे. उल्लेखनीय साहित्यिकांची नावे येथे बोल्ड स्वरुपात दिसतील तसेच ज्या साहित्यिकांचे साहित्य किंवा काम खूप प्रसिद्धीस पावले आहे अशा साहित्यिकांची नावे बोल्ड स्वरुपात दिसतील. हा वर्ग पहा. साहित्यिक-ज\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०१४ रोजी २१:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shiv-sena-slams-bjp-leaders-over-aaj-ke-shivaji-narendra-book/", "date_download": "2020-01-29T18:37:38Z", "digest": "sha1:JGDZHKE3CI6KXFN7VY2DCIYONAP2SIDY", "length": 15678, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "ते पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना : शिवसेना | shiv sena slams bjp leaders over aaj ke shivaji narendra book | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल आरोपी…\nधुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा गोळीबार\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \nते पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना : शिवसेना\nते पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगि��ीचा सर्वोच्च नमुना : शिवसेना\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींची तुलना महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने वादग्रस्त ठरले. हे पुस्तक लेखक जयभगवान गोयल यांच्याकडून मागे घेण्यात आले. परंतु शिवसेनेकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला गेला. आज के शिवाजी पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका शिवसेनेने सामनातून केली.\nआज के शिवाजी – नरेंद्र मोदी या पुस्तकामुळे शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आणि महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा निषेध केला पाहिजे, भाजप वाले आता म्हणत आहेत की गोयल यांच्याशी आमचा काय संबंध. संबंध कसा नाही. पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झालं आणि तेव्हा भाजप नेते तेथे उपस्थित होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलत आहे. छत्रपती शिवरायांचे वारसदार देखील चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. अशा शब्दात भाजपवर शिवसेनेकडून टीका करण्यात आली.\nसामनात लिहिण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले.\nत्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. श्री. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय याचे उत्तर एका सुरात ‘नाही…नाही याचे उत्तर एका सुरात ‘नाही…नाही’ असेच आहे. त्यांची तुलना जे छत्रपती शिवाजी महाराज्यांशी करतात, त्यांना शिवाजी राजे समजलेच नाही असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला.\nफेसबुक पेज लाईक करा –\nझोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होत��त ‘हे’ 6 धोके\n‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा\nरिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके\nलाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का \n‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश\nतणावग्रस्त असणार्‍यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे\nहृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा जाणून घ्या 6 लक्षणे\nनिर्भयाच्या दोषींच्या फाशीमुळं छोटा राजन देखील ‘दहशती’च्या सावटाखाली, घेत असतो सगळी माहिती\nनिर्मला सीमारमण यांना ट्विटर युजर म्हणाला ‘स्वीटी’, अर्थमंत्र्यांनी उत्तर देवुन केली बोलती बंद\nइंदिरा गांधींनी लोकशाहीचा ‘गळा’ घोटण्याचा ‘प्रयत्न’ केला…\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता आणि…’ :…\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि ‘मुंबई – पुणे…\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत…\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nदोघांकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे जप्त\n‘बुरख्यामध्ये डान्स करणाऱ्या लोकां’चा व्हिडीओ…\n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत…\nBudget 2020 : मध्यमवर्गीय आणि MSMI साठी सरकार करू शकतं…\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १०…\nइंदिरा गांधींनी लोकशाहीचा ‘गळा’ घोटण्याचा…\nधुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा गोळीबार\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत…\nसांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव,…\n‘जोरा द सेकेंड चॅप्टर’ चित्रपटातून कमबॅक करणार माही गिल\nBudget 2020 : मध्यमवर्गीय आणि MSMI साठी सरकार करू शकतं अत्यंत महत्वाची…\nअरविंद केजरीवाल हे ‘दहशतवादी’ आणि…\nउत्तर भारतात ‘बर्फवृष्टी’ आणि ‘पाऊस’\nठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारच्या निर्णयाला ‘ब्रेक’, सरपंच निवडीबाबत केला ‘हा’ निर्णय रद्द\n‘किंग’ खान शाहरूखच्या बहिणीचं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2020-01-29T18:03:17Z", "digest": "sha1:SSO73DRJ4HHDGHCNP6U4RTQFM2322MPW", "length": 17770, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 29, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \n[ January 27, 2020 ] कन्येस निराश बघून\tकविता - गझल\n[ January 27, 2020 ] अविवेकी कष्ट\tकविता - गझल\nHomeसंस्कृतीदिवाळी हा प्रकाशाचा उत्सव\nदिवाळी हा प्रकाशाचा उत्सव\nNovember 6, 2010 महान्यूज संस्कृती\nदिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.\nप्रश्न- दिवाळी या सणाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा काय आहे\nया दिवशी नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असताना ज्याला शेतकर्‍यांचा राजा म्हणून गौरविले आहे त्या बळीराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सवदिन आपण मानतो. व्यापार, उद्योग यांचे नवे वर्ष त्या दिवसापूसन सुरु होते. आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यानंतर दुसर्‍या दिवशी व्यापारे वसते लक्ष्मी. हे वचन सार्थ करण्यासाठी लक्ष्मीपूजनानंतर लगेचच लक्ष्मीने व्यापारात यश द्यावे म्हणून आपण व्यापाराच्या नव्या वर्षाचे नवे पर्व सुरु करतो. बलिप्रतिपदेच्या नंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. दिवाळीच��या प्रारंभी धनत्रयोदशीला यमराजाच्य नावाने दिवे लावून आपण यमराजाचे एक प्रकारे स्मरण केले. आपण भाऊबीजेला यमव्दितीया असे म्हणतो. कारण यम आपल्या बहिणीकडे या दिवशी भोजनास गेला अशी श्रद्धा आहे. या दिवशी बहीण असलेल्या कोणाही भावाने आपल्या घरी भोजन न करता बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे, अशी परंपरा आहे. म्हणजे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आरोग्य, पराक्रम, धनसंपदेची उपासना, व्यापार, उद्योग आणि भाऊ-बहिणीच्या गोड पारिवारिक नात्याचा मधुर संगम असे पाच दिवस आपण दिवाळी साजरी करतो.\nप्रश्न- दिवाळी हा सण ऐक्याचा सण आहे यामध्ये धार्मिक आचारणाला किती महत्त्व आहे का\nविवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे. विक्रम संवताचे नवे वर्ष सुरु होताना सर्व आसमंत तेजाने उजळून टाकणारा, दाहीदिशांतून दरवळणार्‍या सुंगधाने मनामनात प्रसन्नतेची कारंजी फुलविणारा सण आहे. फराळांच्या गोड पदार्थांनी गोड झालेल्या तोंडाने परस्परांना गोड गोड शुभेच्छा देण्याघेण्याचा हा आणि यासारखा हाच सण आहे.\nप्रश्न- दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे असले तरी पर्यावरणसंवर्धनासाठी हा सण कसा पूरक आहे\nदिवाळीत कौटुंबिक आणि सामाजिक आनंदाची देवाणघेवाण करुन आपण एकमेकांबद्दल मनात असेलेली किल्मिषे, दुजाभाव दूर करुन मने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, निदान तो केला जावा, अशी अपेक्षा असते आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी या दीपावलीच्या मंगल दिवसांत रोज अभ्यंगस्नान परंपरेने सांगितले आहे. दिवाळीपासून थंडी विशेष प्रमाणात वाढू लागते. म्हण्नू अंगाला तेल लावून केलेले स्नान आपली त्वचा थंडीमुळे शुष्क होऊ देत नाही. यासाठी दिवाळीत तेलाने अंगमर्दन करुन नंतर उटणे लावून गरम पाण्याने स्नान करण्याची परंपरा आहे. आपल्याकडे स्नानाला विशेष महत्त्व आहे. इतर अनेक धर्मात आणि धर्मग्रंथात ते ते कधी आठवडय़ातून एकदा स्नान, तर कधी नुसतेच कोपरापर्यंत हात आणि पाय धुणे, तर कधी थंडीमुळे स्नानाला फाटा देऊन नुसते अंग पुसून घेणे, असे विविध आचार रुढ झाले. मात्र आपल्याकडे आंघोळीसाठी पुरेसे पाणी सगळीकडे नसले तरी बर्‍याच जागी उपलब्ध होते. मुळात आपल्या पूर्वजांनी वस्ती केली ती नदीच्या व जलाशयाच्या काठावरच. माघस्नान, कार्तिकस्नान अशा विविध प्रकारच्या स्नानपरं���रा आपल्याकडे आहेत. ही स्नानपरंपरा नदीवर जाऊन आंघोळ करणे उत्तम, विहिरीतील पाणी आणून केली जाणारी आंघोळ त्यापेक्षा कमी दर्जाची, तर घरात साठविलेल्या पाण्याची आंघोळ ही आणखी कमी दर्जाची. अशा स्वरुपाची फले याबाबतीत सांगितलेली आहेत. त्यामागे हेतू काय प्रत्येकाने आंघोळ व्यवस्थित करावी. नदीवरची आंघोळ सर्वात चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा त्यामागे विचार असावा.एक गोष्ट निश्चित, दीपावली सणाच्या निमित्ताने स्वच्छतेचे, शुद्धतेचे महत्त्व अखिल समाजाच्या मनावर बिंबवणे, असा प्रयत्न आपल्या संस्कृतिने केला आणि तो शेकडो नव्हे, हजारो वर्षे टिकवून धरला. ही स्वच्छता केवळ हिंदूनीच करावी असे नव्हे. हिंदू धर्मातील एखादा चांगला आचार सर वांनीच अनुसरला तर त्यात काही बिघडत नाही. हिंदू धर्मातील आचार आपण इतरांना सांगितले तर तो मोठा गुन्हा होईल, अशी समजूत बाळगण्याचे कारण नाही. दीपावलीतील लक्ष्मीपूजन सर्व धर्माचे लोक आपापल्यापरीने साजरे करतात. मग स्वच्छतेच्या मोहिमा आखणार्‍यांनी दीपावलीच्या सणाच्या मागचे हे स्वच्छतेचे आणि साफसफाईचे तत्त्व ध्यानी घेऊन पावसाळ्यानंतर दिवाळीनिमित्त सर्वत्र शहरे, रस्ते, गल्ल्या साफसूफ केल्या तर ते चांगले होईल. यंदा जमले नाही तर पुढल्या वर्षी. आणि अर्थातच जुन्या समजुतीप्रमाणे संपन्नतेची देवी अशा ठिकाणी निश्चितच वास्तव्याला येईल, यात काय संशय प्रत्येकाने आंघोळ व्यवस्थित करावी. नदीवरची आंघोळ सर्वात चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा त्यामागे विचार असावा.एक गोष्ट निश्चित, दीपावली सणाच्या निमित्ताने स्वच्छतेचे, शुद्धतेचे महत्त्व अखिल समाजाच्या मनावर बिंबवणे, असा प्रयत्न आपल्या संस्कृतिने केला आणि तो शेकडो नव्हे, हजारो वर्षे टिकवून धरला. ही स्वच्छता केवळ हिंदूनीच करावी असे नव्हे. हिंदू धर्मातील एखादा चांगला आचार सर वांनीच अनुसरला तर त्यात काही बिघडत नाही. हिंदू धर्मातील आचार आपण इतरांना सांगितले तर तो मोठा गुन्हा होईल, अशी समजूत बाळगण्याचे कारण नाही. दीपावलीतील लक्ष्मीपूजन सर्व धर्माचे लोक आपापल्यापरीने साजरे करतात. मग स्वच्छतेच्या मोहिमा आखणार्‍यांनी दीपावलीच्या सणाच्या मागचे हे स्वच्छतेचे आणि साफसफाईचे तत्त्व ध्यानी घेऊन पावसाळ्यानंतर दिवाळीनिमित्त सर्वत्र शहरे, रस्ते, गल्ल्या साफसूफ केल्या तर त��� चांगले होईल. यंदा जमले नाही तर पुढल्या वर्षी. आणि अर्थातच जुन्या समजुतीप्रमाणे संपन्नतेची देवी अशा ठिकाणी निश्चितच वास्तव्याला येईल, यात काय संशय आपल्या प्रकाशाने सारा अंधार मिटवून प्रकाशाकडे म्हणजे सुख-समृध्दीकडे नेणारा हा सण उजळणार्‍या दिव्याप्रमाणेच लेखानीचा प्रकाश अन्याय अज्ञानाचा अंधकार दूर करतो. त्याप्रमाणेच आपल्या सर्वांच्या जीवनातही दिवाळी फुलवेलं प्रकाश सौख्याचा आपल्या प्रकाशाने सारा अंधार मिटवून प्रकाशाकडे म्हणजे सुख-समृध्दीकडे नेणारा हा सण उजळणार्‍या दिव्याप्रमाणेच लेखानीचा प्रकाश अन्याय अज्ञानाचा अंधकार दूर करतो. त्याप्रमाणेच आपल्या सर्वांच्या जीवनातही दिवाळी फुलवेलं प्रकाश सौख्याचा शुभेच्छा \nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nबेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nपाप वा पूण्य काय \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15264", "date_download": "2020-01-29T17:41:33Z", "digest": "sha1:A77EV46M724RBVH5EESQPNZ6P7RLCBHS", "length": 12614, "nlines": 184, "source_domain": "activenews.in", "title": "वाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्स��ात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/वाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nशिरपूर : ०५ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनिधी)\nशिरपूर येथून जवळच असलेल्या वाघी बु. येथील अंकुश शंकर बहिरे या तरुणाचा अंगावर विज कोसळून मृत्यू झाला आहे.\nवाशीम जिल्हा व परिसरात सोयाबीन सोंगनीचा हंगाम असून परिसरातील मजूर न मिळाल्याने शालेय विध्यार्थी सुद्धा शेतातील सोयाबीन सोंगनीच्या कामाला जातात. अंकुश हा इयत्ता ११ वि चा विध्यार्थी असून तो खंडाळा शिंदे येथील समाज प्रबोधन विध्यालयाचा विध्यार्थी आहे. दिनांक ०५/१०/२०१९ रोजी दुपारी परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी अंकुश हा गावातीलच एका शेतात मजुरीने सोयाबीन सोन्गानीचे कामाला गेला होता. पाऊस सुरु झाल्याने सर्व मजूर घरी निघाले त्यांचे सोबत अंकुश सुद्धा निघाला रस्त्याने सर्वात समोर अंकुशच होता अचानक जोराचा आवाज होऊन अंकुशच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याला तातडीने वाशीम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंकुश हा शंकर बहिरे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nबाळापुरात मोमीन पुरा भागत बिबट्याचा धुमाकूळ 2 जखमी\nकायदा पालनाबाबत आम्ही खंबीर आहोत आणि तुम्ही गंभीर व्हाःएसडीपीओ डॉ. बनसोड\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://dagdushethganpati.com/marathi/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2020-01-29T19:08:14Z", "digest": "sha1:R6VSRCKK6WEGQJNGHDWJ2EHE7Y6AX3DG", "length": 6721, "nlines": 103, "source_domain": "dagdushethganpati.com", "title": "संगीत महोत्सव", "raw_content": "\n१३ जानेवारी २०२०, सोमवार- संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०८:५९ वाजता.(पुणे), २८ जानेवारी २०२०, मंगळवार - विनायकी चतुर्थी - गणेश जन्म (अंगारक योग).\nमंगलमूर्ती गणपती-मंदिराच्या वर्धापनदिनी संगीत-महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आमंत्रित केले जातात. (रामनवमीला महोत्सव संपतो.)\nहा महोत्सव १९८४ मधे सुरू झाला. कोणतेही प्रवेश-शुल्क न आकारता सर्वांसाठी खुला असलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती लाभलेला हा भारतातील एकमेव संगीत महोत्सव आहे.\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०१५: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=1011", "date_download": "2020-01-29T17:24:04Z", "digest": "sha1:PH25FDD6FYPKVOY6OXP7JWJMKCTQWOHD", "length": 23499, "nlines": 198, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण!", "raw_content": "बुधवार, २९ जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिरूर तालुक्यातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण म्हणजे घोडधरण होय. चिंचणी गावाजवळ शिरूरच्या पूर्वेला हे धरण आहे. या धरणाचा पाणीसाठा शिरूर शहरापर्यंत आहे. शिरूर तालुक्य��च्या बाजूने चिंचणी गावाजवळ व श्रीगोंदा (जि. नगर) तालुक्यातील बाजूने वडगाव गावाजवळ हे धरण येते. 10,400 फुट लांबी असणारे हे मातीचे धरण आहे. धरणाची उंची 97 फुट असून, या उंचीमुळे 1401 चौरस मैल क्षेत्र पाणलोट क्षेत्रात मोडते. धरणाचा पाणीसाठा 7639 दशलक्ष घनफूट आहे. या पाणीसाठ्यापैकी वापरासाठी उपलब्ध पाणीसाठा हा 6060 घनफूट आहे. घोडधरण पाण्यखाली 7 गावे बुडाली आहेत. त्यांचे पुनर्वसन पूर्ण झालेले आहे. घोड धरणाला लोखंडी दरवाजा सांडवा आहे. या सांडव्याला 29 दरवाजे आहेत. एप्रिल 1954 साली घोड धरणाचे काम चालू झाले व जून 1965 मध्ये पूर्ण झाले. याला दोन कालवे आहेत. त्यापैकी उजवा कालवा 30 किमी आहे तर डावा कालवा 80 किमी आहे. शिरूर तालुक्याच्या विकासासाठी वरदान ठरलेल्या या धरणातून चिंचणी, पिंपळसुटी, मांडवगण, शिरसगाव या गावातील शेती सुपीक झाली आहे. या धरणाचे नियंत्रण कृष्णा खोरे विकास महामंडळ घोड पाटबंधारे उपविभाग शिरूर यांच्याकडे आहे.\nशिरूर- फेसबुकवर जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.\nआपल्या प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी इथे क्लिक करा.\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम ��े नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्य��सायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/municipal-corporation/", "date_download": "2020-01-29T18:11:20Z", "digest": "sha1:7E2LR6CW5RQ4CHLQ5HDPLIVUMZZ2X7YT", "length": 10888, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "municipal corporation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास स्थायी…\nPimpri: महापालिका 28 लाखांची किटकनाशक औषधे खरेदी करणार\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागासाठी आवश्यक विविध प्रकारची जंतुनाशक किंवा किटकनाशक औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 28 लाख 48 हजार रुपये खर्च येणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डासांना प्रादुर्भाव वाढला…\nPune : महापालिकेला मिळणार आता 57 एमबीबीएस डॉक्टर; 22 तज्ञ डॉक्टरांच्या पगारात होणार वाढ\nएमपीसी न्यूज - पुणे महापालिकेला आता तब्बल 57 एमबीबीएस डॉक्टर मिळणार असून, सर्वसामान्य पुणेकरांना चांगली आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 30 ते 35 हजार वेतन असल्याने महापालिकेच्या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता होती. आता…\nPimpri: खासगी वाटाघाटीतून नगरसेवकांकडून महापालिकेची लूट; फौजदारी गुन्हे दाखल करा -एकनाथ पवार\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर सुरू आहे. काही नगरसेवकांनी या नियमाच्या आधारे महापालिकेला लुटण्याचा उद्योगच सुरू केल्याचे उघड गुपित आहे.…\nPimpri: महापालिका मानधनावर शिक्षणतज्ज्ञांची नेमणूक करणार; शिक्षण समितीच्या बैठकीत प्रस्तावाला…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीतर्फे तीन वर्ष कालावधीसाठी शिक्षणतज्ज्ञांची नेमणूक करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये…\nPune : सूर्यग्रहणानंतर लोकांना आंघोळ करावी लागते म्हणून पाईपलाईन दुरुस्तीचे काम पुढे ढकला; भाजप…\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात गुरुवारी (दि.26) पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र उद्या गुरुवारी (25 डिसेंबर) सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहण झाल्यानंतर लोकांना अंघोळ करावी लागते. त्यामुळे गुरुवारी होणारे…\nPimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगली…\nएमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. याबाबत आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तर भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी 'हा विषय भाजपने…\nPimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाची मंजुरी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड…\nPimpri: महापालिकेचे पाच लाखांपुढील थकबाकीदारांना अभय; तब्बल चार हजार थकबाकीदार\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील पाच लाखांपुढील थकबाकीदारांना अभय दिले जात असल्याचे समोर आले आहे. निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या मालमत्तांचा तब्बल चार हजार जणांनी कर थकविला आहे. थकबाकीदारांची माहिती देण्यास…\nChinchwad: रॅम्पच्या 15 कोटींच्या कामात स्पर्धाच नाही, निविदेत काळेबेरे\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट उड्डाणपुलास चिंचवडमधील लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी रॅम्प उभारण्यात येणार आहे. या रॅम्पच्या तब्बल 15 कोटींच्या कामात स्पर्धाच झाली नाही. एकाच ठेकेदाराची निविदा सादर झाली…\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nSangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊन अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक\nLonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ben-stokes/", "date_download": "2020-01-29T18:47:03Z", "digest": "sha1:ZXJKJS4XJSWV7IZL7DIK4BZBCDEYMJBK", "length": 2294, "nlines": 30, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Ben Stokes Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसचिनची तुलना बेन स्टोक्सशी केल्याने सचिनच्या चाहत्यांनी थेट ‘आयसीसी’ला असं धारेवर धरलंय…\nकसोटी क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मालिकेत बेन स्टोक्सने केलेल्या शतकी खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nबेन स्टोक्स प्रामाणिक पणे म्हणाला होता, “केन, मला माफ कर..”\nअश्या काही घटना बघितल्या की नशीब, लक ह्यावर विश्वास ठेवावासा वाटतो आणि सगळं गुडलक इंग्लंडच्या बाजूने होतं. प्रचंड थरारक सामन्यात इंग्लंडने विश्वचषक जिंकला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/pslv/", "date_download": "2020-01-29T18:49:48Z", "digest": "sha1:3XYUI7EYNACPT3TW5HPMKNHXE6UXQS37", "length": 2763, "nlines": 35, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "PSLV Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचांद्रयान २ दणदणीत यशस्वी वाचा मोहिमेच्या यशाची इत्यंभूत माहिती\nचंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्हीही अत्यंत महत्वाचे होते ह्यावर कुठलेही दुमत नाहीच. पण हे चांद्रयान २ चे एकमेव उद्दिष्ट्य नव्हते.\n‘चांद्रयान २’ मोहिमेचे नेतृत्व एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा करतोय…\nया यशस्वी टप्प्यानंतर भारत जगातील पाचवा देश बनला ज्यांनी चंद्राच्या कक्षेत यान सोडले आहे.\nएकेकाळी अतोनात छळ झालेल्या इस्रोच्या ह्या वैज्ञानिकाचा आता पद्मविभूषणाने सन्मान झालाय\nत्यांच्या अतुलनीय योगदानाची दाखल घेण्यात आली.. हे चित्र आश्वासक आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=4786", "date_download": "2020-01-29T18:20:49Z", "digest": "sha1:Q4YM4UQLWRPPIHXUHHOW2MD5ZJXKPZ3Y", "length": 8165, "nlines": 36, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...", "raw_content": "बुधवार, २९ जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका ��ॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरूर तालुक्यातील पारोडी या अतिशय दुर्गम खेडेगावातील नवनाथ लक्ष्मण टेमगिरे हा पंचवीस वर्षीय तरुण युवक त्याच्या हलाकीच्या परिस्थितीशी झगडत कोणत्याही आधाराविना चित्रपट निर्माता बनत असून, शिरूर तालुक्यातील तरुणांना एक नवा व वेगळा आदर्श असा संदेश देत आहे.\nपारोडी येथील नवनाथ टेमगिरे या लहानपणी वडिलांचे छत्र हरपलेल्या युवकाने आपल्या भागात चित्रपटाचे चित्रपटगृह सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी घरच्या गाई व काही जमीन विक्री करून चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर मुलाच्या जिद्धीसाठी अर्धा एकर शेती विक्री करण्याचा निर्णय त्याच्या आईने घेतला व त्यामाध्यमातून मिळालेल्या पैशातून नवनाथने शिक्रापूरात साध्या पद्धतीचे चित्रपटगृह सुरु केले. सुरु करण्यात आलेले चित्रपटगृह चांगले चालू लागले. नवनाथला त्या व्यवसायाचा अंदाज आल्याने चाकण येथे चित्रपटगृह भाडेतत्वाने घेतले.\nनवनाथने पुढे चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला आणि कॉलेजचे मित्र रुपेश बोरुडे, आयुब शेख, श्रीकांत धुमाळ, सचिन कांबळे, विक्रम दुपारकुडे, प्रवीण बामणे यांनी सर्वांनी मिळून स्वतः चित्रपट तयार करण्याचा ठरवले. सर्वांनी मिळून चित्रपटाची कहाणी तयार केली व स्वतः कलाकार म्हणून काम करायचे ठरवले. परंतु त्यासाठी लागणारा पैसा हि सर्वात मोठी अडचण होतीच. त्यावेळी चित्रपटगृहातून मिळालेले काही पैसे शिल्लक होते. परंतु, तेवढ्या पैशातून काम होणार नव्हते. त्यामुळे खूप विचार करून करून चित्रपटगृह विक्री करून त्यामाध्यमातून पैसा चित्रपटासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.\nचित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले त्यामध्ये सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, सुनील गोडबोले, मधु कुलकर्णी, दिपक शिर्के यांचा समावेश करण्यात आला. चित्रीकरण नंतर नवनाथ जवळ असलेले पैसे संपून गेले. त्यामुळे चित्रीकरण बंद पडण्याची वेळ आली. चित्रीकरण बंद झाले. परंतु, नवनाथ स्वस्थ बसत नव्हता. नवनाथच्या हातचे स���्व काही संपले होते. वेळप्रसंगी आईचे तसेच बायकोचे दागिने गहाण ठेवले तर अनेक मित्रांनी त्यांच्या जमिनी गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, नवनाथ मागे हटला नाही. काहीना काही प्रयत्न करत राहिला. त्यानंतर काही मित्रांच्या मदतीने नवनाथची उरुळी देवाची येथील उद्योगपती उल्हास शेवाळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी नवनाथच्या चित्रपटामध्ये भागीदारी करण्याचे ठरविले. त्यामुळे नवनाथच्या चित्रपटाच्या पुढील कामांची सुरवात झाली. लवकरच नवनाथचा कॉलेज जीवनावर आधारित मुलामुलींना आई-वडील काय करून शिकवतात, आई वडिलांचे स्वप्न काय असतात, मुले काय करतात तसेच मुलांनी काय करावे व कसे वागावे हे दाखविणारा चित्रपट जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ मध्ये सर्वांच्या भेटीला येणार आहे.\nपुढील काळामध्ये ग्रामीण भागातील मुलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देऊन त्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकार घडविण्याचे तसेच शिरूर तालुक्याचे नाव देशात झळकाविण्याचा नवनाथचा मानस आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/kabir-sanjay-writes-about-australian-cats/", "date_download": "2020-01-29T18:31:31Z", "digest": "sha1:4552NUHPROLXYVMUVD76FUEXHDRIWBZ4", "length": 12387, "nlines": 114, "source_domain": "bigul.co.in", "title": "ऑस्ट्रेलियात जंगली मांजरांचं संकट – बिगुल", "raw_content": "\nऑस्ट्रेलियात जंगली मांजरांचं संकट\nकबीर संजय हे दिल्लीतील पर्यावरण पत्रकारितेच्या क्षेत्रातले महत्त्वाचे नाव आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर विविधांगांनी आणि सातत्याने लिहून ते पर्यावरणविषयक जाणीवजागृतीचं काम निष्ठेनं करीत असतात. त्यांच्या #जंगलकथा यापुढे बिगुलच्या वाचकांनाही नियमितपणे वाचायला मिळणार आहेत. त्यातील ही पहिली जंगलकथा.\nऑस्ट्रेलियाने सन २०२० पर्यंत वीस लाख जंगली मांजरं मारण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. सरकारनं चालवलेल्या व्यापक मोहिमेमध्ये आतापर्यंत दोन लाख ११ हजार मांजरं ठार मारण्यात आली आहेत.\nपण ऑस्ट्रेलिया सरकार या जंगली मांजरांच्या मागं का लागलंय\nही मांजरं ऑस्ट्रेलियाची स्थानिक प्रजाती नाहीत. गोरे विदेशी किंवा युरोपीय लोक येण्याच्या आधी या महाद्वीपावर मांजरांचं अस्तित्व नव्हतं. त्यामुळं इथल्या स्थानिक पातळीवर विकसित होणा-या प्रजातींना मांजरांच्या सहवासाची सवय नव्हती. मांजरांपासून बचाव करण्याची कलाही त्यांना अवगत नव्हत��. असं मानलं जातं की, १९ व्या शतकात जेव्हा युरोपीय लोक ऑस्ट्रेलियात आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मांजरंही आली. माणसांसोबत दीर्घकाळ राहिल्यानंतरही मांजर पूर्णपणे पाळीव बनत नाहीत. त्याच्याआत स्वातंत्र्य आणि शिकारीची एक सुप्त इच्छा कायम वास करीत असते. त्यातलीच काही मांजरं स्वतंत्र झाल्याचं मानलं जातं. ती ऑस्ट्रेलियामध्ये फळू-फुलू लागली. इथल्या वन्यजीवांना मांजरांपासून बचाव करण्याची कला अवगत नसल्यामुळं ही मांजरं पट्टीची शिकारी बनली.\nऑस्ट्रेलियामध्ये जंगली मांजरांची संख्या शेकडा, हजारात नाही, तर तब्बल साठ लाखांहून अधिक आहे. ही मांजरं ऑस्ट्रेलियातील स्थानिक प्रजातींचा फडशा पाडू लागली आहेत. त्यामुळं प्राण्यांच्या काही प्रजाती दुर्मीळ बनल्या आहेत, तर काही स्थानिक प्रजाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.\nया सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करूनच ऑस्ट्रेलिया सरकारनं २०१५ मध्ये पहिल्यांदा या जंगली मांजरांना मारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२० पर्यंत वीस लाख मांजरांना ठार करण्याचं उद्दिष्ट आहे. सरकारी कर्मचारी विष घातलेले खाद्यपदार्थ ठिकठिकाणी ठेवू लागलेत, जेणेकरून मांजरं ते खाऊन मरतील. काही राज्यांनी मांजरं मारण्यासाठी बक्षिसंही ठेवली आहेत. एक मांजर मारून दहा ऑस्ट्रेलियन डॉलरची कमाई करता येऊ शकते. परंतु आपल्याकडच्याप्रमाणं तिकडंही मांजर मारण्याच्या या मोहिमेला प्राणीमित्रांनी विरोध सुरू केला आहे.\nआता मांजरं मारली नाहीत, तर स्थानिक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. मांजरं मारण्याच्या या मोहिमेला तसाही अनेक लोकांचा विरोध आहे. परंतु खरा प्रश्न माणसांनी वेगवेगळ्या महाद्वीपांवर निर्माण केलेल्या असंतुलनाचा आहे. निसर्गानं शिकार आणि शिकारी यांच्यातलं संतुलन कायम ठेवलं होतं. त्यानुसार आपली इकोसिस्टीमही बनलीय. परंतु जिथं इकोसिस्टीम उद्ध्वस्त झाली, तिथं अनेक समस्या निर्माण झाल्या.\nतसंच काहीसं ऑस्ट्रेलियातही पाहायला मिळतं आहे.\nमुख्य धारेतील प्रसारमाध्यमे सरकारी, राजकीय तसेच कॉर्पोरेट दबावाखाली काम करीत असताना कोणत्याही दबावाशिवाय, स्वतंत्र बाण्याने काम करणारे बिगुल हे मराठीतील पहिले मतपोर्टल आहे. ६ जानेवारी २०१७ पासून मराठीतील नव्या, जुन्या पिढीतील अनेक पत्रकारांच्या सहकार्यातून बिगुलची वाटचाल ��ुरू आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांवरचा दृढ विश्वास आणि वाचकांशी बांधिलकी हेच बिगुलचे धोरण आहे. संपादक : राजा कांदळकर\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-01-29T18:27:43Z", "digest": "sha1:YX625J3XDB47AFJTXGCI7W5SUWP6D2OF", "length": 9331, "nlines": 92, "source_domain": "mpcnews.in", "title": "क्राईम डायरी Archives - MPCNEWS", "raw_content": "\nWakad : उधार दिलेले पैसे मागितल्याने डोक्यात घातला दगड\nएमपीसी न्यूज - उधार दिलेले पैसे मागितल्याने दोघांनी एका 47 वर्षीय नागरिकाच्या डोक्यात दगड घातला. ही घटना गुरुवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी डेनियल दिवाकर सावंत (रा. विजयनगर, काळेवावाडी )…\nPune : कमवा व शिकवा योजनेत लाखोंचा गैरव्यवहार; पुणे विद्यापीठातील तिघांवर गु्न्हा\nएमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे आणि कागदपत्रे देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विद्यापीठातीलच तिघांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल…\nDighi : मांजर शोधण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nएमपीसी न्यूज - पाळलेली मांजर घराबाहेर गेली म्हणून तिला शोधण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला. तसेच त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करुन मुलीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.…\nChakan : घरासमोर मुरूम टाकण्यावरून पती-पत्नीला मारहाण\nएमपीसी न्यूज - शेजारच्या घरासमोर मुरूम टाकल्यामुळे घरासमोर पाणी साचले. याबाबत विचारणा करणा-या पती-पत्नीला तिघांनी मारहाण केली. ही घटना 24 जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास खेड तालुक्यातील रासे येथे घडली.सोमनाथ महादेव मुंगसे (वय 41, रा.…\nKouthrud : दोन ठिकाणी घरफोडी; तब्बल 6 लाखांचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज – कोथरूड येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पहिली घटना 24 ते 28 (मे) या दरम्यान महात्मा सोसायटी येथे घडली. दुसरी घटना…\nPune : गुंगीचे औषध मिसळलेली बिस्कीटे खाऊ घालून इसमाजवळील 95 हजारांचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज – स्वारगेट ते मुंबई असा बस प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गुंगीचे औषध मिसळलेली बिस्कीटे खाऊ घालून प्रवाशा जवळील रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी एका 56 वर्षीय…\nPune : पूर्ववैमनस्यातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न\nएमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. 2) रात्री सव्वाअकराच्या सुमारास सिंहगड रोड येथील दांडेकर पुलाजवळ घडली आहे.केतन चंद्रकांत ननावरे(वय 23, रा. दांडेकर पूल) असे यातील…\nChakan : दौंडकरवाडीत विसर्जन मिरवणुकीत गंभीर मारामारी\nएमपीसी न्यूज - बाराव्या दिवशी विसर्जनाची परंपरा असणाऱ्या एकाच गावातील दोन मिरवणुका गावच्या मुख्य चौकात समोरासमोर आल्यानंतर साउंड सिस्टीम बंद करण्यास सांगण्याच्या कारणावरून लोखंडी कोयते व तलवारींनी झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाले. ही…\nBhosari : कर्ज मंजुरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक\nएमपीसी न्यूज - तीस लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका महिलेची 30 हजार रूपयांची फसवणूक केली. ही घटना भोसरी येथे नुकतीच उघडकीस आली.याप्रकरणी सुशिला प्रभाकर खिरीड (वय-54, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी, भोसरी…\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकी��� ‘महिला राज’\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nSangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊन अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक\nLonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/madan-puri/", "date_download": "2020-01-29T16:54:51Z", "digest": "sha1:EKUXBACN3HOW2VIM545ZH62RFT5FUV2A", "length": 16921, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 29, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \n[ January 27, 2020 ] अविवेकी कष्ट\tकविता - गझल\n[ January 26, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\tनियमित सदरे\n[ January 26, 2020 ] २६ जानेवारी २०२०\tकविता - गझल\n[ January 23, 2020 ] अतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा (नशायात्रा – भाग १०)\tनशायात्रा\nHomeव्यक्तीचित्रेहिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी\nहिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी\nJanuary 15, 2018 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nमदनलाल पुरी यांनी १९४० ते १९८० पर्यंतच्या ४० वर्षांत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांचा जन्म १९१५ रोजी लाहोर येथे झाला. अनेक प्रकारचे खलनायक रंगवले. वर्षाला जवळपास आठ चित्रपट पडद्यावर आले. मोठा भाऊ चमनलाल आणि धाकटा अमरीश पुरीही आपल्या भूमिकांनी चित्रपट क्षेत्रात स्थिर झाले होते. मदन पुरी यांचा पहिला चित्रपट ‘अहिंसा’. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही, हे वर्षाला आठ या समीकरणाने लक्षात येतेच; पण या यादीमध्ये स्मगलर, छोटा-मोठा दादा, काका, कपटी मामा, चर्चमधील फादर, कोणाचा तरी भाऊ, करप्ट पोलिस ऑफिसर, अशा विविध भूमिका असल्या तरी हे पात्र आतल्या गाठीचे किंवा संधीसाधू नक्कीच असणार, अशी प्रेक्षकांची खात्री असे. त्याच्या ४० वर्षांच्या कार्यकाळात, घवघवीत ३०० सिनेमांमधून विविध भूमिका यशस्वीपणे निभावल्या आहेत.\n‘आई मिलन की बेला’ , ‘मिस्टर एक्स’, हावडा ब्रिज ,कन्हैया ,चायना टाऊन ,जिद्दी , वक्त इ. आणी इतरही शंभरेक सिनेमांमधे लहानमोठ्या नकारात्मक भूमिकांमधून खलनायक म्हणून गाजला. मदन पुरी चं व्यक्तित्वच असं होतं कि तो सुटाबुटात आला तरी उच्चवर्गीय, गर्भश्रीमंत असल्या कॅटेगिरीत शोभायचा नाही ,मात्र ‘गल्लीतील मवाली , रिवॉल्वर ऐवजी चाकू, सुरा हातात बाळगणारा मुहल्ल्याचा दादा , भुरटा चोर अश्या भूमिकांमधे छान शोभायचा मदन पुरी यांनी सुरुवातीला नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी जिवलग मित्र देव आनंद यांच्या सांगण्यावरून त्यांनी खलनायकी भूमिका करण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांना नशिबाने साथ दिली. त्यानंतर अनेक खलनायकी भूमिका केल्याने त्यांना खच्चून प्रसिद्धी मिळाली. मधल्या काळात काही वेगळ्या भूमिकाही त्याने केल्या. पण ३०० हून जास्त चित्रपटांमधील ‘दीवार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘उपकार’, ‘चोर मचाये शोर’, ‘पूरब पश्चिम’, ‘राधा और सीता’, ‘झूठा’, ‘स्वयंवर’, ‘बेनाम’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘कटी पतंग’ या त्याच्या काही लक्षणीय म्हणता येतील अशा भूमिका.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तीन खलनायकांच्या घरात जन्माला आलेल्या लेफ्टनंट कर्नल कमलेश पुरी यांनी ‘माय फादर-द व्हिलन’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘एकदा मी माझ्या बाबांचा टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत बसलो होतो. नातवंडे बाजूला खेळत असल्याने त्यांना मी बोलावून चित्रपटातला तो माणूस कोण, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार या एकाच जाणिवेने मी बाबांच्या आठवणी संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि आज त्या पुस्तक रूपात तुमच्यासमोर मांडतो आहे, अशा शब्दांत मदन पुरींचे थोरले सुपुत्र कर्नल कमलेश पुरी यांनी या पुस्तक लिखाणामागची पाश्र्वभूमी सांगितली. बाबांची लोकप्रियता इतकी होती की एकदा मी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलो होतो. त्यावेळी सहाजिकच बाबांची खलनायकाची भूमिका असल्याने त्यांचा प्रवेश झाल्यानंतर मागे बसलेल्या एका गृहस्थाने चांगल्याच शिव्या हासडल्या.\nत्यावर थोडं संतापूनच ‘जरा तमीज से बठो’ अशी प्रतिसूचना मी त्या गृहस्थाला केली. त्यावर त्या गृहस्थाने ‘क्या वो तुम्हारा बाप लगता है’, असा प्रश्न विचारला. यावर मनातल्या मनात हसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ते वास्तव स्वीकारून शांतपणे चित्रपट पाहिल्याचे कमलेश पुरी यांनी सांगितले. मदन पुरी यांचे निधन १३ जानेवारी १९८५ रोजी झाले.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nबासरी वादक, संगीतकार, नृत्य निर्देशक, कवि व लेखक पंडित विजय राघव राव\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज\nडॉ.माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन\nप्रयोगशील गायिका नीला भागवत\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%2520%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2020-01-29T18:04:41Z", "digest": "sha1:OWHSMNHK2DVP3DKFYVTI75J5R6OVE3Q6", "length": 3517, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove रामनाथ%20सुब्रह्मण्यम filter रामनाथ%20सुब्रह्मण्यम\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहापालिका%20आयुक्त (1) Apply महापालिका%20आयुक्त filter\nमहामेट्रो (1) Apply महामेट्रो filter\nशिवाजीनगर (1) Apply शिवाजीनगर filter\nपुणे मेट्रो स्थानकाचे काम रखडणार\nपुणे - स्वारगेट चौकातील पीएमपी स्थानकाच्या स्थलांतराची प्रक्रिया पावसाळ्यानंतरच होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पीएमपीसाठी पर्यायी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mscreations.in/", "date_download": "2020-01-29T17:45:55Z", "digest": "sha1:KP5IQBL7W34BKIJ5DEM5CG4LBRTQUM6K", "length": 12521, "nlines": 203, "source_domain": "mscreations.in", "title": "Ms Creations Vita – Welcome to Digital World", "raw_content": "\nचैत्र मास – एप्रिल\nबातम्या व इतर घडामोडी\nदहावी नंतर मेडिकल क्षेत्रातील करियर साठी फायदेशीर असा कोर्स – डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन D.M.L.T.\nमहाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त , ग्रामीण कौशल्य विकास संस्था Rural Skill Development Society संचालित , सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर ...कौशल्य शिक्षणातून प्रगतीकडे ... व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारी परिपूर्ण संस्था सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त असून शासकीय व खाजगी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचे काम करते.फक्त... Continue Reading →\nसरकारी नोकरी तसेच स्वतःच्या बांधकाम व्यवसायासाठी परिपूर्ण असा कोर्स – बांधकाम पर्यवेक्षक ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक )\n[boldgrid_component type=\"wp_wordads_sidebar_widget\"] महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त , ग्रामीण कौशल्य विकास संस्था Rural Skill Development Society संचालित , सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर ...कौशल्य शिक्षणातून प्रगतीकडे ... व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारी परिपूर्ण संस्था सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प��राप्त असून शासकीय व खाजगी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण... Continue Reading →\nसरकारी नोकरीसाठी व व्यवसायासाठी फायदेशीर कोर्सेस – प्रवेश सुरु …\n[boldgrid_component type=\"wp_wordads_sidebar_widget\"] महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त , ग्रामीण कौशल्य विकास संस्था Rural Skill Development Society संचालित , सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर ...कौशल्य शिक्षणातून प्रगतीकडे ... व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारी परिपूर्ण संस्था सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त असून शासकीय व खाजगी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचे काम करते.फक्त... Continue Reading →\nमराठी पंचांग दि. 1 ऑगस्ट 2019 गुरुवार\n|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दैनिक पंचांग 1/08/2019 ||श्री गणेशाय नमः|| ||देवानांच ऋषिणांच गुरुंकांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं|| [boldgrid_component type=\"wp_wordads_sidebar_widget\"] दैनिक पंचांग - दिनांक 1/08/2019 हिंदू महिना व वर्ष शके संवत 1941 विकारीनाम श्रावण मास शुक्ल पक्ष कली संवत 5120 ऋतु वसंत दिवस गुरूवार तिथी अमावस्या 08:43 प्रथमा 29:12 नक्षत्र ... Continue Reading →\nमराठी पंचांग दि. 26/04/2019 शुक्रवार\n दैनिक पंचांग 26/04/2019 ||श्री गणेशाय नमः|| ||हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरूं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं || दैनिक पंचांग - दिनांक 26/04/2019 हिंदू महिना व वर्ष शके संवत 1941 विकारीनाम चैत्र मास कृष्ण पक्ष कली संवत 5120 ऋतु वसंत दिवस शुक्रवार तिथी सप्तमी 14:41 नक्षत्र उत्तराषाढा 23:14 योग साघ्य 25:33 करण : भाव... Continue Reading →\nमराठी पंचांग दि. 25/04/2019 गुरुवार\nदैनिक पंचांग 25/04/2019 ||श्री गणेशाय नमः|| ||देवानांच ऋषिणांच गुरुंकांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं|| दैनिक पंचांग - दिनांक 25/04/2019 हिंदू महिना व वर्ष शके संवत 1941 विकारीनाम चैत्र मास कृष्ण पक्ष कली संवत 5120 ऋतु वसंत दिवस गुरूवार तिथी षष्ठी 12:48 नक्षत्र पूर्वाषाढा 20:37 योग सिध्दी 24:53 करण : वणिज 12:48 विष्टि... Continue Reading →\nजिल्हा परिषद भरती २०१९ करिता उपयुक्त व फायदेशीर पुस्तके\nजिल्हा परिषद भरती २०१९ करिता उपयुक्त व फायदेशीर पुस्तके सर्व पुस्तके Cash on Delivery उपलब्ध महापरीक्षा मेगाभरती पेपरसेट किंमत 180 रु . ऑर्डर करा Buy Now CIVIL ENGINEERING Subject Wise Solved 41 Papers With Explanation किमत 270 रुपये ऑर्डर करा buy now चालू घडामोडी 2019 किंमत 144 रु. ओर्डर करा Buy now Civil... Continue Reading →\nदैनिक पंचांग 21/04/2019 ||श्री गणेशाय नमः|| || दधिश��ख तुषाराभं क्षीरोदार्णव संभवं नमामि शशिनं सोंमं शंभोर्मुकुट भूषणं || दैनिक पंचांग - दिनांक 22/04/2019 हिंदू महिना व वर्ष शके संवत 1941 विकारीनाम चैत्र मास कृष्ण पक्ष कली संवत 5120 ऋतु वसंत दिवस सोमवार तिथी तृतीया 11:26 नक्षत्र अनुराधा 16:46 योग वरियान 25:55 करण : विष्टि 11:26:... Continue Reading →\nदहावी नंतर मेडिकल क्षेत्रातील करियर साठी फायदेशीर असा कोर्स – डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन D.M.L.T.\nसरकारी नोकरी तसेच स्वतःच्या बांधकाम व्यवसायासाठी परिपूर्ण असा कोर्स – बांधकाम पर्यवेक्षक ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक )\nसरकारी नोकरीसाठी व व्यवसायासाठी फायदेशीर कोर्सेस – प्रवेश सुरु …\nमराठी पंचांग दि. 1 ऑगस्ट 2019 गुरुवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/node/2489?page=1", "date_download": "2020-01-29T18:41:03Z", "digest": "sha1:MWMNRTBEC6HKBSKTMB2B7DKWVPH5QAYU", "length": 29895, "nlines": 125, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "आलोक राजवाडे - प्रायोगिक नाटकातील नवा तारा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआलोक राजवाडे - प्रायोगिक नाटकातील नवा तारा\nआलोक राजवाडे याने वयाची तिशीही गाठलेली नाही, मात्र त्याने वैचारिक प्रगल्भतेचा मोठा पल्ला गाठला असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. आलोकचे काम त्याच्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेतील ‘दोन शूर’ ’सारख्या एकांकिकेपासून ‘गेली एकवीस वर्षें’ या मोठ्या व महत्त्वाच्या नाटकापर्यंत नजरेत भरते. आलोक पुण्यात वाढला, मोठा झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण ‘अक्षरनंदन’’सार‘ख्या प्रयोगशील शैक्षणिक संस्थेत पूर्ण केले. त्या शाळेत त्याच्यामधील ‘’वेगळ्या’’ माणसाची बीजे रुजली गेली आहेत. तो वेळ मिळेल तेव्हा ‘अक्षरनंदन’’मध्ये शिकवण्यासही जातो.\nआलोकने शाळेत नववीत असताना ‘‘जागर’’च्या एका नाटकात काम केले होते. कॉलेजमध्ये त्यांचा कॉलेजचा ग्रूपच मस्त जमला व तो आपोआप नाटकांकडे वळला गेला. ‘बीएमसीसी’त त्याचे दोस्त होते अमेय वाघ, ओम भूतकर. त्यांनी ‘‘पुरुषोत्तम’’साठी एकांकिका केल्या. ‘‘दोन शूर’’मध्ये रंगमंचावर प्रत्यक्ष एक मोठी बैलगाडी, तिची फिरती चाके, भोवतीच्या मिट्ट काळोखात जंगलाच्या वाटेने गाडी हाकणारा गाडीवान असे दृश्य येते. गाडीत बसलेला असतो शहरी ‘हापिसर’ - सरकारी कामासाठी एस.टी.तून उतरून गावाकडे निघालेला,’ दोघांतील संवाद म्हणजे ती एकांकिका. दोघे आतून टरकलेले आहेत पण स्वतःच्या शूरपणाचे दाखले देऊन परस्परांपासून स्वतःच्या बचावाचा व्यूह रचतायत आणि त्यातून नाट्य घडतंय. ती एकांकिका ‘पुरुषोत्तम’’मध्ये अनेक बक्षिसांची धनी झाली.\nतो सांगतो, “’बीएमसीसी’त निपुण धर्माधिकारी, किरण यज्ञोपवित, शशांक शेंडे, सारंग अशा सगळ्यांशी संवाद घडत गेला आणि त्यातून माझे नाटक करणे कल्टिव्हेट होत गेले.” त्याने मग ‘सायकल’’, ‘हू लेट द डॉग्ज्, आऊट’’ ‘या एकांकिका केल्या. मोहित टाकळकरच्या ‘आसक्त’’ या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला. ‘बेड के नीचे रहनेवाली’’ नावाच्या त्यांच्या नाटकात त्याने अभिनय केला. ‘‘समन्वय’’बरोबरही तो जोडला गेला. असा तो रंगभूमीवर रंगत गेला. आलोकने वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.\nत्याने नाटकाचे औपचारिक प्रशिक्षण कोठेही घेतलेले नाही. त्याने सत्यदेव दुबेच्या काही कार्यशाळा केल्या. पण विविध दिग्दर्शकांबरोबर काम करतच नाटकाचे मोठे शिक्षण झाले असे तो म्हणतो. तो म्हणाला, “मी उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर ‘विहीर’’ सिनेमात अभिनय केला. सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हा माझा भारत’’मध्ये काम केले, अतुल पेठे यांनी सतीश आळेकरांवर जी डॉक्युमेंटरी केली त्यात मी लहान आळेकरांचे काम केले. या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना लक्षात आले, की त्यातील प्रत्येकजण म्हणजे एक ‘स्कूल’ आहे आणि ते अत्यंत ‘कन्व्हिक्शन’ने काम करतायत. प्रत्येकाची कामाची जबरदस्त शिस्त आहे.”\n“तुझी बरीचशी नाटकं धर्मकीर्ती सुमंतने लिहिलेली आहेत. तुम्ही दोघं कसे एकत्र आलात.” असे विचारल्यावर आलोक म्हणाला, “धर्मकीर्ती आणि मी शाळेपासून एकत्र होतो. काही काळ एका वर्गातही होतो. नंतर मी ‘बीएमसीसी’ला आणि तो फर्गसनला गेला. पण नंतर नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो. शाळेपासून एकत्र असल्यामुळे आम्हाला एकमेकांचे बरोबर कळायचे. तो काय म्हणतो हे माझ्या लक्षात यायचे. त्याच्याबरोबर मी आतापर्यंत तीन नाटके केली.”\n‘गेली एकवीस वर्ष’’बद्दल आलोक म्हणाला, “हे एकवीस वर्षांच्या मुलाचे नाटक आहे. त्याचे आईवडील पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. एकविसाव्या वर्षी त्या मुलाला समाज कसा दिसतो, भोवताल कसा दिसतो त्याची ती गोष्ट आहे. त्याच्या आईवडिलांच्या तोंडी विनोबा, जयप्रकाश, लोहिया यांचे विचार सतत येत असतात, पण त्या मुलाला त्यांचा त्याच्या ��युष्याशी असलेला बंध कळत नाही. त्याला पण मी त्याचे काय करू, माझ्या प्रश्नांचे काय, माझ्या प्रश्नांचे काय हे प्रश्न पडतात. प्रश्नव आयडेंटिफाय करता न येणे हाच त्या पिढीचा प्रश्न आहे. आजचे वास्तव त्या तरुणांनी नाटकात मांडलेय.”\nनाटकातील मुलाचे आईवडील कार्यकर्ते आहेत, पण ज्या मुलांच्या घरी अशी पार्श्वभूमी नाही त्या मुलांना कोणते प्रश्न पडतात असे मी आलोकला विचारले तेव्हा तो म्हणाला, “धर्मकीर्तीचे वडील गांधीवादी विचारवंत आहेत. आईही कार्यकर्ती आहे पण माझ्या घरी ती पार्श्‍वभूमी नाही. माझी आई ‘बीएसएनएल’मध्ये तर वडील ‘मर्सिडीज बेन्झ’मध्ये काम करतात. मात्र आई खूप वाचणारी, वेगळा विचार करणारी आहे. तिनेच मराठी माध्यमाचा आग्र‘ह धरला. मला ती नेहमी वाचण्यास प्रवृत्त करायची. घरी ‘मिळून सा-या जणी’’ वगैरे मासिके यायची. आई ती मी वाचावी असा आग्र‘ह धरायची. ती काही सामाजिक चळवळींमध्ये ती सहभागीही झाली होती. तर ताईने ‘अभिनव महाविद्यालया’ची चित्रकलेची पदवी घेतली होती. त्या सा-याचा परिणाम माझ्यावर नक्की झाला.”\n‘गेली एकवीस वर्ष’’ हे नाटक बसवण्याच्या, समजून घेण्याच्या प्रकि‘येत त्याला समजत गेले असे त्याने सांगितले.\nधर्मकीर्ती सुमंत, निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ, आलोक, अभय महाजन, ओम भूतकर, गंधार संगोराम अशा सगळ्या नाट्यवेड्या तरुणांनी ‘नाटक कंपनी’’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली आहे. आलोकची ‘तिची सतरा प्रकरणे’,’ ‘नाटक नको’’ यांसारखी नाटके आली. त्या नाटकांचे दिग्दर्शन त्याने केले. ‘नाटक नको’’ हे धर्मकीर्तीनेच लिहिलेले नाटक. ते नाटक नाटकाच्या हॉलमध्ये नाटकाशी संबंधित सात जणांमध्ये घडते. त्यांच्यातील राजकारण, स्पर्धा, कुरघोडी, कॉम्प्लेक्सेस, सेक्स्शुअल रिलेशनशिप्स, प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन असा सगळा मिळून ‘‘राडा’’ त्या नाटकात आहे.\nआलोकने दिग्दर्शित केलेले ‘‘मी गालिब’’ हे नाटक. ओम भूतकर या त्याच्या दोस्ताला गालिबच्या शायरीमध्ये रस वाटू लागला. गालिब महान शायर तर होताच, पण अजूनही काही कुतूहल होते. ते त्याच्या बोलण्यात येई. त्यातून ‘ग्रूपने ‘मी गालिब’’ची निर्मिती केली. ती लेखकाची गोष्ट आहे. तो स्वतः लेखक, त्याचे आयुष्य आणि गालिबचे आयुष्य यांची एक गुंफण त्या नाटकात आहे. लेखक त्याच्या स्वतःच्या इगोशी लढत आहे - लेखकाचा इगो आणि गालिबचा इगो हा त्या न���टकाचा गाभा आहे. ‘मेरी तामीरमेंही मेरी बरबादीकी बुनियाद है’’ गालिब म्हणतो. हे तेच आहे जे बुद्धाच्याही लक्षात आले. ही जी स्वतःशी सुरू असलेली लढाई आहे, त्या लढाईचे ते नाटक आहे. ते नाटक ओमने स्वतः आधी केले होते. नंतर मग त्यावर चर्चा होता होता त्याचा दीर्घांक झाला आणि पुन्हा पुन्हा त्याचे रिइंटरप्रीटेशन होऊन त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर झाले.\nत्याचे ‘‘शिवचरित्र आणि एक’’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे. त्याचे दोन दोन लेखक आहेत - डॉ. सदानंद मोरे आणि धर्मकीर्ती.\n“त्याचं असं झालं की मुंबईला दामू केंकरे स्मृतीप्रित्यर्थ एक नाट्यमहोत्सव नेहमी होत असतो. त्यांची फेलोशिप असते. यावर्षी ती फेलोशिप ‘नाटक कंपनी’’ला मिळाली. तेव्हा काय करायचं हा विचार सुरू होताच. दरम्यान डॉ. सदानंद मोरे यांनी जो पहिला अंक लिहिला होता त्याविषयी धर्मकीर्तीला तुला हे बसवायचं असलं तर बघ असं सांगितलं होतं.” आलोकनं सांगितलं.\nत्यात एक ब्राह्मण प्राध्यापक आणि त्याचा मराठा जातीचा सहाय्यक आहे. दोघेही स्वतःच्या जातीचा अहंगड सोडून ‘डिकास्ट’ झालेले. विधायक काम करू बघणारे. प्राध्यापकांनी शिवचरित्र लिहिले आहे. पण समाज त्यांची जातीची चौकट सोडून त्यांच्याकडे बघू शकत नाही. त्यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप होतो. त्यांनी लिहिलेले शिवचरित्रही ब्राह्मणी असल्याचा दावा केला जातो. तेव्हा त्या लेखकाची झालेली कोंडी, त्याला पडणारे सॉलिडॅरिटीचे प्रश्ने हा मोरे यांनी लिहिलेला नाटकाचा पहिला अंक होता. ‘गेली एकवीस वर्षं’’मध्ये जो आयडेंटिटीचा प्रश्ने होता तोच परत या लेखकासमोरही उभा ठाकला होता. ‘गेली एकवीस वर्षं’’मध्ये तो म्हणतो, की इतिहास जाळून टाका. इतिहास अस्वस्थता निर्माण करतो. आजच्या काळाशी त्याचे नाते काय हे प्रश्ने निर्माण करतो. पण इतिहास नष्ट होत नाही. मग नष्ट होऊ शकत नसेल तर तो समजून घेतला पाहिजे. येथे डायरेक्टर लेखकाला प्रश्न. विचारतोय. ‘हे नेमकं काय आहे’ ते जाणून घेतोय. अत्यंत सबकॉन्शस लेव्हलवर हा दुसरा अंक जातो.\nआलोक समरसून बोलतो. तो जाणून घेण्याच्या, शिकण्याच्या प्रकि‘येत आहे. त्याच्याजवळ कुतूहल आहे, उत्सुकता आहे. त्यातूनच तो ‘सोशिऑलॉजी’कडे वळला. त्याने पुणे विद्यापीठातून एम.ए. केले. तो म्हणतो, “विद्यापीठात तर डोळेच उघडले. आपण कुठे राहतो आणि भोवती काय परिस्थित��� आहे याची जाणीव होऊ लागली. सम्यक साहित्य संमेलनात सहभागी झालो आणि मला उलट प्रश्ना पडू लागले. ‘मी कोण माझी जात काय भोवतीच्या मित्रांबद्दलही प्रश्ना पडू लागले. तेव्हा त्रास होऊ लागला. वाटले असे व्हायला नको. मध्ये ‘सत्यशोधक’’ पाहिले. मग मी दिवसेंदिवस विद्यापीठात बसून बरेच काही वाचून काढले, म्हटले-मला कळायलाच पाहिजे हे, काय मुद्दा आहे तो. आणि लक्षात आले, की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाविषयी आपल्याला फारच कमी माहिती आहे. आपली जात ठरवणे हे आपल्या हातात नाही. त्या सगळ्याची मुळे इतिहासात आहेत. जात ही गोष्ट एकीकडून खूप घट्ट आहे. माणसांच्या नेणिवेमध्ये जात घुसलेली आहे आणि दुसरीकडून आजची जीवनशैली जातीला विसविशीत बनवत आहे. म्हणूनच ‘शिवचरित्र आणि एक’’ या नाटकात एक वाक्य येते. ‘हा मराठा नसलेला मराठा, मराठी नसलेला मराठी, समाजवादी नसलेला व्यक्तिवादी.”\nआलोकला नाटक बसवण्याची प्रकि‘या एक्सायटिंग वाटते. नाटक बसवताना पहिला भाग हा परस्परांशी बसून बोलण्याचा असतो. हा जो बोलण्याचा भाग आहे तो अभ्यासच असतो असे त्याला वाटते. “हे सगळं खरवडणं असतं. इतरांना आणि स्वतःलाही. म्हणूनच वाचनापेक्षाही मला फिरणं, बोलणं जास्त आवडतं. नाटक त्यातूनच आकाराला येते. माझं डायरेक्टर असणे आणि माझे अभिनेता असणं हेही एकमेकांसाठी पूरक असते.” तो सांगतो.\nपैसे कमावण्याची गरज तो नाकारत नाही पण त्यासाठी त्याच्यातील प्रयोगशीलता मारून टाकण्याची त्याची तयारी नाही. तो म्हणाला, “अतुल पेठे यांचे एक नाटक मी केले होते. ‘‘आषाढ का एक दिन’.’ माझे ते पहिले तीन अंकी नाटक. कालिदास वगैरे ऐतिहासिक पात्रं पण ती बोलतायत आजच्या परिस्थितीविषयी. सृजनशील माणसाचे सत्तेपाठी गेल्यावर काय होते (माकड) हे अधोरेखित करणारे ते नाटक. पण अतुल पेठे यांची कार्यपद्धत इतकी शिस्तबद्ध की प्रायोगिक नाटक असले तरी व्यावसायिक इतकेच काटेकोरपणे काम केले गेले. मोहित टाकळकर असो वा अतुल पेठे - कॉस्च्युमपासून, शब्दांपासून, मेकअपपासून सगळं व्यवस्थित.” समर नखाते याचे एक वाक्य आलोकच्या डोक्यात कोरले गेले आहे - प्रायोगिक नाटकाचा हेतू स्वतःचा शोध घेणे हा आहे. एका अर्थानं ते रंगभूमीचे आर अँड डी डिपार्टमेंट आहे.\nआलोकशी गप्पा मारताना स्पष्टपणे जाणवले, की प्रायोगिक नाटकाच्या क्षितिजावर नव्या पिढीचा सूर्योदय झालेला आहे\n��ंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.\nसुरंजन खंडाळकर - गाणारा मुलगा\nपुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी\nसंदर्भ: देवी, जोगेश्‍वरी देवी\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nसंदर्भ: संशोधन, संशोधक, शेती, शेतकरी\nऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा\nसंदर्भ: अतुल पेठे, महात्‍मा फुले, सत्‍यशोधक\nविश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी\nसंदर्भ: जलदिंडी, जलसंवर्धन, चळवळ, पंढरीची वारी\nलेखक-दिग्‍दर्शक - अभिजित झुंजारराव\nसंदर्भ: अभिनेता, मुरबाड तालुका, कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, नाट्यदिग्‍दर्शक\nमनोहर तल्हार यांच्यामधील माणूस शोधताना\nसुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit)\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: लेखक, लेखन, ग्रंथलेखन\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nसंदर्भ: गिर्यारोहण, कादंबरी, गिर्यारोहक, लेखक\nअभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/pesticide-seed-bills-expected-to-be-approved-in-the-next-session-of-parliament-5d84c887f314461dad458f69", "date_download": "2020-01-29T16:50:36Z", "digest": "sha1:K2EU2Y5BQCZ6JO55TT67B34ZRDHZSEDU", "length": 5990, "nlines": 69, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कीटकनाशक, बियाणेसंबंधित या दोन विधेयकाला मिळणार मंजुरी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकीटकनाशक, बियाणेसंबंधित या दोन विधेयकाला मिळणार मंजुरी\nनवी दिल्ली – कीटकनाशक व्यवस्थापन व बियाणेसंबंधित असणारे दोन विधेयक संसदेच्या पुढील अधिवेशनात मंजूर होण्याची अपेक्षा आहे. कृषी राज्यमंत्री परषोत्तम रूपाला म्हणाले की, कीटकनाशक व्यवस्थापन विधेयकात दर ठरवून नियामक प्राधिकरण स्थापन करून, कीटकानाशक क्षेत्राच्या कायदयाव�� जोर देण्यात आला आहे.\nहे विधेयक कीटकनाशक अधिनियम १९६८ ची जागा घेईल. त्याचवेळी बियाण्याचे उत्पादन, वितरण आणि विक्री नियमित करण्यावर जोर दिला जाईल. हा बीज कायदा १९६६ ची जागा घेईल. विधेयकातील अनुवांशिकरित्या सुधारित पिकांच्या तरतुदीमुळे विविध क्षेत्रातील लोकांच्या टीकेमुळे हे विधेयक २०१५ मध्येच स्थगित करण्यात आले होते. रूपाला यांनी उद्योग मंडळ एसोचैम कार्यक्रमात म्हणाले की, आम्ही कीटकनाशक व्यवस्थापन आणि बियाणे या दोन महत्त्वपूर्ण विधेयकावर काम करत आहोत. ते संसदेच्या पुढील अधिवेशनात मंजूर होईल ही अपेक्षा आहे. शासन भेसळयुक्त कीटकनाशके व बियाणे यांच्या विक्रीबाबत चिंतेत आहे. या विधेयकामागील उद्देश याचे समाधान होणे हा आहे. या विधेयकबाबत संसदेची स्थायी समितीने अहवाल सादर केला आहे. विधेयकात कीटकनाशकांची नव्याने व्याख्या केली आहे. यामध्ये निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त किंवा हानिकारक कीटकनाशके आणि इतर निकषांचे नियमन केले गेले आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १९ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/awards/", "date_download": "2020-01-29T17:48:24Z", "digest": "sha1:EP6WVXAZIIZBZHMAPYYCCRQ6FF7LAFWB", "length": 10764, "nlines": 132, "source_domain": "www.saamana.com", "title": "awards | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, म���तांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nPhoto- IIFA मध्ये उतरले तारांगण\nसंगीतकार उषा खन्ना यांना ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांच��� तावडेंना खोचक टोला\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nदिल्ली – विजय चौकात तिन्ही सैन्यदलांचा बीटिंग रिट्रीट सोहळा\nमातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\n हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mukundgaan.blogspot.com/2009/05/", "date_download": "2020-01-29T18:26:45Z", "digest": "sha1:AL4A6JUJGW7RPYA72YH5DFJZV4XTUC25", "length": 10213, "nlines": 126, "source_domain": "mukundgaan.blogspot.com", "title": "मुकुंदगान: May 2009", "raw_content": "\nया माझ्या स्वतःच्या निवडक कविता आहेत. निवडक अशासाठी की वगळलेल्या काहींमागच्या अनुभूती केवळ माझ्या असल्याने कदाचित तुम्हाला त्यात स्वारस्य असणार नाही. मग त्या वाचताना तुम्हाला कंटाळा येईल. मला ते नको होतं. माझा विश्वास आहे, या निवडलेल्या कविता तुम्हाला आवडतील. -मुकुंद संतुराम कर्णिक karnik.mukund@gmail.com\nआजच्याहुनी लोक कालचे नक्किच वेडे होते\nआजच्याहुनी लोक कालचे नक्किच वेडे होते\nशास्त्रांमध्ये, शस्त्रांमध्ये पार पछेडे होते\nसत्तावनच्यापूर्वी नव्हती ए के सत्तेचाळिस\nठासणिची बंदुक, कोयते आणि हतोडे होते\nनंग्या फकिरासाठी झेलित मस्तकावरी लाठी\nमूठ मिठाची घेण्या गेलेले पण वेडे होते\nगेल्या काळातही वानवा मध्यस्थांची नव्हती\nतरी पिढ्यांच्या पुढे चालतिल असे बखेडे होते\nआकाशा चुंबते मनोरे तुम्ही पाहता जेथे\nअगदी परवा परवा माझे तिथेच खेडे होते\nज्ञानेशाने वेद वदवण्यासाठी पशु वापरला\nजरि तेव्हा पण माणसांमधे बरेच रेडे होते\nआज आणखी काल यामधे तसा फरक ना काही\nस्वार्थ समोरी येता जग हे अजून वेडे होते\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे १:३३ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nकोणा एका कवीचे ’रेक्वीयम”\nडोळे यावे भरुन कुणाचे अलगद पाण्याने\nकोणाच्या हृदयात तुटावे माझ्या जाण्याने\nरसिकांपाशी आहे माझी एकच ही प्रार्थना\nजाताना मज निरोप द्यावा माझ्या गाण्याने\nवाङमयचोरीचा माझ्यावर आळ नका घेऊ\nधरा भरवसा, केली कविता स्वतंत्र बाण्याने\nप्रयास केला रसिकवरांना तृप्त राखण्याचा\nअसाल झाला आल्हादित जर रचनांनी म���झ्या\nजिणे सार्थ, मी म्हणेन, झाले कलम उचलण्याने\nशिळेवरी कोरा \"देवा, दे तू याला शांती\nहसुआसूंचे आसव दिधले आम्हाला ज्याने\"\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ४:५९ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nथांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा\nथांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा\nआणि ना थांबायचे तर वळण हे टाळून जा\nबांधलेल्या चौथर्‍याला कर हळूसा स्पर्श तू\nअन्यथा सार्‍या स्मृतीना तू पुरे जाळून जा\nचौथर्‍याच्या खालती ती जागते तव चिंतनी\nजोजवाया चौथर्‍यावर वस्त्र हे घालून जा\nजोवरी जगली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली\nतू समजण्याला उशिर केलास ते बोलून जा\nमी इथे साक्षीस, ज्याने जीव तिजवर जडविला\nमूक माझ्या प्रीतिवरती मौन, रे, पाळून जा\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ११:५८ म.उ. 3 टिप्पणी(ण्या)\nचिरे पाहिले बुरुजाचे ते ढासळले होते\nभगदाडांमधि रक्त गडाचे साकळले होते\nगतकाळाचा वर्तमान अन् भविष्य जाणवुनी\nधैर्य जणू बेलाग गडाचे त्या ढळले होते\nगद्दारांनी स्वार्थापोटी विवरे खोदुनिया\nमुल्क जाळण्या पलिते नंतर पाजळले होते\nसमरामध्ये नररत्नांनी जरि केली शर्थ\nसाम्राज्याचे लयास जाणे ना टळले होते\nकर्तबगाराच्या पुत्राने थोडे सावरले\nसावरले पण पाश तोवरी आवळले होते\nदिमाखात फर्फरणार्‍या त्या भगव्या झेंड्याच्या\nजरिपटक्याचे कापड एव्हाना मळले होते\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ११:०६ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nकरशील माफ मज तू\nआलाप घेववेना, कंठात स्वर वळेना\nनग्मा अबोल झाला का हे मला कळेना\nबेरंग झालि श्याई, कागद उडून गेला\nनिस्तेज हुनर पडला अन शब्दही जुळेना\nतू कारवां उठविला बेहोश मज बघोनी\nगेलीस टाकुनी अन कुणि दोस्तही मिळेना\nमैफल उठून गेली, घुंगरू तुटून पडले\nतरि का अजून प्याला हातातुनी गळेना\nकरशील माफ मज तू विसरून जाहले जे\nही आस लावणे मज अजु्नी कसे टळेना\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ११:३२ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nहे ठाउके मला मी तुज नापसंत आहे\nशिशिरासवे कधी का फुलला वसंत आहे \nगाठू कशी तुला मी तू दूर दूर तेथे\nदोघांमधील अपुल्या अंतर अनंत आहे\nअन यायचे तरी पण जाणीव टोचणीची\nबदनाम मी, तुझी तर कीर्ती दिगंत आहे\nहोता जरी दिला त्या कीर्तीत हातभार\nउल्लेखही न माझा याचीच खंत आहे.\nनेहमीच हारले मी, अव्हेरिले यशाने\nडंका तुझ्या यशाचा भरुनी समंत आहे\nमी पाहते दुरूनी तव सोहळा यशाचा\nजय हो तुझा सदा अन तू कीर्तिवंत राहे \nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे १:५२ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकरशील माफ मज तू\nथांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा\nकोणा एका कवीचे ’रेक्वीयम”\nआजच्याहुनी लोक कालचे नक्किच वेडे होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/governance-positive-to-increase-the-income-limit-of-sanjay-gandhi-niradhar-yojana-rajkumar-badoley/", "date_download": "2020-01-29T19:06:58Z", "digest": "sha1:4SFCEAES3FP5CYTJZGBA2TIC2VSPMPDQ", "length": 8756, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संजय गांधी निराधार योजनेची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी शासन सकारात्मक - राजकुमार बडोले", "raw_content": "\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nदेवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या ‘ आयुष्यमान ‘ योजनेच्या दसपट मोठी व सर्वसमावेशक अशी योजना दिल्लीत : आप\nवीस वर्षांचा खासदार निधी कुठे गेला – खा. इम्तियाज जलील\nइंदिरा गांधींनी ‘ लोकशाहीचा गळा ‘ घोटण्याचा प्रयत्न केला होता\nसंजय गांधी निराधार योजनेची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी शासन सकारात्मक – राजकुमार बडोले\nसातारा : संजय गांधी निराधार योजनेची आजची वार्षिक उत्पन्न मर्यादा २१ हजार आहे ती वाढवून ४० हजार करण्याच्या मागणी संदर्भात शासन सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. दहिवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.\nशासन दिव्यांगासाठी ६०० रुपये जो निर्वाह भत्ता देते तो वाढवून ७०० करण्यासंदर्भात आणि संजय गांधी निराधार योजनेचेही ६०० वरुन ७०० रुपये करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे बडोले यांनी सांगितले. आज मागासवर्गीय शिक्षणाचे प्रमाण ८० टक्के झाले आहे पण त्या प्रमाणात त्यांना रोजगार आणि हाताला काम मिळायला हवे म्हणून व्यावसायिक उभे करण्यासाठीही आमचे प्रयत्न असणार आहेत. गेल्या तीन वर्षात सामाजिक न्याय विभागाने महत्वपूर्ण काम केली आहेत. त्यात प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह सुरु करण्याचा निर्णय असून असे वसतीगृह दहिवडीत बांधून तयार झाले आहे. इंदू मिलची स्मार���ासाठीची विस्तारित जागा , लंडन मधील स्मारक या बाबीही आपण केल्या असल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.\nखटाव आणि माण या दुष्काळी तालुक्यात मागासवर्गीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना चांगले आणि गुणवत्तेचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून वसतीगृहात जागा वाढवून देण्याबाबतही विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी मतदार संघातील समाज कल्याण विभागाच्या विविध कामाचा आढावा घेतला आणि तालुक्यातील राहिलेली काम पूर्ण करावीत . वसतीगृहातील विद्यार्थ्याची संख्या वाढून मिळावी अशी मागणी केली त्याला सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी आपल्या भाषणात सकारात्मक प्रतिसाद दिला.\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nवारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा\nसंज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे\nदिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं\nमंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...\nलोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/44", "date_download": "2020-01-29T18:50:13Z", "digest": "sha1:ED5PYZKVNIAVT3WG5XK64UGBCEM5RZ5B", "length": 4483, "nlines": 49, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/44\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/44\" ला जुळलेली पाने\n← पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/44\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/44 या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=3944", "date_download": "2020-01-29T18:52:47Z", "digest": "sha1:EVZEWSXINEZ573PM4KPVGVX53FPTE3GL", "length": 27449, "nlines": 205, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "शिक्षक ते धाडशी पत्रकार... (प्रासंगिक)", "raw_content": "गुरुवार, ३० जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nप्रा. सुखदेव मोटे ( शिक्षक-वाघेश्वर विद्यालय मांडवगण फराटा, ता. शिरुर) यांचे शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2016 रोजी अपघाती निधन झाले. गेली नऊ वर्षे मांडवगण फराटा येथे अध्यापकाचे काम करत असताना माझया संर्पकात आले ��े शिरुर तालुका डॉट कॉमच्या विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी. त्यांची तेव्हा प्रथमच भेट झाली.\nत्यावेळी पत्रकारितेमध्ये येण्याचा मनोदय त्यांनी त्यावेळी बोलून दाखविला. मांडवगण फराटा येथे ‘लोकमत’ची जागा रिक्त होती. त्यांनी लोकमतकडे अर्ज करुन आपण काम करण्यास इच्छुक असल्याचे कळविले. ‘लोकमत’नेही त्यांची मुलाखत घेवून त्यांच्यावर मांडवगण फराटा येथील जबाबदारी सोपविली.\nमोटे सरांची ख-या समाजसेवेला येथूनच सुरवात झाली. एक माध्यमिक शाळेतील चित्रकलेचे शिक्षक आणि वार्ताहर या दोन्ही जबाबदा-या पेलविताना त्यांनी घराकडे व कुटुंबियांकडे दुर्लक्ष माञ कधी केले नाही.एखांद्या विषयावर बातमी करावयाची म्हटल्यावर ते स्वतः त्या ठिकाणी पोचत होते. सविस्तर विषय ऐकुन घेतल्याशिवाय त्यांनी बातमी कधी केली नाही.\nघडलेला असाच एक प्रसंग\nएका मोठ्या गावात तेथील एका महिला सरपंचांचा अनादर प्रसंगी बातमी तयार करण्यास आम्ही दोघे एकत्र बसलो. फक्त घटना त्यांच्या डोळयासमोर घडलेली होती. प्रत्यक्ष पुरावा काहीच नव्हता. परंतु विषय मात्र बातमीसारखा होता. ऑंखो देखा हालवर बातमी तयार करुन दोघांनीही पाठविली. दुस-याच दिवशी बातमी फक्त माझीच लागली. बातमी समजताच ज्यांच्याकडुन अनादर झाला होता ती व्यक्ती आमच्या मांडवगण फराटा कार्यालयात हजर. ही व्यक्ती समाजात प्रतिष्ठित होती. त्यांचा सवाल आम्हांला पुरावे दाखवा नाहीतर अब्रु नुकसानीला तयार रहा, असा सज्जड दम आम्हा दोघांना दिला.\nपरंतु सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार होते आणि बातमी माझी प्रसिध्द झाली होती. मी कात्रीत सापडलो होतो. प्रसंग मोठा बाका होता. सर या विशयावर ठाम होते की, मी स्वतः तेथे उपस्थित होतो. मी या घटनेचा साक्षीदार आहे. आपणास जेथे जायचे आहे तिथे जावू शकता. बातमी दिल्यानंतरही येणा-या प्रसंगावर ठाम असणा-या सरांमुळे मी सावरलो होतो. व माझे धाडस ही मोठे झाले आणि त्या प्रसंगाला आम्ही दोघेही धिरोदात्तपणे सामोरे गेलो.\nसरळ आणि सोप्या भाषेमध्ये वृत्तांकन करुन त्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली. त्यांची पत्रकारिता चांगलीच बाळशे धरु लागली होती. सर्व विषयांमध्ये बातमी तयार करुन ती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असत.\nकोणाच्याही लाचेला भिक न मागणारा पत्रकार, स्वाभिमानी पत्रकार, बोलका प���्रकार स्वतः भुर्दंड खावुन पत्रकारिता चालविणारा पत्रकार एक नव्हे अनेक नामावली कमी पडतील असा सच्चा मित्र आमच्यातुन निघुन गेला.\nआयुष्यामध्ये कोणता क्षण शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगता येते ते म्हणजे त्या व्यक्तीचे नाव. ...\nसुखदेव मोटे सरांनी ते कमी वेळेत शक्य केले असे मला वाटते. माझ्या या लाडक्या मित्राला संकेतस्थळ ‘शिरुर तालुका डॉट’कॉमच्या सर्व टिमच्या वतीने \nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम���‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊ���तोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Arth_shastrachi_multatve_cropped.pdf/141", "date_download": "2020-01-29T19:24:22Z", "digest": "sha1:HKMX4QV7IG4VAZYBXMEFLLG4FUS7XHN6", "length": 3348, "nlines": 49, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/141\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:Arth shastrachi multatve cropped.pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/subedar-yogendra-singh-yadav/", "date_download": "2020-01-29T18:13:47Z", "digest": "sha1:X4IILGHOPUDQI2GXPPUFT543RRK3LAM2", "length": 1609, "nlines": 25, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Subedar Yogendra Singh Yadav Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n१९ व्या वर्षी शरीरावर १५ गोळ्या झेलून देखील टायगर हिल वाचवणारा ‘शूर सुभेदार’\nअचाट शौर्य दाखवणाऱ्या विराला आधी मरणोत्तर परमवीर चक्र जे कि भारतीय सैन्यातील सर्वोच्च पदक आहे ते देण्यात आलं. पण नंतर ह्या विरापुढे मृत्यूही हरला.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/category/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2020-01-29T18:52:46Z", "digest": "sha1:JMK4HHCLFK7W3FHFGKP7UKVFAB7LPJTF", "length": 9857, "nlines": 169, "source_domain": "bigul.co.in", "title": "देश-विदेश – बिगुल", "raw_content": "\nनागरिकत्व कायदा : भ्रम आणि वास्तव\nहा देश तुमच्या बापाचा नाही \nजम्मू-काश्मीर आणि ‘विद्वेषाचा उत्सव’\nकाश्मीरचा प्रश्न : फेकाफेक आणि वास्तव\nसंजय चिटणीस अमित शहा या संपूर्ण नावाचा शब्दश: अर्थ अमर्याद साक्षात्कार असा आहे. या साक्षात्कारी महाराजांनी मध्यंतरी संसदेत लांबलचक भाषण करून...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या मुक्ततेचे महत्त्व\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांच्यावर समाजमाध्यमातून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने पत्रकार प्रशांत कनोजिया यांना...\nकाँग्रेस मरत का नाही\nयोगेंद्र यादव यांच्या ट्विटवरून गदारोळ सुरू आहे. परं���ु ते काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. त्यांनी म्हटलंय, ‘काँग्रेसनं संपून जायला पाहिजे, जर...\nएक्झिट पोल म्हणतात, फिर एक बार…\nसतराव्या लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच रविवारी सायंकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार देशात `फिर एक बार मोदी सरकार` सत्तेवर येण्याचा अंदाज...\nनेपल्स ते नेवासा फाटा व्हाया पुणे मी अगदी लहान असताना शाळेत का कुठेतरी धडपडलेले, आपणच शूरवीर वाटायचं ते वय, घरी...\nनिकाल निवडणुकीचा आहे, लोकशाहीचा नव्हे \n२३ मे रोजी निवडणुकांचा निकाल काहीही लागो. पण आपण लोकशाहीचाच 'निकाल 'लागणार नाही या विचाराशी बांधील आहोत. ती बांधिलकी संवैधानिक...\nलालूंच्या पंगतीला गावाकडचा पाहुणा…\nनलिन वर्मा अन्सारी के मीट में जितना फायदा है उतना फायदा पूरे अस्पताल के दवाई में नही : लालूप्रसाद यादव...\nऑस्ट्रेलियात जंगली मांजरांचं संकट\nकबीर संजय कबीर संजय हे दिल्लीतील पर्यावरण पत्रकारितेच्या क्षेत्रातले महत्त्वाचे नाव आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर विविधांगांनी आणि सातत्याने लिहून ते पर्यावरणविषयक...\nनेपल्सला असताना पहिल्या पहिल्या दिवसात मी छान थोडी थोडीशी आजारी पडलेले. (नुसती सर्दीच खरं तर पण एकटं असताना आजारी पडणं...\nकन्याकुमारीचा समुद्र आणि आभाळ\nएक दिवस मी भारताच्या अगदी अगदी टोकावर उभा होतो. जणू सारा देश माझ्यात सामावत होता. मी त्याला माझ्यात आत आत...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी क���णतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aurangabads-development-slowed-down/", "date_download": "2020-01-29T19:07:26Z", "digest": "sha1:FZM6BNMILTYYWCQNBZ57LIM3ZDWO3KPL", "length": 9674, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादच्या कचराकुंडीने येणाऱ्या उद्योगांच्या 'नकातील केस जळाले'", "raw_content": "\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nदेवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या ‘ आयुष्यमान ‘ योजनेच्या दसपट मोठी व सर्वसमावेशक अशी योजना दिल्लीत : आप\nवीस वर्षांचा खासदार निधी कुठे गेला – खा. इम्तियाज जलील\nइंदिरा गांधींनी ‘ लोकशाहीचा गळा ‘ घोटण्याचा प्रयत्न केला होता\nऔरंगाबादच्या कचराकुंडीने येणाऱ्या उद्योगांच्या ‘नकातील केस जळाले’\nअभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादच्या विकासाचा वेग मंदावला आहे. त्यात जातीय तणावाचे शहर म्हणून झालेली ओळख कुठे पुसतो तर औद्योगिक अशांततेच्या शहरांच्या यादीत समावेश झाला, त्यातून कुठे बाहेर पडलो तर पाण्याच्या टंचाईमुळे उद्योगांनी या शहराला नापसंत केले. आता तर कचऱ्याच्या वासाने येऊ घातलेल्या उद्योगांच्या ‘नकातील केसही जाळले’.\nऔरंगाबाद शहराच्या विकासाच्या गप्पा मारण्याचा अधिकार इथल्या लोकप्रतिनिधींना नाही, फक्त डाॅ. रफिक झकेरिया वगळता. कारण त्यांनी या शहरात एमआयडीसी आणण्यात महत्वाची भुमिका निभावली होती. त्यानंतर या शहराचे औद्योगिकीकरण करण्यात महत्वाचा वाटा हा ओ.आर.एम.बागलांचा आहे. या शहरात असणाऱ्या पायाभूत सुविधा पाहून इथे उद्योगांनी आपले बस्तान बसविले. पण सुरवातीला राजकारण्यांनी या शहरात जातीय तणाव वाढविला. त्यामुळे शहराच्या विकासाला खिळ बसली. त्यातून या शहराचे तोडगा काढला आणि त्यातून जातीय तणाव कमी होऊ लागले. पण त्यामुळे शहर दहा वर्षांनी मागे गेले. त्यानंतर पैठण एमआयडीसीत अॅरीस्ट्रो क्रॅश कंपनी व्यवस्थापक पुरींचा खून झाला. त्यामुळे हे शहर औद्योगिक अशांत शहरांच्या यादीत गेले. त्यावेळी ज्या उद्योगांनी इथे येण्याचे निश्चित केले होते. त्या उद्योगांनी दूसऱ्या ठिकाणी आपले प्रकल्प सुरू केले. त्याचीही मोठी किंमत या शहराला चुकवावी लागली. त्यानंतर ही या शहरात उद्योग आले नाहीत, असे नाही. पण ज्यांनी हे उद्योग सुरू केले. त्यांना पाणी टंचाईला समोरे जावे लागले. उद्योगांच्या पाण्याची कपात करून शहराची तहान भिजवावी, म्हणून हा खटाटोप केला. त्यात कमी पाण्याचा वापर करून बिअर तयार करणाऱ्या कारखान्याने आपला मोर्चा अन्य ठिकाणी हलवावा लागला. बिअर हब असणाऱ्या या शहराकडे बिअर उत्पादन करणाऱ्या उद्योगांनी पाठ फिरवली.\nऔरंगाबादच्या कचऱ्याने जागतिक पातळीवर ‘कचरा’ केला आहे. त्यामुळे ज्या उद्योगांना या शहरातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक वातावरणाने भुरळ घातली होती. त्या उद्योगांपर्यत 19 दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याचे फोटो पोहोचले. ते फोटो पाहूनच त्यांच्या ‘नकातील केस जळाले’. त्यामुळे हा कचरा औरंगाबाद शहराला आणखी किती कचऱ्यात ढकलतो ते काळच सांगेल.\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nवारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा\nसंज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे\nदिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं\nमंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...\nलोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/wifi/", "date_download": "2020-01-29T16:50:15Z", "digest": "sha1:J3GGKM7KGVOHR4K5EMAPV2PXZMH4ODPE", "length": 3947, "nlines": 45, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Wifi Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nटेस्लाने तंत्रज्ञान प्रगतीविषयी केलेली “ही पाच” भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत\nइंधनाविना उडणारे विमान आणि विजेवर चालणारे विमान याबद्दल सांगितलेली त्यांची भाकिते अजूनही भविष्यातील स्वप्नच आहे.\n मित्रा, इंटरनेट तुला “फुकटात” वापरून घेतय…\nजेव्हा आपण इंटरनेट आणि इंटरनेट वरील वेगवेगळ्या वेबसाईट आणि त्यावरील सर्विसेस वापरत असतो तेव्हा आपली माहिती त्या वेबसाईट ला फुकटात पुरवत असतो.\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\nतुम्ही विचार देखील केला नसेल, एवढ्या वेगाने माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येते आणि इंटरनेट सुविधा वापरता येते.\nतुमच्या wi-fi ची speed वाढवण्याच्या ५ सोप्या टिप्स\nपुढील 5 सोप्या ideas वापरून तुम्ही इंटरनेट speed बरीच वाढवू शकता.\nयाला जीवन ऐसे नाव\n२० रुपयात १ GB इंटरनेट जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सध्या मोबईल आणि इंटरनेट माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/44390", "date_download": "2020-01-29T17:18:17Z", "digest": "sha1:FYXNR5AQCCWDSF7NQQTQRI4AX3FRHFLI", "length": 11094, "nlines": 196, "source_domain": "www.misalpav.com", "title": "(गळवे) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nहिच ती जीवघेणी ठणकणारी गळवे\nज्यावर तू हळूवार पणे मलम लावलेस\nथोडीशी हिंमत असती तर\nही गळवे सुईने फोडून\nस्वच्छ पुसून टाकले असते...\nना हा ठणका राहीलां असता...\nना कूठे गेल्यावर हळूवार पणे\nकमीत कमी दुखेल असे पहात\nना त्याच्यावर माशा भिरभिरत राहिल्या असत्या....\nफोडून टाकण्याची शक्ती घटकाभर दिली,\nतर विधात्याचे काय जाते\nअन लईच खतरनाक विषय सुचला आहे. पण येथे टाकता येणार नाही.\nस्वतंत्र कविता म्हणून वाचली. आता मुळ प्रेरणा वाचणे आले.\nमूळ कवितेत नाही इतका दर्द\nमूळ कवितेत नाही इतका दर्द तुमच्या विडंबनात आहे, पैजारबुवा.\nअगदी सुईसारखी टोचली ही कविता =)))\nएक नंबर झालीय पैंबू काका ..\nएक नंबर झालीय पैंबू काका .. आवडेश आवडेश आवडेश\nपैजारबुवांना 'विडंबनाधिश' असा किताब द्यावा ही जोरदार शिफारस आम्ही करत आहोत.\nमाऊली विडंबारिष्टाची फॅक्ट्रीच चालवतात जनू...\nओल्या पिपात मेले होते ऊंदीर सोळा नंतर इतकी अभिजात बीभत्स रसातील कविता झालेली नाही हे नमुद करु इछितो \nआणि कविता विडंबनाच्या निमित्ताने मिपावर खेळीमेळीचे वातावरण परत असल्याचे पाहुन विशेष आनंद होत आहे हेही जाहीर करत आहे \nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE.html", "date_download": "2020-01-29T16:57:51Z", "digest": "sha1:PO24A5MHBKHMRMTG5QUTI6ZVAENBI5WB", "length": 5691, "nlines": 80, "source_domain": "zeenews.india.com", "title": "आवळा News in Marathi, Latest आवळा news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nअनेक आजारांवर गुणकारी आवळा\nआवळ्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nआवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या\nअनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण तुम्हाला ठाऊक आहे का आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातू�� शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का \nजालना- संजीवनी जाधव यांचा आवळा उद्योग\nआवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर\nआवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.\n'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला\nराशीभविष्य २९ जानेवारी २०२० : आज 'या' राशीच्या व्यक्तींना कळणार शुभवार्ता\nकोल्हापुरात सहा ठिकाणी खासगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी\n'सुपर' सामन्यात भारताचा रोमांचक विजय\nपुणे-बंगळुरु महामार्गावर पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री\n'सुपर ओव्हर'साठी होती ही रणनिती, रो'हिट'मॅनचा खुलासा\nहिटमॅन रोहित शर्माचा आणखी एक रेकॉर्ड\nशेअर बाजारात तेजी, सोन्या-चांदीचे भाव घसरले\n'फुलराणी' सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश\nतुम्ही सांगाल तिथे येतो, गोळ्या घालून दाखवाच; ओवेसींचे अनुराग ठाकुरांना आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2020-01-29T18:57:46Z", "digest": "sha1:ENKZ35DZGNHAVGXJZTN5TD4TFZUV6LHJ", "length": 8860, "nlines": 80, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "चांदवड | रामबाण", "raw_content": "\nशेतकरी असंतोषाचा जनक, योद्धा शेतकरी गेला…\nत्यांचं ‘अंगारमळा’ ज्यांनी अजून वाचलं नसेल त्यांनी जरुर वाचा.\nमाहिती नाही का पण त्यातला,\nत्यांच्या आयुष्यातली त्यांना आठवणारी पहिली घटना; माईंची आणि त्यांची भेट; हा छोटासा प्रसंग मला सर्वात जास्त आवडतो..\nइतकं साधं, सोपं लिहिता यायला हवं.\nशेतकऱ्यांसाठी जे शरद जोशींनी केलं ते प्रत्येकाला जमेलच असं नाही,\nशेतकऱ्यांसाठी यथाशक्ती/ जमेल तसं, जमेल तिथनं आणि जमेल तितकं काम करत राहणं हिच त्यांना आदरांजली असेल…\nया वर्षाच्या सुरुवातीला एबीपी माझा शेती सन्मान जीवन गौरव पुरस्कार त्यांना दिला गेला, त्यावेळी त्यांची प्रोफाईल पॅकेज तिथं दाखवलं होतं ते त्यांना आवडलंही.\nदेशातला संख्येने सर्वात मोठा समाज म्हणजे शेतकरी, पण जितका मोठा तितक���च विखुरलेल्या या समाजाला -शेतकरी तितुका एक एक- असं म्हणत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला शरद जोशींनी… शेतात काम करणं, राबणं, शेती यशस्वी करणं म्हणजे काय याची बांधावरुन कल्पनाही येणं कठीण..\nहे काम म्हणजे एक यज्ञकुंड…अंगारमळाच हे केवळ एका शेतकऱ्यालाच कळू शकतं.\nही जाणीव जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या शरद जोशींच्या याच कार्याप्रती कृतज्ञता म्हणून जीवनगौरव शेती सन्मान पुरस्कार.\nज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जाणीव करुन दिली,\nत्यांना घामाचे दाम मागायला, लढायला शिकवलं.. संघटीत केलं…\nत्यांच्या संतापाला, दु:खाला आवाज मिळवून दिला…\nआधुनिक शेतीचा इतिहास ज्या नावाशिवाय पूर्ण होणं शक्य नाही ते नाव म्हणजे\nसंयुक्त राष्ट्र संघटनेची आरामदायी नोकरी सोडून एक तरुण महाराष्ट्रात परत येतो काय, स्वत: कोरडवाहू शेती कसतो काय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी झपाटला जातो काय, देशभरातील शेतकऱ्य़ांना संघटीत करतो काय. सारं काही अचंबित करणारं… आजच्या काळात अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट शरद जोशींच्या रुपानं ऐंशीच्या दशकात सत्यात उतरली..\n35 वर्षांपूर्वी नाशकात कांदा आणि ऊस दर आंदोलन झालं आणि शरद जोशींसोबत शेतकरी संघटनेचं नाव गावागावात पोहोचलं.\nशेतकरी तितुका एक-एक, भीक नको हवे घामाचे दाम या घोषणांनी शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनात अंगार चेतवला.\nजातपात, धर्म, भाषेच्या भिंती तोडून शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राण बनले.\nफक्त कांदा किंवा ऊस दराचाच प्रश्न नाही तर मजुरांच्या, महिलांच्या समस्यांनाही त्यांनी आंदोलनातून आणि लिखाणातून वाचा फोडली..\nलक्ष्मी मुक्तीचा, शेती अर्थ स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आणला,\nइंडिया आणि भारतातला फरक शेतकऱ्याच्या चुलीशेजारील गाडग्यातील दाण्यापर्यंत पोहोचवला…\nशरद जोशींची ही नि:स्वार्थ शेतीसेवा आपल्याला प्रेरणा देत राहिल\nहा योद्धा शेतकरी आज विसावलाय, पण शेतकऱ्याचा लढा सुरुच आहे, त्यानं फुलवलेला अंगारमळा शेतकरी आंदोलनाला धग देत राहिल…\nPosted in AGRICULTURE\t| Tagged अंगारमळा, चांदवड, महिला आघाडी, योद्धा शेतकरी, लक्ष्मी मुक्ती, शरद जोशी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, Kisan Coordination Committee, sharad joshi\t| 1 Reply\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=2408", "date_download": "2020-01-29T17:22:55Z", "digest": "sha1:DQV4MTERP67I3L6CCU7JWFT4IE6S2C2B", "length": 33172, "nlines": 208, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "www.shirurtaluka.com बैलगाडामालक झाले नाराज...", "raw_content": "बुधवार, २९ जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nसर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्याने शिरूर तालुक्यातील बैलगाडामालक नाराज झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.\nजिल्हयातील शिरूर, आंबेगाव, हवेली, खेड व जुन्नर या तालुक्यात गावोगावी होणारया याञांच्या हंगामात बैलगाडा शर्यती हया जोरदारपणे होत असल्या तरी, याञेत होणारया या बैलगाडा शर्यती आजही प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. ग्रामीण भागात फार पुर्वीच्या काळापासून या शर्यतींना सुरूवात झाल्याचे सांगितले जात असले तरी शर्यतीतील बैल हा अनेक शेतकरयांसाठी अविभाज्य घटक मानला जात होता. अगदी घरातील सदस्यांप्रमाणे शेतकरी शर्यतींच्या बैलाची काळजी घेत असल्याचे चिञ पहावयास मिळत होते. बैलांसाठी सुसज्ज मांडव केले जात आहेत. काही ठिकाणी तर बैलांसाठी वातानुकुलीत यंञणा उभारल्याचे तर स्वच्छता ठेवल्याचे दिसून येत आहे. अनेक बैलगाडा मालकांनी बैलांच्या देखभालीसाठी स्वतंञ माणसे नेमली जात आहेत .एवढेच नाही तर जनावरांसाठी एक डॉक्टर नेमला असल्याचे चिञ आहे. या शर्यतीतून गाडाशौकिनांचे व गाडामालकांचे जरी मनोरंजन होत असले तरी, शर्यतीत आपलाच गाडा पहिला यावा म्हणून शर्यतीच्या बैलांवर शर्यतींपुर्वी वारेमाप खर्च केला जातो.\nबैलगाडामालक एकवेळ कुंटुंबासाठी खर्च करताना मागे पुढे पाहिल, माञ बैलांना तो जाणीवपूर्वक जीव लावत असल्याचे चिञ आहे. या बैलांवर सर्वाधिक खर्च हा खुराकावर केला जात आहे. त्यात या बैलांना खुराक म्हणुन सफरचंद, खजुर, नेल आदींवर खर्च केला जात आहे .केवळ ‘प्रसिध्द बैलगाडामालक’ ही पदवी मिळविण्यासाठी अनेक जण या बैलजोडींवर लाखो रूपये खर्च करतात. याञेत होणारया या शर्यतीत अनेक बैलगाडे भाग घेतात. परंतु, हा गाडे बक्षिसास पाञ ठरल्यास बक्षिसाची रक्कम त्यांना विभागुन द्यावी ल���गते. त्यामुळे मिळणारे बक्षीस हे तुटपुंजे व बैलांना सांभाळण्याचा खर्च माञ लाखात, अशी परिस्थिती असली तरी हा खेळ केवळ हौस म्हणुनच खेळला जात आहे. बैलगाडयांच्या शर्यतींमुळेच जिल्हयात एका बैलाची किंमत कमीत कमी 40 हजार रूपयांपासुन ते सुमारे 45 लाख रूपयांपर्यत आहे.\nदरम्यान, बैलांवर जीवापाड प्रेम करणारे शेतकरी न्यायलयाच्या निकालाने निराशा झाले आहेत. शर्यतीवर बंदी आली असली तरी तालुक्यातील बैलगाडामालकांनी अजून आशा सोडली नसल्याचे दिसत आहे.\nशिंगाडवाडीतील बैलजोडीची किंमत ११ लाख ५५ हजार\nबैलगाडा शर्यती म्हणजे घर जाळून कोळश्याचा धंदा...\nगावोगावी जञा व याञा यांचा हंगाम जोरात सुरू असून, याञेतील बैलगाडा शर्यती आज प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहे. जिल्ह्यात शिरूर, हवेली, आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यात या शर्यतींना चांगलीच प्रतिष्ठा व प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा हा खेळ म्हणजे ‘घर जाळून कोळश्याचा धंदा’ आहे.\nजिल्हयातील काही तालुक्यांमध्ये बहुतांश गावात या शर्यती केवळ याञेलाच होतात. तर काही ठिकाणी या शर्यती लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाला होत असल्याचे चिञ अलिकडच्या काळात पहावयास मिळत आहे. या शर्यतीतून गाडाशौकिनांचे व गाडामालकांचे जरी मनोरंजन होत असले तरी, शर्यतीत आपलाच गाडा पहिला यावा म्हणून शर्यतीच्या बैलांवर शर्यतींपुर्वी वारेमाप खर्च केला जातो. या बैलांवर सर्वाधिक खर्च हा खुराकावर केला जात आहे. केवळ ‘प्रसिध्द बैलगाडामालक’ ही पदवी मिळविण्यासाठी अनेक जण या बैलजोडींवर लाखो रूपये खर्च करतात. याञेत होणारया या शर्यतीत अनेक बैलगाडे भाग घेतात. परंतु हा गाडे बक्षिसास पाञ ठरल्यास बक्षिसाची रक्कम त्यांना विभागून द्यावी लागते. त्यामुळे मिळणारे बक्षीस हे तुटपुंजे व बैलांना सांभाळण्याचा खर्च माञ लाखात, अशी परिस्थिती असली तरी हा खेळ केवळ हौस म्हणुनच खेळला जात आहे. कोणत्याही हौसेला मोल नाही याप्रमाणेच यावर कितीही पैसे खर्च होतो याचा साधा हिशेबही कोणत्याही गाडामालकाकडे कधीही सापडुन येत नाही. केवळ बैलगाडयांच्या शर्यतींमुळेच जिल्हयात एका बैलाची किंमत कमीत कमी 40 हजार रूपयांपासुन ते सुमारे 40 आणि 45 लाख रूपयांपर्यत आहे. परंतु बैलगाडयाचा विषय आला कि, सर्वसामान्य शेतकरी लाखोंच्याच गप्पा मारतात. एवढे प्रेम शेतकरयांचे या खेळावर असल्याचे दिसून येत आहे.\nजिल्हयातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, पाबळ, सणसवाडी, रामलिंग व, कान्हुर मेसार्इ, आंबेगाव तालुक्यातील थापलिंग, थोरांदळे, पारगाव, निरगुडसर, पिंपळगाव खडकी, वडगाव काशिबेंग, चांडोली, हवेलीतील वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, लोणीकंद, तुळापुर, खेड तालुक्यातील निमगाव दावडी, शेलपिंपळगाव, कन्हेरसर, वाफगाव पार्इट, व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी, वडगाव कांदळी, निमगाव सावा, खोडद येथील घाट बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हयात प्रसिध्द आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी बैलं सांभाळणे, गाडा तयार करणे यासाठी आता महागार्इच्या काळात मोठा खर्च असल्याने हा पुर्वीपासूनचा खेळ हा सर्वसामान्यांचा राहिला नसून, तो आता उद्योजक शेतकरयांचा असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. गावोगावच्या याञेत बक्षिसापेक्षा किती बैलगाडे धावले, यावरच बैलगाडा शर्यती भर दिला जात आहे.\nघर जाळून कोळश्याचा धंदा...\nबैलगाडा शर्यतीत ज्यांचे गाडे सहभागी होतात त्यांची आर्थिक परिस्थती पाहीली असता बहुतांश गाडामालक हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. केवळ प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा हा खेळ म्हणजे ‘घर जाळून कोळश्याचा धंदा ’करण्यासारखे असले तरी जिल्हयातील अनेक जण हा खेळ एक छंद म्हणून व प्रतिष्ठेसाठीच बैलगाडा पळवित असल्याचे चिञ आहे. काहीही असले तरी बैलगाडा हा विषय सर्वसामान्य शेतकरयांच्या जिव्हाळयाचा असल्यानेच या शर्यतींवरील बंदीचा लढा मागील वर्षीच यशस्वी झाला आहे.\nफेसबुक पेजला Like करण्यासाठी क्लिक करा...\nप्रतिक्रिया नोंदविण्यासाठी इथे क्लिक करा\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स��वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू कर��्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’��े वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%B2._%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-01-29T18:03:58Z", "digest": "sha1:JPQ2OBSO2OM4EJSUO67BK3AB4N4CSAJE", "length": 11777, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान - विकिपीडिया", "raw_content": "आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान\n(आय.पी.सी.एल. क्रीडा संकुल मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारतीय क्रिकेट संघ, वडोदरा क्रिकेट संघ\nशेवटचा बदल २२ जून २०१६\nस्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)\nरिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे.\n१९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nहोळकर क्रिकेट मैदान (इंदूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (चेन्नई)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम (ग्वाल्हेर)\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nशहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल (ग्रेटर नोएडा)\nजवाहरलाल नेहरू मैदान (इंदूर)\nबरकतुल्लाह खान मैदान (जोधपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nजवाहरलाल नेहरू मैदान (गुवाहाटी)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nगांधी क्रीडा संकुल मैदान (अमृतसर)\nजवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली)\nनहर सिंग मैदान (फरिदाबाद)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nइंदिरा गांधौ मैदान (विजयवाडा)\nइंदिरा प्रियदर्शिनी मैदान (विशाखापट्टणम्)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (कोची)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान (वडोदरा)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान (राजकोट)\nमोती बाग मैदान (वडोदरा)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१६ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/tag/toll-agitation/", "date_download": "2020-01-29T18:58:42Z", "digest": "sha1:MGLHDFIRU4VOOEA7RRT2AJ6XJMYEAQND", "length": 6185, "nlines": 57, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "Toll agitation | रामबाण", "raw_content": "\nराज्यातल्या आणि देशातल्या घडामोडींकडे, तथाकथित आंदोलनांकडे एक नजर टाकली तरी कळतं… निवडणुका जवळ आल्या आहेत…\nदिल्ली निवडणुकांमध्ये ‘आम आदमी पार्टी’ने ज्या पद्धतीने मुसंडी मारली, त्याने प्रमुख राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीसाठी वेगळा विचार करायला भाग पाडलं. ‘आप’ला कमी लेखणारी जशी मंडळी आहेत तशीच त्यांच्या आंदोलनाची पहिले कोण कॉपी करतो यासाठी चढाओढ करणारीही आहेत. त्यामुळेच अनेक नेते- पक्ष झोपेतून अचानक जागे झाल्यासारखं; लोकहिताचे वगैरे मुद्दे घेतायत. सध्याचा मनसेचा टोल राडा त्याचाच एक भाग… वेगवेगळ्या चॅनेलच्या पॅनलवर फक्त चर्चेपुरते दिसणारे खासदार संजय निरुपम किंवा प्रिया दत्त वगैरे मंडळी अचानक आंदोलनाच्या आखाड्यात दिसतायत ती त्याचमुळे.\nज्या पक्षाची सत्ता… त्याच पक्षाचा आमदार -खासदार… त्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करतो… मंत्री, मुख्यमंत्री वगैरे तिथे जाऊन घोषणा करतात असं विचित्र चित्रही आपल्याला पाहायला मिळतंय.\nतसंही राज्यात विरोधी पक्षाचं अस्तित्व नसल्यातच जमा होतं. सेनाभाजपच्या चुकांमधून मनसे काहीतरी शिकेल आणि विरोधी पक्षाची पोकळी भरुन काढेल अशी अंधुक आशा सुरुवातीला होती.\n2009 मध्ये मराठी अस्मिता वगैरे भावनांचं तात्कालिक कारण होतंच, पण सेना-भाजपला पर्याय म्हणूनच लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं पाहात होते. राज ठाकरेंच्या जगप्रसिद्ध (आणि अजुनही अदृश्य असलेल्या) विकासाच्या ब्लु प्रिंटची भूरळही काहींना पडली असेल, त्यामुळेच मुंबईकरांनी लोकसभेत मनसेच्या उमेदवारांना एक-एक लाख मतं दिली. पाठोपाठ 13 आमदार मनसे विधानसभेत पाठवले, मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचारही सेनाभाजपच्या कामी आला नाही. Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crisis-continue-flood-affected-lands-panchanama-nagar-maharashtra-22441", "date_download": "2020-01-29T18:49:06Z", "digest": "sha1:R25KJNQN23NY2PKXWVB35RR7DDZK7DKL", "length": 18744, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crisis continue of flood affected lands panchanama, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्याचा घोळ ��ायम\nनगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्याचा घोळ कायम\nमंगळवार, 20 ऑगस्ट 2019\nमंजूर (ता.कोपरगाव) येथे बंधाऱ्यापासून नदी पडल्याने जमिनीचे नुकसान झाले असून त्या जमिनी मुळापासून नष्ट झाल्या आहेत. याबाबत मी तिथे जाऊन स्वतः माहिती घेतली. नुकसानीच्या पिकाचे पंचनामे झाले असून नष्ट झालेल्या जमिनीचे ही लवकरच पंचनामे करणार आहोत.\n- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव जि. नगर.\nनगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्याचा घोळ कायम आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील शेतकऱ्यांसह जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम आहे. वाहून गेलेल्या जमिनीची माती नेमकी किती असेल याचा महसूल प्रशासनाला अंदाज येत नसल्याने आता यासाठी पाटबंधारे विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंजूर येथे वाहून गेलेल्या जमिनीबाबत तेथील शेतकऱ्यांची भेट घेऊन तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी माहिती घेतली.\nनगर जिल्ह्यामध्ये अजूनही जोरदार पाऊस नाही मात्र नाशिक आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सहन नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हाभरातील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची साधारण ४५ हेक्टर जमीन वाहून गेल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले असले तरी पाण्यामुळे जमीन वाहून कायम नष्ट झालेल्या मात्र पंचनामे कसे करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे.\nकोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक भिंत न बांधल्यामुळे प्रवाह बदलला आणि साधारण १५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. अजूनही जमीन वाहून जातच आहे. भीमा, गोदावरी नदीकाठी जे नुकसान झाले त्याचे पंचनामे शासनाकडून करण्यात आले असले तरी, जमीन वाहून नष्ट झालेल्या भागाचे पंचनामे कसे करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे. आणि त्यातच पंचनाम्यांचा घोळ अजून कायम आहे.\nपुराच्या पाण्याने साधारण चार फुटापर्यंत जमीन वाहून गेल्यास त्याचे पंचनामे आणि महसूल प्रशासन करत असते. मात्र, पुराच्या पाण्याने काय नष्ट झाल्याने त्यातील किती माती वाहून गेली आणि अंद���जे किती नुकसान झाले याचा अंदाज महसूल आणि कृषी प्रशासनाला येत नसल्यामुळे त्यासाठी आता लघुपाटबंधारे विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जमिनी नष्ट झाल्यामुळे मंजूर गावासह अनेक भागांतील नुकसान झालेले शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन मदत कधी मिळणार असा प्रश्न आता या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.\n१९९९ ते २००० मध्ये मंजूर तालुका कोपरगाव येथे गोदावरी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याचे काम संजीवनी सहकारी साखर कारखान्याने केले. नंतर हा बंधारा कारखान्याने पाटबंधारे विभागाकडे वर्ग केले ते सांगितले जात आहे. मात्र, त्याबाबत अजून अधिकृत कोणीही बोलत नाही. जर हा बंधारा पाटबंधारे विभागाकडे वर्ग केलेला असेल तर त्याची देखभाल आणि दुरुस्ती जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. दोन वेळा बंधारा फुटूनही याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही आणि त्याचा गंभीर परिणाम म्हणून या वेळी दुसऱ्यांदा फुटलेल्या बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. असे असताना त्याची नेमकी जबाबदारी कुणाची हे मात्र अजूनही सांगितले जात नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणावर टाकणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.\nनगर प्रशासन विभाग पाऊस नाशिक पुणे पूर\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...\nमंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...\nअकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...\nवाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nसांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...\nसोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...\nसूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...\nमोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...\nप्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...\nसोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...\nखानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...\nवाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...\nमराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...\n'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव ः सध्या रब्बी हंगाम...\nथकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...\nसंपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...\nसीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...\nकेंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/44518", "date_download": "2020-01-29T17:21:12Z", "digest": "sha1:GNZTKPLB47QLNROKWURYKAIP7ORMSB75", "length": 9447, "nlines": 154, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मी मोठ्ठा की लहान? | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमी मोठ्ठा की लहान\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nमला कुणी मोठ्ठं समजतच नाही\nमी लहानाचा मोठ्ठा जसा झालोच नाही ||धृ||\nअभ्यास कर अभ्यास कर सतत सांगता\nनिट लक्ष दे बोलतात उठता बसता\nअभ्यास तर तो होतच असतो\nत्याशिवाय का मी पास होतो\nतरी बोलतात तुला काही समजतच नाही ||१||\nखेळ खेळणे चांगले आरोग्यासाठी\nबोलणे हे खोटे आहे तुमचे सारे\nकारण खेळ कोणते खेळावे ते तुम्हीच ठरवावे\nअशाने ताण कधी कमी होतच नाही ||२||\nशाळा म्हणजे काय शाळा आहे\nओझे दप्तराचे घेवून सकाळीस निघे\nटाय, ब्लेझर गणवेशातले काय कामाचे\nमला जे समजते ते शाळेतल्या शिक्षकांना समजत का नाही\nलहान बहिण नेहमीच असते लहान\nमी इतर वेळचा छोट्टा आता होतो महान\nतिच्याशी भांडू नको तिला सांभाळ\nबोलतात तुम्ही, मग ती खोडी का काढते खुशाल\nमी मोठ्ठा की छोट्टा मला काही कळतच नाही ||४||\nटिव्ही बघणे ते तरी ठरवू द्या ना मला\nकोणता चॅनल लावावा प्रश्न पडे मनाला\nकार्टून, सिरीअल्स किती किती खोटे असतात\nरिॲलीटी शोज पेक्षा मुव्हीज, साँग्ज भारी राहतात\nटिव्ही पेक्षा मोबाईल गेम्स काय सॉलीड असतात नाही\nलहान-मोठा भेद - पाषाणभेद\nलहानग्यांचे मनोगत मस्त मांडलंय.\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्��ासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2019/02/blog-post.html", "date_download": "2020-01-29T18:29:36Z", "digest": "sha1:CQR4MIO2EAIM2R2THKHDWUBRDZHEFHYR", "length": 9133, "nlines": 84, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं", "raw_content": "\nHomeखरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतंखरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं\nखरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं\nखरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं\nजर कोणाच्या काही लक्षात राहत नसेल तर सर्रास आपण म्हणतो, \"अरे भिजवलेले बदाम खा म्हणजे तुझी स्मरणशक्ती वाढेल\". खरं पाहता, लहान मुलांना आपण आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे म्हणून भिजवलेले बदाम नेहमी खायला देतो. त्याची स्मरणशक्ती वाढणे हे गरजेचे असते. तसेच मोठ्या माणसांना पण सल्ला दिला जातो, भिजवलेले बदाम खा म्हणजे सर्व लक्षात राहील. तज्ञ सांगतात, बदामामध्ये अनेक गुणकारी घटक असल्याने बदाम खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते.\nसर्वप्रथम रात्री पाण्यामध्ये अंदाजे ४ ते ६ बदाम भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्याबरॊबर किंवा नाश्त्यानंतर साल काढून बदाम खा. कारण जर बदाम भिजवून आणि साल न काढता खाल्ले गेले तर शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढू शकते. तसेच रिकाम्या पोटी कधीही बदाम खाऊ नये, त्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो, तसेच पचनक्रियेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. बदामाच्या सालामध्ये टॅनिन असते आणि हे टॅनिन बदामातील पोषण तत्वांचा फायदा होण्यापासून शरीराला रोखते. म्हणून बदाम भिजवून खाणे फायदेशीर ठरते, कारण बदाम भिजवल्यामुळे त्याची सालं निघतात आणि बदामामधील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला फायदा होतो.\nआता आपण भिजवलेल्या बदामाचे काही फायदे जाणून घेऊयात:\n1) बदामात मुबलक प्रमाणात अनेक व्हिटॅमिन आणि खनिजे आढळून येतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे ह्याचे प्रमाण भरपूर असते. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या सर्व पोषण तत्वांचा आपल्या शरीराला लाभ मिळवण्यासाठी बदाम रात्रभर भिजवून खाणे फायद्याचे ठरते.\n2) बदाम हे आपल्या शरीरातील वाताला शांत करण्यास मदत करतात.\n3) केव्हाही सेंद्रीय बदाम खाणे उत्तम ठरते, त्याने त्वचेचा तजेलेदारपणा कायम राखण्यास मदत होते.\n4) बदामाची साल ही पचण्यास जड असल्याने बदाम भिजवून नंतर साल काढून खाणं सोयीस्कर ठरतं, त्यामुळे बदाम सहजरित्या पचले जातात.\n5) भिजवलेले बदाम हे पचण्यास उत्तम असतात, त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होते.\n6) भिजवलेले बदाम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.\n7) भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कारण बदामामुळे भूक कमी लागते. जर वजन कमी करायचे असल्यास रोज मूठभर बदाम खावेत, जेणेकरून अतिरिक्त न खाता आपले वजन योग्य नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.\n8) बदामामध्ये व्हिटॅमिन बी17 आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात आढळून येते, त्यामुळे भिजवलेल्या बदामाच्या नियमित सेवनाने कॅन्सरसारख्या रोगापासून वाचण्यास मदत होऊ शकते. कारण ते शरीरातील ट्यूमरची वाढ रोखण्यास मदत करते.\nतर अशा ह्या गुणकारी बदामाला भिजवून खाल्ले तर त्यातील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला योग्यप्रकारे फायदा मिळतो. म्हणूनच घरातील सर्वांनी भिजवलेल्या बदामाचा आपल्या खाण्यात जरूर सहभाग करावा.\nखालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:\n१) थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५\n२) वारंवार धाप लागतेय जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय\n३) रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे काय आहेत फायदे\n४) दातांना येणाऱ्या झिणझिण्या या उपायांनी थांबवा\n५) मिठाचे असेही काही फायदे\nखालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या\nखरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\nरोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2019/06/health-benefits-of-laughing.html", "date_download": "2020-01-29T17:52:06Z", "digest": "sha1:W4RVIMVCE74YNOFPUWQZCD7HTVIQLRM5", "length": 11159, "nlines": 74, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "'हे' आहेत हसण्याचे फायदे", "raw_content": "\nHome'हे' आहेत हसण्याचे फायदे'हे' आहेत हसण्याचे फायदे\n'हे' आहेत हसण्याचे फायदे\n'हे' आहेत हसण्याचे फायदे\nहसण्याचे अनेक फायदे आहेत. हसण्याने माणूस फक्त दीर्घायुषीच होत नाही तर ह्द्यविकार , रक्तदाबाचा धोखाही कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, मनमोकळे हसल्याने रक्तप्रव��हाची प्रक्रिया योग्यप्रकारे सुरू राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होतो. मनमोकळे हसल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. हसण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण तणावग्रस्त होत नाही. तणाव अनेक गंभीर विकारांना आमंत्रण देतो. तणावामुळेच हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आदींचे नुकसान होते. बेचैनी, चिडचिड, सतत राग येणे आदी त्रास होतात. पण व्यक्ती सतत हसत राहिल्यास ही समस्या उद्भवत नाही. हास्ययोग केल्याने रक्तदाबाच्या समस्येचे निर्मूलन होते. हसल्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. मनमोकळे हसल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते.\nआजच्या तणावग्रस्त काळातही स्मितहास्याचे चांगले परिणाम सिद्ध होतात. जसे की, स्मितहास्याने तणाव नाहीसा होऊ शकतो. प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हसारखे ते असते. हसल्याने तणाव कमी होऊ शकतो आणि आपल्याला परिस्थितीशी तोंड द्यायला मदत मिळू शकते. हसण्यामुळे आरोग्यावर अनेक प्रकारचे चांगले परिणाम होतात. त्यामुळे व्यक्तीला आपण निरोगी असल्याची जाणीव होते. तणाव, निराशा आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते. व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. पूर्वकालीन मानसशास्त्राच्या तत्त्वामध्ये हास्यविनोदाला शरीराचा रक्षक म्हणून संबोधून त्यापासून शरीराला तणाव आणि त्रासापासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे.\nहसऱ्या स्वभावाचा मानसिकदृष्ट्या फायदा होतो. तसेच हसणे प्रकृतीलाही चांगले असते. हसणे औषधासारखे आहे असे म्हणतात. डॉक्टरांचे तर असे म्हणणे आहे की, मानसिक स्थितीचा प्रकृतीशी फार मोठा संबंध आहे. अनेक अभ्यासांवरून असे निष्पन्न झाले आहे की, एकसारखा तणाव, नकारात्मक विचार करणे अशा गोष्टींमुळे शरीराची रोगप्रतिबंधक शक्ती कमजोर होते. तर दुसऱ्या बाजूला, हसण्यामुळे मानसिक स्थितीही चांगली राहते आणि रोगप्रतिबंधक शक्ती देखील सुदृढ होते.\nहसण्यामुळे सकारात्मक आणि शक्तिशाली भावना निर्माण होण्यास मदत होते. यामुळे तुमच्यामध्ये अधिक उर्जा निर्माण होते. वातावरणात शांत परिस्थिती निर्माण होण्यास मदत होते. मग तुम्ही आनंदी आणि आत्मविश्‍वासपूर्ण वागू लागता. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी हसण्याची नितांत गरज आहे. शरीरातील स्नायूंना व्यायाम मिळून रक्‍ताभिसरणाची क्रियादेखील सुरळीत पार पडते शिवाय हृदयाचं कार्यसुद्धा नीट चालू राहतं. हसण्याचा इतरांवरही मोठा प्रभाव पडतो. समजा तुम्हाला कोणी सल्ला देत आहे किंवा तुमची सुधारणूक करत आहे. अशा वेळी सल्ला देणाऱ्‍या व्यक्‍तीचा चेहरा अगदी गंभीर असला तर असे वाटेल की त्याला राग आला आहे किंवा त्याला आपण मुळीच पसंत नाही. पण तेच जर त्याच्या चेहऱ्‍यावर स्मितहास्य असेल तर तुम्हाला इतके घाबरल्यासारखे वाटणार नाही आणि त्याचा सल्ला तुम्ही अगदी आनंदाने स्वीकारालही. तणावपूर्ण स्थितीत असताना स्मितहास्यामुळे बऱ्‍याच गैरसमजुती दूर होतात.\nआजकाल प्रत्येकाचं आयुष्य ताणतणावाचे झाले आहे. हसण्यामुळे काही काळ हा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परिणामी रक्तदाबाच्या समस्या कमी होतात. हसण्यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात राहतोच, शिवाय फुप्फुसांनाही व्यायाम मिळतो. आजकाल सतत वाढणारी स्पर्धा आणि कामाचा ताण यामुळे मनावर सतत एक ओझं असतं. आयुष्य जगताना समोर येणाऱ्या अडचणींमुळे टेंशन सतत डोक्यावर असू शकतं. थोडक्यात चिंता आणि काळजी अनेकांच्या हा जगण्याचाच एक अविभाज्य भाग असतो. मात्र सतत चिंता काळजी करत बसल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी हसणं हा दैनंदिन ताणतणावाला दूर करणारं उत्तम औषध ठरू शकतं.\nजेव्हा आपण मनमोकळे हसतो तेव्हा शरीराची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. मनमोकळे हसल्याने शरीर हलके होते आणि दिवसभर उत्साही वाटते.\nखालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:\n१) रोज एक केळं खाण्याचे फायदे\n२) तणावावर मात कशी कराल\n३) ताणाचा आरोग्यावर होणारा परिणाम\n४) शारीरिक आणि मानसिक पोषणाचे महत्त्व\n५) पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी काही खास टिप्स\nखालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या\n'हे' आहेत हसण्याचे फायदे\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/MLA-Sanjay-Kadam-s-rigorous-imprisonment/", "date_download": "2020-01-29T18:44:03Z", "digest": "sha1:7EKF36QSATS4DMCAN2IWNBNLYE7IM33O", "length": 6939, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आ. संजय कदमांना सश्रम कारावास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आ. संजय कदमांना सश्रम कारावास\nआ. संजय कदमांना सश्रम कारावास\nशासकीय कामात अडथळा आणि तहसील कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी र��ष्ट्रवादीचे दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह सहाजणांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच आ. कदम यांच्यासह सहकार्‍यांनी सोमवारी येथील न्यायालयासमोर शरणागती पत्करली. यानंतर त्यांच्यासह सहाजणांना एक वर्षाच्या सश्रम कारावासासाठी जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.\nरत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना संजय कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सन 2005 मध्ये खेड तहसील कार्यालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांनी कदम यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी खेड सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने याबाबतचा निर्णय देताना दि. 2 डिसेंबर 2015 रोजी आ. कदम यांच्यासह सहा जणांना 1 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजार 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. दरम्यान, आ. कदम यांनी पाच हजार रुपयांचा जामीन आणि साडेतीन हजार रुपयाचा दंड जमा केला होता.\nया प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात तीन अपील दाखल झाली होती. त्यामध्ये सरकारी पक्ष व पीडित यांच्यातर्फे शिक्षा वाढावी यासाठी दोन तर आरोपीतर्फे शिक्षेचा फेरविचार व्हावा म्हणून याचिका करण्यात आली होती. या तिन्ही याचिका खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्या व खालील न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. हा निकाल 11 जुलै 2019 रोजी देण्यात आला व आ. कदम यांना अपिलात जाण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली.\nआरोपी आ. संजय कदम, नामदेव शेलार, विजय जाधव, हरिश्चंद्र कडू, प्रकाश मोरे व सुषमा कदम यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत असताना त्यांनी मुदतीपूर्वीच न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. सोमवारी सायंकाळी या सहाजणांची रत्नागिरी येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.\nया प्रकरणी आ. संजय कदम यांच्यासह सहाजण दि. 23 रोजी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करणार आहेत, अशी माहिती आ. कदम यांच्या वकिलांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणानंतर खेड न्यायालयासमोर आ. कदम समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या एका आमदाराची सश्रम कारावास शिक्षेसाठी जिल्हा कारागृहात रवानगी होण्याची ही पहिलीच घटना आहे.\nसशस्त्र चकमकीनंतर गडचिरोलीत पाच नक्षलवादी अटकेत\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/watch-movies-shows-on-trains-indian-railways-to-offer-this-new-facility/", "date_download": "2020-01-29T17:20:44Z", "digest": "sha1:RAEU23ENGEXDVID6TZR2EUGB4R4XUXOH", "length": 15127, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "खुशखबर ! आता रेल्वेत पाहा मनाला वाटेल तो 'सिनेमा' अन् 'व्हिडीओ', सरकार देणार नवी सुविधा, watch movies shows on trains indian railways to offer this new facility", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\n आता रेल्वेत पाहा मनाला वाटेल तो ‘सिनेमा’ अन् ‘व्हिडीओ’, सरकार देणार नवी सुविधा\n आता रेल्वेत पाहा मनाला वाटेल तो ‘सिनेमा’ अन् ‘व्हिडीओ’, सरकार देणार नवी सुविधा\nनवीदिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाश्यांसाठी 2022 पासून प्रवास करणे आणखी आरामदायक आणि मनोरंजनात्मक असणार आहे. कारण आता रेल्वेमधून प्रवास करताना प्रवासी कोणत्याही अडथळ्याशिवाय चित्रपट आणि व्हिडीओ पाहू शकणार आहेत. मंगळवारी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.\nसरकारी दूरसंचार कंपनीने रेल्वे आणि स्थानकांवरील मागणीनुसार (सीओडी) सामग्री पुरवण्यासाठी झी एंटरटेनमेंटच्या सहाय्यक मेसर्स मार्गो नेटवर्कची डिजिटल एंटरटेनमेंट सर्व्हिस प्रोव्हाईडर (डीईएसपी) म्हणून निवड केली आहे.\nपुढील दोन वर्षात सुरु होणार सेवा\nरेलटेलने म्हंटले आहे की, पुढील दोन वर्षांमध्ये भारतीय रेल्वेच्या सर्व प्रीमियम / एक्सप्रेस / मेल यांच्यासह उपनगरातील रेल्वे गाड्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होईल. यामध्ये चित्रपट, शो, शेक्षणिक कार्यक्रम अशा अनेक गोष्टी निशुल्क आणि शुल्क अशा दोनीही प्रणालीत उपलब्ध असतील. दोनीही प्रणाली दहा वर्षांच्या कालावधींसाठी सुरु असतील. ज्यामध्ये अंमलबजावणीचे पहिले दोन वर्ष देखील सामील आहेत.\nया प्रकल्पांतर्गत रेलटेल आधीपासूनच गाड्यांमध्ये बसविलेल्या मीडिया सर्व्हरद्वारे चालत्या गाड्यांमध्ये विविध प्रकारची बहुभाषिक सामग्री (चित्रपट, संगीत व्हिडिओ, सामान्य करमणूक, जीवनशैली) इत्यादी उपलब्ध करून देईल.\nयात्रेकरूंना मिळणार ही सुविधा\nसीओडी ई-कॉमर्स किंवा एम-कॉमर्स आणि ट्रॅव्हल बुकिंग (बस, कॅब, ट्रेन) इत्यादी सुविधा देखील देईल आणि त्याबरोबरच डिजिटल मार्केटींगच्या क्षेत्रातील अन्य नाविन्यपूर्ण उपायही यासाठी वापरले जातील. यामुळे प्रवासात मोबाइला नेटवर्क नसले तरी प्रवाशी चांगल्या मनोरंजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत.\nझोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके\n‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा\nरिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके\nलाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का \n‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश\nतणावग्रस्त असणार्‍यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे\nहृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा जाणून घ्या 6 लक्षणे\nदररोज फक्त 22 रूपये बचत करून घ्या LIC ची ‘ही’ पॉलिसी, जास्तीच्या फायद्यासोबतच होतील ‘हे’ मोठे लाभ, जाणून घ्या\n अभिनेत्रीच्या माध्यमातून ‘टीम इंडिया’तील 2 खेळाडूंना ‘हनिट्रॅप’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि ‘मुंबई – पुणे…\nजगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी बंगळूरूमध्ये, टॉप 10 मध्ये भारतातील पुण्यासह 4 शहरे\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता शोमध्ये दिसणार…\nकळंब तालुक्यात वाढला मुलींचा ‘जन्मदर’, उस्मानाबाद जिल्ह्यात…\n24 आठवड्यांनीही ‘गर्भपात’ करणं शक्य, सुधारीत कायद्याला कॅबिनेटची मंजुरी\nभारत बंदच्या पार्श्वभुमीवर शहरात 315 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता…\nनवा हेअरकट केल्यानंतर नीना गुप्तानं केली Google कडं…\n‘देसी गर्ल’ प्रियंकाचा ‘ग्रॅमी’ लुक…\n‘सुपरमॅन’ सारखा पकडला डु प्लेसीसने झेल, हजारो…\nकोल्हापूर पोलिसांबरोबरील चकमकीनंतर ‘बिष्णोई’…\n ‘हा’ व्यवसाय सुरु करण्यासाठी…\nसांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\nपुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या…\nजामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून 70 संशयित आरोपींचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक\nपती सर्वगुणसंपन्न तरी देखील पत्नीनं का दिला ‘तलाक’ \nछत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा\nएल्गार परिषद : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय \n‘जोरा द सेकेंड चॅप्टर’ चित्रपटातून कमबॅक करणार माही गिल\n न्याय मिळण्यास उशीर होत असल्यानं जनतेकडून ‘एन्काऊंटर’ झाल्यास आनंद व्यक्त, ‘या’…\n‘फुलराणी’ सायना नेहवालनं मोठ्या बहिणीसह केला भाजपमध्ये प्रवेश, दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया\nरिअल इस्टेट क्षेत्राला LTCG संपवण्याचा फायदा होईल तज्ञांचे मत काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-01-29T19:05:27Z", "digest": "sha1:UVB5KCU7XJ2HOJLQWA6QBZBG4NL7VHJU", "length": 18328, "nlines": 104, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "वाहनउद्योगाला अपघात! | Janshakti", "raw_content": "\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nBREAKING: जि.प. शिक्षण-आरोग्य खाते रविंद्र पाटील तर कृषी-पशुसंवर्धन उज्ज्वला माळकेंकडे\nगाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे\nजनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट\nभाजपच्या भारती सोनवणे जळगावच्या 15 व्या महापौर\nमहाविकास आघाडीच्या काळात शेतकरी चिंताग्रस्त : आ. गिरीश महाजन\nनाथाभाऊंनी मुलगा समजले असते तर ही वेळ आली नसती\nहद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : शम्मी चावरीया जाळ्यात\nभुसावळ पालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nBREAKING: जि.��. शिक्षण-आरोग्य खाते रविंद्र पाटील तर कृषी-पशुसंवर्धन उज्ज्वला माळकेंकडे\nगाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे\nजनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट\nभाजपच्या भारती सोनवणे जळगावच्या 15 व्या महापौर\nमहाविकास आघाडीच्या काळात शेतकरी चिंताग्रस्त : आ. गिरीश महाजन\nनाथाभाऊंनी मुलगा समजले असते तर ही वेळ आली नसती\nहद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : शम्मी चावरीया जाळ्यात\nभुसावळ पालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन\nin खान्देश, ठळक बातम्या, लेख\nदेशातील वाहनउद्योगाला पडलेली मंदीची मगरमिठी दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यात वाहनउद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून देते मात्र या क्षेत्रातील मंदी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून जुलैमध्ये वाहनविक्री नीचांकी स्तरापर्यंत घसरली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत जुलैमध्ये १८.७१ टक्क्यांची घट झाली असून हा डिसेंबर २०००नंतरचा नीचांक ठरला आहे. मंदीमुळे गेल्या वर्षभरात १३ लाख कर्मचार्‍यांनी नोकर्‍या गमावल्याचा धक्कादायक अहवाल सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संघटनेने सादर केल्यानंतर हा विषय किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. वाहन खरेदी विक्री ही पैसेवाल्यांचे काम आहे, यामुळे आपल्याला काय फरक पडणार अशा भ्रमाचा भोपळाही सियामच्या अहवालानंतर फुटला आहे. कारण वाहनउद्योग क्षेत्राचा जवळपास सर्वच क्षेत्रांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. हे क्षेत्र अडचणीत येते म्हणजे देशात मंदीचे स्पष्ट संकेत आहेत.\nदेशातील वाहनांची निर्यात ४५ हजार कोटींची आहे आणि देशात सर्वाधिक रोजगार देणारा वाहन उद्योग साडेचार लाख कोटींचा आहे. तोच सध्या आर्थिक मंदीच्या विळख्यात गुरफटलेला आहे. इंधन दरवाढ, वाहन विम्याची नवीन नियमावली, कर्जदर व कर संरचनेमुळे वाहनांची झालेली दरवाढ, रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यामुळे सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून कंपन्यांनी उत्पादन कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामी उत��पादन प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. देशातील सर्वांत मोठी दुचाकीनिर्मिती कंपनी ‘हीरो मोटोकॉर्प’ने मागणीअभावी उत्पादन प्रकल्प तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याची घोषणा करणारी ‘हीरो मोटोकॉर्प’ ही पहिलीच कंपनी ठरली आहे. महिंद्र अँड महिंद्रने जुलै ते सप्टेंबरदरम्यान ८ ते १४ दिवसांसाठी उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. टाटा मोटर्स (आठ दिवस), मारुती सुझुकी (तीन दिवस), टोयोटा किर्लोस्कर (८ दिवस) आणि अशोक लेलँडने (९ दिवस) उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. जपानमधील आघाडीची कार उत्पादक कंपनी निस्साननेदेखील कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका कंत्राटी कामगारांना बसला आहे. या उद्योगात सुमारे पाच लाख कामगार असून, त्यांतील अनेकांच्या भवितव्याचा प्रश्‍न यातून उभा राहू शकतो. गेल्या आठवड्यात जुलै महिन्यातील वाहनांच्या विक्रीचे आकडे जारी करताना ‘सियाम’तर्फे वाहन उद्योगातील मंदीमुळे गमावलेल्या नोकर्‍यांची परिस्थिती जाहीर केली. त्यानुसार गेल्या वर्षभरात १३ लाख कर्मचार्‍यांनी नोकर्‍या गमावल्याचे म्हटले आहे. वाहन उद्योगातील मंदीचा सर्वाधिक फटका सुट्या भागांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना बसला आहे. विविध अहवालांनुसार या कंपन्यांतील अकरा लाख कर्मचार्‍यांना आतापर्यंत नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. अकरा लाखांपैकी १० लाख नोकर्‍या छोट्या कंपन्यांनी कमी केल्या आहेत. या शिवाय देशातील जवळपास ३०० वितरकांनी आपले दुकान बंद केल्याने २,३०,००० कर्मचार्‍यांना काढण्यात आले आहे. मारुती सुझुकी कार निर्माण क्षेत्रातील सगळ्यात मोठी कंपनी समजली जाते. या कंपनीने तब्बल तीन हजार कर्मचार्‍यांना कमी केले आहे. अशोक लेलँडने कर्मचार्‍यांनी कंपनीला रामराम ठोकावा, यासाठी ‘व्हीआरएस’ योजनेची घोषणा केली. वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये एकेकाळी जगात दबदबा राखणार्‍या टाटा मोटर्सच्या तोट्यात दुपटीने वाढ झाली आहे. जूनअखेरच्या तिमाहीत या कंपनीचा तोट्यात ३,६७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही पडझड थांबविण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या मंदीला जीएसटी हे देखील एक प्रमुख कारण मानले जात आहे कारण वाहनांच्या सुट्ट्या भागांवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मात्र, हे सुटे भाग लक्झरी नसल्याने सुट्या भागांवर २८ टक्के जीएसटीऐवजी १८ किंवा १२ टक्के जीएसटी आकारल्यास निश्‍चित फायदा होईल. जीएसटीमुळे गेल्या एक वर्षापासून विक्रीत ८० टक्के घट आली आहे. वाहन उद्योगाचा भाग असणार्‍या सर्व उद्योगांवर सारखाच जीएसटी आकारायला हवा. या शिवाय जुन्या गाड्या भंगारात घालण्यासाठी धोरण लवकरात लवकर जाहीर करणे आवश्यक आहे कारण इलेक्ट्रीक गाड्यांमुळे हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे. किंबहुना मध्यमवर्गीय इलेक्ट्रीक गाड्यांच्या प्रतिक्षेत असल्याने देखील वाहन खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याविषयी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असून याविषयी ठोस निर्णय येत्या काळात घेतले जाण्याची शक्यता आहे. संकटात असलेल्या वाहन उद्योगाला विशेष अर्थसाह्य देण्याचे संकेत याआधीच सरकारने दिले आहेत. मात्र सध्याची आर्थिक मंदी पाहता राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशा परिस्थितीत वाहनांवरील ‘जीएसटी’कपातीचे धोरण आगामी काही काळासाठी टाळण्याकडेच राज्यांचा कल आहे. हा मोठा स्पीडब्रेकर ठरु शकतो. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा २.३ टक्के हिस्सा आहे. वाहन उद्योगातील मंदीमुळे देशाच्या ‘जीडीपी’वर किमान पाऊण टक्का ते एक टक्का परिणाम होऊ शकतो. २०२० सालापर्यंत भारताला जगातील एक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलर्सची बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असताना व्यवसायातील मंदी व बेरोजगारीचे संकट दूर झाल्याशिवाय हे स्वप्न व उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. याची सुरुवात वाहन उद्योगक्षेत्रापासून होण्याची अपेक्षा आहे. कारण हा व्यवसाव फक्त गाड्या खरेदी-विक्रीपुरता मर्यादित नसून यात लाखों लोकांच्या रोजगाराचा प्रश्‍न आहे. आज देशाची अर्थव्यवस्था अनिश्‍चितेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात आहे. अशा परिस्थितीत वाहनउद्योग क्षेत्राला मदतीच्या ‘टॉपगिअर’ची आवश्यकता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/maitreyi-kulkarni-writes-about-national-anthem-and-fascism/", "date_download": "2020-01-29T18:28:06Z", "digest": "sha1:PZN2CGFS5O2EADWD2LKFPITDCPQ5UUNR", "length": 23578, "nlines": 149, "source_domain": "bigul.co.in", "title": "तुम्हाला तुमचं राष्ट्रगीत पाठ आहे? – बिगुल", "raw_content": "\nतुम्हाला तुमचं राष्ट्रगीत पाठ आहे\nमाझ्या ऑफिस मधल्या इटालियन सहकाऱ्याने माझ्यासमोर तीव्र स्वरात प्रश्न आदळला आणि पाहता पाहता लक्षात आलं की अजून २-३ जणांचे कान माझ्या उत्तराकडे लागलेले. ज्याने प्रश्न विचारला होता त्याच्या स्वरातली नाराजी माझ्या नजरेतूनही सुटली नव्हती पण साहजिक उत्तर द्यायच्या आधी माझ्या डोक्यात प्रश्न घोंघावायला लागला होता तो म्हणजे, अरे एका साध्या सरळ संभाषणाची गाडी ह्या वळणावर घसरलीच कधी आणि कशी बरं ह्या विचारात अजून एखादा क्षण गेला असेल, तरी माझं उत्तर येत नाही पाहून अजून २-३ जणांनी आमच्याकडे नजरा वाळवल्याचं पाहून मला तर जरा गम्मतच वाटायला लागली होती.\nशेवटी मला चांगल्या ओळखणाऱ्या एका सहकाऱ्याने माझी वाट न पाहता माझी बाजू सावरून घेतली आणि सांगून टाकलं की मी फॅसिस्ट बिसिस्ट नाहीये, इन फॅक्ट मी जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि यशस्वीरीत्या चाललेल्या डेमोक्रॅटिक कंट्रीतून आलेली आहे, तेव्हा कुठे सगळे नॉर्मल ला आले. तरी एकाने सांगितलंच – “ते ठीके, पण तिला सांग की असे प्रश्न बाहेर विचारू नकोस कुणाला म्हणून, लोकं संशयाने पाहायला लागतील आणि तिला फॅसिस्ट समजतील”\n असं काय बरं विचारलेलं मी\nत्याकडे थोड्या वेळात येऊ, त्या आधी एक वेगळा किस्सा सांगायला फास्ट फॉरवर्ड घेते.\nही अगदी अलीकडची गोष्ट. एका superlative अतिअत्यंत टुकार सिनेमाला जायचा योग आलेला. इतका slow motion टुकार की मी आणि माझी मैत्रीण आपण काय पाहतोय आणि काय नाही पाहत आहोत हेपण विसरून जात होतो. तर काहीतरी रटाळपणा चालू असताना अचानक काय झालं ना, एक गाणं वाजायला लागलं आणि पाहता पाहता सगळे लोकं उभेच राहिले ना आणि पाहता पाहता सगळे लोकं उभेच राहिले ना अरेच्चा सिनेमा इतक्यात संपला की सगळेच कंटाळून उठून जायला लागले आम्हाला कळायलाच मार्ग नाही आम्हाला कळायलाच मार्ग नाही शेजारच्यांनी खूण केली तेव्हा आमची ट्यूबलाईट पेटली की टायगरस्वरूपी हिरोनी कैच्या काई कारण नसताना जन गण मन म्हणायला सुरुवात केलेली आणि आणि इकडे सगळे देशभक्त मानवंदना द्यायला उभे राहिलेले\n तो सिनेमा चघळायची माझी इच्छा नाही, ना तो समाज चघळायची जो being human असल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो. पण गमतीचा भाग अ���ा की सगळ्यात पहिल्यांदा सिनेमात राष्ट्रगीत ऐकलेलं ते २००१ साली, अश्याच एका तारांकित घरगुती सिनेमात. तेव्हा “how cute” वाटलेलं. कुणी उभं राहिल्याचं आठवत नाही तेव्हा. पण आज आठ वर्षानंतर सिनेमा बनवणारे तेच आहेत, आजही त्यांना राष्ट्रगीताच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. पण आपलं काय ते how cute नाही राहिलं आता ते how cute नाही राहिलं आता आपण तेच नाही राहिलो आहोत. आज मी भर सिनेमागृहात राष्ट्रगीत चालू झाल्यावर उभी राहिले नाही तर मला पाकिस्तानात जायचे सल्ले मिळतात, माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आणि मजेशीर गोष्ट अशी की हा विचारांचा,आग्रहाचा, संशयाचा, अट्टाहासाचा अगदी दुसऱ्या टोकाला गेलेला लंबक इतका भयानक आहे की कितीतरी जणांना असं करण्यात काही गैर आहे असंपण वाटत नाही, वाटणार नाही.\n राष्ट्रगीत चालू झालं ना उभं तर राहायलाच पाहिजे त्याशिवाय देशभक्तीचा हॅशटॅग कसा वापरता येईल\nहां, आता तुम्ही विचाराल, फॅसिझम वरून इकडे राष्ट्रगीतावर मी कशी घसरले काही नाही हो, जरा नाट्यमय वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करत होते कारण हाहा, हाच तर प्रश्न होता जो मी माझ्या इटालियन सहकाऱ्यांना अत्यंत casually विचारलेला, की बाबांनो, तुमच्यापैकी किती जणांना तुमचं राष्ट्रगीत पूर्ण पाठ आहे\nएक वर्ष इटलीत असताना मेरे देश की धरती कसकसून आठवायचे जे काही प्रसंग यायचे त्यातलाच एक तो दिवस जेव्हा आपण नियतीशी करार केलेला. तर असंच ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या सेलेब्रेशनच्या गोष्टी सांगत होते, तेव्हा मी आपलं म्हणून गेले की मी आज काय मिस करत असेल तर ते म्हणजे मोठयाने, अभिमानाने, सगळयांबरोबर राष्ट्रगीत म्हणणं. And believe me, I meant it. आणि मग स्वाभाविक कुतुहलापोटी मी त्यांना त्यांच्या राष्ट्रगीताच्या संदर्भात विचारलं, तर १० पैकी अगदी दोघांनी ठामपणे सांगितलं असेल की त्यांना त्यांचं राष्ट्रगीत येतं म्हणून. अजून अनेकांना शाळेत असताना कवितेच्या रुपात शिकल्याचं आठवत होतं पण असं मोठ्याने म्हणणं वगैरे जरा अतीच झालं असं असताना माझ्या खोदून खोदून विचारण्याचा परिणाम होता तो हा की मला फॅसिस्ट ठरवणं असं असताना माझ्या खोदून खोदून विचारण्याचा परिणाम होता तो हा की मला फॅसिस्ट ठरवणं आणि त्याउपर दिलेला अनाहूत सल्ला की असे प्रश्न मी बाहेर कुणाला विचारू नयेत.\nकाय भानगड होती ही मी नक्���ी फॅसिस्ट नाही हे नक्की माहित असलेल्या सहकाऱ्याला पकडून जरा त्याच्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आमचं झालेलं संभाषण साधारण असं होतं…\nमी: गम्मतच आहे, तुम्हाला तुमचं राष्ट्रगीत पाठ नाही\nतो: काय फरक पडतो मलाच कळत नाहीये तू एका गाण्यावरुन इतका इश्यू का करत आहेस\nमी: अरे पण तो सिम्बॉल असतो. अश्याच तर गोष्टी लोकांना एकत्र आणतात, जसं झेंडा, राष्ट्रगीत वगैरे….\nतो: मान्य. पण त्यासाठी ते पाठ कशाला असायला हवं I respect my country. कुठल्याही सार्वजनिक समारंभात ते वाजवलं जात असेल तर मी उठून उभा राहतो. हार्टवर हात पण ठेवतो. पण ते असं उठसूट वाजवलं जात नाही, त्यामुळे पाठ व्हायचा संबंध नसतो.\nमी: हां पटतय लॉजिकली थोडं थोडं, पण तरीही….\nतो: काय नाही पटत मग\nमी: पाठ कसं नाही तुमच्याकडे फुटबॉल एवढा फेमस आहे, त्यात तर प्रत्येक मॅचच्या आधी वाजवत असतीलच की\nतो: हो. पण ते दुसऱ्या देशाबरोबर मॅच असेल तरच. आपल्याच देशातल्या मॅचेससाठी नाहीच वाजवत.\nमी: बरं ते सोड, शाळेत तर म्हणलं असशील रोज\nमी: काय बोलू आता आमच्याकडे तर सिनेमा थिएटरमध्ये पण वाजवतात.\n फिरकी घेतीयेस का माझी तू\nअसं दिसतयं की आपण अगदीच वेगवेगळ्या जगातून आलेलो आहोत. Let me tell you how it works here..\nप्रश्न नक्की काय आहे देशभक्तीचा वाटतोय का तूला देशभक्तीचा वाटतोय का तूला तर राष्ट्रगीत पाठ असणं आणि देशावर प्रेम असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टयापण. तुला माहितच असेल की आमच्या देशाला विचित्र कट्टर उजव्या विचारसरणीच्या आणि राष्ट्रवादी totalitarian government ने युद्धात लोटलं. फॅसिझम, त्यांना अपेक्षित असलेला प्रखर राष्ट्रवाद आणि तत्त्वशून्य अभिमान ह्यामूळे अख्खा देश पोळला. त्या लोकांनी देश, झेंडा, स्वाभिमान अश्या गोष्टींना पुढे करुन सत्ता गाजवायचा प्रयत्न केला ज्यात युद्ध संपल्यावर पण आम्ही कित्येक वर्ष मागे फेकले गेलो. हे सगळं एका पिढीने पाहिलं, त्यामुळे आमच्याकडे ह्या सगळ्या प्रतिकांविषयी एक प्रकारच्या नकारार्थी दृष्टिकोणातूनच पाहिलं जाऊ लागलं. अजूनही आम्ही आर्थिकदृष्टया हेलकावेच खात आहोत पण जुन्या आठवणी लोकं विसरत नाहीत. एकदा केलेल्या चुका आम्हाला परत करायच्या नाहीत.\nब्रेक्झिट उंबरठ्यावर आहे, युरोपियन युनियनमुळे आम्ही तरत आहोत आणि फक्त खोटया राष्ट्रवादापोटी त्यातून बाहेर पडण्याचे परिणाम त्य���ंना भोगावे लागणार आहेत. आम्हाला वाईट वाटतंय पण त्यांचे डोळे अजून उघडले नाहीयत. On poetic terms, don’t you feel like it completes the circle ज्यांच्या divide and rule नीतीचा दूरगामी परिणाम म्हणजे तुम्ही एक देश, राष्ट्र म्हणून एकत्र आलात त्याच राष्ट्रवादाचा अतिरेक झाल्याने ते युरोपियन युनियन मधून बाहेर पडत आहेत\nOh by the way, अर्थातच आमचं आमच्या देशावर प्रेम आहे. पण म्हणून कुणी नॅशनल प्राईडच्या गोष्टी रोज रोज करत नाही. त्याने काही पोट भरत नसतं, right त्यामुळे कुणी ह्या गोष्टी मध्ये आणल्या तर त्याला कट्टर समजलं जातं, त्याच्या हेतूवर शंका ही घेतली जातेच. इथे कुणालाही तो काळ परत आलेला नकोय जेव्हा आम्ही रसातळाला जात होतो.\n हा विचार नव्हता केला मी.\nपुढे आमचं संभाषण ह्याच्याच सांस्कृतिक मुद्द्यावर वगैरे गेलं. आत्तापुरतं एवढं बास. पण हे सगळं फार स्पष्टपणे लक्षात राहिलं. त्यांच्यासाठी अगदी पटलेलं. आपल्याकडे ह्याचे संदर्भ तितकेसे लागत नव्हते, अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत.\nपण परवा भारत पाहताना हे सगळं जसंच्या तसं आठवलं, अजून काय काय समोर येत गेलं.\nपरवा कुणीतरी ” वंदे मातरम् म्हणता येत नसेल तर देशात रहायचा काय अधिकार\nअजून एकांनी देशाच्या सुरक्षेला राष्ट्रवादाचा मुद्दा बनवलेलं..\nएका थोर व्यक्तीने एका मारेकऱ्याला देशभक्त ठरवलं..\nआणि मधे गिरीश कर्नाड गेल्यावर ” बरं झालं, कीड मेली” अशीपण प्रतिक्रीया ऐकायला मिळाली..\nदेशभक्तीच्या व्याख्या लोकांनी आपापल्या पद्धतीने वाकवल्या, आम्ही ऐकून घेतलं, त्यांच्या साच्यात स्वतःला कोंबलं, थोडं नाईलाजाने, तरी चांगल्याच्या आशेवर त्यांना जिंकून दिलं. बोलणार कुणाला आपणच होतो आणि आहोत ते.\nभारत माझाच तर देश आहे.. पण फक्त माझा नाही, हे विसरायला होतयं लोकांना, एवढंच…\n ह्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळायला देशाला जरा वेळ लागणार आहे.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐ��लं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=KANCHA+ILAIAH+SHEPHERD", "date_download": "2020-01-29T18:13:36Z", "digest": "sha1:66TWAZKQTGXEVIO3A5RY4O2V6TSWWLUP", "length": 2925, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nयंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसी फॅक्टर कळीचा ठरणार आहे. मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणात वाढ केलीय. गेल्यावेळी भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी स्वतःच ओबीसी असल्याचं सांगून सत्ताधारी युपीएवर कुरघोडी केली होती. आता काँग्रेसनेही मोदींची हीच खेळी खेळण्यास सुरवात केलीय. या सगळ्या राजकारणात मोदींचं ओबीसी असणंच वादग्रस्त होऊन बसलंय.\nनरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत\nयंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसी फॅक्टर कळीचा ठरणार आहे. मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणात वाढ केलीय. गेल्यावेळी भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी स्वतःच ओबीसी असल्याचं सांगून सत्ताधारी युपीएवर कुरघोडी केली होती. आता काँग्रेसनेही मोदींची हीच खेळी खेळण्यास सुरवात केलीय. या सगळ्या राजकारणात मोदींचं ओबीसी असणंच वादग्रस्त होऊन बसलंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bharat-ek-khoj", "date_download": "2020-01-29T17:09:43Z", "digest": "sha1:4S2SCUTOENIHXQOB3PNIHS3QRKB3J6FR", "length": 13847, "nlines": 260, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bharat ek khoj: Latest bharat ek khoj News & Updates,bharat ek khoj Photos & Images, bharat ek khoj Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राह...\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा...\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nनिर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळणा...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयच...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nInd vs NZ: सुपरओव्हरमध्ये भारताचा 'सुपरहिट...\nसबको सन्मती दे भगवान\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n२४व्या आठवड्यात गर्भपात करता येणा..\nअकाली दल भाजपला देणार पाठिंबा; जे..\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा ला..\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबास..\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\n...म्हणून पराभूत होऊ असं वाटलं होतं: कोहली\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हर बॅन करा: न्यूझीलंड\n'कामराला विमान बंदी; सरकारचा हा भ्याडपणा'\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nजामिया हिंसा: संशयित ७० जणांचे फोटो जारी\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nचार कॅमेऱ्यांचा Samsung Galaxy A51 लाँच\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/thane-mns-worker-suicide-after-ed-notice-to-chief-raj-thackeray-thane-jud-87-1954512/lite/", "date_download": "2020-01-29T18:06:16Z", "digest": "sha1:NBWDZJYSVR4P5KB4JPON7CHMWK2MTQ2N", "length": 7289, "nlines": 108, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane mns worker suicide after ed notice to chief raj thackeray thane | राज ठाकरेंना ईडीची नोटीस; मनसैनिकानं घेतलं जाळून | Loksatta", "raw_content": "\nराज ठाकरेंना ईडीची नोटीस; मनसैनिकानं केली आत्महत्या\nराज ठाकरेंना ईडीची नोटीस; मनसैनिकानं केली आत्महत्या\nआत्महत्या करण्यापूर्वी प्रविणने त्याच्या काही मित्रांना एक मेसेज पाठवला होता.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n वाहनांवर डॉक्टर, आमदार किंवा प्रेस असे स्टीकर लावल्यास होणार दंड\nअखेरच्या दोन चेंडूवर रोहितचे षटकार; असा रंगला सुपर ओव्हरचा थरार\nनुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कोहिनुर प्रकरणी नोटीस पाठवली होती. याच कारणामुळे कळव्यातील मनसैनिक प्रविण चौगुले याने आत्महत्या केल्याचे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जातो. या प्रकरणी पोलीस तपास करत असून पोलिसांनी मात्र अद्याप आत्महत्येचे कारण अधिकृतरीत्या सांगितलेले नाही.\nआत्महत्या करण्यापूर्वी प्रविणने त्याच्या काही मित्रांना एक मेसेज पाठवला होता. राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे आपण दुखावलो आहोत. त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मेसेज त्यानं आत्महत्येपूर्वी केला होता, असे सांगण्यात आले आहे. तसेच या मेसेजनंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचे समजते. दरम्यान, कळव्यातील शिवाजी रूग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.\nप्रविण हा राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक होता. तसेच तो अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जात होता. त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.\nअखेरच्या दोन चेंडूवर रोहितचे षटकार; असा रंगला सुपर ओव्हरचा थरार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2018/08/blog-post_27.html", "date_download": "2020-01-29T17:27:37Z", "digest": "sha1:BQOILETCPRFIM6EK74QM6FWULQOQGBV7", "length": 8957, "nlines": 83, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "वर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करा", "raw_content": "\nHomeवर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करावर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करा\nवर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करा\nवर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करा\nआपल्यापैकी असे बरेच लोक असतील ज्यांना जिममध्ये तासंतास घाम गाळूनही शरीरावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. याचा अर्थ एकच आहे की ते जे काही वर्कआऊट करत आहेत त्याचा त्यांना पूर्ण फायदा मिळत नाहीये.\nह्यात बहुतांश लोकांचा हाच समज असतो की रोजच्या रोज वर्कआऊट केले म्हणजे आपण एकदम फिट होऊन जाऊ. पण हे खरे नाही. फिट राहण्यासाठी तुम्हाला वर्कआऊट करण्यासोबतच या ५ गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.\nजर आपण हेव्ही एक्सरसाईज करत असाल तर व्यायाम केल्यानांतर स्ट्रेचिंग न केल्यास तुमच्या बॉडी मुव्हमेंटमध्ये थोड्या मर्यादा येतात किंवा ईजा होण्याची शक्यता वाढू शकते. वर्कआऊटनंतरही तुम्हाला तुमचे शरीर लवचिक राहावे असे वाटत असेल, तर यासाठी ८-१० मिनिटे स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे.\nजेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपले शरीर दिवसभराच्या कामातून आलेल्या थकव्यातून रिकव्हर होत असते. जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर रोजच्या रोज शांत आणि पुरेशी झोप अतिशय गरजेची आहे. अन्यथा पूर्ण दिवस तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. रोज कमीत कमी ७ तास तरी झोपलेच पाहिजे.\nकोणतेही एक्सरसाईज केले की त्यानंतर शरीरातून खूप घाम येतो. ह्याच घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण कमी होते. म्हणूनच एक्सरसाईजनंतर शरीर चांगल्या प्रकारे हायड्रेट राहण्यास���ठी पुरेसे पाणी जरूर प्यायले पाहिजे.\nआजकालच्या कामाच्या स्वरूपामुळे बऱ्याच लोकांना तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते परंतु ह्या अशा कामाच्या स्वरूपामुळे शरीराचा शेप कालांतराने बिघडू लागतो. यासाठी बसल्या जागीच कमीत कमी ५० सेकंद बॉडी मुव्ह करायची स्वतःला जाणीवपूर्वक सवय लावा. त्यामुळे शरीरात रक्तसंचार सुरळीत होण्यास मदत होऊन बॉडी पोश्चरही नीट राहील.\nतुम्ही कोणताही एक्सरसाईज करा ते केल्यानंतर आपल्याला भूक लागते. भूक लागल्यावर फॅट्सयुक्त आहार घेणे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. अन्यथा तुम्ही केलेल्या वर्कआउटचा काहीही फायदा तुमच्या शरीराला मिळणार नाही. कारण फॅट्समुळे पचनक्रिया मंदावून शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी चांगले पोषक अन्न घेणे, अत्यंत गरजेचे आहे.\nह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळेआपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्यापुस्तकातत्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.\nखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता\nआमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:\n१) आठवड्यात एक दिवस तरी व्यायामापासून विश्रांती घ्या\n२) पोटाची चरबी कमी करण्यासाठी वापरा हा पदार्थ \n३) वीस मिनिटांचा व्यायाम पुरेसा\n४) या सोप्या टिप्सने आयुष्यभर रहाल फिट\n५) व्यायामानंतर केलेल्या या चूकांमुळे वजन कमी होत नाही\nवर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करा\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/sadguru-aniruddha-bapu-pravachan/page/52/", "date_download": "2020-01-29T18:42:23Z", "digest": "sha1:ASBGDORO5IRSM27V7RDCF2PCU5IATDID", "length": 14722, "nlines": 143, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Pravachans of Bapu - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमेरी बुद्धि में ही कुछ खोट है, मेरे पास बुद्धि ही कम है, यह कहकर अकसर मानव स्वयं को कोसते रहता है l भगवान ने सभी मानवों को एकसमान बुद्धि का वरदान दिया है, मानव उसका उपयोग कर अ��्यास के साथ उसे कितना बढाता है, इस बात पर ही उसका बुद्ध्यंक (Intelligence Quotient) निश्चित होता है l मानव के बुद्ध्यंक के बारे में परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने\nजडत्व (Inertia) – Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014 परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे मानवाने त्याच्या विकासाला विरोध करणार्‍या जडत्वापासून दूर रहायला हवे आणि काळाचा अपव्यय न करता भगवद्भक्तीच्या आधारे ध्येय गाठायला हवे, असे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nArizona Bans Bible – अ‍ॅरिझोना प्रान्तात बफोमेटचे म्हणजे महिषासुराचे साधनास्थळ बांधले जात आहे म्हणजेच सैतानाचे साधनास्थळ बांधले जात आहे. हे दुष्कर्म करणारे परमेश्वराच्या, परमेश्वरी मूल्यांच्या विरुद्ध आहेत आणि त्यांनी सैतानाचे साधनास्थळ बांधण्याच्या या अपवित्र कामाची सुरुवात पवित्र ग्रन्थ बायबलवर बंदी घालून केली आहे. पवित्र परमेश्वरी ग्रन्थाला विरोध करणार्‍या अशा प्रकारच्या सैतानी बुद्धिभेद्यांपासून श्रद्धावानांनी सावध रहावे, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी\nमहज परमार्थ में ही नहीं बल्कि जीवन के प्रत्येक क्षेत्र में सफल बनने के लिए आत्मयोग्यता और आत्मविश्वास का होना आवश्यक है l आत्मयोग्यता बढाने से आत्मविश्वास बढता है और आत्मयोग्यता बढाने के लिए सद्‍गुरुतत्त्व की भक्ति करना यह राजमार्ग है l आत्मयोग्यता को बढाने के संदर्भ में परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने गुरूवार ०१ मई २०१४ के हिंदी के प्रवचन में, मार्गदर्शन किया, जो आप इस व्हिडियो\nसद्‍गुरुतत्त्व पर श्रद्धावान का विश्वास कितना है, इस बात पर ही उसका जीवनविकास निर्भर करता है l जो भी माँगना है, वह सद्‍गुरु से ही माँगना चाहिए l परंतु कुछ माँगने पर भी यदि मेरे साईनाथ ने मुझे वह नहीं दिया तो कोई भी मुझे वह नहीं दे सकता और मैं मेरे साईनाथ के अलावा किसी और से वह स्वीकार भी नहीं करूँगा ऐसा विश्वास श्रद्धावान के मन में रहना\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे भगवंताच्या भक्तिमार्गात इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमचा विश्वास किती आह��, यावरच सर्वकाही अवलंबून असते. हे स्पष्ट केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. (You are Judged by your faith) Aniruddha Bapu Marathi Discourse 08 May 2014. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nचण्डिकाकुलाच्या तसबिरीचे आम्ही श्रध्देने व विश्वासाने दर्शन घेत असतो, ही चांगलीच गोष्ट आहे पण जेवढे जमेल तेवढे चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळण्याने काय लाभ मिळतो याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले. Chandikakul ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nपरमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ फ़ेब्रुवारी २०१४ रोजी (महाशिवरात्री) च्या मराठी प्रवचनात श्रीहरिगुरुग्राम येथे प्रदोष काळ व महाशिवरात्री यांच्या बद्द्ल समजावले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. Explanation of Pradosha kaal & Shivratri in Aniruddha Bapu’s Marathi Discourse 27-Feb-2014 (Mahashivratri)\nत्रिविक्रमाचा अल्गोरिदम्‌ म्हणजेच एकांक अल्गोरिदम्‌(Trivikram’s Algorithm)\nदिनांक १३ फेब्रुवारी २०१४ रोजी श्रीहरिगुरूग्राम येथे सद्‌गुरू अनिरुद्ध बापूंनी “ॐ रामनामतनु श्रीअनिरुध्दाय नम:l” ह्या विषयावरील प्रवचना दरम्यान त्रिविक्रमाचा अल्गोरिदम्‌ म्हणजेच एकांक अल्गोरिदम्‌ हे आपल्या सर्व श्रध्दावान मित्रांना समजावून सांगितला. ह्यावेळेस त्यांनी त्रिविक्रम ‘एकमेव एक’ कसा हे समजावले व त्रिविक्रमाचा नंबर ‘१ (एक)’ व अल्गोरिदम्‌ देखील ‘१ (एक)’ हाच आहे हे स्पष्ट केले. बापूंनी समजाविलेल्या ’एकांक’ अल्गोरिदम्‌ची आकृती खाली देत आहे. Trivikram’s Algorithm ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll\nआपले प्रयास आपल्या क्षमतेच्या प्रमाणात असावेत(Our efforts should be of our capacity)\nगुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या प्रवचनामध्ये सद्‌गुरू अनिरुध्द बापू यांनी, “आपले प्रयास आपल्या क्षमतेच्या प्रमाणात असावेत” हे एक सुंदर उदाहरणाद्वारे समजावून सांगीतले. हा मुद्दा पूर्ण जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ पहा.\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ६\nसुलेमानी की हत्या के बाद खाड़ी क्षेत्र में बदलते हालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/page/17/", "date_download": "2020-01-29T18:18:00Z", "digest": "sha1:VMZWLOJW46TEEKHKPP34WTH3GKT2JQZ3", "length": 10451, "nlines": 124, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "विश्वास - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे भगवंताबद्दल कुठलाही विकल्प मनात येऊ न देता ठेवता आणि स्वतःचा भगवंतावरील विश्वास जराही डगमगु न देता. मानवाने भगवंतावरील विश्वास अधिकाधिक वाढवला पाहिजे, कारण शेवटी ह्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून असते. माणसाच्या जीवनात प्रश्नपत्रिकेत त्याला मिळणारे गुण इतर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसून केवळ विश्वासावरच अवलंबून असतात, हे बापूंनी स्पष्ट केले. जे आपण ह्या\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिमितीच्या पलीकडे राहून त्रिमितीवर सत्ता गाजवणारा त्रिविक्रम ज्या श्रध्दावानाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो, त्याच्या जीवनात अचिंत्यलीला घडवून आणतो. त्रिविक्रमाच्या लीलांचा कार्यकारणभाव जाणता येत नाही. त्रिविक्रम आणि विज्ञान(Trivikram & Science) यातील संबंधाबाबत बापूंनी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितातील लोहारणीची कथा आणि चांदोरकरांची कथा याद्वारे भगवंत त्रिमितीला वाकवून स्वलीलेने भक्ताला कसा सहायक होतो हे बापूंनी सांगितले. पण हे होण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे, “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा सद्‌गुरु विश्वास ज्या भक्ताच्या ह्द्यात असतो त्या भक्ताला सद्‌गुरुतत्त्वाच्या अचिंत्य लीला अनुभवास येतात असे बापू म्हणाले. जे आपण\nयोग्य अन्न ग्रहणाचे महत्व दिनांक ९ जानेवारी २०१४ रोजी सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणासंबंधी महत्वाचा मुद्दा मांडला तो पुढील व्हिडीयोमध्ये देत आहे. सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणाचे महत्व विषद केले आहे.\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला ज���यचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ६\nसुलेमानी की हत्या के बाद खाड़ी क्षेत्र में बदलते हालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/top-ips-officer-committed-suicide/", "date_download": "2020-01-29T19:06:27Z", "digest": "sha1:3QIM37JCRGLAF4SC3PYDN7INV4AU77PD", "length": 5428, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या", "raw_content": "\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nदेवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या ‘ आयुष्यमान ‘ योजनेच्या दसपट मोठी व सर्वसमावेशक अशी योजना दिल्लीत : आप\nवीस वर्षांचा खासदार निधी कुठे गेला – खा. इम्तियाज जलील\nइंदिरा गांधींनी ‘ लोकशाहीचा गळा ‘ घोटण्याचा प्रयत्न केला होता\nअतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या\nमुंबई: राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू राय यांनी आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळी झाडून त्यांनी आपल आयुष्य संपवल आहे.\nहिमांशू राय हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यामुळे आजराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेल होत.\n१९८८ च्या आयपीएस अधिकारी असणारे हिमांशू राय यांनी मुंबई क्राईम ब्रांच, एटीएएस सारख्या महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. जे डे हत्याप्रकरण, आयपीएल फिकिंग, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, लैला खान डबल मर्डर सारखी प्रकरणे त्यांनी हाताळली होती.\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाह���लाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-senas-target-on-mungantiwar/articleshow/66514698.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-29T16:57:22Z", "digest": "sha1:UZF62SKB4NG6GAS4XTGKN5WCORZO6X6W", "length": 13180, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: avani killing: मुनगंटीवार यांच्यावर सेनेचाही निशाणा - shiv sena's target on mungantiwar | Maharashtra Times", "raw_content": "\navani killing: मुनगंटीवार यांच्यावर सेनेचाही निशाणा\nयवतमाळच्या टी-वन अर्थात अवनी या वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाचा समाजातील सर्व स्तरातून विरोध होत असताना, शिवसेनेनेही याविरोधात भूमिका घेतली आहे.\navani killing: मुनगंटीवार यांच्यावर सेनेचाही निशाणा\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nयवतमाळच्या टी-वन अर्थात अवनी या वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाचा समाजातील सर्व स्तरातून विरोध होत असताना, शिवसेनेनेही याविरोधात भूमिका घेतली आहे. 'वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हेच या निर्णयामागे असून, त्यांना या निर्णयाची किंमत मोजायला लावली पाहिजे', अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांपुढे तसेच नेत्यांपुढे मांडल्याचे खात्रीलायकरित्या कळते.\n'अवनी नरभक्षक असल्याने तिला ठार मारण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून वन खात्याने मोहीम हाती घेतली होती. मात्र अवनीला ठार मारण्याऐवजी त्यामागची सखोल कारणमीमांसा केली जावी, स्थानिक शेतकरी तसेच आदिवासींचे योग्य पुनर्वसन व्हावे', अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला, मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी अवनीला ठार मारण्यात आले. या घटनेनंतर अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या असून, केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही ही हत्याच असल्याचे म्हटले आहे. आता उद्धव यांनीही टीका केल्याने पुढील काही दिवसांत शिवसेना हे प्रकरण तापवणार असल्याचे दिसते. दरम्यान, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही भाजपला याप्रकरणी लक्ष्य केले आहे. 'राज्याच्या वन मंत्रालयाचे नाव बदलून शिकार मंत्रालय करा', असा खोचक सल्लाही त्यांनी ट्विट करून दिला आहे.\nमनेका यांची उद्धव यांच्याशी चर्चा\nअवनी शिकारीची सर्व माहिती उद्धव ठाकरे यांनी गोळा केली. त्यानंतर ही कारवाई योग्यप्रकारे झाली नसल्याच्या निकषाप्रत ते पोहोचले आहेत. सोमवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही फोनवरून उद्धव यांच्याशी संवाद साधल्याचे कळते. त्यामुळे विनाकारण चुकीची कारवाई करण्यासाठी वन विभागाला भाग पाडणारे वनमंत्री मुनगंटीवार यांना या चुकीची शिक्षा व्हायला पाहिजे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांपुढे तसेच मंत्र्यांपुढे मांडल्याचे कळते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार\n...तर मुख्यमंत्री होऊन उपयोग काय; उद्धव ठाकरेंना पाटलांचा टोला\nकरोना व्हायरस काय आहे\nमुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित आढळले\nशिवभोजन थाळीला उदंड प्रतिसाद; ११,२७४ थाळींची विक्री\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nनागपाड्यात सीएए-एनआरसीविरोधात महिलांचे ठिय्या आंदोलन\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबासह पोहचला धोनी\nनाशिक अपघातातील मृतांचा आकडा २६ वर\nमाझे 'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nगडचिरोली: माओवाद्यांसोबत चकमक; पाच जहाल माओवादी अटकेत\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा पडदा\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत सदस्यांमधून \n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\navani killing: मुनगंटीवार यांच्यावर सेनेचाही निशाणा...\nविहिरीतल्या मिथेनमुळे पाच जणांनी गमावले प्राण...\nदिवाळीचा फराळ मुख्यमंत्री खातात लपून......\nपहिली अंघोळ गार पाण्यानेच\navani tigress: ‘चुकांचा नक्कीच शोध घेऊ’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.nationaltvindia.com/", "date_download": "2020-01-29T19:09:44Z", "digest": "sha1:BURUJPBFP6YHMS7ES6HNNP7IDILWGT7D", "length": 16432, "nlines": 246, "source_domain": "marathi.nationaltvindia.com", "title": "National TV Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Top Stories, ताज्या मराठी", "raw_content": "\nमराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन…\n#ब्लॉग – ” नव्या वर्षात नव्या दृष्टीने पदार्पण”…\nवर्षभरात ११० वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर …\n‘कोरेगाव-भीमात दंगल घडवण्याचा डाव उधळला’ …\nमंत्रालयातील दालन क्रमांक ६०२ मध्ये अंधश्रद्धेचे भूत\nअमरावती फिल्म फेस्टिवल ने केला “माणुसकीचा” जागर..\nठाकरे सरकारमध्ये मंत्रिमंडळात तीन महिला मंत्री…\nमंत्रिमंडळ विस्तार: ३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ …\nपंतप्रधान वय वंदना योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक …\nसूर्याप्रमाणेच देशालाही भाजप, आरएसएसचं ग्रहण लागलंय: प्रकाश आंबेडकर …\nयुवा शेतकऱ्याचा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न …\n; मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल …\nमंत्रालयातील दालन क्रमांक ६०२ मध्ये अंधश्रद्धेचे भूत\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र . मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनाच अंधश्रद्धेची…\n‘तर मतदानावर बहिष्कार टाकू’ …\n‘हा पूल धोकादायक आहे’ मनसे…\nराज ठाकरे यांनी उमेदवाराचे डीपॉझिट वाचवून दाखवावे- विनोद तावडे…\nसंजय बर्वे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त…\nअसं आहे राणू मंडलचं बॉलिवूड कनेक्शन …\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र . मुंबईः लता दीदीच्या एका गाण्यामुळं सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेल्या…\n#MeToo: हिरानी हे स्वच्छ प्रतिमेचे दिग्दर्शक: रिचा चड्डा …\n#MeToo सुभाष घईंविरोधात मॉडेलची विनयभंगाची तक्रार…\nम्हणून … ‘गोलमाल’ सोडला: शरमन जोशी…\nप्रेमप्रकरणातून युवतीची भररस्त्यात भोसकून हत्या …\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. अमरावती: ग्रामीण भागात राहणार्‍या एका युवतीचा शहरातील भररस्त्यात चाकूने भोसकून…\nआंतरजातीय विवाह; मुलगी, जावयाला पेटवले …\nमुंबईत पत्रकार हरमन गोम्सवर जीवघेणा हल्ला…\n#MeTooनाना पाटेकर यांची नार्���ो चाचणी करा…\nMeToo: विन्टा नंदाविरुद्ध मानहानीचा दावा…\n#ब्लॉग – ” नव्या वर्षात नव्या दृष्टीने पदार्पण”…\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. ( मानसोपचार परीचयक ). आज आपण नव्या वर्षात पदापर्ण केले…\n…जनजागृती अभियानाला यश …\nतारुण्यपिटीका वर उपाय …\nहार्मोनल गोळ्यांचे शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात…\nमेळघाटातील कुपोषणाचा ‘टिस’मार्फत अभ्यास…\nमराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन…\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र . राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला.…\n#ब्लॉग – ” नव्या वर्षात नव्या दृष्टीने पदार्पण”…\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. ( मानसोपचार परीचयक ). आज आपण नव्या वर्षात पदापर्ण केले…\nवर्षभरात ११० वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर …\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. गेल्या वर्षी २०१९मध्ये देशात ११० वाघांचा मृत्यू झाला असून त्यात शिकार करण्यात…\n‘कोरेगाव-भीमात दंगल घडवण्याचा डाव उधळला’ …\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. पुणे: मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्यावेळी राजकीय परिस्थिती बदलली होती. त्यावेळी काही लोकांनी…\nमंत्रालयातील दालन क्रमांक ६०२ मध्ये अंधश्रद्धेचे भूत\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र . मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनाच अंधश्रद्धेची…\nअमरावती फिल्म फेस्टिवल ने केला “माणुसकीचा” जागर..\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र . राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ” म्होरक्या” चे दिग्दर्शक अमर देवकर…\nठाकरे सरकारमध्ये मंत्रिमंडळात तीन महिला मंत्री…\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. आज झालेल्या…\nमंत्रिमंडळ विस्तार: ३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ …\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. मंत्रिमंडळ विस्तार: ३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. मुंबई: विधीमंडळाच्या प्रांगणात…\nपंतप्रधान वय वंदना योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक …\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र . केंद्र सरकारने पंतप्रधान वय वंदना योजनेच्या लाभार्थींना आधार कार्ड बंधनकारक केले…\nसूर्याप्रमाणेच देशालाही भाजप, आरएसएसचं ग्रहण लागलंय: प्रकाश आंबेडकर …\nनिलेश सुरेश मोकळे – महाराष्ट्र. मुंबई: ‘ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमामे देशालाही ग्रहण लागलं आहे.…\nमराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन…\n#ब्लॉग – ” नव्या वर्षात नव्या दृष्टीने पदार्पण”…\nवर्षभरात ११० वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर …\n‘कोरेगाव-भीमात दंगल घडवण्याचा डाव उधळला’ …\nमंत्रालयातील दालन क्रमांक ६०२ मध्ये अंधश्रद्धेचे भूत\nराजीव ज .शिवणकर चांदुर रेल्वे मो.9860021481 on अमरावतीमध्ये ”एक घर एक पुस्तक” एक अनोखे अभियान…\n'कमली' कोण आहे माहीत आहे का ... - National TV Marathi on संजय दत्तची भूमिका साकारणं आव्हानात्मक…\nIesha on इरफान खानला ‘न्यूरोएंडोक्राइन’ नामक दुर्धर कर्करोगाने ग्रासलं…\nIesha on इरफान खानला ‘न्यूरोएंडोक्राइन’ नामक दुर्धर कर्करोगाने ग्रासलं…\nमराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन…\n#ब्लॉग – ” नव्या वर्षात नव्या दृष्टीने पदार्पण”…\nवर्षभरात ११० वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर …\n‘कोरेगाव-भीमात दंगल घडवण्याचा डाव उधळला’ …\nमंत्रालयातील दालन क्रमांक ६०२ मध्ये अंधश्रद्धेचे भूत\nराज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर…\nराज ठाकरे यांच्या घराबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न…\n‘डिजिटल सातबाऱ्यांमुळे गैरव्यवहाराला आळा’…\nमुंबई उपनगर, ठाण्यात मान्सूनपूर्व पाऊस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/public-utility-category/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2020-01-29T17:26:26Z", "digest": "sha1:CXLKHCNVDEPWH3H4RJ2OE6I2BO5UI2H5", "length": 4746, "nlines": 117, "source_domain": "solapur.gov.in", "title": "रुग्णालये | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nउत्तर सदर बझार सोलापूर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88&search_api_views_fulltext=%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88", "date_download": "2020-01-29T17:20:06Z", "digest": "sha1:ZY4OXRL43PHOEX44Z7TUHP37WBOGPF44", "length": 15239, "nlines": 191, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (21) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (21) Apply बातम्या filter\nसरकारनामा (7) Apply सरकारनामा filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nहैदराबाद (3) Apply हैदराबाद filter\nअहमदाबाद (2) Apply अहमदाबाद filter\nआयपीएल (2) Apply आयपीएल filter\nइंग्लंड (2) Apply इंग्लंड filter\nएअर%20इंडिया (2) Apply एअर%20इंडिया filter\nगैरव्यवहार (2) Apply गैरव्यवहार filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nविमानतळ (2) Apply विमानतळ filter\nमुंबई : बैठ्या चाळी, एक-दोन मजली बंगल्यांपासून सुरू झालेला मुंबईचा प्रवास टोलेजंग इमारतींपर्यंत पोहचला आहे. गगनचुंबी इमारती वाढू...\nचेन्नई सुपर किंग्जने धोनीबाबत घेतला मोठा निर्णय\nचेन्नई : \"जगज्जेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी यापुढे भारताकडून खेळो अथवा ना खेळो, यंदा तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल...\n... काश्मीर हा भारताचा भाग नसेल- वायको\nचेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख...\nआज चांद्रयान 2 अवकाशात झेपावणार; काऊंटाउन सुरु\nचेन्नई : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेले 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार असून,...\nकेंद्र सरकारकडून दक्षिणेतील नागरिकांना इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती\nचेन्नई : केंद्र सरकारचे दक्षिणेतील राष्ट्रभाषा वापरण्याचे प्रयोग सुरूच आहेत. रेल्वेचे विभागीय नियंत्रण अधिकारी आणि स्टेशन मास्तर...\nकमल हसन यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; फेकली अंडी\nचेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची ��ोड...\n'अभिनंदन यांना परमवीर चक्र द्यावे'- के. पलानीस्वामी\nचेन्नई: विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना \"परमवीर चक्र' हा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्याची मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के....\nशहीद पतीला पत्नीने अर्पण केली अनोखी श्रद्धांजली\nमुंबई - 'मला माझ्या पतीला अभिमान वाटेल असे काहीतरी करायचे होतं. एका जागी बसून रडणे मला शक्य नव्हते. त्यांनी नेहमी मला आनंदी आणि...\n'राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार'\nचेन्नई : \"पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम...\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nVideo of नॉन व्हेज खाताय सावधान तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nचेन्नईत २ हजार किलो कुत्र्याचं मटण जप्त करण्यात आलंय. चेन्नई एग्मोर स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली. RPFच्या जवानांना...\nकेरळ तामिळनाडूमध्ये पावसाचा रेड अलर्ट\nचेन्नई : मुसळधार पावसामुळे तमिळनाडूतील सर्वच जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी 'रेड ऍलर्ट' देण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून...\nदेशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली..\nपुणे - देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत...\nका होतोय पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका\nVideo of का होतोय पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका\nसलग आठव्या दिवशी इंधन दरवाढीचा भडका\nआंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असून याचा फटका भारताला बसत आहे. आज मुंबईत पेट्रोल 16 पैसे तर डिझेल 36...\nमुंबईसह 39 मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ\nहक्काचं घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी धक्का देणारी एक बातमी. मुंबईसह 39 मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ...\nपुणे विमानतळाचं खासगीकरण करण्याचे निर्देश\nपुणे विमानतळाचं खासगीकरण करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने...\nइस्त्रोकडून स्वदेशी नॅविगेशन उपग्रह IRNSS-1I चं यशस्वी प्रक्षेपण..\nचेन्नई : भारताचा दूरसंवेदन उपग्रह 'आयआरएनएसएस-1आय' या उपग्रहाचे आज (गुरुवार) पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोकडून आज...\nIPL च्या अकराव्या मोसमाला आजपासून सुरुवात\nआयपीएलच्या अकराव्या मोसमाला आजपासून सुरुवात होतेय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. रोहित...\nकार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर, पण...\nआयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले कार्ती चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर केलाय. 10 लाखाच्या जातमुचलक्यावर...\nराममंदिराचा प्रश्न सुटला नाही तर भारताचा सिरीया होईल - श्रीश्री\nदिल्ली : राममंदिर वाद लवकर सोडवला नाही तर भारताची स्थिती लवकरच सिरीयासारखी होईल, असे रामजन्मभूमी व बाबरी मशिदीच्या वादात आणखी भर...\nपी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती चिदम्बरमला अटक\nमाजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती चिदम्बरमला सीबीआयने अटक केली आहे. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aheat&search_api_views_fulltext=heat", "date_download": "2020-01-29T18:48:42Z", "digest": "sha1:LSC5PHK7QMRNFFFKEB7ADDS5MMXEWY4Q", "length": 8235, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (7) Apply बातम्या filter\nसरकारनामा (5) Apply सरकारनामा filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nउष्माघात (3) Apply उष्माघात filter\nविदर्भ (3) Apply विदर्भ filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nहवामान (2) Apply हवामान filter\nअंश%20सेल्सियस (1) Apply अंश%20सेल्सियस filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nउष्णतेची%20लाट (1) Apply उष्णतेची%20लाट filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकमाल%20तापमान (1) Apply कमाल%20तापमान filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nसिंधुदुर्ग (1) Apply सिंधुदुर्ग filter\nहिंगोलीत उष्माघाताचा तिसरा बळी; वसमत तालुक्यातील बारेपुरवाडीची घटना\nहिंगोली : वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथे एका शेतकऱ्याचा उ���्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी सोमवारी (ता. 29...\nविदर्भात #HeatWave ; अकोल्यापाठोपाठ आता चंद्रपुरातही पाऱ्याची विक्रमी उसळी\nनागपूर - विदर्भावर सूर्याचा प्रकोप सुरूच असून, अकोल्यापाठोपाठ आता चंद्रपुरातही पाऱ्याने विक्रमी उसळी घेतली आहे. या दोन्ही...\nउष्माघाताने अकोल्यात एकाचा मृत्यू; लोकहो उन्हात काळजी घ्या\nअकोला : राज्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्याची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव...\nअकोल्यात उष्णतेची लाट; पारा 46 च्या वर\nबाळापूर (अकोला) : तालुक्यातील वाडेगाव येथील विलास रमेश गोसावी (गीरी) (वय 32) याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 26)...\nराज्यात प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली\nपुणे - राज्यात ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढली असून, प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली आहे. सर्वाधिक...\nमुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर\nएकीकडे मराठवाड्यात दुष्काळाची झळ पाहायला मिळतेय, तर इकडे मुंबईत उकाडा चांगलाच वाढलाय. मात्र कोकणातील तालुक्यांमध्ये धुक्याची चादर...\nबुलढाणा शहरात आज 47.02 अंश तापमान\nमहाराष्ट्रभरात नागरिक उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेत. यातच आज बुलढाणा जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झालीय. बुलढाणा शहरात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15819", "date_download": "2020-01-29T19:10:16Z", "digest": "sha1:OJEL7IJ7VHWRJ7LUDNPDUGSGRPL6ST66", "length": 13755, "nlines": 186, "source_domain": "activenews.in", "title": "शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत वि.पो.अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत वि.पो.अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई\nशिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत वि.पो.अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई\nशिरपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह \nमुख्य संपादक 2 weeks ago\nशिरपूर दि.१४ जानेवारी २०२०\nगुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी वाशीम यांच्या विशेष पथकाने कारवाई करीत अवैध्य दारू विक्रेत्याला पकडून त्याच्या कडून ८५२८ रुपयांची दारू जप्त केली असल्याने शिरपूर पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरु असलेल्या अवैद्यधंद्या बाबत असलेल्या चर्चेला सदर कारवाईने महत्व प्राप्त झाले असून पोलीस प्रसानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दाखल घेणे क्रमप्राप्त आहे.\nप्राप्त माहिती नुसार सविस्तर असे कि, सरकारतर्फे फिर्यादी संतोष पाईकराव वय ४१ वर्ष यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली कि, संतोष खंडुजी पाइकराव, पोका अभिजीत बांगर, गजानन ब्राम्हण हे सहा. पोलीस अधिक्षक, सा.उप वि.पो.अधि.कार्या. वाशिम यांचे आदेशाने पेट्रोलिंग करित असतांना करंजी ते तामसी रोडवर कोंडु चिंतामण लहाणे यांचे शेतावळ रोडचे बाजुला एक इसम अवैद्य देशी दारू विक्री असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस स्टेशन शिरपुर येथुन पोहेका हिरासिंग जाधव यांना बोलावून दिनांक ०५/०१/२०२० रोजी १२.३० वाजताच्या सुमारास कोंडु चिंतामण लहाणे याचे शेजावळ रोडचे बाजुला भुजंग श्रीराम लहाणे वय ४० वर्ष रा.करंजी या इसमाची जवळून एकुण १६४ कार्टर प्रत्येकी १८० मिली देशी दारू संत्रा भिंगरी दारू किंमत ८५२८ रु. जप्त केली असून कलम ६५ इ मु. प्रो . अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nवाघी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराची सुरुवात\nवाघी येथील रा.से.यो.शिबिरात पत्रकार बांधवांचा सत्कार\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=5059", "date_download": "2020-01-29T19:27:17Z", "digest": "sha1:PL6QAZKXGIFJVNPFY4EX6D5DM3XDKBL6", "length": 35944, "nlines": 203, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "सरकारचं नेमकं चाललंय काय ? (प्रा.सतीश धुमाळ,शिरुर)", "raw_content": "गुरुवार, ३० जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालु���ा डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशासनाने घेतलेला १३०० सरकारी मराठी शाळा गुणवत्ता आणि पटसंख्येचा अभावी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने व याच आठवडात खाजगी उद्योगांना ही शाळा काढण्याची मुभा देत खाजगी कंपन्यासाठी शिक्षणाचे क्षेत्र खुले करण्याचा पार्श्वभूमीवर सरकारचे नेमके चालले काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.\nखरे तर शिक्षण म्हणजे परिवर्तनाचे, बदलाचे लोकाना आपली परिस्थिती बदलण्यास सहाय्यभूत ठरणारे महत्वाचे साधन आणि आपण तर शिक्षण हक्क कायदा आणून पहिली ते आठवी पर्यतचे शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आणि आधिकार असल्याचे वारंवार सांगतो. खरे तर शिक्षण हे क्षेत्र फायदा तोटाचा विचार करुन चालविण्याचा विचार पुढे येणे म्हणजेच परवडेल त्याने शिकावे व नसेल परवडत त्याने शिक्षणाचा परिघाबाहेर पडावे असे चित्र निर्माण करणारे होवू घातले आहे. यामुळे आगामी काळात शिक्षणाचा प्रवाहाबाहेर राहणाराची संख्या ही वाढू शकते आणि शिक्षणच या मुलांचे नाकारले जाणार असेल तर मग त्यांनी पुढे जगायचे कसे\nसरकार जर सर्वच क्षेत्रात गुणवत्ता व पटसंख्येचा विचार करणार असेल तर अशी किती तरी क्षेत्र अशी आहेत की जिथे वाढलेली लोकसंख्या व उपलब्ध सुविधा सेवा याचा ताळेबंद बसत नाही.ग्रामीण भागात शहरी भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढूनही शासकिय दवाखान्याचा इमारती,तेथील डॉक्टरची संख्या, उपकरणे व औषध याचे प्रमाण लोकसंख्येचा विसंगत आहे त्यांचे काय \nशहरात लोकसंख्या वाढून ही सार्वजनिक उद्याने, मैदाने वाढत्या लोकसंख्येचा प्रमाणात कमी पडतात तिथे शासन लोकसंख्येचा निकष विचारात घेणार आहे की नाही लोकसंख्या वाढून ही घटत चालेली सार्वजनिक शौचालये, मोठ्या शहरातून महिलांच्या संख्येच्या मानाने स्वच्छतागृहाचा अभाव,लोकसंख्या वाढूनही कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांची अपुरी संख्या रहदारी व वाहने वाढूनही लोकसंख्येचा मानाने अपुरे व अरुंद असणारे रस्ते,लोकसंख्येचा मानाने अपुरी असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ,लोकसंख्येचा मानाने अपुरी असणारी बॅ��िंग व्यवस्था,लोकसंख्येचा मानाने अपु-या रोजगाराच्या संधी अशा एक ना अनेक बाबी आहेत.पण शासनाला या ठिकाणी लोकसंख्येचा प्रमाणानुसार काही बदल करावे असे वाटत नाही पण शिक्षणासारख्या महत्वाचा व सामान्य लोकांच्या थेट जीवनावर परिणाम करणा-या गोष्टीवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक वाटले.\nखरे तर धोरणकर्त्यांनी प्रत्यक्ष दुर्गम डोंगराळ,जंगल प्रदेश,रस्त्याचा व दळणवळणाच्या सुविधाचा अभाव असणारा भाग स्वत : जावून प्रत्यक्ष पाहिला असता तर लोकसंख्येचा व गुणवत्तेचा नावाखाली शाळा बंद करण्याचा आततायी निर्णय घेतला नसता. खरं तर शासनाने कमी लोकसंख्या असलेल्या व गुणवत्ता कमी असलेल्या शाळा सुधारण्यासाठी उपाययोजना म्हणून गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असतांना शासन शाळा बंद करण्याचा निर्णय घेवून स्वत:ची जबाबदारी टाळत आहे. एकीकडे सेल्फीचा व शिक्षणात प्रगत तंत्रज्ञान यांचा आग्रह धरणारे शिक्षण खाते दुसरीकडे दुर्गम भागातील विद्यार्थीशिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जावू शकतील असे धोरण कसे राबवू शकते\nशिक्षणाचा सर्वत्र प्रसार व्हावा त्याचे सार्वत्रिकीकरण व्हावे याकरिता धोरणे निश्चित करायची.विद्यार्थ्याना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी खाजगी व उद्योगांना शिक्षणक्षेत्र खुले करुन द्यायचे व दुसरीकडे शासनाचा चालू असणाऱ्या शाळा गुणवत्ता व पटसंख्येचा निकषावर बंद करायचे हे नक्कीच आगामी काळात वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणावर घाला घालणारे ठरणार आहे .खाजगी शाळा व उद्योग हे शाळा चालविताना आर्थिक गणिते व व्यवहारता पाहूनच आपल्या शाळा चालवितात किंवा कमीत कमी त्या चालविताना तोटा होणार नाही याचा विचार करणार.आज शासनच दुर्गम व अन्य भागात जिथे पटसंख्येचा निकष बसत नाही तिथे शाळा बंद करतात मग त्या भागात खाजगी अथवा उद्योगाद्ववारे शाळा काढण्याच्या फंदात कोण कशाला पडेल मग या भागातील मुलांचा शिक्षणाचे काय मग या भागातील मुलांचा शिक्षणाचे कायआज अनेक भागात घर ते शाळा या ठिकाणचे अंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी मैलोन मैल पायी तुडवत शिक्षणासाठी येतात, त्यातच ग्रामीण व दुर्गम भागात मुलीच्या शिक्षणासंदर्भात उदासिनता असतानाही सध्या ज्या मुली शाळात येतात त्यांनी शाळा बंद झाल्यावर जायचे कोठे \nगेल्या काही वर्षापासून खाजगी शाळाचे प्रमाण सर्वदूर फोफावले असून सरकारी शाळा आकसत चालल्या आहेत. शहरातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेत आज आर्थिकदृष्ट्या गरीब असलेली, वंचित असलेल्या मुलांचे प्रमाण मोठे आहे.ग्रामीण भागात ही खाजगी शाळा मध्ये फी भरुन शिकणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे पण ज्यांना शिक्षणासाठी फी देणे परवडत नाही अशा सामान्य कष्टकरी व शेतकरी वर्गातील मुले शासनाच्या शाळांमधून शिकत असतात त्यातच या सरकारी शाळेतील शिक्षकांना शिकवण्याखेरिज माणसाच्या शिरगणती पासून जनावरांची शिरगणती ते मतदार यादी नोंदणी ते खिजडी शिजवणे व त्यात दररोज शासनाच्या विविध योजनासंदर्भातील नोंदी ठेवणे असे विविध कामे करावी लागतात व हे सर्व कामे शिक्षकाकडून करुन घेवून त्याला गुणवत्ता वाढीसाठीचेही काम करावे लागते.\nशिक्षण खात्यात दिवसेंदिवस सोशल मिडिया, संगणक आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर वाढला असला तरी आजही अनेक शाळांमध्ये पिण्या योग्य पाणी नाही. काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहे आहेत तर काहींकडे नाही व ज्याच्या कडे आहे त्याच्या पुढे ती स्वच्छ कशी ठेवावीत हा प्रश्न आहे. संगणक आहे तर वीज नाही.त्यातच शिक्षणक्षेत्रात लहरीनुसार विविध प्रयोग केले जातात नवनवीन नियम आणले त्याच्याही फटका शिक्षणक्षेत्राला बसत आहे.\nखरे तर पटसंख्या व गुणवत्ता या निकषावर आज १३०० शाळा बंद केल्या गेल्या आहेत पुढच्या वर्षी शासन पुन्हा पटसंख्येचा संख्येत कमी जास्त करुन अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेवू शकते. त्यामुळे आगामी काळात सर्वांना सजग राहणे गरजेचे आहे. हा प्रश्न केवळ शाळा बंद झाल्याने शिक्षकांचा रोजगार जाणार एवढ्या पुरत्या मर्यादित नाही अशा प्रकारे शाळा पटसंख्या व गुणवत्ते अभावी बंद होणार असतील मोठ्या मुश्किलीने शिक्षणाचा प्रवाहात नुकतीच येवू घातलेली वंचित, उपेक्षित घटकातील विद्यार्थी,मुली या शिक्षणाचा प्रवाहाचा बाहेर पडण्याचा धोका आहे. यामुळेच वंचित घटकांचा शिक्षणाचा अधिकार हक्क कायम राहण्यासाठी स्वत : ला जाणते म्हणविणाऱ्या विविध विचारधारा असणाऱ्या व्यक्ती,संघटना राजकीय पक्ष, यांनी एकत्रित येवून १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावयास लावून या शाळांचा दर्जा वाढी बरोबरच प्रत्येक परिसरातील सरकारी शाळा जगली पाहिजे व तिची गुणवत्ता वाढली पाहिजे याकडे जागल्याचा भूमिकेतून काम केले पाहिजे.खरे तर या शाळाबंद करुन गुणवत्ता व शिक्षणविषयक प्रश्न सुटणार नसून त्याच्यातील गुंता वाढणार आहे व सरकारला हे समजत नसेल तर सरकारचे नेमके चालले काय हा प्रश्न नक्कीच शिक्षणापासून वंचित रहाणाऱ्याच्या तोंडी असणार आहे.\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या ���ाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्राम���ंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणात��ल खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/266", "date_download": "2020-01-29T18:58:34Z", "digest": "sha1:HVYJMLSD6XQILLMTEW4NFEQW7FISUX4W", "length": 4488, "nlines": 49, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूब��ई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/266\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/266\" ला जुळलेली पाने\n← पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/266\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/266 या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/mahesh-bhatt-opposed-citizenship-amendment-act/articleshow/72739115.cms", "date_download": "2020-01-29T18:49:42Z", "digest": "sha1:4CEF45D3APRDEXATMKKPC2SZJQI5AKQY", "length": 16201, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: CAA लोकशाहीसाठी घातक; महेश भट्टंचा विरोध - mahesh bhatt opposed citizenship amendment act | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nCAA लोकशाहीसाठी घातक; महेश भट्टंचा विरोध\nनागरिकत्व कायदा लोकशाहीसाठी घातक असून, भेदभाव करणारा आहे, असे सांगत चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी या कायद्याला विरोध केला आहे. नागरिकत्व कायदा रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nCAA लोकशाहीसाठी घातक; महेश भट्टंचा विरोध\nमुंबईः नागरिकत्व कायदा लोकशाहीसाठी घातक असून, भेदभाव करणारा आहे, असे सांगत चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी या कायद्याला विरोध केला आहे. नागरिकत्व कायदा रद्द करावा, ���शी मागणीही त्यांनी केली आहे.\nनागरिकत्व कायद्याविरोधात देशभर निदर्शने सुरू असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरासमोर उभे राहून या कायद्याबाबत चर्चा करतानाचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोसह भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील एक ओळही त्यांनी लिहिली आहे. त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवरही त्यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.\nCAA: ट्रोलला फरहान अख्तरचे सडेतोड प्रत्युत्तर\nभारतीय संविधानाची मूल्ये आणि प्रतिष्ठा राखण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत. धर्मनिरपेक्षता आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. देशातील विविधतेचा आम्हांला अभिमान आहे. देशवासीयांची जात, धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा आदर करत तसेच त्यांचा सन्मान राखत निरपेक्ष भावनेने त्यांना समानतेची वागणूक देण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत. स्वातंत्र्य संग्रामाच्या मूल्यांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही धोरणाचा आम्ही विरोध करतो. आम्ही या विधेयकाचा विरोध करतो आणि या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यात तसेच तो लागू करण्यासही आम्ही विरोध दर्शवतो. आमचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आम्ही सादर करणार नाही, असाही आम्ही संकल्प करतो. भारताचे संविधान अमर राहो. संघठित भारत अमर राहो, असे विचार महेश भट्ट यांनी या व्हिडिओमध्ये मांडले आहेत.\nनागरिकत्व कायद्याचा निर्णय हजार टक्के योग्यः पंतप्रधान मोदी\nस्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी महेश भट्ट यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात राष्ट्रीय स्तरावर मोहीम सुरू करण्यासाठी महेश भट्ट यांना धन्यवाद देतो आणि अशा प्रकारचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे ट्विट योगेंद्र यादव यांनी केले आहे.\nनागरिकत्व कायदा: दिल्लीत गाड्यांची जाळपोळ\nदरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात निदर्शने सुरू असून, ईशान्य भारतात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण आता थेट दिल्लीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी काढलेल्या मोर्चादरम्यान काही समाजकंटकांनी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बससह तीन बस, काही मोटारी आणि अनेक दुचाकी पेटवल्या. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिसही जखमी झाले. पश्चिम बंगालमधील पाच जिल्ह्यांतही हिंसाचार घडल्याने तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आसाममध्ये पोलिसांच्या गोळीबारातील दोन जखमींचा मृत्यू झाल्याने आंदोलनात जीव गमावलेल्यांची राज्यातील संख्या चार झाली आहे.\n'नागरिकत्व कायदा धुडकावण्याचा राज्यांना अधिकारच नाही'\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या\nअभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या ग्लॅमरस फोटोंची चर्चा\nदुसऱ्याचं कौतुक करायला मोठं जिगर लागतं: कैलास वाघमारे\n'द इंटर्न'पासून 'रॅम्बो'पर्यंत, हॉलिवूडपटांचे होणार रिमेक\nनसीरुद्दीन शाह यांच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल, क्लीनिकमध्ये मारहाण केल्याचा आरोप\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nछेड काढणाऱ्याला तापसीने 'अशी' घडवली अद्दल\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nShabaash Mithu: मिताली राजसारखा पुल शॉट मारताना दिसते तापसी पन्नू\nMan vs Wild: समोर आला बेअर ग्रिल्स आणि रजनीकांत यांचा पहिला फोटो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nCAA लोकशाहीसाठी घातक; महेश भट्टंचा विरोध...\nराणी मुखर्जी, मुक्ता बर्वे देणार ‘मर्दानी’चे धडे...\nCAA: ट्रोलला फरहान अख्तरचे सडेतोड प्रत्युत्तर...\nपायल रोहतगीला अटक, बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिला पाठिंबा...\nबॉलिवूडचे स्टार सामाजिक विषयांवर का बोलत नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/read-the-opinion-of-talented-actress-sarita-mahendale-joshi/articleshow/72485195.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-29T18:23:31Z", "digest": "sha1:QV3YFJWJNGUEBYQZ4NBDNTUQA5QFVX3L", "length": 11097, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sarita mahendale-joshi : दोन-दोन तासांचा ब्रेक! - read the opinion of talented actress sarita mahendale-joshi | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\n'भागो मोहन प्यारे' मालिकेमधील अप्रतिम अभिनयानं अभिनेत्री सरीता मेहेंदळे-जोशी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अनेक नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या गुणी अभिनेत्रीची मतं वाचा...\nसध्या कोणता स्मार्टफोन वापरत आहेस\nस्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरतेस\nसर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं\nकोणतं फिचर जास्त भावतं\nमोबाइलच्या कॅमऱ्याचं फिचर भावतं. कारण मला स्वत:चे आणि निसर्गाचे फोटो काढायला खूप आवडतं.\nकोणतं अॅप जास्त आवडतं\nऑनलाइन खरेदीची सगळी अॅप्स आवडतात. कारण मला खरेदीची आवड आहे.\nतुझा टेक्नॉलॉजीतला गुरु कोण\nमीच माझी गुरु आहे. टेक्नॉलॉजीतले अपडेट्स माझे मीच शिकत असते.\nगॅजेटशिवाय राहण्याचा अनुभव कधी आला आहे का\nमाझे सुरुवातीचे दोन-तीन मोबाइल हरवले आहेत. त्या-त्या वेळी मोबाइलशिवाय राहण्याचा अनुभव आला आहे. त्यातून एक गोष्ट शिकले, ती म्हणजे गॅजेटविना आपलं काहीही अडत नाही.\nसोशल साइट्सवर अॅक्टीव्ह आहेस का\nहो. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर बऱ्यापैकी अॅक्टीव्ह आहे.\nदिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवतेस काही स्वनियम घालून घेतले आहेत का\nदर अर्ध्या तासानं व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर जाण्याची सवय होती. हे एक प्रकारचं व्यसनच म्हणावं लागेल. ते कमी करण्यासाठी स्वनियम घालून घेतला आहे. दोन तास मोबाइलला हात लावायचा नाही. त्यामुळे बराच फरक पडतोय.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nतुमचा सिनेमा उत्तम आहे का\n‘मामां’च्या गावाला जाऊ या \nइतर बातम्या:सरीता मेहेंदळे-जोशी|भागो मोहन प्यारे|अभिनेत्री|sarita mahendale-joshi|Bhago Mohan Pyaare|actress\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nछेड काढणाऱ्याला तापसीने 'अशी' घडवली अद्दल\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nShabaash Mithu: मिताली राजसारखा पुल शॉट मारताना दिसते तापसी पन्नू\nMan vs Wild: समोर आला बेअर ग्रिल्स आणि रजनीकांत यांचा पहिला फोटो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nतुमचा सिनेमा उत्तम आहे का\nअण्णाभाऊंचा 'फकिरा' साकारायचाय: अमोल कोल्हे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mns-will-start-campaign-for-assembly-elections-from-october-5/articleshow/71364195.cms", "date_download": "2020-01-29T18:20:24Z", "digest": "sha1:W6GNMZKZW5KF3G7KF4ZJEMR7VBLHFO52", "length": 13683, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Assembly Elections 2019 : मनसेचा ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ? - Mns Will Start Campaign For Assembly Elections From October 5? | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nमनसेचा ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ\nलोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताही प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत जवळपास १०० ते १२५ उमेदवार उभे करीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायकरित्या कळते.\nमनसेचा ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nलोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताही प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत जवळपास १०० ते १२५ उमेदवार उभे करीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायकरित्या कळते. येत्या दोन ते तीन दिवसांत मनसे उमेदवारांची यादी जाहीर करणार असून ५ ऑक्टोबरला मनसे प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचेही कळते. राज यांच्या उपस्थितीत मनसेचा आज मुंबईत मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.\nलोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याच्या सगळीकडे बातम्या पसरल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मनसेने निवडणूकच लढवली नाही. मात्र, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातच प्रामुख्याने प्रचार केल्याने ते आघाडीच्या बाजूने असल्याच्याही चर्चेला तोंड फुटले होते. निवडणूक निकाल काँग्रेस-र��ष्ट्रवादीच्या विरोधात गेल्याने राज यांच्या प्रचाराचा आघाडीच्या उमेदवारांना कितपत उपयोग झाला, हा मुद्दाही निवडणुकीनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी होता.\nविधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही मनसेकडून फारशी हालचाल दिसत नसल्याने मनसे निवडणूक लढविणार की नाही याविषयी बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून येत्या एक ते दोन दिवसांत त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे कळते. ५ ऑक्टोबरला राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार असून त्यांची पहिली सभा कुठे होणार, याविषयी मात्र अद्याप निर्णय व्हायचा आहे. मनसे निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या प्रचाराचा रोख नेमक्या कोणत्या दिशेने असणार, पुन्हा ते भाजपलाच ठोकणार की त्यांच्या निशाण्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीही असणार याविषयी मात्र सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार\n...तर मुख्यमंत्री होऊन उपयोग काय; उद्धव ठाकरेंना पाटलांचा टोला\nकरोना व्हायरस काय आहे\nमुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित आढळले\nशिवभोजन थाळीला उदंड प्रतिसाद; ११,२७४ थाळींची विक्री\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास भाजप आजही तयार\nकर्जमाफीः सहकार विभागाने मागितले १५ हजार कोटी\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राहुल गांधी\nसंघ १३० कोटी लोकांचा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य\nनाशिक अपघातातील मृतांचा आकडा २६ वर\n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टा���म्स.कॉम च्या अॅपसोबत\nमनसेचा ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ\nयेणार असाल तर आजच ठरवा; आघाडीचं भाजप-सेनेतील नाराजांना आवाहन...\nकाँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला...\nभाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब; आज घोषणा\nभाजप प्रवेशाचा पुढचा अंक आज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/rajya-sabha-marshals", "date_download": "2020-01-29T16:50:12Z", "digest": "sha1:35NW6UVJ3OHY3HNF4FWRHPTKCMXDXNDV", "length": 14734, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rajya sabha marshals: Latest rajya sabha marshals News & Updates,rajya sabha marshals Photos & Images, rajya sabha marshals Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा पडदा\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\nधावत्या लोकलमधून पडून तरुण जखमी\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nनिर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळणा...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयच...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nInd vs NZ: सुपरओव्हरमध्ये भारताचा 'सुपरहिट...\nसबको सन्मती दे भगवान\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\nशाहरुख खानच्या चुलत बहिणीचं निधन\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदां���ी भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा ला..\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबास..\nराजधानीत नेत्रदीपक बिटींग रिट्रिट..\nInd vs NZ: भारताचा न्यूझीलंडवर रो..\nराज्यसभा मार्शलला आता आर्मी स्टाइल गणवेश\nराज्यसभेच्या २५० व्या सत्राच्या सुरुवातीलाच एक असं दृष्य पाहायला मिळालं, ज्यामुळे सर्वच खासदार विचारात पडले. आसन व्यवस्थेत मदत करणाऱ्या मार्शलचा नवीन गणवेश पाहिल्यानंतर हा प्रसंग उद्भवला. ‘‘माननीय सदस्यों, माननीय सभापति जी’’ या वाक्याने पगडी घालून मार्शलने केलेल्या घोषणेने सर्वसाधारणपणे सभागृहाचं कामकाज सुरु होतं. पण आज हे मार्शल नव्या पोशाखात दिसले.\n... म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं: विराट कोहली\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nजामिया हिंसा: संशयित ७० जणांचे फोटो जारी\nचार कॅमेऱ्यांचा Samsung Galaxy A51 लाँच\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात 'शिवभोजन'\nरो'हिट': भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nInd vs NZ: 'लगता है अपुनिच भगवान है'\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nगडचिरोली: चकमकीनंतर ५ जहाल नक्षली अटकेत\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://dainandinmaharashtra.wordpress.com/", "date_download": "2020-01-29T16:57:59Z", "digest": "sha1:EPYLDVFYCTZDFUPMUV6QK435RAMCYRRD", "length": 7884, "nlines": 31, "source_domain": "dainandinmaharashtra.wordpress.com", "title": "दैनंदिन महाराष्ट्र", "raw_content": "\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजक म्हणजे Enterpernuer कसा विचार करतात आणि NonEnterpernuer म्हणजे उद्योग न करणारे कसा विचार करतात या दोघांमधे मुलभूत फरक आहे.मग यशस्वी उद्योजक Enterpernuer होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहीजे ते आपण पाहू.\nसाधारणतः आपल्याला ज���व्हा एखादं काम करायचं असतं तेव्हा आपण त्याबद्दल माहिती गोळा करतो किंवा त्याबद्दल ज्ञान मिळवतो. पण उद्योजक मात्र तसं करत नाही ते एखादी गोष्ट आधी करून बघतात, त्यातून शिकतात आणि मग पुढे जातात.\nपरिणामांवर लक्ष केंद्रित करणे :\nआणखी एक महत्वाचा फरक म्हणजे उद्योजक एखाद्या गोष्टीवर फोकस करतात आणि तिथपर्यंत फोकस करतात जिथपर्यंत त्यातून काही रिजल्ट मिळत नाही. उद्योजकांना पगार मिळत नसतो. पगार म्हणजे आपण जे काही महिनाभर काम करतो त्याचा आपल्याला मोबदला किंवा पगार मिळत असतो. आपल्या जे काही प्रयत्न करतो त्यावर पगार मिळतो, अंतिम रिजल्टवर पगार मिळत नाही. उद्योजकांचा मात्र तसं नसत. जोपर्यंत अंतिम रिजल्ट मिळवत नाही, साध्य करत नाही तो पर्यंत त्यांचा पगार मिळत नसतो. हा एक मुख्य फरक आहे. आणि हा एक रिव्हर्स माईंडसेट आहे.\nउद्योजक इतरांकडून काम करून घेतात. तुम्हाला लक्षात असेल की शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना, आपल्याला सर्व काम स्वता:हून कसं करायचं किंवा स्वतःहून काम केलेलं किती चांगलं असतं यावर भर दिला जायचा, परंतु हे मूळतः खूप विरुद्ध आहे. उद्योजकाला स्वतःहून काम न करता इतरांकडून करून चांगल्या पद्धतीने करून घेता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना पब्लिक सोबत चांगले रिलेशनशिप बनावता आली पाहिजे.\nरिस्क/ धोका घ्या :\nउद्योजक नेहमीच रिस्क घेण्यात माहीर असतात, हे नेहमीच रिस्क घेण्यासाठी तयार असतात. ते रिस्क घेतात आणि रिस्क घेणं म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखं नसतं. जेव्हा ते रिस्क घेतात त्यावेळी ती कॅलक्युलेट करून घेतलेली रिस्क असते, त्यांना माहित असते की ते काय करत आहेत आणि ते का करत आहेत. त्यासाठी व्हिजन अतिशय महत्वाचे आहे. आणि त्याला जोडूनच एक भाग आहे आणि तो म्हणजे व्हिजन.\nउद्योजकाला एक व्हिजन असतं. व्हिजन म्हणजे काय तर लांब किंवा दूर पाहण्याची दृष्टी. जो रिजल्ट येणार आहे किंवा जे साध्य करायचे आहे, ते उद्योजकाच्या डोक्यात आधीच असते. जस एखादा शिल्पकार दगडामध्ये मूर्ती कोरत असताना त्या दगडामध्ये मूर्ती फक्त त्यालाच दिसत असते. आणि उरलेला भाग तो काढून टाकत असतो. त्यावेळी ती मूर्ती इतरांना सोडून फक्त त्या शिल्पकारालाच दिसत असते. उद्योजकाच पण तसच आहे, त्याला ते व्हिजन दिसत असते. जे इतरांनी तिकडे पाहिलं तरी त्यांना दिसत नाही. मी जे साध्य करणार आहे किंवा जे काही मिळवणार आहे ते त्याचं स्वप्न आणि ध्येय असतं. आणि ते त्याच्या नजरेसमोर स्पष्ट असते, इतरांना ते नसतं. आणि ते व्हिजन लक्षात ठेवून जे मार्गक्रमण करत असतात तेच खरे उद्योजक असतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या सर्व बाबी आपल्याला शिकता येतात, आपल्या स्वभावामध्ये बदल आणता येतात आणि त्यामुळे कोणीही उद्योजक बनू शकतो.\nदैनंदिन महाराष्ट्र, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/hardik-pandya-is-ruled-out-of-asia-cup-due-to-back-injury/articleshow/65885469.cms", "date_download": "2020-01-29T18:44:33Z", "digest": "sha1:RGIDEO2MXE4JGCPVS3PMFWTGG4WZEMNC", "length": 11696, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Asia cup : asia cup: हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर - hardik pandya is ruled out of asia cup due to back injury | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nasia cup: हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर\nदुबईत सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत जखमी झालेल्या हार्दिक पंड्याला आशिया कप स्पर्धेतून डच्चू देण्यात आला आहे. पंड्यासह शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर पंड्याच्या जागी दीपक चाहरला संधी देण्यात आली असून तो दुबईत दाखल झाला आहे.\nasia cup: हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर\nदुबईत सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत जखमी झालेल्या हार्दिक पंड्याला आशिया कप स्पर्धेतून डच्चू देण्यात आला आहे. पंड्यासह शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर पंड्याच्या जागी दीपक चाहरला संधी देण्यात आली असून तो दुबईत दाखल झाला आहे.\nगुरुवारी पाकिस्तान विरोधातील ग्रुप मॅच दरम्यान हार्दिक पंड्या जखमी झाला होता. तो मैदानातच कोसळल्याने त्याला स्ट्रेचवरून मैदानाबाहेर नेण्यात आले होते. त्यामुळे तो आशिया कपमधील पुढचे सामने खेळू शकणार नसल्याची शक्यता वर्तवली जात होती. तो अजूनही बरा न झाल्याने अखेर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पंड्याच्या कमरेला मार लागल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.\nआज भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पंड्याच्या जागी दीपक चाहरला तर लेग स्पिनर अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले आहे. अंगठ्याला मार लागल्याने अक्षरलाही विश्रांती देण्यात आली आहे. तर वेगवान गोलं��ाज शार्दुल ठाकूरच्या जागी सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे. संघातील या बदलाला बीसीसीआयनेही दुजोरा दिला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएक विजय आणि टीम इंडिया इतिहास घडवणार\nअय्यरने करून दाखवले; भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय\nIndia vs New Zealand Live: भारत वि. न्यूझीलंड टी-२० सामन्याचे अपडेट्स\nआम्हीही भारतात खेळायला जाणार नाहीः पीसीबी\nटीम इंडिया निर्दयी होत चालली आहे: शोएब अख्तर\nइतर बातम्या:हार्दिक पंड्या|दीपक चाहर|आशिया कप|Hardik Pandya|Deepak Chahar|Asia cup\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयचा मेगाप्लान\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं: विराट\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपुनिच भगवान है'\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nasia cup: हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर...\nIndia Vs Pak, Asia cup: भारताच्या 'या' प्लॅनमुळे पाक गारद...\nभारतीय महिलांची विजयी सलामी...\nपाकिस्तानने 'मौका' गमावला; भारताचा दणदणीत विजय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-01-29T18:58:52Z", "digest": "sha1:3HDUD7MBT7EA7IUX6THQYTQB6ZMXW2R6", "length": 2869, "nlines": 56, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साचा:परवाना कक्षा - विकिस्रोत", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानात��ल शेवटचा बदल १ मार्च २०१८ रोजी १३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/indian-suicides-marriage-love-affair-unemployment/", "date_download": "2020-01-29T16:51:30Z", "digest": "sha1:A7W23P5GKWQGQJOCM7KCZD3Z4SRHGO23", "length": 14786, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘या’ कारणामुळे होतात देशात सर्वाधिक आत्महत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\n‘या’ कारणामुळे होतात देशात सर्वाधिक आत्महत्या\nहिंदुस्थानात सध्या आत्महत्या करण्याचे प्रमाण घटले आहे. ही बाब दिलासादायक असली तरी नातेसंबंधांतील अपयशामुळे किंवा तणावामुळे होणाऱ्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे नातेसंबंधांमध्ये तणाव वाढत चालला असून त्यातून या आत्महत्यांचे प्रकार वाढत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने शुक्रवारी 2016 चे आकडे जारी केले असून त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली.\nसध्या आत्महत्येचं सर्वात मोठं कारण हे कौटुंबिक समस्या असून त्याखालोखाल कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, आजारपण अशा कारणांची संख्या जास्त आहे. महिलांमध्ये लग्नातील, प्रेमसंबंधातील समस्या, परिक्षेतील अपयश यामुळे आत्महत्या केल्याचे प्रमाण जास्त आहे. तर पुरुष लग्नातील तणाव, बेरोजगारी, एकतर्फी प्रेम, व्यसनाधीनता या कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या करतात. 2016 मध्ये या सर्व कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे अशी धक्कादायक माहिती देखील या अहवालातून दिली गेली आहे. यातील सर्वाधिक लोकांनी घरात गळफास घेऊन व विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थानातील आत्महत्याचा दर हा रशिया, जपान, फ्रांस, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी आहे.\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची श���्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nदिल्ली – विजय चौकात तिन्ही सैन्यदलांचा बीटिंग रिट्रीट सोहळा\nमातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\n हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा\n प्रशांत किशोर यांची ‘जदयू’मधून हकालपट्टी\nया बातम्या अवश्य वाचा\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-foreign-students-celebrated-id-ul-fitra-in-pune-100589/", "date_download": "2020-01-29T19:10:09Z", "digest": "sha1:PS6J4UEUKKJCVKPN4GSIDY4UIIYVV2DM", "length": 8336, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला 'रमझान ईद' चा गोडवा - MPCNEWS", "raw_content": "\nPune : परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला ‘रमझान ईद’ चा गोडवा\nPune : परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला ‘रमझान ईद’ चा गोडवा\n1200 विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे, अत्तर आणि मिठाईचे वाटप\nएमपीसी न्यूज- दूरदेशातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. 4) सकाळी एकत्रितपणे रमझान ईदचा गोडवा अनुभवला डॉ पी ए इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन 1200 विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, अत्तर आणि मिठाई देऊन ईद साजरी केली. यात विद्यार्थीनींचाही समावेश होता.\nआखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याने तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात. तिकडे चंद्रदर्शन मंगळवारी झाल्याने पुण्यातही परद���शी विद्यार्थ्यांनी मंगळवारीच ईद साजरी केली.\nआझम कॅम्पस मध्ये या विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले आणि प्रेमाने मिठाई देण्यात आली. रमजानचे महिनाभराचे उपवास सोडण्याचा सोहळा म्हणजे रमझान ईद (ईद -उल -फित्र ) त्यानिमित्त सकाळी आझम कॅम्पसमधील मशिदीत या पुणेस्थित परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रित नमाजपठण केले . एकमेकांची गळाभेट घेतली. रमझान ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि एकमेकांची वास्तपुस्त केली. त्याचप्रमाणे पुण्यात एकत्रित ईद साजरी करायला मिळाल्याची आनंदवार्ता आपल्या कुटुंबियांना परदेशात सोशल मीडियावरून लगेच कळवली \nमहाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार, आझम कॅम्पसचे विश्वस्त, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते.\n“रमझान ईद हा आनंदसोहळा असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले. घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते. एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते. पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे” असे डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी सांगितले.\nTalegaon Dabhade : जीवनात जे वसंताचा बहर निर्माण करतात ते संत होय -रामचंद्र देखणे\nTalegaon Dabhade : विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या तरुणावरील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन\nMaval : वडगाव मावळमध्ये गणेश जयंती उत्साहात\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nTalegaon Dabhade : मावलाई माता मंदीराचा उद्या जीर्णोध्दार, कलशारोहण समारंभ\nPune : पुस्तके माणूस आणि समाज घडवतात – डॉ. अश्विनी धोंगडे\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nSangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊन अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक\nLonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Arth_shastrachi_multatve_cropped.pdf/3", "date_download": "2020-01-29T19:05:25Z", "digest": "sha1:KEJP3I6CUSCMUJB6IYQTT4GOL6ZDLFYH", "length": 3120, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/3 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nहें पुस्तक पुणें येथें\nआर्यभूषण छापखान्यांत नटेश अप्पाजी द्रवीड यांनीं छापिलें\nव प्रो.गोविंद चिमणाजी भाटे, फर्ग्युसन् कॉलेज पुणें\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१७ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/mission-mangal-movie-tax-free-maharashtra/", "date_download": "2020-01-29T19:07:36Z", "digest": "sha1:KE2BY6YE52TWL6V4TK7S732UQM3XWLBZ", "length": 6722, "nlines": 105, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "'मिशन मंगल' चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री ! | Janshakti", "raw_content": "\nउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान \nजळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध \nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\nपादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी\nउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान \nजळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध \nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\nपादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी\n‘मिशन मंगल’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री \nin ठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय\nमुंबई : मंगळ उपग्रहावर आधारित अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ चित्रपट गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळत असलेली पसंती पाहून महाराष्ट्र सरकारने ‘मिशन मंगल’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत चित्रपटाने आतापर्यंत १६८ कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे.\n१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ‘मिशन मंगल’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ति कुल्हारी, शर्मन जोशी, नित्या मेनन, संजय कपूर आणि जीशान अयूब यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटात अक्षय संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहे. इतिहासच्या पानांत सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या देशाचा प्रेरणादायी अंतराळ प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=1599", "date_download": "2020-01-29T19:20:47Z", "digest": "sha1:6JAJXOM4XSDS7OGTET2KAA4R7ABHWJGA", "length": 25542, "nlines": 200, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "www.shirurtaluka.com सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द!", "raw_content": "गुरुवार, ३० जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशारीरिक दृष्ट्या कष्टप्रद व मेहनतीच्या कामात सर्वस्वी पुरुषांचीच मक्तेदारी आपणास दिसून येते. पण काही महिला विशेषतः ग्रामीण भागातील धाडसी व मेहनत घेणा-या महिला ही पुरुषांचीच मक्तेदारी असणा-या व्यवसायातून जिद्दीने काम करत आपल्या प्रपंचाचा गाडा यशस्वी चालवत आहेत. याचेच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जांबुत येथील सोनाली बबन जोरी ही विवाहित महिला.\nगेल्या पाच वर्षांपासून जांबूत येथे दुचाकी व चारचाकी गाड्यांचे वॉशिंग व ग्रिसिंगचे का��� व घर सांभाळत आपल्या पतीच्या बरोबरीने जिद्दीने काम करून प्रपंचास चांगलाच हातभार लावत आहेत. सोनाली यांची व्यवसायातीतील धाडसी जिद्द समाजातील इतर महिलांनाही निश्चितच प्रेरणादायी ठरू शकते.\nजांबूत बस स्टँड जवळच फाकटे रोडवर बबन जोरी गेल्या १० वर्षांपासून दुचाकी व चारचाकी गाड्यांचे वॉशिंग व ग्रिसिंगचे काम करत आहेत. त्यांचे शिक्षण जेमतेम ८ वी पर्यंतचं झालेले. पत्नी सोनालीने मात्र १० पर्यंत शिक्षण घेतले आहे. सोनालीच्या आई वडिलांच्या घरी कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय नसल्याने कोणत्याच व्यवसायातील कुठली ही माहिती अथवा अनुभव हाताशी नाही. पण अंगी असणारी जिद्द, मेहनत, कष्ट करण्याची मनापासून असणारी तयारी याच गुणांच्या जोरावर सोनालीने ५ वर्षांपूर्वी पतीच्या या व्यवसायात हातभार लावायचा संकल्प केला. स्वकष्टातून उत्पन्नाचा श्रोत कसा निर्माण होईल याचा विचार करीत पतीच्या व्यवसायात घर सांभाळत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हातभार लावण्यास सुरवात केली.\nसुरवातीस एक महिला असल्याने या कष्टदायक व्यवसायात थोडाफार त्रास व्हायचा, पण पती बबन यांची भक्कम साथ व वेळोवेळी योग्य मार्गदर्शनामुळे आज या व्यवसायात भरारी घेतली आहे. व्यवसायातून दिवसाला सुमारे एक हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सोनाली अभिमानाने सांगते. आम्ही पति-पत्नी जरी कमी शिकलेलो असलो तरी आमच्या दोघा पती-पत्नीतील प्रापंचिक व व्यावसायिक समन्वय कायम ठेवत आमच्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करणार असल्याचे सोनालीने सांगितले.\n- सुभाष शेटे, ९४२३०८३३७६, ९९७५६७४२८६\nशिरूर- फेसबुकवर जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.\nआपल्या प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी इथे क्लिक करा.\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूं���ुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिर���र - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ प���ंघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझ�� प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=5757", "date_download": "2020-01-29T19:14:12Z", "digest": "sha1:DEZFHLFC7UFUDFD3AKEXKNWAODULWOI4", "length": 25779, "nlines": 219, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "गुरुवार, ३० जानेवारी २०२०", "raw_content": "\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nठिकठिकाणी रस्त्यावर उतरून ठिय्या मांडूण याला आंदोलन म्हणतात साहब.....\nअस आम्हा सर्वसामान्यासाठी न्याय मागणं सर्वसोप साधन वाटतय साहब......\nजेव्हा नटूनथटून दिसतात रस्ते\nकधी पिवळ्याने कधी भगव्याने कधी निळ्याने साहब......\nतरंगा कूठेच दिसत नाही तेव्हा वेगवेगळ्या प्रश्नांवर विभागलेला असतो आपला भारत देश साहब. ...\nतेव्हा आम्ही न्यायासाठी ऊच्चारलेल्या\nशब्दाची जेलभरो होते साहब...\nपण तूम्ही ऊच्चारून केलेल्या शब्दानी केलेल्या दिशाभुलीसाठी कोणते कायदे असतात ओ साहब...\nराग क्रोध सहनशक्ती संपते\nना साहब तेव्हा आत्मदहन\nदेण्यासही तयार असतात साहब.....\nतेव्हा तूमच्या जिवाला धक्का हो लागू नये म्हणून पोलिस यंत्रणा नेहमीच सज्ज असते साहब.....\nतरूणांनी राजकारणात सक्रिय व्हायला शिकायला हव\nखूप झाले हाल देशाचे\nपर्याय आता नवा पाहिजे\nम्हतारे झालेत राजकारणी पक्षी\nम्हणून आता गरूडाचा थवा पाहिजे\nस्वातंत्र्यानंतर गेल्या 70-72 वर्षात गढूळ झालेले राजकारण, भ्रष्टाचाराच्या आहारी गलेली भारताची शासन पद्धती, बेजबाबदार अधिकारीवर्ग यांना वेळीच चोप देण्यासाठी आणि भारत देश महासत्ता बनण्याचे धुळीत मिळालेले स्वप्न पुन्हा पूर्ण करण्यासाठी. ..फक्त वंशावळीचाच राजकारणात असणारा वावर संपुष्टात आणण्यासाठी तरूणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे...\nकारण म्हातारपण आलेल्या राजकारणाला आजचा तरूनच नवसंजीवनी प्राप्त करून देऊ शकतो हा आमचा अहंकार नाही विश्वास आहे. तरूणांनो राजारणात येण्यासाठी नाव पैसा लागतो नाहीतर बाप तरी मोठा नेता लागतो हे सगळे पोरकट विचार सोडून सत्याचा मार्ग धरून अन देशसेवेचे व्रत मनात घेऊन तरूणांनो राजकारणात ऊतरलात ना तर मग कुणाची हिम्मत होणार नाही तूम्हाला दूर करण्याची फक्त महत्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवा...\nदोन पाच हजारांसाठी विकले जाऊ नका जनतेने प्रेमाने दिलेला आशिर्वादच एकहात अब्जो रूपया पेक्षा मोठा असतो हे ज्या दिवशी प्रत्येक तरूण आपल्या मनात बिबवेल ना मग भारत महासत्ता बनायला वेळ लागणार नाही\nआज तूम्ही आम्ही पाहतोच की एखाद्या नेत्यावर आरोप सिद्ध होऊनही काहीच होत नाही याला जबाबदार आपणच आहोत\nम्हणून येथे दोन ओळीत कायद्याला गूमफाव वाटतय\nकायदे ही गुलाम होतातच कसे याचे...\nत्यानाच जामिनावर बाहेर पाहतो आम्ही तेव्हा...\nयासाठीच तर तरूणांनो राजकारणात यायलाच हवं...\n- सुरेखा बिराजी आसवले, शिरूर, जि. पुणे\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वल��� लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पी���मटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुन���ट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा ��ेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2019/06/11/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2020-01-29T17:38:56Z", "digest": "sha1:G4DXNJNQO4SZ6D5Q6I5LHP762EXBI6XR", "length": 10195, "nlines": 165, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - ११ जून २०१९ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – ११ जून २०१९\nLike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – ११ जून २०१९\nआज क्रूड US $ ६२.२१ प्रती बॅरल ते US $ ६२.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३६ ते US $१=Rs ६९.४७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८० तर VIX १४ .९३ होते.\nआज चीनचे राष्ट्रप्रमुख जीन पिंग यांनी २८-२९ जून २०१९ रोजी होणाऱ्या G -२० देशांच्या मीटिंगला आले पाहिजे. जर तसे घडले नाही तर आम्ही चीनमधून आयात होणाऱ्या US $३०० बिलियन मालावर ताबडतोब ड्युटी बसवू असे USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सांगितले. यावर चीनने आम्ही ट्रेड वॉर करू इच्छित नाही पण आम्ही ट्रेड वॉरला घाबरत नाही आम्हीही सडेतोड उत्तर देऊ असे चीनने सांगितले.\nजूलै २०१९ च्या पहिल्या आठवड्यात ओपेकची बैठक आहे. ओपेक या क्रूड उत्पादन करणाऱ्या देशांच्या संघटनेने आपला क्रूड उत्पादनातील कपात जारी करण्याचा निर्णय पुढेही चालू राहील असे सांगितले. पण रशिया आणि USA मध्ये क्रूडचे उत्पादन आणि साठा वाढत आहे. त्यामुळे क्रूडमधील भाववाढीला त्यांचा पाठिंबा नाही.\nसरकार GST अपेलेट ट्रायब्युनलचे गठन करणार आहे. पर्सनल केअर उत्पादनांवर GST मध्ये सवलत दिली जाईल असा अंदाज आहे.\nसरकार���े जाहीर केले कि स्टिल स्क्रॅप पॉलिसीची लवकरात लवकर घोषणा केली जाईल.\n२०२४ पर्यंत प्रत्येक घरामध्ये पाईपच्या साहाय्याने पाणी देण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. यामुळे पाईप उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढले. उदा :-अपोलो पाईप्स, फिनोलेक्स, महाराष्ट्र सीमलेस, ASTRAL पॉली.\nDHFL ने आधार हौसिंग मधील आपला स्टेक विकला. त्याचे त्यांना Rs २००० कोटी मिळाले. स्टरलाईट टेकने तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.\nविकास शंकर आणि अभय यादव यांनी इंडिया बुल्स कंपनीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असे व्यवस्थापनाने सांगितले. या कंपनीनं फंडची हेराफेरी केली आहे, प्रत्यक्ष लोन आहे त्यापेक्षा जास्त लोन असल्याची तक्रार केली. या दोघांनी हल्लीच विकास शंकरने २ तर अभय यादवने शेअर होल्डर बनण्यासाठी ४ शेअर्स खरेदी केले. कंपनीत एकाही पैशाची हेराफेरी झाली नाही असा खुलासा कंपनीच्या व्यवस्थापनाने केला.\nसरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे मोठ्या प्रमाणावर मर्जर कऱण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, PNB, बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक या पाच बँका लीड करतील. बाकीच्या लहान सरकारी बँकांचे या ५ बँकांत मर्जर केले जाईल. PNB, बँक ऑफ महाराष्ट्र आणि अलाहाबाद बँक याचे मर्जर होण्याची शक्यता आहे. OBC ,आंध्र बँक आणि युनियन बँक यांचे बँक ऑफ इंडियामध्ये मर्जर केले जाईल.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३९९५० NSE निर्देशांक निफ्टी ११९६५ बँक निफ्टी ३१२६५ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजचं मार्केट – १० जून २०१९ आजचं मार्केट – १२ जून २०१९ →\nआजचं मार्केट – २९ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – २८ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – २७ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – 24 Jan 2020\nआजचं मार्केट – 23 Jan 2020\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/remembrance-of-municipal-corporations-remedies-for-consolidation-management-act-2016/", "date_download": "2020-01-29T19:09:01Z", "digest": "sha1:OP6KDOFLHYZCXIQK52DMEW42547SCWPK", "length": 6276, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "झोपा काढणाऱ्या महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची आठवण", "raw_content": "\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nदेवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या ‘ आयुष्यमान ‘ योजनेच्या दसपट मोठी व सर्वसमावेशक अशी योजना दिल्लीत : आप\nवीस वर्षांचा खासदार निधी कुठे गेला – खा. इम्तियाज जलील\nइंदिरा गांधींनी ‘ लोकशाहीचा गळा ‘ घोटण्याचा प्रयत्न केला होता\nझोपा काढणाऱ्या महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची आठवण\nऔरंगाबाद: औरंगाबादची कचराकोंडी गेल्या २६ दिवसापासून सुटत नसून शहरात ठिकठिकाणी कचरा दिसत आहे. आता पर्यंत झोपा काढणाऱ्या महापालिकेला शेवटी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची आठवण आली आहे.\nया अधिनियमानुसार दररोज शभंर किलोपेक्षा जास्त कचरानिर्मिती करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात येत आहेत. यामध्ये शासकीय वैद्कीय महाविद्यालय, कँन्सर हॉस्पिटलचा समावेश आहे. निघणाऱ्या कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा अश्या नोटीस मनपाकडून पाठवण्यात येत आहेत. घाटी कँन्सर हॉस्पिटल मध्ये दररोज दोन टन कचरा निघतो. महापालिकेतर्फे मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यात येते असली तरी इतर कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी असे या नोटिसांमध्ये सांगण्यात आले आहे.\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nवारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा\nसंज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे\nदिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं\nमंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...\nलोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_(Adbhut_Duniya_Vyavasthapanachi).pdf/%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2020-01-29T18:52:50Z", "digest": "sha1:77JJXAKJLHOY5U5SS4AJPQD5AWVGBK44", "length": 6117, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२८१ - विकिस्रोत", "raw_content": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२८१\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nव्यवस्थापन क्षेत्रातील शरू रांगणेकर हे मोठे नाव. भारत अन् भारताबाहेरही त्यांनी या क्षेत्रात भरघोस कार्य केले आहे.\nअमेरिकन विद्यापीठात व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी तेथेच विविध उद्योगांमध्ये उच्च पदे भूषविली. त्यानंतर ते भारतातील अनेक नामवत आस्थापनांमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. १९७८ साली सेवानिवृत्त झाल्यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अन् काही प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी जवळजवळ पाच हजार व्यवस्थापनविषयक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. एक प्रभावी वक्ता अन् उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. व्यवसायाने केमिकल इंजिनियर अन् उच्चपदस्थ व्यवस्थापक असलेले शरू रांगणेकर मराठी कथाक्षेत्रातही समर्थपणे आपली हजेरी लावत असतात.\nभारतातील व्यवस्थापन क्षेत्रातील कितीतरी मजेदार कथा त्यांनी ‘इन द वंडरलँँड ऑफ इंडियन मॅनेजर्स' आणि 'इन द वर्ल्ड ऑफ कार्पोरेट मॅनेजर्स' या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे व्यस्थापन जगतात ती दोन पुस्तकं दीपस्तंभासारखी इच्छूक व्यवस्थापकांना दिशा दाखवत ठामपणे उभी आहेत.\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची हे नवीन पुस्तक व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक, त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना व रसिकांच्या पसंंतीला नक्कीच उतरेल याची आम्हाला खात्री आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१९ रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/archive/201507", "date_download": "2020-01-29T18:50:41Z", "digest": "sha1:SD7UGVQENP2ZYLMBNKVVSJU3PLI5LSP4", "length": 7103, "nlines": 71, "source_domain": "aisiakshare.com", "title": " July 2015 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nललित रिज़वाना चार्वी 20 मंगळवार, 14/07/2015 - 18:01\nचर्चाविषय मराठी बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) software हेमन्त वाघे 4 मंगळवार, 28/07/2015 - 19:43\nललित मध्यमवर्गीयाचा मृत्यु Nile 47 बुधवार, 29/07/2015 - 07:37\nपाककृती ... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फेण्या मेघना भुस्कुटे 96 गुरुवार, 09/07/2015 - 15:39\nमाहिती जालावरच्या नियतकालिकांचं / नित्यकालिकांचं संकलन मेघना भुस्कुटे 43 मंगळवार, 28/07/2015 - 11:25\nललित मुझे तो हैरान कर गया वो... गवि 10 मंगळवार, 07/07/2015 - 17:27\nमाहिती नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात प्रभाकर नानावटी 18 सोमवार, 06/07/2015 - 13:06\nमाहिती आनंद मार्ग राही 18 बुधवार, 08/07/2015 - 19:10\nसमीक्षा बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे' सव्यसाची 6 बुधवार, 01/07/2015 - 19:02\nमाहिती १ जुलै - कॅनडा दिन अरविंद कोल्हटकर 1 बुधवार, 01/07/2015 - 22:55\nसमीक्षा किल्ला: आहे मनोहर तरी........ ए ए वाघमारे 15 गुरुवार, 02/07/2015 - 08:45\nललित सुप्त मन .शुचि. 15 सोमवार, 06/07/2015 - 15:47\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nमाहिती मराठी हस्तलिखित केंद्र (संचालक श्री.वा.ल.मंजुळ) ह्यांच्या हस्तलिखित संग्रहातील प्रतींच्या नकला (सरोगेट कॉपीज) किंबहुना सर्वसुखी 11 गुरुवार, 23/07/2015 - 01:01\nमौजमजा ग्रीसचा प्रश्न अर्धवट 28 गुरुवार, 02/07/2015 - 16:43\nललित ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो विवेक पटाईत 6 सोमवार, 27/07/2015 - 19:55\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : संतकवी निवृत्तीनाथ (१२७४), लेखक थॉमस पेन (१७३७), लेखक आंतोन चेकॉव्ह (१८६०), नोबेलविजेता लेखक रोमॅं रोलॉं (१८६६), कवी चंद्रशेखर गोऱ्हे (१८७१), चित्रकार बार्नेट न्यूमन (१९०५), नोबेलविजेता शास्त्रज्ञ अब्दुस सलाम (१९२६), जलतरणपटू ग्रेग लूगानिस (१९६०), नेमबाज राजवर्धन सिंग राठोड (१९७०)\nमृत्यूदिवस : लेखक अलेक्सांद्र पुश्किन (१८३७), चित्रकार अल्फ्रेड सिसले (१८९९), संशोधक व 'गाथा सप्तशती'चे संपादक स. आ. जोगळेकर (१९६३), कवी रॉबर्ट फ्रॉस्ट (१९६३)\n१७८० : 'हिकीज बेंगॉल गॅझेट' हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.\n१८८६ : कार्ल बेंझने पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारीचे पेटंट घेतले.\n१९९६ : फ्रान्सने अणुचाचण्या बंद केल्याचे जाहीर केले.\n२००६ : इरफान पठाणने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन बळींची हॅट ट्रिक करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/fireplace/articleshow/72499496.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-29T18:11:18Z", "digest": "sha1:H4IGRMH7WL6QKMMNNRQZLBJTXL5FYHQJ", "length": 7802, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik local news News: वृक्षाची जाळपोळ - fireplace | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nअथर्व साई रोजच्या हाऊस समोरच्या सर्वे न 99 मधील मोकळ्या भुखंडावर 10 वर्ष जुने झाड भुखंडालगतचया सोसायटीत रहवाशी ने आग लावून पेटवला.मनपा वृक्ष प्राधीकरण समीतीने सदर घटनेची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा सदर वृत्ती वाढून वृक्षाची अतोनात हानी होईल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nस्मार्ट सिटी .... स्मार्ट यंत्रणा\nरामवाडी जवळ पुलाखाली गटारीचे पाणी गोदावरी मध्ये\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nचौकातील स्ट्रीट पोलवरचे पथदिवे चालू करण्याबाबत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A5%AA%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-29T16:56:52Z", "digest": "sha1:BZCUEGYSVEMZKKWUZQJAIIORH5V355SU", "length": 15277, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सेन्सेक्स ४० हजार पार: Latest सेन्सेक्स ४० हजार पार News & Updates,सेन्सेक्स ४० हजार पार Photos & Images, सेन्सेक्स ४० हजार पार Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा पडदा\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\nधावत्या लोकलमधून पडून तरुण जखमी\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nनिर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळणा...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयच...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nInd vs NZ: सुपरओव्हरमध्ये भारताचा 'सुपरहिट...\nसबको सन्मती दे भगवान\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\nशाहरुख खानच्या चुलत बहिणीचं निधन\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा ला..\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबास..\nराजधानीत नेत्रदीपक बिटींग रिट्रिट..\nInd vs NZ: भारताचा न्यूझीलंडवर रो..\nसेन्सेक्स ४० हजार पार\nसेन्सेक्स ४० हजार पार\nमोदींच्या शपथग्रहणानंतर सेन्सेक्स ४० हजार पार\nपंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा (बीसई) व्यवहार उसळी घेतच सुरू झाला. शेअर बाजाराचे व्यवहार सुरू होताच आज सेन्सेक्सने ४० हजारांचा आकडा पुन्हा एकदा पार केला. या पूर्वी २३ मे या दिवशी सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांचा आकडा गाठला होता. आज सेन्सेक्स ११०.१३ अंकांची (०.२८%) उसळी घेत तो ३९.९४२.१० अकांवर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) निफ्टी ४१.४५ अंकांच्या उसळीसर ११,९८७.३५ अकांवर उघडला.\n... म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं: विराट कोहली\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हर बॅन करा: न्यूझीलंड\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nजामिया हिंसा: संशयित ७० जणांचे फोटो जारी\nचार कॅमेऱ्यांचा Samsung Galaxy A51 लाँच\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात 'शिवभोजन'\nरो'हिट': भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nInd vs NZ: 'लगता है अपुनिच भगवान है'\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-01-29T19:10:54Z", "digest": "sha1:GXBQ57Q3CLEMZYOMJAXS32IPF44OPLHQ", "length": 18366, "nlines": 272, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:अभंग - विकिस्रोत", "raw_content": "\n\"अभंग\" रुपात असलेले सर्व साहित्य या वर्गात येते. सोपानदेव\nज्या रुपाकारणें उपवास पारणें\nध्येय ध्यान धारणें ध्याती मौनी 1\nतें रुप पंढरी पुंडलिकाचे द्वारीं\nध्याति वेद चारी श्रुतिसहित 2\nत्या रुपे वेधलें मन माझें मोहिले\nन करी काहीं केलें काय करुं 3\nसोपान अढळ मन मोहिले गोपाळ\nत्या रुपा वाचाळ जिव्हा झाली 4\nएकूण ६५७ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nचतुःश्लोकी भागवत/तप म्हणजे काय\nचतुःश्लोकी भागवत/तप याचा अर्थ\nचतुःश्लोकी भागवत/भागवताची दहा लक्षणें\nतुकाराम गाथा/गाथा १ ते ३००\nतुकाराम गाथा/गाथा १२०१ ते १५००\nतुक���राम गाथा/गाथा १५०१ ते १८००\nतुकाराम गाथा/गाथा १८०१ ते २१००\nतुकाराम गाथा/गाथा २१०१ ते २४००\nतुकाराम गाथा/गाथा २४०१ ते २७००\nतुकाराम गाथा/गाथा २७०१ ते ३०००\nतुकाराम गाथा/गाथा ३००१ ते ३३००\nतुकाराम गाथा/गाथा ३०१ ते ६००\nतुकाराम गाथा/गाथा ३३०१ ते ३६००\nतुकाराम गाथा/गाथा ३६०१ ते ३९००\nतुकाराम गाथा/गाथा ३९०१ ते ४२००\nतुकाराम गाथा/गाथा ४२०१ ते ४५८३\nतुकाराम गाथा/गाथा ६०१ ते ९००\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१७ रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://khultabadmahaulb.maharashtra.gov.in/UlbElectedMember/ulbelectedmemberindex", "date_download": "2020-01-29T17:45:59Z", "digest": "sha1:A6KFIMSM6TWA53D5Y2UANTJJM4YIFIFO", "length": 9155, "nlines": 124, "source_domain": "khultabadmahaulb.maharashtra.gov.in", "title": "UlbElectedMember", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / निवडून आलेले सदस्य / प्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\n० खुल्दाबाद शहर् कुलकर्णी अविनाश प्रभाकर\n० खुल्दाबाद शहर् अँड.सय्यद मुखीमोद्दिन जियायोद्दीन् सय्यद\n० खुल्दाबाद शहर् सुरेश बाबुराव मरकड\n१ मोठी कुनबी आळी लिंगायत कविता मछींद्र\n१ मोठी कुनबी आळी बारगळ परसराम शिवाजी\n२ राजवाडा,बाजारपेठ लाळे लक्ष्मीबाइ मनोहर\n२ राजवाडा,बाजारपेठ बारगळ योगेश बाबासाहेब bargal35@gmail.com\n३ भिलवाडा,टकारवाडी,मोठी कुनबी आळी काळे संजिवनी फकीरचंद\n३ भिलवाडा,टकारवाडी,मोठी कुनबी आळी साळुंके नरेंद्रसिंग रामभाउ\n४ आजमशाहीपुरा,इमामबाडा,कुरेशी मोहल्ला रुक्साना बेगम कबीरोद्दिन\n४ आजमशाहीपुरा,इमामबाडा,कुरेशी मोहल्ला शेख़ मुनिबोद्दिन मुजिबोद्दिन\n५ बडा दरवाजा,साळीवाडा बेग सुलताना परवीन बेग मिर्ज़ा अब्बास\n५ बडा दरवाजा,साळीवाडा शेख अब्दुल हाफिज़ अब्दुल रशिद\n६ साळीवाडा,गुलजार मोहल्ल्ल,हमालवाडी, फुलारे रुख्मणबाई आसाराम\n७ राजीव गांधी नगर,लहाणी कुनबी आळी शेख सईदाबेगम जाफर\n७ राजीव गांधी नगर,लहाणी कुनबी आळी बावस्कर दिलीप दौलतराव\n८ फकीर वाडा,वडाची आळी,मंगल पेठ नजीरा बेगम शेख महेमूद\n८ फकीर वाडा,वडाची आळी,मंगल पेठ शेख हीना बेगम इरफान\n८ फकीर वाडा,वडाची आळी,मंगल पेठ मिर्ज़ा बेग अयाज इकबाल\n९९९ Nominated अँड.कैसारोद्दिन हाजी जाहिरोद्दिन\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २९-०१-२०२०\nएकूण दर्शक : १४३१९\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/is-toss-deciding-this-world-cup-so-far/articleshow/69634662.cms", "date_download": "2020-01-29T18:44:10Z", "digest": "sha1:EIM63GUGMKIAESTFRZIGTZRCPAQJE73J", "length": 12718, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "इंग्लंड वि. पाकिस्तान : England vs Pakistan : वर्ल्डकप: टॉस ठरवतोय सामन्यांचा निकाल? -Is Toss Deciding This World Cup So Far", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nवर्ल्डकप: टॉस ठरवतोय सामन्यांचा निकाल\nवर्ल्डकपमध्ये यंदा नाणेफेकीचा निर्णय खूप महत्त्वाचा ठरत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झालीय. इंग्लंडच्या खेळपट्टींचा विचार करता नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करणारा संघ वरचढ ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या कर्णधारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे यास दुजोरा मिळाला आहे.\nवर्ल्डकप: टॉस ठरवतोय सामन्यांचा निकाल\nवर्ल्डकपमध्ये यंदा नाणेफेकीचा निर्णय खूप महत्त्वाचा ठरत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झालीय. इंग्लंडच्या खेळपट्टींचा विचार करता नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करणारा संघ वरचढ ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या कर्णधारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे यास दुजोरा मिळाला आहे.\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खानने मत व्यक्त केलं. 'मला वाटतं आमची सुरुवात चांगली व्हायला हवी होती. त्यामुळेच नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करु अशी आम्हाला आशा होती', असं सरफराज म्हणाला होता. तर ओव्हलच्या मैदानात न्यूझीलंडकडून पराभव स्विकारल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार डी. करुणारत्ने यांने ओव्हलच्या खेळपट्टीवर जेव्हा सामना असतो तेव्हा नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा असतो, असं विधान केलं होतं.\nइंग्लंडच्या स्विंगला पोषक असलेल्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं आशियाई फलंदाजांना कठीण जात आहे. पण नाणेफेक गमावणाऱ्या संघांनाही अडचणींना सामोरं जावं लागत आहे, हे नाकारता येणार नाही. इंग्लंडमधलं आर्द्रतायुक्त आणि थंड वातावरण, गवती आउटफिल्डमुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो. सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या सामन्यावेळी थंड वातावरण असतं. नॉटिंगहॅम आणि कार्डिफमधील खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना मदत मिळते. या खेळपट्ट्यांवर फलंदाज स्थिरस्थावर होईपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असते. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामने प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर नाणेफेकीचा कौल सामन्याचा निकाल ठरू लागलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nवर्ल्डकप २०१९:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nआजचं राशी भविष्य: दि. ��८ जानेवारी २०२०\nआयकरसंबंधी या बनावट ई-मेल, SMS पासून राहा सावधान\nएक विजय आणि टीम इंडिया इतिहास घडवणार\nआजचं राशी भविष्य: दि. २७ जानेवारी २०२०\nप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयचा मेगाप्लान\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं: विराट\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपुनिच भगवान है'\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवर्ल्डकप: टॉस ठरवतोय सामन्यांचा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/for-highest-units-selling", "date_download": "2020-01-29T17:24:38Z", "digest": "sha1:XBVDLFUOZMRNW7IG5S47RRHWIL3EGYGR", "length": 15227, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "for highest units selling: Latest for highest units selling News & Updates,for highest units selling Photos & Images, for highest units selling Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राह...\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा...\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सु���ू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; ब...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nसबको सन्मती दे भगवान\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n२४व्या आठवड्यात गर्भपात करता येणा..\nअकाली दल भाजपला देणार पाठिंबा; जे..\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा ला..\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबास..\nशाओमीने ३ महिन्यात विकले १.२६ कोटी फोन\nभारतीय स्मार्टफोन बाजारात २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या तिमाहीत ४६.६ मिलियन युनिट्सची विक्री करण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा वाटा शाओमीचा आहे. शाओमीने १.२६ कोटी युनिट्सची विक्री केली. दरम्यान, टॉप-५ कंपन्यांमध्ये सर्वात मोठा फटका सॅमसंगला बसला आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच आयडीसीने ही आकडेवारी जारी केली आहे. भारतातील सण-उत्सवांचा काळ आणि ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर दिला जाणारा भरघोस डिस्काऊंट यामागचं कारण सांगण्यात आलं आहे.\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\n...म्हणून पराभूत होऊ असं वाटलं होतं: कोहली\n'कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा'\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हर बॅन करा: न्यूझीलंड\nMP: आता बेरोजगारांना महिना ५ हजार मिळणार\nसंघ १३० कोटी लोकांचाः मोहन भागवत\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी: सैफ अली खान\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kareena-kapoor-and-saif-ali-khan-being-paid-1-5-crore-because-of-taimur-ali-khan/", "date_download": "2020-01-29T17:08:13Z", "digest": "sha1:HZIIYWVEQBGKOQS3AQ5POBHJ7BTJJSJB", "length": 15473, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "तैमूरमुळं करीना आणि सैफ अली खानला मिळणार 1.5 कोटी रूपये, जाणून घ्या | kareena kapoor and saif ali khan being paid 1 5 crore because of taimur ali khan | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\nपुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला, सर्वत्र…\nतैमूरमुळं करीना आणि सैफ अली खानला मिळणार 1.5 कोटी रूपये, जाणून घ्या\nतैमूरमुळं करीना आणि सैफ अली खानला मिळणार 1.5 कोटी रूपये, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा छोटा मुलगा तैमूर अली खानची लोकप्रियता दिवसंदिवस वाढतच चालली आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेला तैमूर अली खानला घेऊन एक मोठी बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सांगितले जात आहे की, तैमूर अली खानमुळे करीना कपूर आणि सैफ अली खान एका बेबी केअर ब्रँडचा चेहरा बनले आहेत. यासाठी दोघांना चांगले पैसे दिले जात आहेत. एका वृत्तपत्रानुसार, लोकप्रिय ब्रांडच्या डायपरचा चेहरा करण्यासाठी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्याबरोबर करार केला आहे. अशा परिस्थितीत केवळ ३ तासांच्या उपस्थितीसाठी १.५ कोटी रुपये दिले जात आहेत.\nएका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, “बेबी केअर ब्रँडचा प्रमुख सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्याबरोबर काम करण्यास खूप उत्सुक होता आणि यासाठी तो त्यांच्याशी एक वर्षांपासून बोलत होता. एकीकडे दोन्ही कलाकारांची स्टार पॉवर त्यांना ब्रँडचा चेहरा बनवण्याचे मुख्य कारण होते तर दुसर�� मुख्य कारण त्यांचे नवाबजादे तैमुर अली खान होते. जरी सैफ आणि करीनाने यापूर्वी हा प्रस्ताव नाकारला असला तरी, गेल्या काही महिन्यांत ब्रँडच्या अधिकार्‍यांनी त्याविषयी पुन्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी पुनर्विचार केला. अलीकडेच त्यांनी या प्रॉडक्टचा चेहरा होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत त्यांना तीन तासांच्या शूटसाठी दीड कोटी रुपये दिले जाऊ शकतात.\nशिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद\nजब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी\nदीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया\n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \nसेंगर केस : बलात्कार पीडितेच्या वडिलांवर उपचार करणार्‍या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, सर्वत्र प्रचंड खळबळ\nअन्यथा भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : रुपाली चाकणकर\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’ सुपरहिट…\n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंची…\nठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारच्या निर्णयाला ‘ब्रेक’, सरपंच निवडीबाबत केला…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता शोमध्ये दिसणार…\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता…\nनवा हेअरकट केल्यानंतर नीना गुप्तानं केली Google कडं…\nभारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल भाजपमध्ये करणार…\nराष्ट्रद्रोहाचा आरोपी JNU चा विद्यार्थी शरजील इमामला अटक,…\nएक लाखाची लाच घेणार्‍या नायब तहसीलदारासह खासगी व्यक्ती…\nछत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\nपुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या…\nजामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून 70 संशयित आरोपींचे…\nजगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी बंगळूरूमध्ये, टॉप 10 मध्ये…\nदिल्ली विधानसभा : भाजपला जुन्या मित्राची ‘साथ’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी…\nअरविंद केजरीवाल हे ‘दहशतवादी’ आणि…\nपती सर्वगुणसंपन्न तरी देखील पत्नीनं का दिला ‘तलाक’ \n‘बिटकॉइन’च्या माध्यमातून बारा लाखाची फसवणूक\nराष्ट्रद्रोहाचा आरोपी JNU चा विद्यार्थी शरजील इमामला अटक, दिलं होतं…\n‘मोदीजी, तुम्ही कागदपत्र मागायला आला तर कब्रस्तानात घेऊन जाईन’\nराज्यात 22 नव्या जिल्ह्यांची निर्मिती लातूरमधून उदगीर, नाशिकमधून मालेगाव तर नगरमधून 3 जिल्ह्यांचे नियोजन\nIND vs NZ : रोहित शर्माच्या 2 सिक्समुळं सुपरओव्हरमध्ये भारताचा ‘विजय’, ‘बिग बी’ म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/pt/69/", "date_download": "2020-01-29T19:20:10Z", "digest": "sha1:5CEK7AALSPOHFA6CQIBWHN4V5G7YLFF5", "length": 15978, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "गरज असणे – इच्छा करणे@garaja asaṇē – icchā karaṇē - मराठी / पोर्तुगीज PT", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पोर्तुगीज PT गरज असणे – इच्छा करणे\nगरज असणे – इच्छा करणे\nगरज असणे – इच्छा करणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nइथे विछाना आहे का Há a--- u-- c---\nइथे दिवा आहे का Há a--- u- c--------\nइथे टेलिफोन आहे का Há a--- u- t-------\nइथे कॅमेरा आहे का Há a--- u-- m------ f----------\nइथे संगणक आहे का Há a--- u- c---------\nइथे कागद व लेखणी आहे का Há a--- p---- e c-----\n« 68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पोर्तुगीज PT (61-70)\nMP3 मराठी + पोर्तुगीज PT (1-100)\nएखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना हजारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील.\nहे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/12/25/Maharashtra-tracker-.html", "date_download": "2020-01-29T18:30:40Z", "digest": "sha1:HGYAM2UKQUZ7RETBSK2ULZIPWXW4O3I3", "length": 25760, "nlines": 33, "source_domain": "www.evivek.com", "title": " tracker maruti gole - विवेक मराठी विवेक मराठी - tracker maruti gole", "raw_content": "एका दुर्गभ्रमंतीकाराची थरारक कहाणी\nस्रोत: विवेक मराठी दिनांक25-Dec-2019\nगड हे आपला ऐतिहासिक ठेवा आणि वारसा आहेत. या वारशाची ओळख करून घेण्याची आणि तो जपण्याची गरज आहे. दुर्गभ्रमंतीकार ऍड. मारुती गोळे यांनी महाराष्ट्रासह देशातील आणि परदेशातीलही तब्बल 814 गड आजपर्यंत प्रत्यक्ष पाहिले आहेत. शिवाय हजारो दुर्गांचे फोटो त्यांच्या संग्रहात आहेत. आज वयाच्या अवघ्या चाळिशीत असले���्या या मनस्वी दुर्गभ्रमंतीकाराची कहाणी जितकी चित्तथरारक, तितकीच प्रेरक.\nसिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या पिरंगुट गावात राहणाऱ्या मारुती गोळे यांचा 2012पासून सुरू झालेला दुर्गभ्रमंतीचा छंद आता विक्रमाच्या टप्प्यावर येऊन उभा राहिला आहे. या प्रवासात छंदासाठी आवश्यक असा कणखरपणा, चापल्य त्यांनी प्रयत्नपूर्वक कमावले आहे, टिकवले आहे. दुर्गभेटीच्या ध्यासापायी त्यांनी वकिली व्यवसायालाही रामराम ठोकला. पोटापाण्याची गरज म्हणून एक व्यवसाय सुरू केलाआहे. त्याचे चोख व्यवस्थापन करून ते दुर्गभ्रमंती करत असतात. त्यासाठी ते योग्य नियोजन करतात. भ्रमंती करत असताना त्यांना गडाची बांधणी, तट, बुरूज, स्थापत्यकला, त्याचे भौगोलिक महत्त्व जाणून घ्यायला, त्याचा अभ्यास करायला, त्याच्या नोंदी ठेवायला, छायाचित्रांचा संग्राह करायला आवडते. इतिहासाची साक्ष असलेल्या गडांची भ्रमंती करताना त्यांना अपूर्व आनंद मिळतो.\nआमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक\nया सर्व प्रवासाच्या रोमांचक आठवणी आणि अनुभव कथन करताना मारुती म्हणाले, ''गेल्या दहा वर्षांपासून मी गडांचा अभ्यास करतोय, याची प्रेरणा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण मी जरी सरदार घराण्यात जन्म घेतला असला, तरी गडांचा आणि माझा असा कधी संबंध आला नव्हता. घडले असे की, कंपनीतील काही वरिष्ठ अधिकारी मित्र माझ्या घरी आले होते. त्यांनी सिंहगड पाहायला जाण्याचा आग्राह धरला. आम्ही सर्व जण गड पाहण्यासाठी गेलो, तेव्हा माझे वजन 105 किलो होते. त्यामुळे गड चढताना मला इतका दम लागला की अर्ध्यावरून आम्ही सर्व परत आलो. खाली आल्यानंतर मित्रांनी माझी मस्करी केली. या मस्करीने मी अस्वस्थ झालो. दुसऱ्या दिवशी सिंहगड सर करण्याचा निश्चय केला आणि सलग 42 दिवस मी सिंहगड चढत होतो. ही माझ्या दुर्गप्रेमाची सुरुवात. सलग 42 दिवस गेल्याने माझे दुर्गभ्रमणाशी भावनिक बंध जुळले ते कायमचे. आतापर्यंत मी 354 वेळा सिंहगड चढून गेलो आहे. सुरुवातीला मला सिंहगड चढायला 3 तास लागले होते आणि आज मी 30 ते 37 मिनिटांमध्ये हाच गड चढतो. एकाच दिवशी पाच वेळा चढून गेलो आहे.\nआग्रा ते राजगड फत्ते मोहीम\nछत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होण्याच्या विलक्षण घटनेला 17 ऑगस्ट 2017 रोजी 351 वषर्े पूर्ण झाली होती. त्यानिमित्त आग्य्राहून ज्या मार्गे महाराज र���जगडावर पोहोचले होते, त्याच मार्गे दुर्गप्रेमी मारुती गोळे\nयांनी पदभ्रमण मोहीम हाती घेतली होती.\nया निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, पराक्रमाचा जागर करावा हा उद्देशही होता. आग्राा ते राजगड या प्रवासात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांतून सुमारे 1253 किलोमीटरचा पायी प्रवास केला. ग्वाल्हेर, धुळे आदी संस्थानांकडून मारुती यांचे अतिशय जोरदार स्वागत झाले.\n35 दिवसांचा खडतर प्रवास करून मारुती जेव्हा राजगडला पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागताला 6 हजाराचा जनसमुदाय जमला होता. खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मारुती यांचा सत्कार केला. मारुती यांच्या आयुष्यातला सर्वांत मोठा अविस्मरणीय क्षण होता.\nतेव्हापासून मी असंख्य दुर्ग आणि गड पाहिले. दुर्गभ्रमंती करणे हा माझा छंद माझं जीवनध्येय होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचे राज्य निर्माण केले, गडकोट उभे केले, रयतेसाठी लढा दिला, त्या लढाया कशा लढल्या ते आपण फक्त पुस्तकांतून वाचतो अन् अंगावर रोमांच उभे राहतात. या इतिहासाचं स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यापासून कालसुसंगत बोध घेण्यासाठी हे गड पाहिले पाहिजेत, तिथे उभारलेल्या वास्तूंमध्ये फिरलं पाहिजे.''\nमारुती यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गड आणि दुर्ग पालथे घातले आहेत. राजगड 104 वेळा, तोरणागड 42 वेळा सर केला. सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाडा-रायगड असे 68 किलोमीटरचे अंतर कापून एकाच दिवशी पाच गड 16 तास 55 मिनिटांत सर करण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र, गोवा, जम्मू, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांतील सर्व गड पाहून झाले आहेत. 2024पर्यंत भारतातील सर्व गड सर करण्याचा मारुती यांचा मानस आहे. त्याचबरोबर युरोप, इस्रायल, भूतान, श्रीलंका, तुर्कस्तान, व्हिएतनाम आदी 14 देशांतले मिळून तब्बल 814 गड पाहण्याचा भीमपराक्रम त्यांच्या नावावर नोंदलेला आहे.\nया दुर्गभ्रमंतीच्या प्रवासात गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागातला सुर्जागड पाहायचा राहिला होता. त्यासाठी मारुती यांनी स्थानिक गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी दोन वषर्े सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्याशी मैत्री करून, त्यांचा विश्वास संपादन करत सुर्जागडाचेही दर्शन घेतले.\nया मोहिमेविषयी मारुती सांगतात, ''सुर्जागडचा ठाकूरदेव हे तिथल्या स्थानिकांचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीत या गडावर जाताना अनवाणी पायांनी जावे लागले. गडावरचे घनदाट जंगल, टोकदार दगडांनी भरलेली वाट होती. तरीही मी गावकऱ्यांच्या बरोबर, त्यांच्यासारखा पोशाख करून गडावर पोहोचलो. यासाठी मी सतत दोन वर्षे स्थानिक गावकऱ्यांशी संपर्क ठेवला. यातून मिळालेला अनुभव, आनंद मला पुढील अनेक दुर्गभ्रमंतीसाठी ऊर्जा देऊन गेला.''\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसंतोषगड आणि मनोहरगड, हे दोन्ही गड एकमेकांना लागून आहेत. सह्याद्रीच्या रांगांवरती शेवटच्या टोकावर हे दोन्ही गड आहेत. मनोहरगड अतिकठीण समजला जातो, तर मनसंतोष गड तर त्याहून अधिक महाकठीण समजला जातो.\n''किल्ला नव्हे, गड म्हणा'' - ऍड. मारुती गोळे\n''आज किल्ला हा शब्द बराच प्रचलित झाला आहे. किल्ला हा शब्द माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. कारण किल्ला हा शब्द मुळातच फारसी शब्द आहे. औरंगजेबाने किल्ला हा शब्द वापरला. शिवाजी महाराजांच्या प्रकाशित झालेल्या पत्रांमध्ये गड हा शब्द वापरला आहे. महाराजांनी बोलीभाषेतील प्रचलित शब्दांना महत्त्व देऊन गड हा शब्द वापरला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गडाला दुर्ग, तर घाटमाथ्यावर असलेल्या गडांना गिरिदुर्ग म्हटले जाते.''\nमारुती म्हणाले, ''अनेक वर्षांपासून मनसंतोषगड मला खुणावत होता. आजपर्यंत या गडावर कोणी गेले नव्हते, अशी स्थानिक गावकऱ्यांनी माहिती दिली होती. हे आव्हान मी स्वीकारले, नव्या उमेदीने समानधर्मी मित्रांना सोबत घेऊन 2017 साली मनसंतोष गडावर जायचे ठरवले. गडावर पायऱ्या लागण्यापूर्वी एक पायवाट जाते. या पायवाटेवर काही नैसर्गिक गुहा दिसतात. या गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे. एका टप्प्यानंतर पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन पुढचा प्रवास करावा लागला. पहिल्या दिवशी गड चढून जाण्याची मोहीम अर्धवट सोडून खाली उतरावे लागले, तरी त्याने निराश न होता दुसऱ्या दिवशी मोठया जिद्दीने गडावर चढलो आणि गडावर भगवा फडकवला. हा अवघड गड सर केल्यानंतर आनंद गगनात मावेनसा झाला. मनसंतोषगडावर जाणारा पहिला दुर्ग अभ्यासक म्हणून लोक माझ्याकडे पाहू लागले.''\nया भ्रमंतीमुळे अनेक गडांचा, दुर्गांचा अभ्यास झाला. गडभ्रमंती करत असताना गडाचा आकार, दरवाजे, पायवाटा किती आहेत, तटबंदी, पाण्याची व्यवस्था, तोफा, गडावरी�� देवी-देवतांचे ठिकाण, गडाची दिशा, गडाविषयीच्या दंतकथा, संग्रहित दस्तऐवज, आजूबाजूच्या मंदिरांचा-परिसराचा इतिहास, भौगोलिक माहिती अशा सर्व नोंदी मारुती टिपत असतात. त्यांनी आतापर्यंत असा 250 गडांचा अभ्यास केला आहे. त्या ठिकाणचे मानवी जीवन, समाजजीवन, संस्कृती याविषयी नोंदी करून ठेवल्या आहेत.\nमहाराष्ट्रातील व परदेशातील गडामधील फरक सांगताना ते म्हणतात, ''महाराष्ट्रातील गडकोट हे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहेत. हे वेगळया पाषाणामध्ये बांधलेले आहेत आणि त्यातले बहुतेक गडकिल्ले छत्रपती शिवरायांनी त्यांच्या धावपळीच्या कालखंडामध्ये बांधलेले आहेत. राजगड आणि रायगड हे दोन गड तर जगाला प्रभावित करण्याइतके उत्कृष्ट आहेत. परदेशातील गडाची बांधणी वेगळी असते. दुबई, शारजा येथील गड आकाराने छोटे आहेत. इस्रायलमधील गडकोटात पाण्याची व्यवस्था असल्याचे दिसून आले. तुर्कस्तान आणि महाराष्ट्रातील गडकोटामध्ये साधर्म्य दिसून आले. पण भूतानमध्ये वेगळया धाटणीचे गड पाहायला मिळाले.''\nआगामी काळात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण या राज्यांसह श्रीनगर परिसरातील गडांच्या भेटीचे मारुती यांचे नियोजन आहे.\n''या मोहिमेत मला माझी पत्नी स्वाती ही सदैव प्रेरणा आणि साथ देत आली आहे. ती सरदार मारणे घराण्यातील लेक आहे. त्यामुळे तिलाही इतिहासाची आवड आहे. आजपर्यंत तिनेही 125हून अधिक गडांची भ्रमंती केलीआहे. माझा मुलगाही उत्तम ट्रेकर आहे'' असेही मारुती यांनी सांगितले.\nमारुती यांच्या घराण्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशाकडे कसे पाहता याविषयी सांगताना ते म्हणाले, ''सरनौबत नरवीर पिलाजी गोळे घराण्यात माझा जन्म झाला, हे माझे भाग्य समजतो. आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील पायदळाचे प्रमुख होते. आमचे घराणे महाराजांशी सदैव एकनिष्ठ राहिलेले घराणे आहे. 1689 साली आमच्या घराण्याला पायदळ प्रमुख हा किताब मिळाला. आमच्याकडे वारशाने जी शस्त्रे आली आहेत, त्या शस्त्रांची वाढत्या कुटुंबाबरोबर वाटणी होत गेली. त्यामुळे आज आमच्या कुटुंबाकडे चार ऐतिहासिक तलवारी आहेत. जुन्या लाकडी वीरगळी आहेत. आता त्यांचे काळजीपूर्वक जतन केले आहे. जुन्या मूर्तींचे, जुन्या साहित्याचे जतन करून ठेवले आहे.\nगोळे घराण्याचे इतिहासातील योगदान या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित करण्य���चा मानस आहे. घराण्यातील अनेक दुर्मीळ वस्तूंचा, कागदपत्रांचा संग्राह माझ्याकडे आहे.''\nमहाराष्ट्रातील गडकोटांची स्थिती सुधारण्यासाठी मारुती यांनी काही उपाय-कल्पना बोलून दाखविल्या. ते म्हणतात, ''महाराष्ट्रातले अनेक अपरिचित गडकोट आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शासन केवळ परिचित गडाचे संवर्धन करते. मात्र या अलक्षित गडांचेही संवर्धन करायला हवे. गड संवर्धनाच्या कामात स्थानिक लोकांचा सहभागी करून घेतला पाहिजे. त्यामुळे ऐतिहासिक मोल असलेल्या या स्थळाविषयी स्थानिकांच्या मनात आदरभाव दृढ व्हायला मदत होईल. आज राज्यातील बहुतांश गड केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली आहेत. या गडांचा विकास करण्यासाठी असे गड राज्य शासनाकडे सुपुर्द करणे आवश्यक आहे.''\n३५४ वेळा सिंहगड सर करणारे मारुती गोळे\nआजच्या तरुणाईने इतिहासाकडे कसे बघावे याविषयी मारुती म्हणाले, ''दुर्गभ्रमंती हा केवळ पर्यटनाचा विषय नाही, तर आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. शिवाय सदृढ, निरोगी शरीरासाठी दुर्गभ्रमंतीचा निश्चितच उपयोग होतो. ज्या मातीला, ज्या गडांना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पावलांचा स्पर्श लाभला आहे अशा सर्व गडांना भेट दिली पाहिजे. त्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. भ्रमंती करण्याआधी गडाशी संबंधित इतिहासाचे, महापुरुषांच्या चरित्राचे वाचन करावे. त्यांचा पराक्रम अभ्यासावा. या संदर्भात समाजमाध्यमात जे अभ्यासपूर्ण आणि संतुलित लेखन येते त्याचे वाचन करावे, त्याचा संग्रह करावा. त्याचबरोबर या विषयातल्या अभ्यासकांशी संवाद साधावा. आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष गडभ्रमंती करताना, त्या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी.''\nआपल्या या छंदोपासनेसाठी आजपर्यंत कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता या अवलियाची भटकंती चालू आहे, हे आवर्जून नमूद करण्याजोगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/%E0%A5%A9%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2020-01-29T17:51:06Z", "digest": "sha1:GHSX2XT4VEMO54YHWMPMYTEX5BBUQ4VO", "length": 20716, "nlines": 233, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "प्रीपेड", "raw_content": "\nस्क्रीन रीडर | मुख्य विषयाकडे जा\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |व्यवसाय | निविदा |\nऐड - ऑन - प्लान\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योज��ा\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nव्हीएनओ साठी एफटीटीएच धोरण\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडलाइन प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\n३ जी प्रि-पेड सेवा\nमोबाईल टेलेफोनिच्या नाविन्यपूर्ण विश्वात प्रवेश करा आणि कल्पनातीत गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. एमटीएनएल 'अत्याधुनिक ३ जी जादू' सेवेचा आरंभ करून मोबाईल टेलीफोनि विश्वातील एका नव्या पर्वाची सुरवात करीत आहे. ३जी जादू सोबत या भविष्य पर्वाचे स्वागत असो.\nजेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर वार्तालाप करत असता तेव्हा त्यांना समोर पाहुन तुम्ही वास्तवाचा अनुभव करु शकता. कित्येक मैल दूर राहूनही तुम्ही तुमचे मित्र व व्यावसायिक भागिदारांबरोबर समोरासमोर बोलण्याचे समाधान मिळवू शकता.\nसर्वाधिक गतीचे ब्रॉडबँड इंटरनेट\nघरात, कार्यालयात व इतर कोठेही 'एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँड' चा वापर करताना सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँडद्वारे म्युझिक डाऊनलोड, व्हिडीओ क्लिप, गेम्स इ. चा आस्वाद घेताना पूर्वी कधीही न अनुभवलेल्या सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. आता तुम्ही, कधीही कुठेही मोबाईल इंटरनेट एक्सेस करु शकता. तुमच्या इंटरनेट जोडणीची (कनेक्टिविटी) गती वाढवण्यासाठी मोबाईल तुमच्या संगणकाला (लॅपटॉप-डेस्कटॉपला ) जोडा किंवा एमटीएनएल ३जी डाटा कार्डचा उपयोग करा.\nआता, एमटीएनएल मोबाईल टीव्ही सेवेच्या सहाय्याने आपण मोबाईलवर कधीही आणि कुठेही आवडीचे कार्यक्रम पाहू शकता. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर ५० पेक्षा अधिक वाहिन्यांवर बातम्या, गाणी, कार्टून, खेळ व त्याहूनही अधिक सुविधा प्राप्त करु शकता.\n३ जी प्रिपेड डाटा पैक\n३ जी प्रिपेड डाटा पैक\nबेस डेटा दर (स्थानिक आणि राष्ट्रीय रोमिंग): ३पैसे / १०केबी\nप्रीपेड एसटीव्ही / व्हाउचर\nमोफत डेटा वापर (होम+ रोमिंग फ्री)\nएसटीवी ९८ ९८ ७५० एमबी / दिन २८ १०० एसएमएस/ दिन अमर्यादित मोफत\nएसटीवी १०९ * १०९ १ जीबी / दिन २८\nएसटीवी १५१ * १५१ १.५ जीबी / दिन २८ अमर्यादित मोफत\nएसटीवी १७१ १७१ २ जीबी / दिन २८ अमर्यादित मोफत\nएसटीवी १९७ १९७ २ जीबी / दिन ३५ अमर्यादित मोफत\nएसटीवी १९८ # १९८ १ जीबी / दिन २८ खरोखर अमर्यादित नि: शुल्क स्थानिक आणि एसटीडी कॉल\nएसटीवी २३१ २३१ ३ जीबी / दिन ४५ अमर्यादित मोफत\nएसटीवी २७१ २७१ ३ जीबी / दिन ५६ अमर्यादित मोफत\nएसटीवी ३६५ ३६५ ३ जीबी / दिन ८४ अमर्यादित मोफत\nएसटीवी ४२१ ४२१ ४ जीबी / दिन ८४ अमर्यादित मोफत\nप्रीपेड व्हाउचर ४९९* ४९९ ५ जीबी / दिन २८ खरोखर अमर्यादित नि: शुल्क स्थानिक आणि एसटीडी कॉल\nप्रीपेड व्हाउचर १४९९ ** १४९९ २ जीबी / दिन ३६५ अमर्यादित मोफत\nमर्यादित कालावधी ऑफर * दिनांक २७/०१/२०२० पासून २५/०४/२०२० पर्यंत / ** दिनांक २८/०१/२०२० पासून २७/०४/२०२० पर्यंत\n* असीमित फ्री लोकल आणि एसटीडी होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क वर. इतर सर्व विशेष नंबर (उदा. १३९) दरानुसार शुल्क आकारले जातील.\nवरील डेटा एसटीव्ही ऑनलाईन / ई-रिचार्ज आणि एसएमएस रिचार्ज द्वारे उपलब्ध होईल.\nलाभ मोफत डेटा वापर होम आणि राष्ट्रीय रोमिंग नेटवर्क उपलब्ध होईल.\nमुक्त डेटा वापरा चा उपयोग केल्यानंतर, @ ३पैसे/१० केबी प्रमाणित शुल्क लागू होईल\nमुख्य खात्यातील शिल्लक डेटा चार्जिंग थांबविण्यासाठी ४४४ वर \"सब डेटाॉप\" एसएमएस पाठवा.\nमुख्य खात्यातील शिल्लक डेटा चार्जिंग सुरू करण्यासाठी, \"सब डेटास्टार्ट\" एसएमएस ४४४ वर पाठवा.\nडेटा सेवा (डेटा पॅक्स समेत) सक्रिय करण्यासाठी, १९२५ ला एसएमएस 'प्रारंभ' करा. निष्क्रिय करण्यासाठी, १९२५ मध्ये एसएमएस 'थांबवा' किंवा १९२५ वर कॉल करा.\n३ जी एसएमएस वर आधारित डाटा पैक\n३ जी डाटा (पॅक)\nएसएमएस वर आधारित एक्टिवेशन\nरु. १४ ५०० एमबी रु.०.३६ १ दिवस 'SUB RCH14' असा संदेश ४४४ वरपाठवा\n३ जी २२ * रु. २२ १ जीबी रु.०.२५ ३ दिवस 'SUB RCH22' असा संदेश ४४४ वरपाठवा\n३ जी ५१* रु.५१ ४ जीबी रु. ०.४३ २८ दिवस 'SUB RCH51' असा संदेश ४४४ वर पाठवा\n३ जी ९९ रु. ९९ ५ जीबी रु. ०.४८ २८ दिवस 'SUB RCH99' असा संदेश ४४४ वर पाठवा\n३ जी १९९ रु. १९९ २५ जीबी रु. ०.४८ २८ दिवस 'SUB RCH199' असा संदेश ४४४ वर पाठवा\n३ जी २९९ रु. २९९ २५ जीबी\nरु.०. ६४ २८ दिवस 'SUB RCH299' असा संदेश ४४४ वर पाठवा\nडाटा एसटीव्ही १२९८ # रु. १२९८ २ जीबी रु.०. ५८ ३६५ दिवस 'SUB RCH1298' असा संदेश ४४४ वर पाठवा\n# मर्यादित कालावधी ऑफर दिनांक ३१/१०/२०१९ पासून २८/०१/२०२०\n* ई रिचार्ज व ऑनलाइन रिचार्ज मध्ये उपलब्ध .\nकमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता२ ५६ केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या, कमी कव्हरेज क्षेत्र, ग्राहक स्थान,��ीकआँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .\nन वापरला गेलेला डाटा वैधता अवधि नंतर कार्य फॉरवर्ड केला जाणार नाही .\nएसएमएस आधारित ऍक्टिवेशन: रक्कम मुख्य खात्याच्या विद्यमान शिल्लकमधून वजा केली जाईल.\nआपल्या मोबाइलच्या संदेश बॉक्समध्ये \"SUB RCHxx\" लिहा आणि ते 444 वर पाठवा (जेथे 'xx' पॅकचे मूल्यमापन होईल.)\n३ जी डेटा पॅक १४ ची सदस्यता घेण्यासाठी, ४४४ वर \"SUB RCH 14\" एसएमएस पाठवा.\nएसटीव्ही १०९ ची सदस्यता घेण्यासाठी, ४४४ वर \"SUB RCH 109\" एसएमएस पाठवा.\n३ जी व्हिडि ओ कॉलिंग- दरपत्रक ( टेरिफ )\nसिम १०+एफटीयु ४४ ( जोडी प्लान )\nसिम १०+ एफटीयु ६२\nसिम १०+एफटीयु ८८ (तिकडी प्लान)\nएमटीएनएल (मुंबई व दिल्ली ) १ पैसे प्रति सेकंद ४० पैसे प्रति मिनिट ४० पैसे प्रति मिनिट १ पैसा प्रति सेकंद १ पैसा प्रति २ सेकंद\nअन्य स्थानीय १ पैसे प्रति सेकंद ४० पैसे प्रति मिनिट ४० पैसे प्रति मिनिट १ पैसा प्रति सेकंद १ पैसा प्रति २ सेकंद\nएसटीडी (म.टे.नि.लि दिल्ली ) १ पैसे प्रति सेकंद ४५ पैसे प्रति मिनिट ४५ पैसे प्रति मिनिट १ पैसा प्रति सेकंद १ पैसा प्रति २ सेकंद\nएसटीडी (उर्वरित भारत) १ पैसे प्रति सेकंद ५० पैसे प्रति मिनिट ४५ पैसे प्रति मिनिट १ पैसा प्रति सेकंद १ पैसा प्रति २ सेकंद\nआयएसडी रु.३० प्रति मिनिट\nContact मधुन क्रमांक (नंबर) टाईप करा अथवा क्रमांक select करा.\nOपैसेtions मध्ये Video Call ची निवड करा.\nतुमच्या मोबाईल वरुन नंबर डायल करा.\nतुमच्या मोबाईल हॅंडसेट मध्ये व्हिडिओ कॉलिंग फीचर असणे आवश्यक आहे.\nव्हिडिओ कॉल करण्यासाठी कॉल करणारा व कॉल घेणारा, दोघेही ३ जी नेटवर्क मध्ये असणे आवश्यक आहे.\nकमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता२ ५६ केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्र, ग्राहक स्थान,पीकआँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .\nवॉईस व संदेश (एसएमएस) मूल्य\nनिवड केलेल्या प्लॅन प्रमाणे\nआवक रु. १.८० प्रति मिनिट\nजावक रु.३.०० प्रति मिनट\nरु ४.०० प्रति मिनिट\n३ पैसे प्रति १० केबी\nप्रीपेड ३ जी पैक\nपोस्टपेड ३ जी पैक\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम/ साईटमॅप\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या ��ंतर्गत काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2011/12/need-for-present.html", "date_download": "2020-01-29T17:32:06Z", "digest": "sha1:YOYMO7YNVRJB6PQMZ6SUQVLAA3A3JPSE", "length": 20836, "nlines": 121, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: A need of the times", "raw_content": "\nमागच्या रविवारी, पिझ्झा, पास्ता वगैरेसारखे इटलीचे खास म्हणता येतील असे खाद्यपदार्थ देणार्‍या एका उपहारगृहात गेलो होतो. उपहारगृह ठासून भरलेले होते. शाळांना सुट्टी असल्याने उपहारगृहात लहान मुले मुली भरपूर होती. आम्हाला मुष्किलीने बसायला जागा मिळाली. माझी नात(वय वर्षे 5) माझ्या शेजारीच बसली होती. आमच्या मागच्या बाजूला काही चिनी वंशाची (Ethenic Chinese) मुले, मुली बसली होती. त्यांच्या मॅन्डरिनमधे (माझा अंदाज, कारण मला काहीच समजत नव्हते) हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. मधेच माझी नात एकदम रागावलेली माझ्या लक्षात आली. तिने तिच्या आईला काहीतरी सांगितले व त्या मागच्या मुलांच्याकडे रागावून बघितले. त्या मुलांना काय मिळायचा तो संदेश मिळाला व ती क्षणभर गप्प झाली पण परत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आमचे जेवण झाल्यावर मी नातीला ती का रागावली होती म्हणून हळूच विचारले. ती म्हणाली की त्या मुलांनी बोलताना काहीतरी अशिष्ट शब्द वापरला होता व माझ्या नातीच्या मॅन्डरिन टीचरने तिला हा शब्द वापरायचा नाही असे सांगितले होते. आम्हाला मॅन्डरिन येतच नसल्याने आम्हाला काहीच समजले नव्हते.\nआता हा असा प्रसंग दुसर्‍या कोणत्याही भाषेच्या संबंधात येऊ शकतो. मी व्यवसाय करत असताना मुंबईच्या लॅमिंग्टन रोड वरच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमधून बरीच खरेदी करत असे. हा बहुतेक धंदा त्या वेळेला पारंपारिक गुजराथी व्यापार्‍यांच्याकडून सिंधी व्यापार्‍यांकडे गेला होता. या दुकानांच्यात गेल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असे. माझ्याशी मराठी, हिंदीत बोलणारी मंडळी, भाव काय ठरवायचा किंवा दुकानात माल नसला तर कोठून आणायचा यासंबंधी चर्चा त्यांच्या एका विशिष्ट सिंधी उपभाषेत करत. मला या भाषेतला ओ किंवा ठो कळत नसल्याने ते काय बोलत आहेत हे समजणे शक्यच होत नसे. त्यामुळे या मंडळींना मला भावात सहज बनवता येत असे. मी नंतर एक दुसरा मराठी व्यापारी शोधून काढला. त्याला ही भाषा येत असे. मी त्याच्या मार्फत माल घ्यायला सुरवात केली. त्याला 5% कमिशन देऊनही मला माल पूर्वीपेक्षा बराच स्वस्त मिळू लागला. समोरच्या माणसाची भाषा आपल्याला येत असली तर त्याच्या बरोबरचा व्यवहार कसा नेहमी जास्त फायदेशीर ठरतो याचे हे एक उदाहरण आहे.\nआपल्याला आवडो किंवा नावडो, जागतिक परिस्थिती आता अशी होत चालली आहे की आपल्याला चीन बरोबर व्यापारी संबंध ठेवणे गरजेचेच नाही तर आवश्यकच होणार आहे. त्यातून हा देश आपला शेजारी पण आहे. आर्य चाणक्याने आपल्या अर्थशास्त्रात सांगूनच ठेवलेले आहे की कोणत्याही राज्याची शेजारी राज्ये मित्र तरी असतात किंवा शत्रू तरी. त्यांच्याबद्दल सतर्क राहणे हे प्रत्येक राज्याचे महत्वाचे कर्तव्य असते. चीन हा देश अतिशय जलद रित्या एक अत्यंत शक्तीमान असा देश बनतो आहे. अशा शक्तीमान देशांची संबंध ठेवणे फार कटकटीचे असते. या देशांची वागणूक उर्मटपणाच्या बाजूला सतत झुकत राहते. त्यातून चीनमधे एकाधिकारशाही आहे. वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतला की त्याला अडवणारे त्या देशात कोणीच नसते. नुकताच झालेला चीन व जपान यामधील वाद हे या उर्मटपणाचे उत्तम उदाहरण आहे. नाहीतर जपानसारख्या राष्ट्राला अशी वागणूक देण्यास कोणी धजावले असते का आपल्याबरोबरचा चीनचा व्यापार 60 बिलियन पर्यंत आता पोचला आहे. चिनी उद्योजक भारतात कारखाने काढत आहेत आणि हे सगळे असले तरी मूळ सीमा विवाद अजून सुटलेलाच नाही व सुटेल असे वाटत नाही.\nया सर्व गोष्टींमुळे चीन बरोबरची आपली इन्ट्रॅक्शन दिवसेंदिवस वाढतच जाणार आणि जास्त जास्त भारतीयांचा, जास्त जास्त चिनी लोकांशी संबंध येत जाणार हे स्पष्ट दिसते आहे. चीन एक विशाल देश आहे व तेथे शंभराच्या वर जरी भाषा बोलल्या जात असल्या तरी सर्व अधिकृत कामकाज फक्त मॅन्डरिन मधेच होते. हे एक प्रकारे आपल्याला फायदेशीर आहे. आपल्याकडच्या 14/15 भाषा शिकणे कोणालाच शक्य नाही. त्यामुळेच मॅन्डरिन शिकणे ही काळाची एक गरज आहे असे मी मानतो.\nभारताचे सध्याचे शिक्षण मंत्री श्री. कपिल सिब्बल हे मोठे विलक्षण गृहस्थ आहेत. त्यांना एखादी गोष्ट पटली की ते ती लगेच करून टाकतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शालान्त परिक्षांच्यात गुण देण्याची पद्धत बदलून ग्रेड्स देण्याची पद्धत सुरू केली. मला तर त्यांनी केलेला हा बदल अतिशय स्वागतार्ह वाटला होता. हे सिब्बल साहेब मागच्या आठवड्यात तियानजिन येथे झालेल्या World Economic Forum ला उपस्थित राहण्यासाठी चीनला गेले होते. तेथे त्यांनी चीन��े शिक्षण मंत्री युआन गुइरेन यांची भेट घेतली. भारतातल्या Central Board of Secondary Education (CBSE) या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत अगदी प्राथमिक इयत्तांपासून मॅन्डरिन शिकवण्याची योजना श्री. कपिल सिब्बल यांच्या डोक्यात आहे. या योजनेत महत्वाची अडचण ही आहे की मॅन्डरिन शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षकच भारतात उपलब्ध नाहीत. युरोपमधल्या फ्रेंच किंवा जर्मन भाषा आपल्याकडे शिकवल्या जातात. स्पॅनिश सुद्धा शिकवले जाते पण 120 कोटी लोक आणि ते सुद्धा आपले शेजारी, बोलतात ती भाषा आपल्या येथे शिकवली जात नाही ही सत्य परिस्थिती आहे.\nश्री. सिब्बल यांनी चिनी शिक्षण मंत्र्याना अशी विनंति केली आहे की त्यांनी भारतातील शिक्षकांना ट्रेनिंग देऊ शकतील अशा चिनी भाषेच्या ट्रेनर्सना भारतात पाठवावे. त्यानंतर हे शिक्षक प्राथमिक शाळांच्यातील मुलांना मॅन्डरिन शिकवू शकतील. या शिवाय चिनी विद्यापीठे व भारतीय विद्यापीठे यांच्यामधले संबंध वाढवणे, फुलब्राईट स्कॉलरशिप सारख्या कार्यक्रमांच्या अंतर्गत एकमेकांच्या देशात अभ्यासक पाठवणे असेही कार्यक्रम राबवण्यावर या चर्चेत विचार झाला\nश्री. सिब्बल यांची ही योजना उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. अतिशय लहान वयात जास्त भाषांचा परिचय करून देणे खूप सोपे जाते. माझ्या नातीच्या वर्गात इतर चिनी वंशाची मुले मुली आहेत. सिंगापूरमधले बहुतेक चिनी वंशीय होक्कियन ही भाषा बोलत असल्याने, मुलांनी मॅन्डरिन शिकावे असे त्यांनाही वाटत असते. त्यामुळे ही मुले व माझी नात मॅन्डरिनच्या अज्ञानाच्या बाबतीत समपातळीवरच असल्याने माझ्या नातीने जास्त पटकन थोडेफार मॅन्डरिन कौशल्य प्राप्त केले आहे याचे कौतुक साहजिकच मला वाटते. भारतातली जितकी मुले मॅन्डरिनचे ज्ञान पैदा करतील त्याच प्रमाणात आपले चीन बद्दलचे अज्ञान कमी होण्यास मदत होईल असे वाटते.\nकपिल सिब्बल यांच्या योजनेवर अशी टीका होते आहे की चिनी लोक हिंदी शिकायला तयार नाहीत मग आम्ही मॅन्डरिन का शिकावी हा मुद्दा मला तरी फारसा योग्य वाटत नाही. एकतर फक्त हिंदी शिकून काय उपयोग हा मुद्दा मला तरी फारसा योग्य वाटत नाही. एकतर फक्त हिंदी शिकून काय उपयोग भारतात 15 भाषा बोलल्या जातात. भारतात कॉमन भाषा तर इंग्रजीच आहे. त्यामुळे हिंदी शिकण्यास चिनी लोकाना प्रोत्साहन कसे मिळेल भारतात 15 भाषा बोलल्या जातात. भारतात कॉमन भाषा तर इंग��रजीच आहे. त्यामुळे हिंदी शिकण्यास चिनी लोकाना प्रोत्साहन कसे मिळेल इंग्रजीचे ज्ञान असले की भारताबद्दल ज्ञान करून घेणे पूर्ण शक्य आहे. आपल्याला मात्र हा विकल्प उपलब्धच नाही. आपल्याला मॅन्डरिनच शिकावे लागणार आहे. व जेवढ्या लवकर आपली नवीन पिढी ही भाषा आत्मसात करेल तेवढ्या लवकर आपले आपल्या या शेजारी राष्ट्राबद्दलचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल. जागतिकीकरणाच्या या युगात मॅन्डरिनचे ज्ञान हे एक न्यूनतम आवश्यक असे कौशल्य असणार आहे याची मला तरी खात्री वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-devendra-fadnveis-says-controversy-will-solve-moving-water-witch-going", "date_download": "2020-01-29T17:37:41Z", "digest": "sha1:LQVMTQZ53G2F5SEKBNZIZNJDWIGHMHU6", "length": 16813, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Devendra Fadnveis says, controversy will solve by moving water witch going to Ocean, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसमुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः देवेंद्र फडणवीस\nसमुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः देवेंद्र फडणवीस\nशनिवार, 12 ऑक्टोबर 2019\nनगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने वाद होतात. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवून हा वाद कायमचा मिटवला जाईल. त्यासाठी केलेल्या योजनेचा आराखडा तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nनगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने वाद होतात. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवून हा वाद कायमचा मिटवला जाईल. त्यासाठी केलेल्या योजनेचा आराखडा तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nकोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगाव येथे सभा झाली. या वेळी गृहनिर्माण राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व डॉ. सुजय विखे यांच्यासह शिवसेना ���ाजप युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात दुष्काळ आणि अवर्षनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. जलयुक्त शिवार अभियान यातून सिंचनाची मोठी कामे केली. तसेच शेततळी विहिरी देऊन सिंचन आणण्याचा प्रयत्न केला. नीळवंडे धरणाच्याचा कालव्या साठी पैसा दिला. तसेच कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. नगर- नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्नावर सातत्याने संघर्ष होत असतो. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यातेन समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवण्यात येईल.\nसरकारचा हा प्रयत्न आहे आम्ही तो प्रयत्न सरकार यशस्वी करणार असून त्यासाठीचा आराखडा तयार केलेला आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नगर -नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा कायमचा संघर्ष संपणार आहे. राज्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.\nविखे म्हणाले कोल्हेंना निवडून आणणार\nकोपरगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार स्नेहलता कोल्हे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेत गृहनिर्माण राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणणार असल्याचे स्पष्ट केले. या मतदारसंघांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे व जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांचे भाऊ राजेश परजने अपक्ष लढत आहेत.\nनगर नाशिक समुद्र देवेंद्र फडणवीस भाजप स्नेहलता कोल्हे राधाकृष्ण विखे पाटील खासदार दुष्काळ सरकार जलयुक्त शिवार सिंचन धरण जिल्हा परिषद\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या प���ार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...\nमंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...\nअकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...\nवाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nसांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...\nसोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...\nसूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...\nमोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...\nप्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...\nसोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...\nखानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...\nवाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...\nमराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...\n'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव ः सध्या रब्बी हंगाम...\nथकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...\nसंपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...\nसीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...\nकेंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathidiscussion-problems-marathwada-maharashtra-23872", "date_download": "2020-01-29T18:55:06Z", "digest": "sha1:5CNUWBOCZLAH6HFUUZSSEFLMH7QQXFT3", "length": 17515, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,Discussion on problems of Marathwada, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यातील पीक समस्यांवर झाले मंथन\nमराठवाड्यातील पीक समस्यांवर झाले मंथन\nसोमवार, 7 ऑक्टोबर 2019\nहवामान बदलामुळे खरीप पेरणीच्या निर्धारित कालावधीत काही बदल करण्याची गरज आहे का, याची पडताळणी करण्याची वा प्रायोगिक तत्त्वावर तसे बदल करून चाचपणी करण्याची आवश्‍यकता आहे.\n- डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वनामकृवी परभणी.\nऔरंगाबाद: सातत्याने बदलणारे हवामान, पावसाची अनियमितता, कीडरोगांचे आक्रमण यामुळे मराठवाड्यातील कृषी क्षेत्रासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. रब्बी हंगामातील समस्यांच्या निमित्ताने नेमके याच प्रश्नांवर विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत चिंतन झाले.\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात शनिवारी (ता. ५) ६६ वी विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक पार पडली. यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, महाराष्ट्र शिक्षण संशोधन परिषदेचे संचालक विस्तार डॉ. शिर्के, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे आदींची उपस्थित होते.\nकुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना धोरणात्मक पाठबळ मिळवून देणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान आहे. यासाठी प्रक्रिया विक्री व्यवस्थापन याविषयी प्रबोधनावर भर द्यावा. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक साह्य देण्यावर भर देण्याची गरज आहे.’’\nश्री. दिवेकर यांनी रब्बी हंगाम नियोजनाचे सादरीकरण केले. विभागातील तीन जिल्ह्यांत जवळपास १० लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी प्रस्तावित आहे. गत रब्बी हंगामात राबविलेल्या विविध उपाययोजनांसंबंधी आलेल्या समस्यांचा ऊहापोह केला. लातूर कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने श्री. आळसे यांनी सादरीकरण केले. विभागातील पाच जिल्ह्यांत यंदा १२ लाख हेक्‍टरवर रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित असल्याचे सांगितले. डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले.\nपहिल्या सत्रातील प्रश्न व चिंतन....\nलष्करी अळीचा रब्बीतील मका व ज्वारी पिकाला धोका\nमका पिकाच्या ६० दिवसांनंतर लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी नेमके काय उपाय\nउंबरठा उत्पन्न म्हणजे नेमकं काय\nपीकविमा का मिळत नाही विमा कंपन्या गब्बर करण्यासाठी की शेतकऱ्यांना संकटसमयी आधार देण्यासाठी याविषयीच्या संबंधितांना धोरणाबाबत पुनर्विचार करायला भाग पाडण्याची गरज\nरासायनिक खताचा अलीकडे तुटवडा निर्माण होत नाही याचा अर्थ वापर कमी झाला की कसे\nरेस्युड्यू फ्री द्राक्ष उत्पादनासाठी मार्गदर्शनाची गरज\nपिकाच्या उत्पादकतेचे पूर्वानुमान कोणते निकष ठरवून काढण्यात यावे, यासाठीची शास्त्रीय पद्धत कोणती.\nनैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान काढण्याची कार्यपद्धती कोणती त्याची प्रमाणके शास्त्रोक्‍त पद्धतीने ठरवून द्या.\nहवामान खरीप औरंगाबाद रब्बी हंगाम कृषी विद्यापीठ शिक्षण महाराष्ट्र लातूर उत्पन्न रासायनिक खत खत द्राक्ष\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nनिर्यातवृद्धीचे शुभसंकेतपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि...\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यातमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा...\nपूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...\nसांगली जिल्ह्यातू�� डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...\n‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...\nधोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...\nइथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...\nमोहाडीची मिरची निघाली दुबईलाभंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून...\nखाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव...पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल...\n‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार...\nगोंदिया, नागपूर, वर्धा येथे पावसाची...पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे....\nफेब्रुवारीअखेरपासून कर्जमाफीची रक्कम...पुणे : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन...\n`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन...पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)...\nसौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस...डोर्ले (ता. जि. रत्नागिरी) येथील अजय तेंडूलकर...\nव्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...\nक्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...\nकमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...\nविदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...\nनाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...\nदूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/difference-between-rupay-card-visa-card-and-mastercard/", "date_download": "2020-01-29T18:59:07Z", "digest": "sha1:XLIXLE6BSXVH2CVMDV72DNV2SHOKB3NR", "length": 15596, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आपलं अस्सल भारतीय RuPay कार्ड Visa आणि MasterCard पेक्षा लय भारी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआपलं अस्सल भारतीय RuPay कार्ड Visa आणि MasterCard पेक्षा लय भारी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फ��लो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nआजकालच्या डिजिटल युगात आपण सगळे जण जास्तीत जास्त प्रमाणात आपले व्यवहार कॅशलेस करायचा प्रयत्न करतो.\nऑनलाइन दुकाने चालू झाल्यापासून ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. यासाठी आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करतो. पण तुम्ही कधी ही कार्ड्स लक्षपूर्वक पाहिली आहेत का\nती कोणत्याही बँकेची असली तरीही त्यांच्यावर RuPay Card, Visa Card किंवा MasterCard असे लिहिलेले असते. तुम्हाला या तीन मधील फरक माहीत आहे का\nकिंवा यातलं कोणतं कार्ड कुठे वापरता येतं हे तुम्हाला ठाऊक आहे का या सगळ्यांबद्दल या लेखात विस्ताराने जाणून घेऊयात.\n२० मार्च २०१२ रोजी भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ (National Payments Corporation of India, NPCI) या संस्थेने RuPay Card चे उद्घाटन केले. देशात आर्थिक समावेशनाच्या पर्यायांना चालना मिळावी म्हणून सरकारने RuPay Card जाहीर केले.\nRuPay हे भारताचे स्वदेशी नेटवर्क आहे जे व्हिसा, मास्टर कार्ड, डिस्कव्हर, डिनर क्लब आणि अमेरिकन एक्सप्रेस यांसारख्या आंतरराष्ट्रीय पेमेंट नेटवर्कसारखे विकसित केले गेले आहे.\nसर्वांत पाहिले जाणून घेऊयात की ATM Card म्हणजे काय\nआधी लोक पैसे काढण्यासाठी बँकेत जात असत आणि लांबच लांब रांगांमध्ये उभे राहत असत. त्यातही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे.\nया सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बँकेने ATM मशीन आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वैध ठरविले. हे मिळविण्यासाठी बँकेत अर्ज करावा लागतो.\nत्यामुळे आता लोकं बँकेत न जाता ATM मधून पैसे काढायला लागली आहेत. हे कार्ड एकाप्रकारे Payment Gateway Card आहे.\nबँकेत तुम्ही ATM म्हणजेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यावर बँक तुम्हाला ३ प्रकारच्या ATM कार्डचा पर्याय देते- RuPay Card, Visa Card किंवा MasterCard.\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nजेव्हा आपण रोखीने व्यवहार करण्याऐवजी वर सांगितल्यापैकी कोणत्याही प्रकारच्या ATM कार्डचा उपयोग व्यवहारासाठी करतो. तेव्हा त्या कार्ड्सनाच प्लॅस्टिक मनी असं म्हणतात आणि यांच्या साहाय्याने होणारे व्यवहार कॅशलेस म्हणून ओळखले जातात.\nRuPay Card म्हणजे काय\nRupay Card हे एक भारतीय स्वदेशी कार्ड आहे जे २०१२ मध्ये NPCI तर्फे जाहीर करण्यात आले होते.\nरुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण दे��ी ‘डेबिट कार्ड’ भारतीय बाजारात आले आहे.\nरिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ ने रुपे कार्ड या ब्रँड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे.\nहे कार्ड देखील तेच काम करते जे Visa card किंवा MasterCard करते. मात्र MasterCard आणि Visa Card या अमेरिकन कंपन्या आहेत आणि त्यांचे कमीशन जास्त आहे. तर RuPay card भारतीय कंपनी असल्यामुळे तिचे कमिशन कमी आहे.\nVisa Card आणि MasterCard एक विदेशी payment gateway आहे जो जगातील अधिकांश देशांतील बँकांना आपल्या कार्डद्वारा payment gateway ची सुविधा प्रदान करतो. MasterCard आणि Visa Card मध्ये काही खास अंतर नाही.\nही दोन्हीही एकसारखीच कार्ड आहेत आणि त्यांचे कार्यही जवळपास सारखेच आहे.\nVisa किंवा MasterCard ही आंतरराष्ट्रीय कार्ड असल्यामुळे यांच्या साहाय्याने जगभरात कुठेही पेमेंट करणं सोयीचं जातं.\nवास्तविक पाहता Visa किंवा MasterCard कोणाला क्रेडिट कार्ड देत नाहीत. हे दोन्हीही पेमेंट करण्याचे मार्ग आहेत.\nया पेमेंटच्या मार्गाचा वापर करणारी क्रेडिट कार्ड इशू करण्यासाठी, विविध देशातील बँकांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे रिवॉर्ड्स, वार्षिक शुल्क, आणि इतरही सर्व शुल्क तुमच्या बँकेद्वारा दिली जातात.\n१. RuPay Card एक भारतीय स्वदेशी डेबिट कार्ड आहे तर MasterCard किंवा Visa Card आंतरराष्ट्रीय प्रणालीची डेबिट कार्ड्स आहेत.\n२. RuPay Card आणि MasterCard किंवा Visa card मधील मुख्य फरक हा त्यांच्या ऑपरेटिंग कॉस्ट मधील आहे. RuPay Card हे स्वदेशी असल्यामुळे परदेशी अशा MasterCard किंवा Visa डेबिट कार्ड च्या तुलनेत याची ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी आहे.\n३. MasterCard किंवा Visa ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि जेव्हा आपण ही कार्ड्स वापरतो तेव्हा डेटा, प्रोसेसिंग आणि व्हेरिफिकेशनसाठी त्या कंपनीच्या सर्व्हरवर जातो ज्यामुळे प्रोसेसिंगची गती मंदावते.\nयाउलट RuPay card चा वापर केल्यास डेटा, प्रोसेसिंग आणि व्हेरिफिकेशनसाठी आपल्याच देशांतर्गत असतो त्यामुळे त्याचे प्रोसेसिंग जलद गतीने होते.\nटीप: वर सांगितल्याप्रमाणे स्वदेशी वापरासाठी RuPay card बनविण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग Visa card किंवा MasterCard सारखा आंतरराष्ट्रीय स्तरावर देवाणघेवाणीसाठी केला जाऊ शकत नाही.\n४. बँकांना Visa डेबिट कार्ड किंवा MasterCard सारख्या विदेशी पेमेंट नेटवर्क मध्ये सामील होण्यासाठी तिमाही शुल्क भरावे लागते. मात्र RuPay कार्ड बाबतीत असे करावे लागत नाही. कोणत्याही शुल्काशिवाय कोणतीही बँक RuPay नेट���र्क मध्ये सामील होऊ शकते.\n५. RuPay कार्डचा उपयोग करण्यावर काही मर्यादा निश्चितच येतात. कारण हे ऑनलाइन व्यवहारांसाठी केवळ डेबिट कार्डच प्रदान करते. याउलट Visa किंवा MasterCard डेबिट आणि क्रेडिट कार्ड असे दोन्हीही पर्याय उपलब्ध करुन देतात.\n६. आंतरराष्ट्रीय कार्डाच्या तुलनेत पहायचे झाले तर RuPay कार्ड अधिक सुरक्षित आहे कारण त्याचा वापर फक्त भारतापुरता मर्यादित आहे. त्यामुळे याची माहिती केवळ national gateway दरम्यान शेअर केली जाते.\nमात्र Visa डेबिट कार्ड किंवा MasterCard चा उपयोग केल्याने ग्राहकांचा डेटा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोसेस्ड केला जातो. यामुळे डेटा चोरला जाण्याची शक्यता वाढते.\nयातील मुख्य फरक हा की RuPay Card एक भारतीय स्वदेशी डेबिट कार्ड आहे तर Visa card किंवा MasterCard आंतरराष्ट्रीय प्रणालीतील डेबिट कार्डस् आहे.\nRuPay Card स्वदेशी असल्याने त्याचा वापर मर्यादित आहे तर Visa किंवा MasterCard ही विदेशी व्यवहारांमध्ये सुद्धा वापरता येऊ शकतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← सुट्टी “फुल एन्जॉय” करायची आहे, कोकणातील या “दहा” जागांपैकी कुठेही जा…\n“पत्रावळ्या” – भारतातून हद्दपार पण परदेशी सुपरहिट\nऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळायचीय मग या खबरदाऱ्या प्रत्येकाने घेतल्याच पाहिजेत\nपेटीएम विसरा, जय “भीम” म्हणा \nहे वाचा – ई-वॉलेट आणि paytm चे एक्सपर्ट व्हा \nOne thought on “आपलं अस्सल भारतीय RuPay कार्ड Visa आणि MasterCard पेक्षा लय भारी”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/lifestyle/2khana-khazana/page/28/", "date_download": "2020-01-29T18:11:51Z", "digest": "sha1:OKPKZINKFD66KCZS2NLD2M2WLGAZSQ7E", "length": 15333, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "खानाखजाना | Saamana (सामना) | पृष्ठ 28", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya न��र्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nटिप्स : मसाल्यांचा उपयोग असाही\nस्वयंपाकघरात असलेले मसाले आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच, पण हे मसाले सौंदर्यातही भर पाडतात... हळद हळदीमध्ये प्रतिजैविकं आणि जंतुनाशकांचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग उत्तम अॅण्टी एजिंग...\nसाहित्य - पनीर ३०० ग्रॅम, १ भोपळी मिरची, ३ टोमॅटो, २ ह���रव्या मिरच्या, १०-१२ काजू, चिमूटभर हिंग, २ ते ३ मोठे चमचे तेल, बारीक...\nसाहित्य : तीन अंडी, एक पाव मटणाचा खिमा, दोन चमचे आलं-लसूण पेस्ट, पाव चमचा लवंग-दालचिनी पाकडर, दोन लहान कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक चमचा कसुरी...\nपोस्टाच्या तिकिटावर वडापाव, मोदक\nदरवर्षी नवनवी पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध करणाऱ्या टपाल खात्याने यंदा हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीशी संबंधित २४ तिकिटे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टाच्या तिकिटांवर मुंबईचा वडापाव...\nसाहित्य - दोन वाटय़ा तांदळाची पिठी, दोन चमचा बेसनाचे पीठ,एक चमचा भाजलेली उडदाची डाळ, एक चमचा खरपूस भाजलेली चणा/हरबरा डाळ, एक चमचा भिजवलेली चणा...\nसाहित्य दहा ते बारा ब्रेड, अर्धी वाटी दूध, एक वाटी पाणी, दोन वाट्या साखर, वेलची पूड, तळण्यासाठी तेल कृती सर्वप्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्या. ब्रेड कुस्करून त्यात...\nतांदूळ अर्धा तास धुवून ठेवावेत आणि सोडे भिजत घालावेत. सोड्यांचे छोटे तुकडे करून घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ लावून,...\nआम्ही खवय्ये – मासे… मटण… धावतं पिठलं\nदिग्दर्शक, अभिनेते राजन ताम्हाणे ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय - फक्त उदरभरण म्हणजे खाणं नव्हे तर शरीरासाठी जे पौष्टिक आहे ते खायला हवं. खाणं...\nकुल कुल थंडीत खा, ‘हे’ गरमागरम पदार्थ\n मुंबई नोव्हेंबर महिना सुरु झालाय. आताशा कुठे थंडीची चाहूल लागलीय. थंडीत भुक वाढतेच. यामुळे या दिवसात अनेकजण समोर दिसेल ते खात सुटतात....\nएकादशी स्पेशल :- शेंगदाण्याची आमटी\nसाहित्य - दीड कप शेंगदाण्याचे कुट, ३ कप पाणी, २ चमचे साखर, २-३ आमसुलं, अर्धा चमचा जीरे, २ हिरवी मिरची, ३ चमचे ओले खोबरे, अर्धी...\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nदिल्ली – विजय चौकात तिन्ही सैन्यदलांचा बीटिंग रिट्रीट सोहळा\nमातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\n हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%B0/", "date_download": "2020-01-29T17:34:27Z", "digest": "sha1:YANE4E3JUQTW77WFFZMJ7EMF2HTLPOPM", "length": 6668, "nlines": 82, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "थकबाकीदारांनो! वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित होणार - Punekar News", "raw_content": "\n वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित होणार\n वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित होणार\nदि. 24 व 25 ला वीजबिल भरणा केंद्र सुरु\nपुणे, दि. 23 मार्च 2018 : वारंवार आवाहन केल्यानंतरही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा न करणार्‍या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम शनिवारी (दि. 24) व रविवारी (25) या सुटीच्या दिवशीही सुरुच राहणार आहे. थकबाकीचा भरणा करता यावा यासाठी वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ पेमेंटची सोय आहे तसेच महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.\nपुणे, पिंपरी शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्‍यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nथकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. 24 व 25 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.inही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा अंतीम मुदतीपूर्वी व मागील महिन्यांतील थकबाकीच्या रकमेचा तात्काळ भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nइंद्रायणी थडीच्या निमित्ताने भोसरीतील पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82", "date_download": "2020-01-29T18:34:01Z", "digest": "sha1:M3Q6AMFFIBCALVXZQ572HKRFXWH3RI7U", "length": 13889, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 30, 2020\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\n(-) Remove सुरेश प्रभू filter सुरेश प्रभू\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nकोकण रेल्वे (1) Apply कोकण रेल्वे filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nपासपोर्ट (1) Apply पासपोर्ट filter\nपृथ्वीराज चव्हाण (1) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nलालूप्रसाद यादव (1) Apply लालूप्रसाद यादव filter\nलोहमार्ग (1) Apply लोहमार्ग filter\nविमानतळ (1) Apply विमानतळ filter\nसुशीलकुमार शिंदे (1) Apply सुशीलकुमार शिंदे filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nसोलापूरकरांची आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्वप्नपूर्ती\nसोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमा��तळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना...\nमुंबई - एल्फिन्स्टन येथील रेल्वे पुलाच्या बांधकामाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती; मात्र रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्याचे \"टेंडर' निघाले नाही, अशी माहिती प्रभू यांचे स्वीय सहायक हरीश प्रभू यांनी येथे दिली....\nचिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाचा करार रद्द\nशापूरजी पालोनजी कंपनीने अंग काढले; प्रकल्पाचे भवितव्य अंधारात चिपळूण - शापूरजी पालोनजी कंपनीने चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्ग उभारणीच्या कामातून अंग काढून घेतले. सरकारने मोठा गाजावाजा करून कंपनीबरोबर केलेला करारही रद्द झाला आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. प्रभूंच्या कारकिर्दीत...\nडोंबिवली - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात जाणाऱ्या दादर-सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. या थांब्याच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी दिवा थांब्याचे श्रेय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे असल्याचे सांगत त्यांचे आभार मानत आहेत; तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://dagdushethganpati.com/marathi/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2020-01-29T18:03:05Z", "digest": "sha1:FIL6N3FIYTE2PBMEXKYRCCAWQQOHHLXB", "length": 8138, "nlines": 90, "source_domain": "dagdushethganpati.com", "title": "आंबा महोत्सव", "raw_content": "\n१३ जानेवारी २०२०, सोमवार- संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०८:५९ वाजता.(पुणे), २८ जानेवारी २०२०, मंगळवार - विनायकी चतुर्थी - गणेश जन्म (अंगारक योग).\nदरवर्षी अक्षयतृतियेला श्रीगणेशाला आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो. भारतात आंबा हे सर्वात लोकप्रिय फळ आहे. ��त्नागिरी जिल्ह्यातला आंबा हा गुणवत्तेत आणि चवीत सर्वोत्तम समजला जातो आणि त्याला जगभरातून मागणी असते. किंबहुना हापूस आंब्याला फळांचा राजाच म्हटले जाते.\nअक्षयतृतियेच्या दिवशी या सोनेरी-तांबूस रंगाच्या रसरशीत फळाला श्रीगणेशांच्या चरणी वाहिले जाण्याचा मान दिला जातो. पुण्यातील ’देसाई बंधू आंबेवाले’ हे आंब्यांचे अग्रेसर व्यापारी ११,००० आंब्यांचा भरघोस नैवेद्य श्रीगणेशांच्या चरणी अर्पण करतात. मंदिराचा परिसर पिकलेल्या, सोनेरी रंगाच्या आंब्यांनी भरून गेलेला असतो आणि त्या आंब्यांचा मंद सुवास कानाकोपऱ्यात भरून रहातो. मंदिराला भेट देणारे भक्त आणि माध्यमांचे कर्मचारी हे अद्‍भुत् दृश्य बघायला आणि आपल्या कॅमेऱ्यांमधे बंदिस्त करायला मोठ्या संख्येने हजर असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भक्तांना हजारो आंबे वाटले जातात.\nगेल्यावर्षी ससून इस्पितळातल्या रुग्णांना आंबा-महोत्सवातले १४०० आंबे वाटण्यात आले.\nयुरोपमधे आंब्यांवर घातलेली बंदी उठवली जावी म्हणून ’देसाई बंधू आंबेवाले ’चे मालक श्री. मंदार व सौ. मैत्रेयी देसाई यांनी अभिषेक व गणेश-याग करून देवाला साकडे घातले. या प्रसंगी सिक्कीमचे राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती हाही एक सन्मानाचा भाग होता. त्यांनी विनयाने उल्लेख केला की या मंदिराच्या बांधकामाच्या कामात त्यांचाही छोटासा सहभाग होता. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मनापासून व्यक्त करताना आम्हालाही अतिशय आनंद वाटला.\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०१५: श्र���मंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-01-29T19:06:32Z", "digest": "sha1:BFXNUDDI25YG7PR2F7OAPWVJ4SCXJZRX", "length": 4037, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:साहित्यिक-श्र - विकिस्रोत", "raw_content": "\n← ←साहित्यिक (अनुक्रमणिका) विकिस्रोत:साहित्यिक\n\"श्र\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे. उल्लेखनीय साहित्यिकांची नावे येथे बोल्ड स्वरुपात दिसतील तसेच ज्या साहित्यिकांचे साहित्य किंवा काम खूप प्रसिद्धीस पावले आहे अशा साहित्यिकांची नावे बोल्ड स्वरुपात दिसतील. हा वर्ग पहा. साहित्यिक-श्र\nसाहित्यिक:शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर (१५६०-१६५०)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१६ रोजी १५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%2520%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B2%5D=field_site_section_tags%3A1237&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2%2520%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2020-01-29T17:49:39Z", "digest": "sha1:MDXQUHVVHP5BIDJ3WZC232BRQWSYZLPE", "length": 10203, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove गणेश फेस्टिवल filter गणेश फेस्टिवल\n(-) Remove महापालिका filter महापालिका\n(-) Remove सोशल मीडिया filter सोशल मीडिया\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nगिरीश बापट (1) Apply गिरीश बापट filter\nपिंपरी चिंचवड (1) Apply पिंपरी चिंचवड filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nमहात्मा फुले (1) Apply महात्मा फुले filter\nमहापालिका आयुक्त (1) Apply महापालिका आयुक्त filter\nमुक्ता टिळक (1) Apply मुक्ता टिळक filter\nलोकमान्य टिळक (1) Apply लोकमान्य टिळक filter\nबाप्पांना आज निरोप; विसर्जनासाठी प्रशासन सज्ज\nपुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/uddhav-thackeray-slams-amit-shah-and-devendra-fadnavis/", "date_download": "2020-01-29T18:06:41Z", "digest": "sha1:5EN2A5UFWEDQUAPBHU3KCT2ZWZGJM2JA", "length": 59046, "nlines": 202, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निक��ह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nशिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही\nमी शिवसेनाप्रमुखांना वचन दिले आहे की, मी एक ना एक दिवस महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. ते वचन मी पूर्ण करणारच. त्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर जबरदस्त घणाघात केला. सत्तास्थापनेसाठी सर्व पर्याय खुले आहेत, असा आवाज देतानाच फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरून पुन्हा पलटी मारणाऱया भाजपची उद्धव ठाकरे यांनी पिसेच काढली. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचा संदर्भ देऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे; पण अमित शहा आणि कंपनी खोटारडी आहे, असा दणकाही उद्धव ठाकरे यांनी दिला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांच�� शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. या पत्रकार परिषदेत ते जे बोलले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी देतो की, त्यांनी पाच वर्षांत जी अचाट कामे केली त्याचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो नसतो तर ती जी अचाट कामे केली ती झाली असती का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःला विचारलं तर बरं होईल. गेल्या पाच वर्षांत आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकासकामांच्या आड राजकारण येऊ दिलं नाही.\n…म्हणूनच जनतेचा शिवसेनेवर विश्वास\nआम्ही विचार करूनच शब्द देतो, कारण तशी शिकवणच आम्हाला शिवसेनाप्रमुखांची आहे. एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घेत नाही. पाच वर्षांत जे काही जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले ते मांडताना अनेकांना प्रश्न पडला, हे सत्तेत आणि विरोधातही आहेत पण कोणत्याही टीकेची पर्वा न करता जनतेची बाजू मांडत आलो. सरकारमध्ये सामील असतानाही न्याय मिळवून देत आलो. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेवर जो विश्वास आहे तो या शब्दामुळेच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.\nखरं कोण आणि खोटं कोण हे जनता पुरेपूर ओळखून आहे\nमला एका गोष्टीचं दुःख झालं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुख आणि त्यांचा परिवार. या परिवारावर म्हणजेच माझ्यावर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राची जनता नक्की जाणते की, शिवसेनाप्रमुख काय होते आणि त्यांचा मुलगा काय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय. देवेंद्रजींना मी सांगू इच्छितो की, अमित शहा आणि कंपनीने आमच्यावर खोटेपणाचा कितीही आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की, खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nशिवसेनाप्रमुखांना वचन दिलं, शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार आणि मी ते पाळणारच\nआमच्यात काय ठरलं होतं त्याला आपणही साक्षीदार आहात असे पत्रकारांना सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. तत्पूर्वी युतीची चर्च�� आमच्यात चालली होती. मधल्या काळात युतीची चर्चा चालली होती ती माझ्यामुळेच थांबली. मला सांगितलं होतं की, उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल. मी म्हटलं होतं की, उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याइतका मी लाचार नाही. मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे, मी एक ना एक दिवस महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.\nआता कळलं, शब्दांचा खेळ कसा केला जातो\nठरलेलं मानलं नाही तेव्हा मी उठून निघून आलो. त्यानंतर दुसऱया दिवशी अमित शहांचा फोन आला. उद्धवजी, आप क्या चाहते है त्यांनी विचारलं. त्यांना मी सांगितलं, मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे. ते म्हणाले, ठीक आहे. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री बसेल. मी नाही म्हटलं. याच सूत्राने आपण गेली 25 वर्षे एकमेकाला खड्डय़ात घालत आलो. पाडापाडी करीत आलो. तुला नाही मला आणि डोक्यावर दुसराच कोणी तरी बसतो. मला समसमान जागावाटप हवं आणि मुख्यमंत्रीसुद्धा अडीच अडीच वर्षांचा हवा. तेव्हा त्यांनी सांगितलं, आपका मुख्यमंत्री रहेगा तो आप हमे कन्सिडर करो औsर जब हमारा रहेगा तो हम आपको कन्सिडर करेंगे. म्हटलं ठीक आहे. चांगूलपणाने एकदा सरकार स्थापन केलं की सुसंवाद असायलाच हवा. त्यानंतर ते ‘मातोश्री’वर आले, शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसले आणि म्हणाले, मी ठरवलंय, माझ्या काळात जे संबंध बिघडले, आता तेच संबंध सुधारायचे आहेत. मी म्हटलं, ठीक आहे. हे जे आपलं ठरलंय ते सर्वांना सांगा. मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं. मग देवेंद्रजी मला म्हणाले, आता जर का मी मुख्यमंत्रीपदाचं वाटप झालं असं बोललो तर मला पक्षात अडचण होईल. नंतर ते मी माझ्याच शब्दांत मांडतो. ते शब्दांचा खेळ कसा करतात ते आता मला कळले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला हाणला.\nजे जमत नसेल ते बोलायला मी भाजपवाला नाही\nमी चर्चा जरूर थांबवली. जे काही ठरलं ते ठरलं नव्हतं असं म्हणत असतील तर ते मी सहन करणार नाही. ठरलं होतं आणि देऊ शकत नाही असं म्हणत असाल तर ठीक आहे. ते मानायचं की नाही हा माझा अधिकार आहे. पण ठरलं नव्हतंच असं जर सांगत असाल तर शिवसैनिकांसमोर खोटा म्हणून जाऊ शकत नाही. मह��राष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही माझी ओळख कदापि होऊ देणार नाही. जे जमतंय ते मी करेन. तेच बोलेन. जे जमत नसेल ते बोलणार नाही. खोटं मी बोलणार नाही, कारण मी भाजपवाला नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला.\nखोटे बोलण्याची परंपरा शिवसेनेची नाही\nअनौपचारिक चर्चेत जे मुख्यमंत्री बोलले ते मला दुःख देणारं होतं. पहिली अडीच वर्षं आमची, दुसरी अडीच वर्षं तुमची हे मी मानलं असतं. खातेवाटपात मी मानलं असतं. पण 2014 साली जेव्हा शिवसेना सोबत होती, आमच्या गळय़ात हेवी इंडस्ट्रीचं खातं मारण्यात आलं. 2019 साली चांगलं काम करता येईल असं खातं द्या सांगितलं तेव्हाही तेच खातं आमच्या माथी मारलं. नितीशकुमारने वेगळी चूल मांडली, मी नाही मांडली. पण या वेळेला काही तरी करू म्हणून सांगितलं; पण मला माहीत नाही कधी करतील. खोटे बोलण्याचा जर हिशेब काढला तर असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे यांनी, भाजपला मी अजूनही शत्रू मानत नाही. शिवसेनेची परंपरा ही खोटं बोलण्याची नाही, असूच शकत नाही. गेल्या पाच वर्षांत सत्ता मिळविण्यासाठी अच्छे दिन आणण्यापासून खोटं कोण कोण बोललं आहे नोटबंदीच्या वेळी पचास दिन मुझे दे दो पासून खोटं कोण कोण बोललंय हे सर्व जनता बघतेय, असा इशाराच दिला.\nभावाभावाच्या नात्यात काडय़ा घालण्याचे उद्योग करताहेत\nहे बघत आल्यानंतर लोकसभा जिंकल्यानंतर राज्यात वाताहत झाली आहे. लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर 220 ते 230 जागा जिंकू शकतो अशी अपेक्षा होती. त्यानंतर जो आकडा घसरला त्यात स्ट्राइक रेट कसला, असा सणसणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, 144 जागा ठरल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, उद्धवजी आमची अडचण समजून घ्या. ही अडचण मी समजून घेतली हा माझा गुन्हा झाला का मी 124 जागा स्वीकारल्या. त्यासुद्धा तुम्ही द्याल त्या स्वीकारल्या. तुमच्याकडे तुम्ही सर्व काही फोडाफोडी करून जिंकलेल्या जागा तुमच्याकडे घेतल्या. त्याही मी स्वीकारल्या. साताऱयाची शिवसेनेची जागा माझ्याशी चर्चा न करता उदयनराजेंना दिली, तेही मी सहन केलं. आणि मोदीजींवर टीका मी सहन करणार नाही असं म्हणताहेत. मी कुठे मोदीजींवर टीका केली आहे मी 124 जागा स्वीकारल्या. त्यासुद्धा तुम्ही द्याल त्या स्वीकारल्या. तुमच्याकडे तुम्ही सर्व काही फोडाफोडी करून जिंकलेल्या जागा तुमच्याकडे घेतल्या. त्याही मी स्वीकारल्या. साताऱयाची शिवसेनेची जागा माझ्याशी चर्चा न करता उदयनराजेंना दिली, तेही मी सहन केलं. आणि मोदीजींवर टीका मी सहन करणार नाही असं म्हणताहेत. मी कुठे मोदीजींवर टीका केली आहे पण साताऱयात उदयनराजे यांना घेतल्यानंतर जी पगडी त्यांनी मोदीजींच्या डोक्यावर ठेवली ती पगडी डोक्यावर ठेवताना उदयनराजे मोदीजींना काय बोलले होते पण साताऱयात उदयनराजे यांना घेतल्यानंतर जी पगडी त्यांनी मोदीजींच्या डोक्यावर ठेवली ती पगडी डोक्यावर ठेवताना उदयनराजे मोदीजींना काय बोलले होते आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडून आणले आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडून आणले हे तुम्हाला चालतं का, असा सवाल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही मोदीजींवर टीका केलेली नाही; कारण मोदीजी मला दोन वेळा लहान भाऊ म्हणाले आहेत. हे भावाभावाचं नातं कुणाच्या पोटात दुखत असेल, त्यानिमित्त कोणी त्यामध्ये काडय़ा घालण्याचं उद्योग करीत असेल तर तो शोध मोदीजींनी घ्यायला हवा.\nचुकीच्या माणसांसोबत कारण नसताना गेलो\nमहत्त्वाचा मुद्दा असा आहे. उलट मला एका गोष्टीचं बरं वाटत होतं. हिंदुत्व मानणाऱया दोन शक्ती लोकसभेच्या निमित्त एकत्र आल्या होत्या. आनंद वाटत होता. झालं गेलं ते जरी स्वच्छ केलं नसलं तरी ते गंगेला मिळालं. पण गंगा साफ करता करता यांची मनं कलुषित झाली याचं मला दुःख होत आहे. या मनांमध्ये सत्तेची लालूच एवढय़ा थराला जाईल हे मला वाटलं नव्हतं. मला वाईट वाटतंय की, चुकीच्या माणसांसोबत आपण कारण नसताना गेलो, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.\nखोटं बोलणं कोणत्या हिंदुत्वात बसतं याचा विचार आरएसएसने करावा\nआरएसएसबद्दल मला आदर आहे. ती एक हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपचा पाठकणा आहे. गेल्या वेळी जेव्हा ‘आरएसएस’कडूनही निरोप आले होते. अगदी अरुण जेटलीजींनीही मला सांगितलं होतं, म्हणून ती युती झाली होती. पण आरएसएसनेही विचार करायला हवा की, खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्वात बसतं, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.\n…तर कोणत्या हातांनी रामाची पूजा करणार\nराममंदिर कशासाठी आपण बांधत आहोत, असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, राममंदिराचं श्रेय घेत असू तर राम जसा एकवचनी होता, जसा सत्यवचनी होता. तो जर का प्रभू रामचंद्राचा गुण आपण आत्म��ात करणार नसू तर कोणत्या हाताने आपण रामाची आरती आणि पूजा करणार आहोत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.\nकोणाचेही आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार\nते म्हणताहेत की, उद्धवजींनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सर्व पर्याय आम्हाला खुले आहेत हे सांगितलं. त्याच्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल तर मला कल्पना नाही तो किती बसला. पण मला आज आश्चर्याचा धक्का बसला आहे की, बहुमत नसताना सरकार आमचंच येणार असं जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते सरकार कसं येणार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊन येणार का शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊन येणार का हा जो काही त्यांना धोका वाटतो तर आमच्यापैकी कोणाचीही मदत न घेता, कोणाचेही आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार हा जो काही त्यांना धोका वाटतो तर आमच्यापैकी कोणाचीही मदत न घेता, कोणाचेही आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार हा पर्याय तुम्हाला जर खुला असेल तर मी माझ्या पर्यायाचा विचार केला तर तुम्ही मला गुन्हेगार ठरवणारे कोण, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.\nमला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही\nमहत्त्वाचा मुद्दा असा की, त्यांच्याशी बोलायला मला वेळ नाही. वेळ होता, पण मी बोललेलो नाही. कारण मला खोटं ठरवणाऱया माणसाशी मी बोलणार नाही. हे मी गर्वाने नव्हे, तर माझ्या घराण्याची परंपरा म्हणून सांगतो. होय, मी तुमच्याशी बोललो नाही आणि जोपर्यंत तुम्ही खोटं बोलताय हे सांगत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. कारण असे खोटे संबंध मला ठेवायचे नाहीत असे स्पष्ट करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, ते म्हणतात, आमच्याशी बोलायला वेळ नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी तीन तीन वेळा बोलत होते. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवताय कशाला पाळत ठेवताय, आम्ही चोरून मारून काही गोष्टी करीत नाही, आम्ही जे करतो ते उघड उघड करतो. आम्हाला जे पटेल तेच आम्ही करतो. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवून काहीही उपयोग होणार नाही.\nझालेल्या चुका सुधारा आणि पुन्हा चुका करू नका\nही परिस्थिती भाजपने निर्माण करून ठेवली आहे. मी सांगतो की, भाजपने लवकरात लवकरच सत्तास्थापनेचा दावा करावा. नाहीतर सर्वांना सर्व पर्याय खुले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही वाऱयावर सोडू शकत नाही. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना तुम्ही जो नवा वाद निर्माण करत आहात, खोटं कोण तुम्ही का आम्ही पण मी पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही; कारण जेवढा विश्वास महाराष्ट्रातील माताभगिनी आणि बांधवांचा शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांच्या परिवारावर आहे तेवढाच अविश्वास अमित शहा आणि कंपनीवर आहे हे देवेंद्रजींनी लक्षात ठेवावं आणि कृपा करून झालेल्या चुका सुधारा आणि चुका पुढे करू नका एवढीच माझी त्यांना काळजीयुक्त विनंती आहे, असा विनंतीवजा सल्लाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.\nमला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये\nशिवसेनेने चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत का असा सवाल पत्रकारांनी केला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत. बंद केले ते तेव्हा, जेव्हा त्यांनी माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला मी खोटेपणाचा आरोप सहन करू शकत नाही. आयुष्यात खोटं कधी बोललो नाही. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलणार नाही हा विश्वास महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आहे. मला खोटं ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.\nअजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही\nकाँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांची जर तशी इच्छा असेल तर अहमद पटेलांशी संबंध गडकरींचे आहेत, माझे नाहीत. प्रफुल्ल पटेल- अमितभाईंचे आहेत, माझे नाहीत. माझी आहे, पण चर्चा त्यांची चालू आहे. नितीन गडकरी भाजपचे दूत म्हणून चालतील का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, मला दूतांची गरज नाही. दूध का दूध पानी का पानी करा एवढंच माझं म्हणणं आहे. विरोधकांनी जेवढे घाव केले नाहीत तेवढे मित्रपक्ष शिवसेनेने केले असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता उद्धव ठाकरे म्हणाले, एवढे घाव करूनही तुम्ही माझ्या जवळ का येत होतात\nत्यांना पगडय़ा आणि आम्हाला टोप्या घालताहेत\nजे ठरलंय त्यासंदर्भात अमितभाईंचा फोन आला होता का, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेवेळी ते मला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रेमाने बोलावल्याने मी नरेंद्र मोदी आणि अमितभाईंचा अर्ज भरायलाही गेलो होतो. त्यानंतर एनडीएच्या बैठकीलाही मी गेलो होतो. खरंच, मी त्यावेळी आनंदी होतो. झालं गेलं जाऊ द्यात. जर चांगलं वातावरण निर्माण होत असेल तर तुम्ही हक्काने बोलावत आहात त्यानुसार मी गेलो होतो. पण तेव्हा जसे दिवसातून चार-चार वेळा फोन येत होते. पण आता मला आश्चर्य वाटतंय. जो दुष्यंत चौटाला वेडंवाकडं बोलतो त्यांच्यासोबत त्यांनी युती केली. उदयनराजे जे काही बोलले त्यांच्या हातून पगडी घालून घेतली आणि टोप्या आम्हाला घालताहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.\nहिंदुत्वाच्या धाग्यात खोटेपणाला स्थान नाही. हिंदुत्व म्हणजे खरेपणा. जर त्यात खोटेपणा येत असेल तर त्याला हिंदुत्व म्हणताच येणार नाही. मी जे काही बोललो ते मोदीजींना व्यक्तिगत बोललेलो नाही. जे काही बोललो ते धोरणांबद्दल बोललो. लोकसभेनंतर त्यांनी दाखवावं की, कधी मी मोदींविरोधात बोललो. 370 कलम काढल्यानंतर पहिल्यांदा मिठाई वाटणारा पहिल्यांदा मी होतो आणि मला त्याचा अभिमान आहे.\nमला यांच्या खऱया-खोटेपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nपद आणि जबाबदारी याचं समसमान वाटप. पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही त्याचं समसमान वाटप हे नक्कीच ठरलेलं होतं. मला यांच्या खरेखोटेपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, दुर्दैवाने आता यांचं जे घोडं अडलंय… मला शिवसैनिकांचा अभिमान वाटतो. 2014 साली आम्ही एकाकी लढून निवडणुका लढवल्या तेव्हाही यांचं घोडं अडवलं होतं. आणि आता हे आम्हाला मिठी मारून गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करीत होते. त्या गोड बोलण्यातही आम्ही यांचं घोडं अडवलेलं आहे. पण सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडं करते हे यातून दिसून आले. देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र होते, अजूनही आहेत. ते मुख्यमंत्री होते म्हणून आणि म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nशिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल, कधी होईल यापेक्षा महाराष्ट्राने ठरवायचं की, खरी बोलणारी लोकं हवीत की खोटी बोलणारी लोकं हवीत आम्ही कधी खोटं बोलून काम केलेलं नाही आणि खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर खोटं आणि खरं असा पेच टाकून आपल्या सत्तेच��� लालसा पूर्ण करण्याचा प्रयत्न काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी करू नये.\nमहाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम थांबवावं\nयावेळी मोदींवर कोणी कोणी टीका केली याची जंत्रीच उद्धव ठाकरे यांनी मांडली. दुष्यंत चौटाला यांच्या वक्तव्याची क्लिपच त्यांनी दाखवली. ते म्हणाले, चौटाला ते नुसतं मोदीजींवर बोलले नाहीत, तर माझ्या गुजराथी माता-भगिनींबद्दल बोललेले आहेत. दुष्यंत चौटाला सरळ म्हणाले आहेत, ‘दो गुजराथी हमे सिखायेंगे राष्ट्रवाद इनके यहां लोक फौज मे जाने से डरते है’; पण असे वार तर मी मोदींजीवर केलेले नाहीत किंवा अमित भाई यांच्यावरही केलेले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपच्या खोटेपणाचा पुरावाच त्यांनी दिला. कुलदीपसिंह बिष्णोई यांना कसं गंडवण्यात आलं इनके यहां लोक फौज मे जाने से डरते है’; पण असे वार तर मी मोदींजीवर केलेले नाहीत किंवा अमित भाई यांच्यावरही केलेले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपच्या खोटेपणाचा पुरावाच त्यांनी दिला. कुलदीपसिंह बिष्णोई यांना कसं गंडवण्यात आलं 2014 साली भाजपच्या सर्व नेत्यांनी अगला मुख्यमंत्री कुलदीपसिंह बिष्णोईही होगा असं ठासून सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी शब्द फिरवला. त्यामुळे शब्द देऊन फिरवण्याची आमची वृत्ती नाही. महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम त्यांनी थांबवायला हवं. त्यांनी सरळ सांगावं की या गोष्टी ठरल्या होत्या, त्या आम्ही आता देत नाही, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला यावेळी दिले.\nजे सरकार तुम्ही इतरत्र आणलंत. गोव्यात आणलंत, कर्नाटकात आणलंत, मणिपूरमध्ये आणलंत. हे सर्व चाळे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो. तुमच्याकडून या गोष्टी शिकलो, पण खोटं बोलणं नाही शिकलो. कारण ते माझ्या परंपरेत नाही आणि ते मला शोभून दिसणार नाही.\nराम मंदिराचं श्रेय सरकार घेऊ शकत नाही\nराम मंदिराचा निकाल लवकरच लागणार आहे. हा निकाल कोर्टाकडून लागणार आहे. सरकारचा यामध्ये काडीचाही संबंध नाही. जे काय आहे ते कोर्ट करणार आहे. सरकार याचं श्रेय घेऊ शकत नाही. कारण शिवसेना आणि आरएसएसही सांगत होती की कायदा करा, वटहुकूम काढा आणि राममंदिर बनवा. पण ते काही सरकारला जमलं नाही. सरकार ते करायला धजावलं नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.\nनाणार परत आणायचं म्हणताय, उद्या 370 कलमही परत लावाल\nभाजपचं सरकार येणार, अद्याप युती तुटली नाही या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, हे त्यांच्यावर आहे, मी बोललो त्यावर आजही ठाम आहे. मी काय म्हणून युती केली या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, हे त्यांच्यावर आहे, मी बोललो त्यावर आजही ठाम आहे. मी काय म्हणून युती केली जो काय नाणारचा विषय होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नाणार आम्ही परत आणणार. अरे तुम्हीच किती खोटं बोलताय जो काय नाणारचा विषय होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नाणार आम्ही परत आणणार. अरे तुम्हीच किती खोटं बोलताय उद्या असंही बोलतील की, आम्ही 370 कलम रद्द केलं, आता परत लावू. तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा उद्या असंही बोलतील की, आम्ही 370 कलम रद्द केलं, आता परत लावू. तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा जर घालवलेला नाणार प्रकल्प मुख्यमंत्री म्हणत असतील कुणाची मागणी असेल तर परत आणू तर उद्या ते असेही म्हणतील, 370 कलमाची मागणी आहे, आम्ही ते परत लावतो. तुमच्या शब्दावर कुणाचा विश्वास नाही. युती ठेवायची असेल तर जसं शपथ घेताना, ईश्वर साक्ष मी खरं बोलेन…खोटं बोलणार नाही अशी शपथ त्यांनी घ्यावी, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.\nशुक्रवारी सकाळी ठरल्याप्रमाणे भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत पुढील राजकीय सत्ता समीकरणे कशी असतील याबाबत चर्चा करण्यात आली.\nमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे भाजप आमदार ऍड. आशीष शेलार, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे निवेदन याबाबतचा सविस्तर मसुदा तयार केला.\nआशीष शेलार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी डॉ. संजय कुटे यांनी दुपारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पूर्व- कल्पना देत संभाव्य परिस्थितीबाबत चर्चा केली.\nत्याच वेळी भाजप नेते गिरीश महाजन व अन्य मंडळी पुढील सत्ता समीकरणे कशी असतील याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत होते.\nराज्यातील सत्ता समीकरणांपासून गेल्या पंधरा दिवसांपासून चार हात लांब असलेले भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडक��ी शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. ते मुंबईत येताच विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी ज्यांना उमेदवारी नाकारली असे भाजप नेते विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम वरळी येथील ‘सुखदा’ निवास्थानी धाव घेतली आणि त्यांना एकंदर परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्यापाठोपाठ सुभाष देशमुख, संभाजी पाटील-निलंगेकर हेदेखील गडकरी कॅम्पमध्ये दाखल झाले. गडकरी दिल्लीतून काहीतरी निरोप घेऊन आले असतील आणि ते सत्ता स्थापनेचा तिढा सोडवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती; पण त्यांनीदेखील अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे ठरलेच नव्हते, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री हीच टेप वाजवली.\nशिवसेनेचे आमदार गुरुवारी ‘मातोश्री’वरील बैठकीनंतर वांद्रे येथील रंगशारदा येथे मुक्कामी होते. ते आज तिथून मालाड येथील ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये रवाना झाले. रंगशारदा येथे हे आमदार असताना कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिट्रीट येथेही या आमदारांना कडक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसे पत्र शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दिले आहे.\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nदिल्ली – विजय चौकात तिन्ही सैन्यदलांचा बीटिंग रिट्रीट सोहळा\nमातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\n हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा\nया बातम्या अवश्य वाचा\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/childrens-participation-in-pani-foundation-movement/", "date_download": "2020-01-29T18:49:36Z", "digest": "sha1:CUWDLU66TPSVTWN2ZRMOFTTAFXMW4JK4", "length": 11180, "nlines": 110, "source_domain": "bigul.co.in", "title": "पाणी चळवळीत छोट्या मावळ्यांची फौज – बिगुल", "raw_content": "\nपाणी चळवळीत छोट्या मावळ्यांची फौज\nरखरखत्या उन्हात पाण्याच्या मागं धावणारी माणसं खुळी नसतात तर तीच माणसं उद्याची तहान भागवू शकतात याचा पुरावा देत गावागावातून पाण्याची चळवळ सुरु झाली आहे. पाणी फाऊंडेशननं ही चळवळ सुरु केली त्याचं हे तिसरं वर्ष. या वर्षात या लोकचळवळीत अजून एक भक्कम ताकद जोडली जाणार आहे ती छोट्या मावळ्यांच्या रुपानं. राज्यभर सुरु असलेल्या या पाणी चळवळीत आता शाळांनाही सहभागी करुन घेण्यात येणार असून या प्रकल्पाचं नावच आहे- निसर्गाची धमाल शाळा\nदुष्काळाला तोंड देण्यासाठी सरकारकडं टँकरच्या मलमपट्टी मागण्यापेक्षा सार्‍या गावानं मिळून पाण्यासाठी काही ठोस काम उभं केलं तर गाव दुष्काळमुक्त होऊन जलयुक्त होईल यावर विश्वास असणार्‍या पाणी फाऊंडेशननं तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रभर ही चळवळ सुरु केली. पाणी वाचवण्यापासून पाणलोट व्यवस्थापनापर्यंत लोकं जागरुक व्हावीत यासाठी मग सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाही सुरु झाली. या स्पर्धेनं महाराष्ट्रात अक्षरश: तुफान आणलं. गावची ताकद पाण्याच्या कामी येऊ लागली. जाती-पाती आणि राजकारणात अडकलेल्या गावांना प्रगतीचा नवा रस्ता सापडला..आणि एक होऊन गावं पाण्याच्या मागं लागली. लोकसहभागातूनच पाणी संकलनाबाबतची कामं होऊ लागली. तीन वर्षात महाराष्ट्रातील अनेक गावं जलयुक्त झाली.\nया पाणी चळवळीत ज्यांनी गावं जागी केली ती ताकद होती लहान लहान विद्यार्थ्यांची. या लोकचळवळीत आघाडीवर होते ते शाळकरी विद्यार्थी. कोणी कसलाही नियम न काढता ही मुलं या चळवळीत आपणहून सहभागी झाली होती. आपापले गट बनवून, खोरी-टिकाव-पाट्या घेऊन वेळ मिळेल तेव्हा ही हजारो मुलं गावाच्या माळरानावर पाण्याच्या कामात खारीचा वाटा उचलत होती.\nहैड्रो���ार्कर तयार करुन वापरणं, बीज बँक आणि नर्सरी तयार करणं, वृक्ष लागवड करणं, गावकर्‍यांना पडेल ती मदत करणं ही महत्वाची कामं मुलांनीच पार पाडली.\nयानंतर आता दुष्काळाच्या विरोधात सुरु असलेली ही लढाई जिंकायची असेल तर त्यात या मुलांचा सहभाग सक्रीय करण्याची गरज फाऊंडेशनला वाटली. ही ताकद या पाण्याच्या कामी लागावी यासाठी ‘निसर्गाची धमाल शाळा’ ही संकल्पना फाऊंडेशननं सत्यात उतरवायचा निर्धार केला..आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं यंदापासून तो प्रत्यक्षात राबवण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळं जिल्हा परिषद आणि शासनाच्या एक हजाराहूनही जास्त शाळांमधील जवळपास ३५ हजार विद्यार्थी या उपक्रमाद्वारे पाणी चळवळीशी बांधले जातील. माध्यमिक शाळा म्हणजे इयत्ता सातवी, आठवी आणि नववीतील हे विद्यार्थी असतील. त्यांच्या शाळेतच त्यांची कार्यशाळा घेण्यात येईल. या अनोख्या उपक्रमामुळं माणूस आणि निसर्ग यांच्यातलं अतुट नातं समजेल आणि ही नवी पिढी पाण्याबाबत दक्ष राहील.\nमुलांची ताकद परिवर्तन घडवेल. मुलं अगोदरपासून या पाणी कामात सहभागी झाली होतीच, पण आता शाळांच्या माध्यमातून त्यांची ताकद पूर्ण ताकदीनं या कामात उतरली तर गावागावात परिवर्तन झालेलं दिसेल.\n(लेखकाचा संपर्क क्रमांक: 9822655333)\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%2520%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF", "date_download": "2020-01-29T17:27:37Z", "digest": "sha1:5K4AFNQBOVMWZLJALCBDSVQ5EYBY2TMG", "length": 12791, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove रिझर्व्ह बॅंक filter रिझर्व्ह बॅंक\nव्याजदर (2) Apply व्याजदर filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआयडीबीआय (1) Apply आयडीबीआय filter\nआयसीआयसीआय (1) Apply आयसीआयसीआय filter\nउर्जित पटेल (1) Apply उर्जित पटेल filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nगुंतवणूकदार (1) Apply गुंतवणूकदार filter\nचलनवाढ (1) Apply चलनवाढ filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनीती आयोग (1) Apply नीती आयोग filter\nनीरव मोदी (1) Apply नीरव मोदी filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nफ्लिपकार्ट (1) Apply फ्लिपकार्ट filter\nम्युच्युअल फंड (1) Apply म्युच्युअल फंड filter\nरघुराम राजन (1) Apply रघुराम राजन filter\nरिअल इस्टेट (1) Apply रिअल इस्टेट filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nशेअर बाजार (1) Apply शेअर बाजार filter\nसरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...\nरिझर्व्ह बॅंकेला मोकळीक द्या\nसरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=13040", "date_download": "2020-01-29T17:43:42Z", "digest": "sha1:FXQCWNGSLGBNSNV6OFUCZ65PR6LIYXZU", "length": 23004, "nlines": 175, "source_domain": "activenews.in", "title": "तुका झालासे कळस – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र मध्ये अनेक संत होऊन गेले त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संत आहेत.वारकरी संतांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले आणि त्याच प्रबोधनाच्या जोरावर आज महाराष्ट्रात शांतता नांदत आहे. अगदी बाराव्या शतकापासून जर विचार केला तर ज्ञानोबारायांनी नाथ परंपरा असेल, शैव परंपरा ,असेल वैष्णव परंपरा असेल, यांचा समन्वय साधून भागवत संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय यांचे पुनरुज्जीवन केले .याच परंपरेत एकनाथ महाराज मुक्ताबाई जनाबाई नामदेव महाराज इत्यादी संतांनी या सांप्रदाय रुपी मंदिराचे आधारस्तंभ होऊन या मंदिराला आधार देण्याचे काम केले. याच परंपरेत पुढे म्हणजेच अगदी सोळाव्या शतकात एक महान साधक संत ज्यांना समाजाने या मंदिर रुपी संप्रदायाच्या कळसाची उपमा दिली त्या जगद्गुरू तुकोबाराय यांचा समावेश होतो तुकोबारायांनी आपल्या 42 वर्षांच्या आयुष्यात अगदी नेत्रदीपक असं कार्य करून गगनाला गवसणी घातली. “अनु रेणू या थोकडा / तुका आकाशा एवढा” असे तुकोबा���ायाचे प्रमाण तुकोबारायांनी गाथा रूपाने समाजाला फार मोठी शिकवण दिली, गाथ्या मधील अभंग हे तुकोबारायांचा अनुभव व्यक्त करतात. “अनुभव आले अंगा ते या जगा देत असो” असं तुकोबाराय सांगतात.\nतुकोबारायांच्या जीवनाचा विचार करत असताना आपल्याला त्यांच्या जीवनाचे तीन भाग करता येतात एक संसारी तुकोबाराय, दुसरे साधक तुकोबाराय, तिसरे सिद्ध तुकोबाराय तुकोबारायांनी आपल्या जीवनाच्या साधारण 20 वर्षापर्यंत संसार केला त्यांना पहिली पत्नी रुक्मिणी जिचा आजाराने मृत्यू झाला. दुसरी पत्नी जिजाबाई, तीन मुली, दोन मुले, दोन भाऊ, आई वडील, चारशे एकर जमीन, दुकानदारी, सावकारकी असा श्रीमंत तुकोबारायांचा संसार. नंतरची दहा वर्ष तुकोबारायांनी भगवत्प्राप्ती ची साधना केली. तुकोबाराय म्हणतात “कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही” या साधकावस्थेत तुकोबारायांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला मग तो भोरवडा, भामचंद्र, भंडारा या डोंगरांवर साधना करत असताना असो की तेरा दिवसानंतर इंद्रायणीच्या डोहातून गाथा वर येणे असो “जळी दगडा सहित वह्या तारीयेल्या जैश्या लाह्या” हा तुकोबारायांच्या जीवनातील अनुभव आहे नंतरची उरलेली दहा ते बारा वर्षे तुकोबाराय हे सिद्ध अवस्थेत जीवन जगले एकदा देव भेटला की “आता दिवस चारी खेळीमेळी” अशी अवस्था तुकोबारायांचे होती आज बीजे च्या निमित्ताने आपल्याला तुकोबारायांचे सदेह वैकुंठ गमन यावर चर्चा करायची आहे. तुकोबारायांनी निर्यानाचे अभंग हे एक स्वतंत्र प्रकरणच गाथ्यामध्ये लिहिलेले आहे. तुकोबारायांचा एकेकाळी विरोध करणारे रामेश्वर भट्ट तेसुद्धा तुकोबारायांचे भक्त बनले आणि तुकोबारायांची आरती करताना म्हणतात “तूकिता तुलनेने सी ब्रह्मा तुकासी आले म्हणुनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले” तुकोबाराय आपल्या निरयानाच्या अभंगात सांगतात की “आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी /सगळा सांगावी विनंती माझी” किंवा “अंत काळी आम्हा विठ्ठल पावला/ कुडी सहित झाला गुप्त तुका” मग विचार असा येतो की सदेह वैकुंठगमन शक्य आहे का या आधी कोणी सदेह वैकुंठाला गेल्याचे कोठे सापडते काय तर पाच हजार वर्षापूर्वी महाभारतात धर्मराज युधिष्ठिर हे आपला देह घेऊन स्वर्गात गेले असा महाभारतात उल्लेख आहे प्रत्यक्ष प्रमाण तर इतिहासाचे मिळत नसते पण इतिहास सिद्ध करता ��ेतो तो शब्द प्रमाण आणि तर्क प्रमाण मानून मग सदेह वैकुंठ गमन झाल्याचा पुरावा म्हणजे तुकोबाच्या गाथेतील निर्यानाचे अभंग आहेत आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुकोबारायांची भक्ती आपल्या भक्ताचा शेवट हा पांडुरंग नक्कीच गोड करतो “याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा” असं तुकोबा म्हणतात म्हणून पुरावे देण्याची ची गरज नाही ही पण काही नास्तिक मंडळी या सदेह वैकुंठ गमन आवर आक्षेप घेतात त्यांच्यासाठी नाही तर आपला ही बुद्धी विक्षेप होऊ नये यासाठी पुरावे देणे गरजेचे आहे ज्या ठिकाणाहून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले त्या ठिकाणी आज नांदुरकी नावाचा एक वृक्ष आहे आणि तो वृक्ष बिजे च्या दिवशी बरोबर बारा वाजून दोन मिनिटांनी हलतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव आजही लाखो भक्त घेतात ज्यावेळेस तुकोबारायांचे निर्याण झाले त्यावेळेस तुकोबारायांचे अगदी जवळचे 14 टाळकरी तेथे उपस्थित तीत होते त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत संत कानोबा, संत रामेश्वर भट्ट वाघोलीकर, संत दास शिंपी, नामा सदुंब्रे कर, गंगाधर मवाळ, संताजी जगनाडे, नावजी माळी, गवर शेट वाणी, शिवाजी कासार पाटील, लोहगावकर भट्ट, पुराणिक मल्हार चिखलीकर, रंगनाथस्वामी निगडीकर, महंत कचरे श्वर ब्रम्ह, तसेच नंतर झालेले संत नारायण देहूकर, बाळाजी जगनाडे, गोपाळ देवकर, वासुदेव महाराज देवकर, कवी मोरोपंत, मध्वनाथ मुनी, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांनी तर शेकडो पुरावे देऊन वैकुंठ गमन सिद्ध केले महिपती महाराज असो किंवा नाभाजी कृत भक्त माला असो या सर्वांनी तुकोबांचे वैकुंठगमन सिद्ध केले आहे स्वतः तुकाराम महाराज म्हणतात “हाती धरुनिया देवे नेला तूका नाही लौकीका चार जेथे” असे शेकडो पुरावे असताना इतर तर्क करणे हे निर्बुद्धपणा चे लक्षण ठरते तुकाराम महाराज म्हणतात “तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो” म्हणून आपल्या संतांवर आपल्या संत परंपरेवर विश्वास ठेवून आपण सुद्धा तुकोबारायांनी सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन करावे त्यांना चांगले वाटावे असे जर आपणाला वाटत असेल तर त्यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास “आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी” छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा याच काळात राज्य करीत असताना एवढ्या महान संत तुकोबारायांचे शिष्यत्व स्वीकारले असताना त्यांच्या केसालाही हात लावणे हे शक्यच नाही आणि कुठलीही घटना शिवाजी राजेंच्या गुप्तहेरां पासून लपून राहणे हे शक्यच नाही हे तर सर्वांना मान्यच करावे लागेल म्हणून कुतर्क करणारांचा संतांवर विश्वास नाही पांडुरंगावर विश्वास नाही शिवाजीराजांवर विश्वास नाही म्हणून या लोकांना समाजात पिसाळलेल्या कुत्र्याची जी गत होते तीच व्हायला पाहिजे आणि होईल ‘राम कृष्ण हरी’.\nगणेश घोडे पाटील – 97 63 91 63 77\nयेथे जाहिरात फक्त २०० महिना (महिनाभरात १० हजार पेक्षा जास्त वाचकांपर्यंत पोहोचणार)\n\" एकट्याने हृदयविकाराचे रक्षण कसे करावे \" कृपया 2 मिनिटे थांबा आणि हे वाचा:\nविद्यार्थ्यांची तहान भागवण्यासाठी दूकानदार करतोय पदरमोड\nनिर्मल वारी उपक्रमास मोठ्या प्रमाणात यश\n दर्जेदार कामाचा दावा फसला\nअहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांचे वारी प्रेम\nअहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांचे वारी प्रेम\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अ��ेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-pcmc-budget-will-be-put-for-gb-on-15-june-100581/", "date_download": "2020-01-29T18:11:13Z", "digest": "sha1:2XAGXFLENWXWPPAY6SAYV75DEKP7AT4X", "length": 7731, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: महापालिकेचा अर्थसंकल्प मान्यतेसाठी महासभेसमोर - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: महापालिकेचा अर्थसंकल्प मान्यतेसाठी महासभेसमोर\nPimpri: महापालिकेचा अर्थसंकल्प मान्यतेसाठी महासभेसमोर\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2019-20 या आर्थिक वर्षांचा 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी 15 जून रोजी दुपारी दोन वाजता विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहिता असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:च्या अधिकारात अर्थसंकल्पाच्या अंमलबाजवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या मंजुरीची केवळ औपचारिकता आहे.\nमहापालिकेचा सन 2018-19 चे सुधारित आणि 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी स्थायी समिती समोर सादर केला होता. स्थायी समितीने आयुक्तांच्या अर्थसंकल्पात सुधारणा करत 267 कोटी रुपयांच्या उपसूचनांचा समावेश केला. अर्थसंकल्पाची अंतिम मान्यतेसाठी 28 फेब्रुवारी रोजी महासभेकडे शिफारस केली.\nतथापि, 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे अर्थसंकल्पाला महासभेची मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:च्या अधिकारात अर्थसंकल्पाच्या अंमलबाजवणीला सुरुवात केली. त्यात कोणताही फेरफार अथवा बदल न करण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. स्थायी समिती सदस्यांनी मांडलेल्या 267 कोटी रुपयांच्या उपसूचना रद्द करत आयुक्तांचा मूळ अर्थसंकल्प जसाच्या तसा अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला आहे.\nअर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी 15 जून रोजी महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु असल्याने त्यावर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजुरीची केवळ औपचारिकता राहणार आहे.\nChikhali : कुदळवाडीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग\nTalegaon Dabhade : जीवनात जे वसंताचा बहर निर्माण करतात ते संत होय -रामचंद्र देखणे\nMaval : वडगाव मावळमध्ये गणेश जयंती उत्साहात\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’\nTalegaon Dabhade : मावलाई माता मंदीराचा उद्या जीर्णोध्दार, कलशारोहण समारंभ\nPune : पिंपरी-चिंचवडमधील दरोडा आणि मोक्क्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार…\nPimpri: स्थायी समितीची 97 कोटींच्या विकासकामांना मंजुरी\nDehuroad : रावण टोळीच्या सदस्याला पिस्तुलासह अटक\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nSangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊन अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक\nLonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/organizing-an-international-conference/articleshow/72278678.cms", "date_download": "2020-01-29T17:51:34Z", "digest": "sha1:KW6IPWVE5RFDE7E36AWFLQVHOM3ORZEE", "length": 11892, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "college club News: आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन - organizing an international conference | Maharashtra Times", "raw_content": "\nवेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठविद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती रुजावी, यासाठी एक्सेल्सिअर एज्युकेशन सोसायटीच्या के बी...\nवेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ\nविद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती रुजावी, यासाठी एक्सेल्सिअर एज्युकेशन सोसायटीच्या के. बी. कला व वाणिज्य कॉलेजात (ठाणे) विविध उपक्रम, परिषदांचे आयोजन करण्यात येत असते. याचेच पुढचे पाऊल म्हणून २३ नोव्हेंबर रोजी 'हेरिटेज अॅण्ड ऑन गोइंग इनोव्हेशन' या शीर्षकाखाली कॉलेजात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी विविध विषयांतील तज्ज्ञ वक्ते म्हणून लाभले तर ११५ प्रतिनिधींनी यावेळी उत्स्फूर्त दिला. मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदेश वाघ यांनी उपस्थितांना प्राचीन विद्यापीठे व त्यांचे वर्तमान व भविष्यकालीन शिक्षण पद्धतीवर परिणाम या विषयावर मार्गदर्शन केल���. सेंट झेवियर्स कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवकाश जाधव यांनी शहरातील प्राचीन ठेवा व त्यांचे जतन आणि संवर्धन कार्य यातील अनुभव मांडले. त्यासोबत मरिन ड्राइव्ह येथील रोषणाई व आरे कॉलनीतील पर्यावरणविषयक प्रश्न या विषयीचे क्लिपिंगही परिषदेचे आकर्षण ठरले. पॅनलिस्ट डॉ. कावेरी पाल, डॉ. शिवाजी सरगर, डॉ. पुनावाला यांबरोबरच प्रमुख पाहुणे डॉ. संदेश वाघ व प्रमुख वक्ते डॉ. अवकाश जाधव यांच्यामध्ये बौद्धिक चर्चा रंगली तसेच यानंतर प्रश्नोत्तरेदेखील घेण्यात आली. एक्सेल्सिअर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन प्रमुख डॉ. हर्ष खन्ना व व्यवस्थापकीय संचालक डॉ. साईकिरण खन्ना यांच्या सहभागामुळे सर्वांनाच प्रोत्साहन मिळाले. मानवता, वाणिज्य व व्यवस्थापन, गणित, तंत्रज्ञान व अन्य विभागांतील अनेक शोध निबंधांनी मुख्य शीर्षकावर प्रकाश टाकला. संशोधकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एकाच वेळी निबंधांचे समांतर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सर्व शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले. केबी कॉलेजात सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी डॉ. दीपक बनसोड यांच्या नेतृत्वाखाली शीर्षकाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकॉलेज क्लब:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्ही आहात ‘कीबोर्ड निन्जा’\nमुंबईत आली हवाई टॅक्सी पण सेवेत कधी येणार\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nगडद हळदीमधलं विषारी सत्य\nएका रात्रीत किती वेळा सेक्स करावा\n...म्हणून 'हार्ट अटॅक' च्या प्रमाणात दुप्पट वाढ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसामाजिक संदेश मस्ट नसावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2020-01-29T17:44:36Z", "digest": "sha1:VOQHE3CFTANBNHFP2RUZ5I32W4NSJG2F", "length": 4498, "nlines": 89, "source_domain": "solapur.gov.in", "title": "पर्यटन | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nसोलापूर जिल्हा विशेषत: धार्मिक पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा आणी बार्शी ही महत्वाची स्थळे आहेत.\nरस्ते व रेल्वे या मार्गाने जिल्हा इतर मोठ्या शहरांस जोडला आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ तुळजापूर हे सोलापूर पासुन 40 कि.मी. अंतरावर आहे.\nकर्नाटक राज्यातील प्रसिद्ध ऐतिहासीक शहर विजयपूर हे सोलापूर पासुन 100 कि.मी. अंतरावर आहे.\nसोलापूरांत लवकरच विमानसेवा सुरु होत आहे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-breaking-news-fastag-implementation-will-take-place-in-the-new-year/", "date_download": "2020-01-29T17:14:32Z", "digest": "sha1:MYM6NSEAAV5XVTSM37RPZEJATSMWCTLB", "length": 18326, "nlines": 243, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘फास्टॅग’चा फज्जा; नववर्षात होणार अंमलबजावणी Latest-News-Breaking-News-Fastag-Implementation-Will-Take-Place-in-the-New-Year", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर : भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद\nश्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nमेशी अपघात : रिक्षातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत\nखेडगाव परिसर बिबट्याच्या दहशतीखाली\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nशुक्रवारपासून तीन दिवस सार्वजनिक बँका बंद राहणार; अधिकारी व सेवक संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nचाळीसगाव : दहिवद येथे तरूणाचा खून\nआधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी संविधान गरजेचे\nधुळे : सीएए, एनआरसीविरोधात मोर्चाला हिंसक वळण ; वाहनांची जाळपोळ\nआमदारांचा राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिय्या\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\n‘फास्टॅग’चा फज्जा; नववर्षात होणार अंमलबजावणी\nकेंद्र सरकारचा ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना आज रविवारी टोलनाक्यांवर अंमलात आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. जिल्ह्यातही अनेक टोलनाक्यांवर माहिती अभावी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. काही ठिकाणी फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाला. पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासात फास्टॅग योजनेचा पूर्णत: फज्जा उडाला. देशभरातील ही परिस्थिती लक्षात घेता फास्टॅगचा निर्णय काही तासातच गुंडाळण्यात आला. आता नववर्षापासून ही योजना लागू केली जाणार आहे.\nटोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणार्‍या टोलनाक्यांवर फास्टॅगची योजना लागू होणार होती.मात्र, नियोजनाअभावी या योजनेच्या अंमलबजावणीला वारंवार मुदतवाढ दिली जात होती. अखेर रविवारी ही योजना सकाळी आठवेजापसून अंमलात आणली गेली. मात्र, वाहनधारकांना त्याचा ताप अधिक झाला.टोल नाका व्यवस्थापनाकडून वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. वाहन चालकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.\nटोल नाक्यांवर वाहनांच्या लांबचलांब रागां लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहनचालक व टोल कर्मचारी यांच्यात वादही झाले. टोलनाक्यांवरील एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा सुरु होती. इतर मार्गिकांवर फास्टॅग गरजेचा होता. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाला होता. फास्टॅग मिळवण्यासाठी वाहनचालकांच्या रांगा लागल्यां होत्या. एकूणच या निर्णयामुळे टोल नाक्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या मदत व तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात होती. योजनेचा उडालेला फज्जा बघता केंद्रानं फास्टॅग लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. योजनेला एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचाल��ांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nमुंबई-नाशिक महामार्गवरील घोटी टोलनाक्यावर दोन्ही बाजूच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईकडे खाजगी वाहनाने जाणार्‍या प्रवाशास हृदय विकाराचा झटका आला, पोलीसांच्या सतर्कतेने सदर प्रवाशाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी टोल प्रशासनाची रुग्ण वाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. यासह पिंपळगाव बसंवत, शिंदे-पळसेजवळील नाशिक-पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगमुळे वाहतुकीचा प्रचंड गाेंंधळ उडला. वाहनचालक अनगोंदी कारभारामुळे त्रस्त झाले.\nपारावरच्या गप्पा : शेतकरी, पीकविमा अन अधिकारी\nई पेपर- सोमवार, 16 डिसेंबर 2019\n‘फास्टॅग’ रीड झाला नाही तर करता येणार मोफत प्रवास\nजाता-जाता देखील करता येणार ‘फास्टॅग रिचार्ज’; ‘एनसीपीआय’कडून भीम यूपीआयचा पर्याय\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nअन जागल्या 1969च्या पूर स्मृती…\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक, सेल्फी\nवकिली करतानां राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा जीवनप्रवास\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनिळवंडेतुन 26 हजार विसर्ग सुरू; प्रवरेला पूर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमंत्रालयात दोन दिव्यांग शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न\nmaharashtra, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nशैक्षणिक दर्जाचा ‘दिल्ली पॅटर्न’\n१७१ कोटींच्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन मुख्य इमारतीस उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता\n‘फास्टॅग’ रीड झाला नाही तर करता येणार मोफत प्रवास\nजाता-जाता देखील करता येणार ‘फास्टॅग रिचार्ज’; ‘एनसीपीआय’कडून भीम यूपीआयचा पर्याय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/iaf-air-strike-loc-pakistan-mirage-2000-jet-details-33375", "date_download": "2020-01-29T18:54:17Z", "digest": "sha1:MXKG25NZXTG4UBZN7HRYYDPF6UDO3MCB", "length": 8380, "nlines": 111, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का? जाणून घ्या... | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nपाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का\nपाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का\nएकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज २००० विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यासाठी याच विमानाची निवड का करण्यात आली ह�� आपण जाणून घेऊयात.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nपुलवामा इथं झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याला भारताकडून अखेर चोख उत्तर देण्यात आलं आहे. अवघ्या १२ दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला करत दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. बालाकोट, चकोटी आणि मुझ्झफराबाद इथल्या जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला केला. एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज २००० विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यासाठी याच विमानाची निवड का करण्यात आली हे आपण जाणून घेऊया.\n१९७० मध्ये फ्रान्सच्या दसा एव्हिएशन कंपनीनं मिराज २००० विकसीत केलं.\nमिराज २००० जगातील अत्याधुनिक आणि आघाडीच्या लढाऊ विमानांमध्ये गणले जाते.\nमिराज २००० हे अमेरिकेच्या एफ १५ आणि एफ १६ या विमानांच्या तोडीस तोड आहे.\n१९८३ पासून मिराज २००० फ्रेंच हवाई दलात सामील\nडेल्टा विंग्ज म्हणजेच त्रिकोणी आकाराचे पंख हे मिराज २००० चे वैशिष्ट्य\nडेल्टा विंग्जमुळे त्याला वेगानं हवाई कसरती किंवा डावपेच करण्यास मदत\nताशी कमाल २ हजार ३३८ किमी इतका वेग\nमिराज २००० एका मिनिटात ५६ हजार फूट उंची गाठते\n६ हजार ३०० किलो वजनाची शस्त्रात्रे वाहून नेण्याची क्षमता\nमिराजवर शक्तीशाली डाॅप्लर रडार, एकावेळी २४ लक्ष्यांचा माग घेण्याची क्षमता\nहवेतून हवेत मारा करणारी आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता\nकारगिल युद्धात मिराज २००० विमानांचा वापर करण्यात आला\nभारताचा पाकवर एअर स्ट्राईक, देशभरातून हल्ल्याचं स्वागत\nआता २४ व्या आठवड्यातही करता येईल गर्भपात\nआरे कारशेडवरील स्थगिती उठवा, देवेंद्र फडणवीसांची मागणी\nआरे कारशेडचा अहवाल स्वीकारणं बंधनकारक नाही- आदित्य ठाकरे\nआता मी बोलताना ५० वेळा विचार करतो- अजित पवार\nकल्याण, भिवंडी मेट्रोचा मार्ग बदलणार, नव्याने होणार सर्वेक्षण\n‘भारत बंद’ला सरकारचाच पाठिंबा, मनसेचा गंभीर आरोप\n‘सीएए’च्या समर्थनासाठी नव्हे, तर बांगलादेशींना हाकलण्यासाठी मोर्चा- राज ठाकरे\nमला हिंदूहृदयसम्राट बोलू नका, तो मान बाळासाहेबांचा- राज ठाकरे\nवानखेडे मैदानातही 'CAA'चा विरोध\nभाजप नेत्याची ‘गांधी शांती यात्रा’ मुंबईतून सुरू\nFree Kashmir चा अर्थ संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला Free Internet वाटला, निलेश राणेंची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1_%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2020-01-29T17:58:49Z", "digest": "sha1:XRDTM7TOHMUACJTTNG7IJCYI6XJCCHKV", "length": 4908, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉन्राड एमिल ब्लॉक - विकिपीडिया", "raw_content": "\nकॉन्राड एमिल ब्लॉक (जानेवारी २१, इ.स. १९१२ - ऑक्टोबर १५, इ.स. २०००) हा जर्मन अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होता. ब्लॉकला फियोदोर लिनेनसह १९६४चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हे पारितोषिक फॅटी ऍसिड व कॉलेस्टेरॉलशी संबंधित संशोधनाबद्दल देण्यात आले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१२ मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bengaluru-inspired-from-film-inebriated-youth-tried-to-kiss-elephant/", "date_download": "2020-01-29T18:06:32Z", "digest": "sha1:MT5NPJHGXKC54AQWKYFERWKSFKGDS3TP", "length": 16391, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिरोगिरी करायला गेला; हत्तीला किस करण्याच्या प्रयत्नात जखमी झाला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुप���… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nहिरोगिरी करायला गेला; हत्तीला किस करण्याच्या प्रयत्नात जखमी झाला\nचित्रपटाचा प्रभाव एका युवकाला चांगलाच महागात पडला आहे. चित्रपटात नायकाने केलेली गोष्ट करण्याचा प्रयत्न या तरुणाने केला आणि तो थेट रुग्णालयात दाखल झाला. एका चित्रपटात नायक हत्तीला प्रेमाने जवळ घेऊन किस करतो असे दृश्य या तरुणाने पाहिले होते. त्याच्यासमोर हत्तींचा कळप आल्यावर त्यानेही हत्तीला किस करण्याचा प्रयत्न केला आणि थेट रुग्णालयात पोहचला आहे. पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी कर��नाटकातील मालूरच्या जंगलातून सहा हत्तींच्या कळपाला कर्नाटक तामीळनाडू सीमेजवळच्या जंगलात पिटाळत असताना ही घटना घडली आहे.\nआठवड्याभरापसून सहा हत्तींचा कळप जंगलात पिटाळून लावण्यासाठी वनविभाग आणि पोलीस प्रयत्न करत आहेत. या हत्तींच्या कळपाने डीएन आणि डोड्डी गावातील बागा आणि शेतीत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या हत्तींना पुन्हा जंगलात पिटाळण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. वनविभागाने परिसरात फिरकू नये असे निर्देश दिले असतानाही ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यातील काहीजण हत्तींच्या कळपाचे फोटो घेत होते. काहीजणांनी सेल्फी घेण्याचाही प्रयत्न केला. जमावाला पाहून हत्तींचा कळप बिथरला. हत्ती जमावाच्या मागे धावत होते. त्यामुळे जमावाने पलायन करत प्राण वाचवले. जमावाजवळच राजू नावाचा युवक बेशुद्ध पडल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हत्ती मागे लागल्यामुळे तो कोटरी झाडात अडकून पडला होता.\nया घटनेचा तपास केला असता वनअधिकाऱ्यांना आश्चर्यकारक माहिती मिळाली. हत्तींचा कळप दिसल्यावर राजू गावकऱ्यांना एका कन्नड चित्रपटाबाबत सांगत होता. त्या चित्रपटात नायक हत्तीला प्रेमाने जवळ घेऊन त्याला किस करतो त्या घटनेबाबत त्याने सांगितले. त्या नायकासारखे मी तुम्हाला करून दाखवतो असे सांगत तो हत्तींच्या कळपाजवळ पोहचला. त्यानंतर हत्ती बिथरल्याचे उघड झाले आहे. नायकाचे अनुकरण करण्याच्या नादात हा युवक रुग्णालयात दाखल झाला आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीच्या संकेतस्थळाहून प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं अस���ल टाईम टेबल\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nदिल्ली – विजय चौकात तिन्ही सैन्यदलांचा बीटिंग रिट्रीट सोहळा\nमातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\n हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा\nया बातम्या अवश्य वाचा\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/1/13/Prime-Minister-Launches-Atal-Bhujal-Yojana.html", "date_download": "2020-01-29T18:31:59Z", "digest": "sha1:M25IKBBMWT6ONRT2GXVI7ZYQGDSWUQSA", "length": 17854, "nlines": 15, "source_domain": "www.evivek.com", "title": " Atal Bhujal Yojana - विवेक मराठी विवेक मराठी - Atal Bhujal Yojana", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक13-Jan-2020\nदि. 25 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाने स्व. पंतप्रधान अटलजी यांच्या 95व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर सहा राज्याच्या भूजलामध्ये 78 जिल्ह्यांमधील कायम दुर्भिक्ष असणाऱ्या 8350 ग्राामपंचायतीसाठी 'अटल भूजल योजने'चा शुभारंभ केला आहे. या योजनेमागे एकमेव उद्देश आहे- तो म्हणजे भूजलाची पातळी वाढविणे होय.\nजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण तीन भागांमध्ये करतो. भूपृष्ठावरील जल, भूगर्भामधील जल आणि सभोवतीच्या वातावरणामध्ये असणारे बाष्परूपी जल. या तिन्ही वर्गांत फक्त भूगर्भामधील जलच शाश्वत - म्हणजे टिकून राहणारे आहे आणि आपणास ते वर्तमानकाळातही टिकवून भविष्यासाठीही राखून ठेवावयाचे आहे. भूपृष्ठावरचे जल हे पर्जन्यावर म्हणजे पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते. म्हणूनच ते आकाशामधून बाष्परूपी ढगांच्या माध्यमातून जमिनीवर पडल्यानंतर बहुतेक सारे वाहून जाते, ते कायम टिकणारे नसते व म्हणूनच शाश्वत नाही. हवेमधील बाष्परूपी जलाचेही तसेच आहे. ते कधीही टिकाऊ नसते. वातावरणात ज्याप्रमाणे उष्णतेमध्ये चढउतार होतात, त्या प्रमाणात या बाष्पामध्ये सतत बदल होत असतात. शाश्वत म्हणजे कायम टिकणारे, म्हणूनच मनुष्यप्राण्याला उपयोगी पडणारे पृथ्वीच्या पोटामधील साठविलेले ए��मेव जल म्हणजे भूजल होय.\nदि. 25 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाने स्व. पंतप्रधान अटलजी यांच्या 95व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर सहा राज्याच्या भूजलामध्ये 78 जिल्ह्यांमधील कायम दुर्भिक्ष असणाऱ्या 8350 ग्राामपंचायतीसाठी 'अटल भूजल योजने'चा शुभारंभ करून येत्या पाच वर्षांत, म्हणजे 2024 सालापर्यंत ही योजना यशस्वी करण्यासाठी 6000 कोटी रुपयांची मंजुरी दिली. हा सर्व खर्च जागतिक बँकेच्या सहकार्यामधून केंद्र शासन करणार असून यामध्ये राज्य सरकारला फक्त ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शाश्वत प्रयत्न करावयाचे आहेत आणि त्यासाठी कार्यक्षम जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि ग्राामपंचायतीच्या सरपंचाकडून लोकसहभागास प्रोत्साहन देताना पाच वर्षांच्या आधीच भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज या सर्व 78 जिल्ह्यांमधील 8350 ग्राामपंचायतीचा सध्याचा भूजल आराखडा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. म्हणूनच ही भूजल योजना आणण्यापूर्वी तेथील भूजल कोणत्या पातळीवर आहे याचा फलक या योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक गावाने ठळक ठिकाणी लावणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणीसुध्दा या गावांची भूजल पातळी वाढविण्यासाठी 'अटल योजने'अंतर्गत सुरू असलेले प्रयत्न फलकाद्वारे शहरी लोकसंख्येच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. राज्य शासनाचा या योजनेत कुठलाही आर्थिक वाटा नसला, तरी या सात राज्यांमधील भाग घेणारे जिल्हे आणि त्यामधील ग्राामपंचायती यांच्या भूजल शाश्वत प्रयत्नांची नोंद घेऊन प्रतिवर्षी त्यांच्या गौरवाबरोबरच योजना यशस्वीपणे राबविणारे जिल्हाधिकारी आणि सरपंच यांच्या सकारात्मक कार्यास पुरस्काराने सन्मानित करणे त्यांना सहज शक्य आहे आणि तशी केंद्र शासनाची सूचनासुध्दा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयात या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष असणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.\nही योजना जाहीर करताना पंतप्रधानांनी ही योजना गावपातळीवर राबविण्यासाठी पाच प्रमुख मुद्दयांचा आवर्जून उल्लेख केला आहे. हे पाच मुद्दे म्हणजे लोकसहभाग, पाण्याचा काटेकोर वापर, पीक पध्दतीत बदल, पाण्याची समान वाटपपध्दती आणि पाणी संदर्भात शैक्षणिक आणि संवादात्मक कार्यक्रमाची आखणी. या पाचही उद्देशांमागे एक प्रमुख उद्देश म्हणजे शाश्वत भूजलाच्या माध्यमातून शेतकऱ्या��चे उत्पन्न दुप्पट करणे. भूजल शाश्वततेचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सध्याच्या परिस्थितीत कसलाही संबध नाही. कारण शेतकऱ्यांचे उत्पन्न म्हणजे उसासारखी नगदी पिके आणि याच्या मोहामध्येच आज भूपृष्ठाची चाळणी झाली आहे. शाश्वत भूजल हे पिण्याच्या पाण्यासाठीच हवे आणि त्या दृष्टीने तसे प्रयत्न हवे आहेत.\nआजही भारतामधील 85 टक्के शहरी लोकसंख्या भूपृष्ठावरील पाणी पिते. यामध्ये बांधलेली धरणे आणि घरोघरी पोहोचलेली नळ योजना आहे. पण भूपृष्ठावरील पाण्याला मर्यादा आहे. या तुलनेत 90 टक्के ग्राामीण भारताची आणि दुर्गम भागामधील अदिवासीची तहान भूजलाद्वारे भागविली जाते, हे जास्त चिंताजनक आहे. देशामधील 40 टक्के आरोग्य समस्या पाण्याशी जोडलेल्या आहेत. याला नियंत्रित करून जनतेस - विशेषत: बालकांना निरोगी ठेवावयाचे असेल, तर भूजल शाश्वत होणे अत्यंत गरजेचे आहे. भूजल शाश्वतता ही लोकसहभागामधूनच होणार आहे, त्यासाठी विंधन विहिरी न घेण्याचा कायदा करून काहीही उपयोग नाही. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारी यंत्रणा उपलब्ध होणे गरजेचे आहे. भूजल वापरकर्त्यांनी कायदा आणि त्याचे नियम कठोर असले तरी त्याचे काटेकोरपणे पालन करावयास हवे. भूपृष्ठाला 400 फूट खोल छिद्र पाडून 'कूपनलिका' घेण्यास परवानगी आहे, पण आज आपण भूजलाचा एवढा नाश केला आहे की हजार फुटाखाली गेले तरी डोळयात पाणी येईल, मात्र जमिनीमधून फक्त धुरळाच. थोडक्यात विहिरी, कूपनलिका यांची संख्या आणि खोली यावर कुणाचे कसलेही नियंत्रण दिसत नाही. भूगर्भात पाणी आढळले की कोणत्याही मार्गाने ते बाहेर काढलेच जाते. भारत सरकारची अटल जल योजना यशस्वी करावयाची असेल, तर भूजलसाठा वाढणे गरजेचे आहे आणि त्याकरता गावामधील नद्यांना वाहते करणे, परिसरात वृक्षसंपदा वाढविणे, जमिनीत जास्तीत जास्त पाणी कसे मुरेल याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे आणि यासाठी लोकसहभाग हवाच. भूजलाचे समान वाटप हवे असल्यास त्यावर अवलंबून असणारी पीकपध्दती बदलणे ही काळाची गरज आहे. यामुळे पाणीवाटपामध्ये आपोआप समान सूत्र लागू पडेल. या योजनेत ज्या गावांची आणि ग्राामपंचायतींची निवड झाली आहे त्यांना भूजल पिणाऱ्या पिकांवर एकमुखाने बंदी घालावी लागणार आहे आणि लोकसहभागामधून प्रत्येकाच्या शेतात, बांधावर 'चर' घेऊन पावसाचे पाणी बंदिस्त करावयास हवे. शासन���ने महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदेतर्फे लोकांना नळाचे पाणी देऊन भूजलाचे महत्त्वच संपुष्टात आणले. आज देशामधील लाखो गावांमध्ये घरात आणि परिसरात असणारे आड, विहिरी यांच्याचमुळे कचरा कुंडया झाल्या आहेत. अटल योजनेअंतर्गत या शाश्वत भूजलाच्या कचरा कुंडयांमधील कचरा काढून त्यांना येत्या पाच वर्षांत पुन्हा पाण्याने पूर्ववत भरणे गरजेचे आहे. त्याकरिता पावसाचे पडणारे पाणी पुनर्भरणानंतर या भूजल स्रोतात कसे जाईल याकडे प्रत्येकाने अनुदानाकडे लक्ष न देता वैयक्तिकरीत्या पाहावयास हवे.\nकेंद्र शासनाने आतापर्यंत केवढयातरी चांगल्या योजना आणल्या, पण कठोर नियमावली आणि आर्थिक गुंतागुंतीमुळे त्यातील बऱ्याच योजना तेवढया शाश्वत होऊ शकल्या नाहीत. शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी, तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळावी यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने सन 2015-16पासून 'प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना' सुरू केली. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (More crop per drop) हा या योजनेचा उद्देश होता. महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यामध्ये केंद्राचा 80 टक्के व राज्य 20 टक्के खर्च यानुसार 2014-15मध्ये सुरू झालेली ही योजना आता केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसाहाय्याचे प्रमाण 60:40 अशी निश्चित केलेली आहे.\nअटल भूजल योजना ही जरा वेगळी, राज्य शासनाचा आर्थिक हस्तक्षेप नसणारी केंद्रीय योजना आहे आणि याचा लाभ घेऊन भूजलाला शाश्वत करणे हे आपल्या प्रत्येकाचेच पवित्र कर्तव्य आहे. चला या योजनेचा एक भाग होऊन अटलजींच्या स्मरणार्थ भूजलाला अमृतकुंभाचा दर्जा देऊ या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2019/06/how-to-reduce-stomach-fat.html", "date_download": "2020-01-29T17:26:46Z", "digest": "sha1:UUTMQSKT3PA4NIZZ4TZSJPRCQPMSDCCC", "length": 11607, "nlines": 81, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "पोट कमी कसे करावे | How to reduce the stomach fat", "raw_content": "\nHomeपोट कमी कसे करावेपोट कमी कसे करावे | How to reduce the stomach fat\nजगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.\nआपल्यामधील प्रत्येक जण हा स्वत:ला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. आपण दररोजच्या कामामुळे व्यस्त असतो. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. खाण्यावरही फार नियंत्रण ठेवता येत नाही. बऱ्याच लोकांना असे वाटते की मी रोज चालायला जातो व्यायाम करतो तरीही माझे पोट कमी का होत नाही तर ह्याचे मुख्य कारण हे आहे की तुम्ही व्यायाम अथवा चालून आल्यावर काय खाता आणि दिवसभरात काय करता. म्हणूनच पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स-\n1) झोप पूर्ण करा\nपूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोपण्यापूर्वी काही वेळ शांतपणे ध्यान करावं, आनंद देणारं संगीत ऐकावं किंवा एखादे चांगले पुस्तक वाचावे. त्यामुळं चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त फॅट देखील बर्न होण्यास मदत होते. झोपल्यानं शरीरातील हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात, त्यामुळं सतत भूख लागत नाही आणि शरीराची उर्जाही कमी होत नाही.\nआपली बसण्याची अयोग्य पद्धत आपल्या पोटाची चरबी वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरू शकतं. खासकरून ज्या व्यक्ती जास्त वेळ कंम्प्युटरच्या समोर बसतात किंवा जे लोक जास्त वेळ बसून काम करतात, अशा लोकांच्या पोटातील स्नायू कालांतराने बाहेर येण्यास सुरुवात होते आणि त्याने पोट बाहेर यायला सुरुवात होते. म्हणूनच जास्तीत जास्त वेळ सरळ बसण्याचा प्रयत्न करा, पण त्याने जर तुमच्या पाठीला त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पाठीमागे उशी ठेवून बसा. तसेच तर एक ते दोन तासाने ऑफिसमधील पॅसेजमध्ये चालायला जा जेणेकरून तुमचे स्नायू शिथिल होण्यास मदत होईल.\nरात्रीच्या वेळेस जास्त जेवण किंवा फास्ट फूड जसं की पिझ्झा, पास्ता, बर्गर इत्यादी खाणं बिल्कुल बंद करा. सोबतच शक्य असेल तर रात्री कोल्डड्रिंक आणि तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे. याच�� मुख्य कारण असे आहे की रात्रीच्यावेळी आपली पचनक्रिया हळू काम करते. त्यामुळं जास्त फॅट बर्न न होता लठ्ठपणा वाढतो आणि पोटही वाढते. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये कमीतकमी २ तासाचे अंतर असावे.\n4) पाण्याची मात्रा किती असावी\nपोटाखालची चरबी कमी करण्यासाठी किमान 7 ते 8 ग्लास पाणी दररोज पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील वाईट घटक बाहेर निघून जातात आणि पचनशक्ती सुधारते. जितके आपल्या शरीरातून अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातील तितके ते शरीरासाठी चांगले असते आणि पाणी त्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच पोटाचा घेर कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. दररोज सकाळी लिंबूपाणी प्या. यामुळे चरबी कमी होईल. यातले पाणी कोमट असेल तर जास्त चांगले. कोमट लिंबूपाण्यात थोडे मध घालून प्यायले तर जास्त फायदेशीर ठरू शकते किंवा आपण रोज सकाळी एक ग्लास नुसते गरम पाणी देखील पिऊ शकता.\n5) डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थ खा\nआपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. याने खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. तसेच पोटाचे आजार देखील टाळतात आणि वाढत्या चरबीवर नियंत्रण राहते. तसेच आपण विटॅमिन सी असलेली फळं आणि भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे, ज्याने शरीरातील लोहयुक्त पदार्थांचे पचन होण्यास मदत होते.\nआजकाल लठ्ठपणा ही समस्या सामान्य झालीय. तुम्ही अनेक महिन्यांपासून आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण यश मिळत नसेल तर ह्या दररोज नियमांचं पालन करा कारण हे नियम पाळल्यास आपलं वजन कमी होण्यास आणि पोट कमी होण्यास नक्कीच मदत होईल.\nखालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:\n१) वीस मिनिटांचा व्यायाम पुरेसा\n२) पोटाची चरबी कमी करण्यासाठी वापरा हा पदार्थ \n३) अतिविचाराने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात\n४) जाणून घ्या, सायकलिंगचे फायदे\n५) पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी काही खास टिप्स\nखालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या\nपोट कमी कसे करावे\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtrachishodhyatra.com/2017/01/", "date_download": "2020-01-29T18:43:30Z", "digest": "sha1:OC3MNK43RY73M7MR3ZJSQ2J4SNZMZ4XL", "length": 8488, "nlines": 127, "source_domain": "www.maharashtrachishodhyatra.com", "title": "|| महाराष्ट्राची शोधयात्रा ||", "raw_content": "\n|| महाराष्ट्राची शोधयात्रा ||\nले���ी, मंदिरे, किल्ले यांची भटकंती करून अनुभवलेल्या सह्याद्री आणि महाराष्ट्राला समर्पित.\nमहाराष्ट्रातील सुबक कातळातील लेणी\nनांदुरी येथील अपरिचित पराक्रमाचे साक्षीदार असलेले 'वीरगळ'\nमहाराष्ट्रामध्ये इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा लपलेल्या आहेत अश्या अनेक पाऊलखुणा या आपल्याला प्रत्येक गावोगावी दिसतात. या पाऊलखुणा कधी गावाच्या वेशीवर तर कधी कधी गावाच्या एखाद्या मंदिराच्या आवरात किंवा गावातल्या एखाद्या पारावर तसेच नदीच्या काठी या इतिहासाच्या खुणा विखुरलेल्या असतात. अश्यामध्ये बऱ्याचदा काही दगड हे शिल्पांनीयुक्त असतात. हे दगड गावामध्ये आजही लोकं पूजतात त्यामुळे ह्या इतिहास जपणाऱ्या पाऊलखुणा आपल्याला गावागावांमध्ये पाण्यास मिळतात. अश्याच गावांपैकी एक गाव म्हणजे 'नांदुरी' हे ऐतिहासिक गाव 'सप्तशृंग' गडाच्या आणि 'शिडका किंवा मोहिंद्री' किल्याच्या कुशीमध्ये वसले आहे.\nमहाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास लाभला आहे तर काही गावे हि आजही उपेक्षित आहेत. या उपेक्षित गावांमध्ये असलेल्या नांदुरी गावात वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ आपल्याला बघायला मिळतात. हे अपरिचित वीरगळ नांदुरी गावाच्या वेशीवर शेंदूर लेपन केलेल्या रूपामध्ये गावाच्या मुख्य चावडीवर उभे आहेत. आता यांचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर हे वीरगळ चारही बाजूने वेगवेगळ्या आकारात कोरलेले बघायला मिळतात.\nएक उपेक्षित दुर्ग नारायणगावचा 'नारायणगड'\nमहाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्रातील एक मोठा वारसा. हा दुर्गांचा वारसा महाराष्ट्राइतका कोणत्या इतर राज्याला मात्र लाभलेला नाही. मुळातच महाराष्ट्राची भौगोलिक जडण-घडण बघता महाराष्ट्रात जे काही किल्ले उभारले गेले त्या प्रत्येक किल्याचे काहीना काही दुर्गस्थापत्याचे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळते अश्याच काही किल्यांपैकी एक किल्ला उभारलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे-नाशिक महामार्गावर पुणे शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर आणि नारायणगाव या गावापासून पूर्वेस ५ किलोमीटर अंतरावर दोन सुळके वजा डोंगर आपल्याला पुणे-नाशिक महामार्गावरून खुणावत असतात ते सुळकेवजा डोंगर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून 'नारायणगड' नावाचा एक उपेक्षित आणि दुर्लक्षित किल्ला आहे.\nगडाच्या वाडीकडून नारायणगडावर येणारा रस्ता.\n'जुन्नर' हे नाव प्राची��� काळापासून महाराष्ट्राच्या महत्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. या संपूर्ण शहर आणि परिसरात किल्यांचे एक जाळेच विणले आहे आणि यातील सर्व किल्ले हे एका पेक्षा एक सरस उभारले गेले आहेत. याच किल्यांच्या यादीत नाव येते ते 'नारायणगड' किल्याचे. 'शिवनेरी' किल्यापासू…\n© २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा\nमहाराष्ट्रातील सुबक कातळातील लेणी\nलेणी, मंदिरे, किल्ले यांची भटकंती करून अनुभवलेल्या सह्याद्री आणि महाराष्ट्राला समर्पित. ..read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://1xbet-ro.icu/mr/", "date_download": "2020-01-29T16:53:03Z", "digest": "sha1:6F3DYX2QY6BST7UEXHOM5CLXP4CSU3LE", "length": 39995, "nlines": 213, "source_domain": "1xbet-ro.icu", "title": "1रोमानिया xbet उपस्थित - pariuri sportive - VIP bonus €130 !", "raw_content": "\n1xbet ठेवी आणि पैसे काढण्याची\n1xbet कंपनी बेट - क्रीडा सट्टा\n1xbet रशिया सर्वात मोठा अस्वशर्यतील जुगाराचे आहे, प्रती 1000 पॅरिस पासुन रशिया पसरला गुण. ते तयार केले होते 2007 आणि सायप्रस नोंद.\nअलिकडच्या वर्षांत, अस्वशर्यतील जुगाराचे मजबूत आंतरराष्ट्रीय झाली आणि आता आहे 500 000 वापरकर्ते ऑनलाइन.\n1xbet पॅरिस विविध अतिरिक्त कार्ये देते, काही कदर:\nजे संघ प्रथम ध्येय धावा होईल, इ.\nआहे, देखील, आंतरराष्ट्रीय मालिका पॅरिस क्लब आणि राष्ट्रीय पातळीवर सामने.\nवैयक्तिक क्रीडा, अशा सायकलिंग म्हणून, गोल्फ, अॅथलेटिक्स, स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे, इ, पॅरिस विजेते व्यतिरिक्त ते नेहमी संबंधित दोन खेळाडू दरम्यान तुलना सूचित आहेत.\nगेमप्लेच्या दृष्टीने, 1xbet खेळ विविध प्रकारचे देते, जसे:\nसंपूर्णपणे अचूक स्कोअर पण ते शक्य नाही 15 आणि संपूर्णपणे.\nदररोज ऑनलाइन \"गेम दिवस\" ​​ऑफर 1xbet, जे उत्तम दैनिक व्यवहार मेळ, पण मागे पुनरावलोकन क्रीडा 1xbrt. अशा प्रकारे, खेळाडू सुधारित मूल्यांकन आणि पॅरिस जास्त प्रमाणात प्रवेश करू शकता, गेमिंग आणि धोरण विश्लेषण करण्याची क्षमता\n1xbet इटली मध्ये ओळखले जागतिक भागीदार द्वारे समर्थीत आहे, इंग्लंड आणि क्रीडा परंपरा इतर देशांच्या, खालील चित्रात दिसत असल्याप्रमाणे.\nअधिकृत साइट Sportsbook पुनरावलोकन\nअस्वशर्यतील जुगाराचे ग्राहकांना तांत्रिक बाबी सुधारण्यासाठी एक औपचारिक 1xbet साइटवर हलविण्यासाठी सक्षम आहेत (1xbet क्रीडा परीक्षण).\nचित्रात दाखवल्याप्रमाणे खाली उपलब्ध 1xbet आहे 51 भाषा, पारंपारिक घरे तुलनेत एक महान फायदा आहे.\nहे फायदे व्यतिरिक्त, विचार कर��्यासाठी आणखी एक तपशील दुहेरी दृष्टीकोन आहे, युरोपियन आणि आशियाई, दोन्ही एक गेमिंग अनुभव आरामदायक आणि सुरक्षित करा प्लेअर प्रोफाइल अवलंबून सुस्थीत केले जाऊ शकते.\nआपण साइटच्या रोमानियन भाषा आवृत्ती खालील चित्रात दिसत शकता 1xbet आपण दृश्ये दोन प्रकार निवडू शकता, प्रजाती कोटा प्रणाली योग्य आकार (अमेरिकन इंग्लिश, दशांश, इ) आणि प्रगती दर दर्शविण्यासाठी, विविध पर्याय आहेत, जसे:\n1xbet टक्केवारी ऑफर जगातील घटना सर्वाधिक कव्हरेज आहे 99% इतर Bookmakers नाही. हे जवळजवळ सर्व क्रीडा याचा अर्थ असा की.\nएकत्र, ते इतर कोणत्याही अस्वशर्यतील जुगाराचे पेक्षा अधिक बाजारात आहे, आणि त्यांच्या वाटा आहे 2-3% मार्जिन.\nतुलना, आम्ही Bet365 उदाहरण विचार करू शकते, सरासरी मार्जिन आहे 6-7%. पण फरक अधिक ठाम 1xbet प्रवाह मार्जिन उर्वरित आहे 2-3% क्रीडा संघाची आणि अल्पवयीन, मार्जिन bet365 करण्यासाठी वाढ झाली आहे 10%, कमी संघाची.\n1xBet बेटिंग प्रणाली पेक्षा अधिक समावेश 1000 दररोज घटना.\nग्राहक पॅरिस, आणि पॅरिस 1xbet तिकीट सर्वात लोकप्रिय खेळ विस्तृत खरेदी करू शकता, जसे:\nपण जाऊ शकते की इतर क्रीडा क्रिकेट आहे, स्नूकर, F1, सायकलिंग, स्की जंपिंग, कर्लिंग, फ्लोअरबॉल, रोलर हॉकी, पोलो.\n1xbet थेट क्रीडा आणि फुटबॉल\nजेथे खेळात राजा प्रचलित आहे हे थेट क्रीडा इव्हेंट विस्तृत जुगार, फुटबॉल 1xbet.\nपॅरिस म्हणून विशेष करते की एक गोष्ट या लोकप्रिय पण खेळाडू निर्णय घेण्यापूर्वी थेट खेळ किंवा खेळ पाहण्यासाठी एक अद्वितीय संधी देते आहे.\nम्हणून, आश्चर्य जवळजवळ सर्व ऑनलाइन Bookmakers आता सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धांचे पत्ते, त्याच वेळी घटना आणि बेटिंग अनुसरण ग्राहकांना सक्षम करण्यासाठी.\nहे सर्वोत्तम ऑनलाइन क्रीडा सट्टा एक मानली जाते, 1xbet जगभरातील 1xbet प्रवाह फुटबॉल खेळ देते, उत्कृष्ट जिवंत इतर लोकप्रिय क्रीडा, बास्केटबॉल सारखे, टेनिस, व्हॉलीबॉल, बिलियर्ड्स आणि अधिक.\nक्रीडा भविष्यात लाइव्ह ऑनलाइन Bookmakers प्रतिष्ठा प्रसारित केला जाईल ऑफर, सर्वात लोकप्रिय क्रीडा लाइव्ह कव्हरेज.\nबातम्या आणि अद्यतने 1xbet\n1xbet अस्वशर्यतील जुगाराचे नवीनतम क्रीडा बातम्या आणि अद्यतने देते.\nया वर्षी, 1xbet Bookmakers तज्ञ पुनरावलोकन आयोजित 2019 सर्वात प्रभावी प्लॅटफॉर्मवर पॅरिस निर्धारित करण्यासाठी.\nपरिणाम अपेक्षित आले होते, 1xbet दर्जेदार सेवा आणि ग्राहकांचे समाधान मिळाले अस्वशर्��तील जुगाराचे मूल्यांकन महत्वाचे आहेत एक दृष्टी चाचणी 1xbet पॅरिस क्रीडा.\nकसे खाते 1xbet तयार करण्यासाठी\nखेळाडू 1XBET खाते साठी साइन अप दोन पर्याय आहेत. 1xbet ऑनलाईन अर्ज किंवा पॅरिस एसएमएस व्यासपीठ वापरू शकतो.\nएसएमएस 1xbet साठी साइन अप करा:\nआपला फोन नंबर प्रविष्ट करा\nतुमचा प्राधान्य चलन निवडा\nतुमचा प्राधान्य संकेतशब्द प्रविष्ट करा.\nएसएमएस 1xbet साठी साइन अप करा:\nएक शब्द आवडती संख्या सिम कार्ड सामील व्हा पाठविण्यासाठी SMS द्वारे नोंदणी करण्यासाठी\nआपण आपले वापरकर्तानाव आणि संकेतशब्द 1xbet एक संदेश प्राप्त होईल.\n1xbet खात्यात सर्वात कार्यक्षम बेटिंग ऑनलाइन एक उत्कृष्ट रेटिंग जुगार घेऊन देयक पद्धती देते.\nएक 215 उपलब्ध देयक पद्धत, यासह 5 कार्ड प्रकार, इलेक्ट्रॉनिक वॉलेट 36 17 criptocuritate, प्रीपेड, विविध मोबाईल पेमेंट, इ. वखार भाग / मागे समावेश:\nterminale स्वत: ची सेवा.\nपॅरिस 1xbet प्रवेश आणि मोठा बोनस विजय. 1xbet त्याच्या उत्पादने सर्वात एक अत्यंत विकसित जाहिराती बोनस महत्त्व आहे.\nपॅरिस क्रीडा बाबींची माहिती, उल्लेख जाहिराती महत्वाचे आहेत.\nत्यापैकी, \"लकी शुक्रवारी\" आणि \"X2 बुधवारी\", रक्कम आणि फिरवणे अटी पैसे स्वागत देणे असतात. तो शुक्रवार ठेव केले, आणि / किंवा बुधवार आणि ग्राहकांना बोनस किंवा बोनस प्राप्त करू शकता 100 युरो.\nविशेषज्ञ पॅरिस Sportsbook तपासा आणि निकष तुलना परीक्षेचा शक्यता विचार, बरा आणि कंपन्या पॅरिस विश्वासार्हता.\nपरिणाम पॅरिस क्रीडा लोक प्रदर्शित केले जाणार नाहीत, असा विश्वास आहे, तरी प्रवाह उद्योगात सर्वाधिक एक विचार करणे 1xbet.\nपॅरिस साइट esportează 1xbet बोनस आणि जाहिराती\nजाहिरात ऑफर तज्ञ साप्ताहिक 1xbet जाहिरात संघ पॅरिस निवडलेले विविध प्रकार आहेत.\nहे तार आणि इतर मंजूर पॅरिस जमा जाहिराती वेळोवेळी बदलू ऑफर निवडू शकता. 1xbet बक्षीस ग्राहकांना, देखील, त्यांचे वाढदिवस एक विशेष बोनस.\nसर्व जुगार साइट नवीन ग्राहकांना ऑफर. काही सेवन टप्प्यात किंवा प्रथम ठेव दरम्यान विनंती उपलब्ध एक कूपन कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.\nपहिल्या क्रीडा पॅरिस स्वागत बोनस आहे. ग्राहक एक नवीन खात्याची नोंदणी आणि आपल्या पहिल्या ठेव पर्यंत पैसा 1xbet आपले स्वागत आहे सामना बोनस प्राप्त करू शकता 100 युरो (किंवा इतर चलने समान).\nहे सर्व देश रहिवासी उपलब्ध आहे आणि बंद करणे आवश्यक आहे 5 पॅरिस पेक्षा जास्त वेळा अधिक, किमान 3 शक्यता सह निवडी किमान 1,4 प्रत्येक निवड.\n1xBet क्रीडा – सर्वांत बेट\nकोणीही अधिक सर्वांत 1xbet पॅरिस जिंकण्यासाठी एक नवीन खेळाडू होऊ शकतात.\nपॅरिस कार्ड 1xbet मूल्यांकन आणि मूल्यमापन अलिकडच्या वर्षांत वाढ झाली आहे, अस्वशर्यतील जुगाराचे.\n1पॅरिस xbet अंमलबजावणी सोपे आणि सोपे केले.\n1xBet थेट इव्हेंट एक विस्तृत देते. थेट शक्यता रिअल टाइम मध्ये अद्यतनित केले जातात, चालू स्कोअर त्यानुसार.\nमोबाइल अॅप सर्व क्रीडा सहज प्रवेश उपलब्ध.\nबहुधा सामने आणि स्पर्धा शीर्ष (एक पिवळा तार्याने चिन्हांकित)\nठेव / विविध इलेक्ट्रॉनिक देयक प्रणाली मागे घेण्याची: व्हिसा, मास्टर, EntroPay, Webmoney, Neteller जा, ePay,\nपॅरिस कथा त्वरीत प्रवेश.\n1पॅरिस xbet Android आणि iOS वर अर्ज सुविधा. त्यामुळे, शेतात नवीनतम तंत्रज्ञान वापरून अतिथी 1xbet व्यासपीठ सहज प्रवेश देते, सर्व खेळाडू या उत्कृष्ट मोबाईल अॅप वर उपलब्ध वैशिष्ट्ये\nतांत्रिक समस्या बाबतीत, तेव्हा एक किंवा इतर कारणास्तव खेळाडू, ते साइट 1xbet प्रविष्ट करण्यात अक्षम आहोत, कंपनी तांत्रिक संघ विविध उपाय उपलब्ध:\nVPN सह ऑपेरा ब्राउझर.\nVPN सह ऑपेरा ब्राउझर.\nAndroid साठी मोबाइल अनुप्रयोग, iOS.\n1xbet अतिथी मुक्त जवळजवळ प्रत्येक खेळात अंदाज आणि अंदाज करणे दररोज अद्ययावत माहिती देते. माहिती आवश्यक आणि पण आवश्यक आहे. या डेटा यशस्वीरित्या तथ्य पॅरिस सर्व तपशील विश्लेषण आणि निर्णय सट्टेबाजांशी संपर्क साधत द्वारे वापरले जातात. म्हणून, 1xbet द्वारे प्रदान सर्व माहिती रिअल टाइम मध्ये ग्राहकांना संवाद कंपनी तज्ञ अभ्यास आहेत.\nहे प्रत्येकजण प्रचंड पैसे जिंकण्यासाठी परवानगी देते रेकॉर्डिंग मिळविण्यासाठी वापरकर्तानाव आणि संकेतशब्द प्रमाणिकरण आवश्यक आहे.\n1xbet क्रीडा – सर्वांत बेट\n1xbet साइटवर प्रत्येकजण प्रचंड प्रमाणात जिंकण्यासाठी संधी देते, एक अद्वितीय बेटिंग अर्पण, तंत्रज्ञान आणि काही Bookmakers की नाविन्यपूर्ण फायदे विविध मेळ जे.\nया, \"आठवणे\" क्लायंट संघ आवश्यक असल्यास त्यांना संपर्क करण्यास परवानगी देते, त्यांच्या स्वत: च्या फोन क्रेडिट वापरण्यासाठी गरज खेळाडू न, त्यांची संख्या सोडून ऑपरेटरने आठवण करणे.\n1xbet तार करून सुरू आणखी सेवा वापरकर्ते समर्पित आहे, पॅरिस परवानगी, अनुप्रयोग न सोडता. फक्त तार तार @ bot1xbetBot प्रवेश केला आणि खालील माहिती प्रविष्ट करण्यासाठी \"लॉग-इन\" दाबून अर्ज प्रवेश. ग्राहक अजूनही मित्र संभाषण करताना क्रीडा जुगार करू शकता.\n1xBet पासून सुरू ऑनलाइन पॅरिस खेळ आणि खेळ आहे 2007 पॅरिस क्रीडा, गायन खेळ, कल्पनारम्य फुटबॉल, आर्थिक बाजारात आणि अधिक अंदाज. क्रीडा इव्हेंट हजारो अर्पण Bookmakers शक्यता कारण, ते देतात, देखील, जगातील प्रत्येक दिवस होत थेट क्रीडा इव्हेंट हजारो पाठवा.\n1xBet व्यासपीठ ऑनलाइन अनेक व्हीआयपी टिप्पण्या बेट देते. तो सर्वोत्तम पर्याय आहे.\n1पॅरिस मार्गदर्शक जिवंत xbet\nक्रीडा विभाग सर्वात मनोरंजक वैशिष्ट्ये एक थेट ग्राहक 1Xbet पॅरिस आहे. येथे, या प्रकरणात थेट पाहताना 1Xbet कोणत्याही स्पर्धा विजय आपण एक खेळ पण ते शक्य नाही. तो अनेक वैशिष्ट्ये राहतात समर्थन, अशा गप्पा जगणे म्हणून, प्रवाह आणि प्रवाह.\nलक्षात ठेवा आपण डेटा कनेक्शन किंवा वाय-फाय गरज प्रवाह खेळ आनंद सुरू करण्यासाठी. आपण सर्वोत्तम आवडत काय आधारीत. उपलब्ध क्रीडा फुटबॉल प्रवाह राहतात, बास्केटबॉल, अनेक इतर टेनिस आणि रग्बी.\nउत्तम 1xBet आहे की दुसरी गोष्ट थेट इव्हेंट कव्हर. ते देतात 99% इतर Bookmakers पेक्षा अधिक घटना शक्यता इतरांपेक्षा थोडे चांगले आहे आणि अधिक थेट बाजारात ऑफर. नंतरचे विशेष बाजारात समावेश, अशा बाजार मिनिटे. ऑफर म्हणून महान आहे, ते अगदी थेट cockfights.\n1xBet सामने थेट पाहू शकता:\nफुटबॉल (फुटबॉल 1xbet थेट).\nटेनिस (टेनिस थेट प्रवाह 1xbet).\n1xbet व्यासपीठ traceability फुटबॉल सामने एक उच्च दर्जाचे प्रतिमा राहतात उपलब्ध. सामने थेट प्रसारित केले जाते आणि या इतर भाषांमध्ये चर्चा. देखील, पॅरिस थेट याची खात्री करा, फुटबॉल खेळ आणि उर्वरित वेळ अवलंबून.\n1xbet.com चित्रपट मोबाइल प्लॅटफॉर्म वर पाहिले जाऊ शकते, 1xbet फोन.\nतुलना, तो 1Xbet उद्योग सर्वोच्च पातळी प्रदान करणे, हे स्पष्ट आहे. ते हे करू शकता, ते जगातील सर्वोत्तम पॅरिस प्लॅटफॉर्मवर मालिका मध्ये पायचीत आहेत कारण.\nखेळाडू प्राप्त, देखील, बाजारपेठेतील संख्या आणि क्रिया खेळ पॅरिस मध्ये राहणा शक्यता वर लाइव्ह स्ट्रीमिंग 200-300 / किंवा दर दिवशी खेळ.\nमोबाइल क्रीडा अनुप्रयोग डिझाइन विशेषतः 1xBet मोबाइल आहे. हे हाय-डेफिनिशन ग्राफिक्स तयार केले गेले, जे अंध सुंदर आहे, सोपा जलद आणि नितळ पॅरिस वापर.\nहा अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी, फक्त अधिकृत वेबसाइट डाउनलोड विभागात भेट द्या, आपण Android वापरत असल्यास, तर iTunes स्टोअर मध्ये iOS आयफोन किंवा iPad वापरून खेळाडू.\n1xBet व्यासपीठ फुटबॉल पाहू वापरकर्त��� थेट स्कोअर सामने परवानगी देते, टेनिस, व्हॉलीबॉल किंवा बास्केटबॉल, हा विभाग 1xbet थेट प्रवाह आहे.\nप्रत्येक गेम माहिती प्रदान त्याच्या स्वत: च्या पृष्ठ आहे, अशा नाटक संघ, प्रत्येक संघ खेळाडू, गोल किंवा दंड प्रत्येक खेळाडू संख्या. देखील, तेथे या पृष्ठावरील, देखील, गप्पा जगणे उपलब्ध असलेला विभाग.\n1पॅरिस मध्ये राहणा बोनस xbet\nबोनस आपल्या पहिल्या ठेव आधारित आहे, जे 1xBet दुप्पट होईल. बोनस किंवा प्रथम जास्तीत जास्त प्राप्त करण्यासाठी 130 € सादर करणे आवश्यक आहे 130 €.\nबोनस रक्कम कमी करणे आवश्यक आहे 5 किंवा बॅटरी पॅरिस. प्रत्येक बॅटरी पॅरिस किमान असणे आवश्यक आहे 3 निवडी. किमान निवडी तीन रेटिंग असणे आवश्यक आहे 1,40 किंवा अधिक.\nबोनस आत वापरणे आवश्यक आहे 30 नोंदणी पासून दिवस. प्रीमियम पाच वेळा बदल करण्याची बंधन खरोखर योग्य आहे, फक्त वळण कारण, प्रती 650 युरो निधी काढू करण्यासाठी जुगार.\nकार्यक्रम 1xbet थेट ग्राहक सेवा गप्पा नेहमी शंका बाबतीत उपलब्ध होईल.\nथेट पण 1xbet ठेवा\nथेट पण थोडे प्रयत्न केले ठेवा. 1पॅरिस जगणे त्यांना सहज करते xBet एक चांगली नोकरी. प्रथम, पॅरिस थेट उघडणे आवश्यक आहे. आता, अस्वशर्यतील जुगाराचे हा विभाग बार वर शीर्षस्थानी आहे, फक्त बाहेर पॅरिस नियमितपणे व्यायाम.\nआता आज सर्व उपलब्ध कार्यक्रम पाहू. आपण विशिष्ट क्रीडा सामने किंवा विशिष्ट घटना शोधल्यास स्क्रीन विहंगावलोकन डाव्या अतिशय उपयुक्त आहे.\n1xBet जग पीक दाखवतो. बहुतांश घटनांमध्ये, मुख्य फुटबॉल स्पर्धा सापडेल, अशा चॅम्पियन्स लीग म्हणून, प्रीमियर लीग, ला लीगा आणि अधिक.\nआपण सर्व उपलब्ध क्रीडा सापडेल खाली. उपलब्ध थेट प्रवाह आहे, तेव्हा आपण फक्त इव्हेंट प्रदर्शित करणे निवडू शकता. आपण वापरू शकता, देखील, एक विशिष्ट कार्यक्रम शोधू कार्य, देखील.\nस्क्रीन मध्यभागी प्रगतीपथावर आहेत की सर्व खेळ दाखवतो. सर्वाधिक लोकप्रिय गेम शीर्षस्थानी दर्शविले आहेत आणि क्रीडा वरच्या बार विशिष्ट प्रकारच्या प्रदर्शित करणे निवडू शकता, साधारणपणे. इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म वेगळे आहे, वापरकर्ता ज्ञान परवानगी.\nउजव्या पुढील कार्यक्रम सहभागी मुख्य wagering पर्याय पाहू शकता. पॅरिस इतर सर्व पर्याय पाहण्यासाठी, आपल्या पसंतीच्या एक घटना व ओपन खेळ एक सविस्तर यादी वर क्लिक करा.\nकसे मी 1xbet नोंदणी नका\n1xbet वापरकर्ते खालील पद्धतींचा वापर करून नोंदणी करण्��ास सहमती देतो:\nमी एक बोनस 1xbet कसा\nपॅरिस वेबसाइट खेळ म्हणून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये सर्वात मोठी विक्री स्पर्धा होण्याची शक्यता आहे, बोनस ऑफर्स आणि जाहिराती जोरदार विनम्र आहेत 1Xbet. आपले स्वागत आहे बोनस सध्या आहे, तो एक बोनस देते 100% प्रथम ठेव पर्यंत 100 डॉलर जुगारी. हे सर्वोत्तम आणि सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर योग्य धावसंख्या अंदाज आहे. फिरवणे गरज आणि अन्य अटी आणि शर्ती आनंदी असल्याचे दिसून.\nस्पर्धा दृष्टीने, इतर पर्यायांची सूची खंड आणि मूल्य दोन्ही विनम्र आहे. असे असले तरी, सर्वोत्तम टिपा पॅरिस 1xbet यादी प्रत्यक्षात जोरदार प्रभावी आहे. प्रचार पॅरिस खेळणार आहे, कॅसिनो आणि अपारंपरिक क्रीडा पॅरिस पर्याय विविध, अशा फॉर्म्युला म्हणून 1 eSports हिवाळी खेळ. अर्थात, पारंपारिक क्रीडा bettors जाहिराती अनेक आहेत, सर्वकाही प्रत्यक्ष बद्दल विनम्र असल्याचे दिसते तरी.\nकसे एक कूपन कोड मिळविण्यासाठी\nक्रीडा 1xbet क्लाएंट साइटवर नवीन सदस्य परिचय करून देण्यासाठी एक थंड पॅरिस आहे. नवीन खेळाडू बोनस स्वागत पर्यंत प्राप्त 100% प्रथम ठेव. जास्तीत जास्त एकूण बोनस रक्कम 100 सर्व नोंदणीकृत सदस्य युरो पुरस्कार. प्रथम, ही ऑफर करते काय किमान ठेव येथे आवश्यक आहे, तसे नसल्यास उपलब्ध आहे काय तुलनेत 1 युरो. या अप आणि गंभीर भूमिका बक्षिसे ऑफर दावा करू शकते याचा अर्थ असा की.\nसर्वोत्तम सल्ला फार महत्वाचे खेळलेला खेळाडू विजयी रक्कम परवानगी 1xbet. कधी कधी पैसा मिळवला बँक खाते उद्या प्रविष्ट करू शकता.\nमदत कॉल 1xbet कोड विचारून झाल्यावर जाहिरात ऑफर नेहमी बोनस रक्कम बॅटरी पॅरिस पाच वेळा परत लक्षात ठेवले पाहिजे. आणखी, प्रत्येक पण बॅटरी शक्यता किमान तीन घटना असणे आवश्यक आहे ठेवले किमान 1.4. खरोखर, 1xbet स्वागत खेळात प्रतिपूर्ती अटी आपण दुसरीकडून शोधू शकता काय तुलनेत अनुकूल ऑफर.\nगायन साइट क्रीडा विस्तृत पांघरूण पॅरिस पसरली आहे पलीकडे, आमच्या स्थानिक संघाची आणि स्पर्धा अनेक समावेश. साइट ओळखले जाते आज 1xbet सल्ला देते की, सर्वात महत्वाचे साठा आणि तेथे त्यातील काही भाग आणि समर्थन अनेक खासियत वर्धित संधी. उदाहरणार्थ, आपण मिळवू शकता, जेथे महान शक्यता विशेष मोबाइल पण काही बाजारात आहेत. प्रगती पॅरिस तरी, देखील, एक पर्याय, जे आपण संभाव्य लाभ विरुद्ध पॅरिस मध्ये ठेवू शकता, याचा अर्थ असा की, आपल्या खात्यात तेव्हा. न���्न आणि पॅरिस अद्याप कार्यरत आहेत.\nमी 1xbet पैसे काढू शकतात कसे\nआकर्षकपणा 1xbet दारिद्र्यरेषेखाली वाढती कॉल पर्याय संचयित करण्यासाठी पर्याय बँकिंग पर्याय विस्तृत देते + ते 40 आणि 20. criptocurrency पसंत करतात खेळाडू 1Xbet सादर करण्यासाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून विकिपीडिया स्वीकार देणे. इतर पर्याय क्रेडिट कार्ड समावेश (व्हिसा, मास्टर) आणि लोकप्रिय eWallet, अशा Neteller आणि GiroPay आपण सर्व. या सर्व पर्याय, आणि काही पैसे काढण्याची उपलब्ध आहेत.\n1Xbet जलद आणल्या एक घन प्रतिष्ठा आहे. कंपनी ऑफर, देखील, इतर अधिक अनुभवी खेळाडू देऊ पॅरिस 1xbet 1xbet नफ्यावर टिपा आणि सल्ला. गती निवडले मागे पर्याय अनेकदा अवलंबून आहे तरी, अधिक आवश्यक आहे की नाही पर्याय असल्यासारखे दिसते 48 तास प्रक्रिया. ओळख पुरावा सर्व पैसे काढण्याची आवश्यक आहे, विकिपीडिया वगळता. खेळाडू ठेव मर्यादा वेबसाइटवर तपासावे / मागे.\nएक आरसा साइट शोधू कुठे\n निष्कर्ष सोपे आहे. 1xbet बेटिंग एक प्रकार उत्तम एकूणच बेटिंग अनुभव देते आहे. हे सर्व उत्तम गुण लोकांसाठी पॅरिस दिसत आहे की. देयक पद्धती मोठ्या संख्येने, भाषा, आरसा साइट जगभरातील खेळाडू आणि एक उत्तम उत्पादन वैशिष्ट्ये आणि क्रीडा पॅरिस अडथळ्यांना दूर करण्यासाठी पॅरिस आणि मजा आनंदी कोणत्याही वेळी चाहता ठेवेल डिझाइन केले आहेत. फक्त downside ते मनोरंजक खेळाडू आणि लढाई धोरण बांधले जात मोठ्या प्रमाणात रक्कम घेण्यास तयार नाही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/animal-activists-demand-stronger-animal-protection-laws-in-mumbai/articleshow/71140004.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-29T18:26:49Z", "digest": "sha1:E4HOPJN3XUZZJLUXKS4NUZLOS6L6E7JU", "length": 15129, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Animals have feelings too : प्राण्यांच्या हक्कांसाठी नागरिक उतरले रस्त्यावर! - animal activists demand stronger animal protection laws in mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nप्राण्यांच्या हक्कांसाठी नागरिक उतरले रस्त्यावर\nएरवी नागरी हक्कांसाठी जागरूक असलेल्या मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्राण्यांच्या हक्कांसाठी अनोखे आंदोलन केले. वर्सोव्याच्या यारी रोडवरील महापालिका उद्यानात 'आज की आवाज' या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात दीडशेहून अधिक प्राणीप्रेमी तसेच जागरूक नागरिकांनी एकमुखाने प्राण्यां���िषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्यात यावा, ही मागणी केली.\nप्राण्यांच्या हक्कांसाठी नागरिक उतरले रस्त्यावर\nमुंबई: एरवी नागरी हक्कांसाठी जागरूक असलेल्या मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्राण्यांच्या हक्कांसाठी अनोखे आंदोलन केले. वर्सोव्याच्या यारी रोडवरील महापालिका उद्यानात 'आज की आवाज' या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात दीडशेहून अधिक प्राणीप्रेमी तसेच जागरूक नागरिकांनी एकमुखाने प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्यात यावा, ही मागणी केली.\nमालाड येथील एका व्यक्तीने मागील आठवड्यात एका कुत्रीला ठार मारून तिच्या तीन आठवड्यांच्या सहा पिल्लांना अनाथ केल्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही वर्षांत प्राण्यांना त्रास देण्याच्या, विशेषत: भटक्या कुत्र्यांच्या हत्या करण्याच्या घटना मुंबईत सातत्याने वाढत आहेत. मालाडसारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना भविष्यात रोखायच्या असतील तर प्राण्यांविषयीची क्रूरता रोखण्यासाठी असलेला कायदा कठोर करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे मत व्यक्त करत 'प्राण्यांनाही भावना असतात' या आंदोलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.\n'प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा' सन १९६०मध्ये संमत करण्यात आला. प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, इजा पोहोचवण्याचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीने हा अपराध पहिल्यांदाच केला असेल तर दंड १० रुपयांपेक्षा कमी नसावा, मात्र तो ५० रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकतो. असा गुन्हा दुसऱ्यांदा केला गेला किंवा आधीचा गुन्हा केल्यानंतर तीन वर्षांच्या आत पुन्हा गुन्हा केला तर दंड २५ रुपयांपेक्षा कमी नसावा, मात्र तो १०० रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकतो आणि तीन महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, ही कायदेशीर तरतूद आहे. मात्र, प्राण्यांच्या हत्या आणि गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, अशी माहिती प्राणीप्रेमी व 'आज की आवाज' संस्थेचे अध्यक्ष अजय कौल यांनी यावेळी दिली. बेजुबान, बुझो होप फॉर स्ट्रेज्, लायन्स क्लब ऑफ बाम्बे ओशिअनिक, मूव्हमेंट ऑफ सिटिझन्स अव्हेअरनेस, यारी रोड कलाविहार असोसिएशन, माहिती सेवा समिती आणि एकता मंच या संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही हातात घ���षणाफलक घेऊन या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.\nप्राण्यांची हत्या करून २०, ५० किंवा १०० रुपये इतका अत्यल्प दंड भरावा लागणार असेल, तर असा पोकळ कायदा प्राणी हत्या करण्यापासून एखाद्याला कसा काय रोखू शकेल\n- अजय कौल, अध्यक्ष, आज की आवाज\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार\n...तर मुख्यमंत्री होऊन उपयोग काय; उद्धव ठाकरेंना पाटलांचा टोला\nकरोना व्हायरस काय आहे\nमुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित आढळले\nशिवभोजन थाळीला उदंड प्रतिसाद; ११,२७४ थाळींची विक्री\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास भाजप आजही तयार\nकर्जमाफीः सहकार विभागाने मागितले १५ हजार कोटी\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राहुल गांधी\nसंघ १३० कोटी लोकांचा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य\nनाशिक अपघातातील मृतांचा आकडा २६ वर\n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nप्राण्यांच्या हक्कांसाठी नागरिक उतरले रस्त्यावर\n३०० रहिवाशांना घराचा ताबा वर्षभर नाही...\nपक्ष बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करेल: राऊत...\nशरद पवार यांच्याकडून पाकची प्रशंसा; शिवसेनेची टीका...\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Sangeetkar/Dutta_Davjekar", "date_download": "2020-01-29T18:14:27Z", "digest": "sha1:4PD4SMO5B267WDUHKPCKOKXOWB2U6HXH", "length": 7983, "nlines": 200, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "दत्ता डावजेकर | Dutta Davjekar | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसंगीतकार - दत्ता डावजेकर\n( दत्तात्रय शंकर डावजेकर )\nअसेंच होतें म्हणायचें तर\nआवडसी तूच एक ध्यास\nऊठ शंकरा सोड समाधी\nअंगणात खेळे राजा रंगरंगुनी\nकधी शिवराय यायचे तरी\nकळी उमलते मना एकदा\nकृष्ण तुझा बोले कैसा\nगेला कुठे बाई कान्हा\nगोमू माहेरला जाते हो\nगंगा आली रे अंगणी\nघुमला हृदयी नाद हा\nचल जाऊ रमूं या वनीं\nचांदणे झाले ग केशरी\nझुलविले मला का सांग ना\nझुळझुळे नदी ही बाई\nटक्‌टक्‌ नजर पडतोय्‌ पदर\nताईबाई अता होणार लगीन\nतुज स्वप्‍नी पाहिले रे\nतुझे नि माझे इवले गोकुळ\nतुझे रूप राणी कुणासारखे ग\nतू दर्याचा राजा नाखवा\nथांबते मी रोज येथे\nदेते तुला हवे ते\nनगरी नगरी ही सौंदर्याची\nनाजुक ऐशा या जखमेला\nपाण्यात पाहती का माझे\nप्रीत माझी पाण्याला जाते\nप्रीती प्रीती सारे म्हणती\nबाई माझी करंगळी मोडली\nबाळ जा मज बोलवेना\nमज सुचले ग मंजुळ गाणे\nमी चालले रं शेताला\nमीच मला पाहते आजच का\nमीही सुंदर तूही सुंदर (१)\nमुशाफिरा ही दुनिया सारी\nया डोळ्यांची दोन पाखरे\nशब्द शब्द जुळवुनी वाचिते\nशेताला रं माझ्या नगं\nसजवू या हा संसार\n'सा' सागर उसळे कैसा\nसाडी दिली शंभर रुपयांची\nहळूच कुणी आले ग\nहे कधी होईल का\nसुखाचें हें सुख श्रीहरि\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nजन्म- १५ नोव्हेंबर १९१७\nमृत्यू- १९ सप्टेंबर २००७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8461.html", "date_download": "2020-01-29T17:21:02Z", "digest": "sha1:NHL2IDBOIUJD5WAHORMTTFHF6SUWAET3", "length": 13204, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८१ - मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८१ - मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nमहाराजांनी यावर्षी (इ. १६६९ ) मुरुड-जजिंऱ्यावर अगदी नेट धरून मोहिम सुरू केली. ही मोहिम दुहेरी होती. किनाऱ्यावरून आणि ऐन समुदातूनही. स्वराज्याचे आरमारसमुदाकडून तोफा बंदुकांचा भडीमार करीत होते. स्वत: महाराज काही आठवडे पेणपाशी तळ ठोकून बसले होते. पेणच्या जवळचे किल्ल��� कर्नाळा आणि रोह्याच्या जवळचे किल्ले अवचितगड , त्याचप्रमाणे तळेगड आणि किल्ले भोसाळगड हे महाराजांच्याच स्वराज्यात होते. त्यामुळे असे वाटत होते की , दिघीच्या खाडीत समुदातअसलेला हबश्यांचा जंजिरा किल्ला हा मराठी किल्ल्यांनी पूर्वदिशेने आणि मराठी आरमारामुळे समुदात पश्चिमदिशेने अगदी कोंडल्यासारखा झाला आहे. फक्त नेट धरून सतत जंजिऱ्यावर मारा केला तर जंजिऱ्याला अन्नधान्य पुरवठा आणि युद्धसाहित्याचा पुरवठा कुठूनही होणार नाही. त्याची पूर्ण नाकेबंदी होईल. अन् तशी मराठ्यांनी केलीच. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी ,तुकोजी आंग्रे , लायजी कोळी , सरपाटील , दर्यासारंग आणि दौलतखान ही मराठी सरदार मंडळी आणि आरमारी मंडळी अगदी असाच सर्व बाजूंनी जंजिऱ्याला गळफास टाकून बसली. महाराज अन्य राजकीय मनसुब्यांसाठी रायगडास गेले. ही मोहिम प्रत्यक्ष महाराज चालवीत नव्हतेच. ती चालवीत होते हे सगळे मराठी सरदार आणि खरोखर या सैन्याने जंजिऱ्यास जेरीस आणले. जंजिऱ्याची अवस्था व्याकूळ झाली.\nरायगडावर या खबरा महाराजांना पोहोचत होत्या. असे वाटत होतं की , एक दिवस ही लंकाआपल्याला मिळाली आणि जंजिऱ्यावर भगवा झेंडा लागला , अशी खबर गडावर येणार. इतकंच नव्हे तर जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी खैरतखान हा मराठी आरमारी सरदारांशी तहाची बोलणी करूलागला.\nपण तेवढ्यात किल्ल्यातील इतर दोन सिद्दी सरदारांनी या मराठ्यांना शरण जाऊ पाहणाऱ्यासिद्दीला अचानक कैद केले आणि युद्ध चालूच ठेवले. काही हरकत नाही , तरीही जंजिरा मराठ्यांच्या हाती पडणार हे अगदी अटळ होते. जंजिरेकर सिद्दींचे ही कौतुक वाटते. त्यांचे धाडस, शौर्य आणि स्वतंत्र राहण्याची जिद्द अतुलनीय आहे.\nयाचवेळी एक वेगळेच राजकारण महाराजांच्या कानांवर आले. दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाने सिंध आणि गुजरातच्या किनाऱ्यावर असलेले आपले आरमार जंजिऱ्याच्या सिद्दीला मदत करण्यासाठी जंजिऱ्याकडे पाठविण्याचा डाव मांडला. हुकुम गेले आणि मोगलांचे थोडेफार आरमारी दल शिडे फुगवून दक्षिणेकडे जंजिऱ्याच्या दिशेने निघाले. या बातम्या ऐकून महाराज चपापलेच. हे औरंगजेबी आक्रमण सागरी मार्गावर अनपेक्षित नव्हतं. पण मोगल मराठे असा तहझाला असताना आणि गेली तीन वषेर् ( इ. १६६७ ते १६६९ ) हा तह महाराजांनी विनाविक्षेप पाळला असताना , औरंगजेब असा अचानक वाकडा चालेल अशी अपेक्षा नव्हती. आता जंजिऱ्याचे युद्ध हे अवघड जाणार आणि हातातोंडाशी आलेला जंजिरा निसटणार हे स्पष्ट झाले. जंजिऱ्याशी आणि उत्तरेकडून येणाऱ्या औरंगजेबी आरमाराशी युद्ध चालू ठेवायचे की नाही असा प्रश्ान् महाराजांपुढे आला.\nतेवढ्यात महाराजांना औरंगाबादेहून एक खबर मिळाली की , औरंगजेबाचे मनसुबे घातपाताचे ठरत आहेत. म्हणजेच बादशाह शांततेचा तह मोडून आपल्याविरुद्ध काहीतरी लष्करी वादळेउठविण्याच्या बेतात आहे. अन् तसे घडलेच.\nत्याचं असं झालं , औरंगाबादमध्ये सेनापती प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी नासिककरयांच्याबरोबर पाच हजार मराठी घोडेस्वार गेली तीन वषेर् मोगल सुभेदाराच्या दिमतीस होते. हे कसे काय आग्ऱ्यास जाण्यापूवीर् जो पुरंदरचा तह झाला , त्यात एक कलम असे होते की ,शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसले ( त्यावेळी वय वषेर् आठ) यांच्या नावाने बादशाहाने पाच हजाराची मनसब द्यावी. त्या कलमाप्रमाणे हे पाच हजार मराठी स्वार औरंगाबादेस होते. युवराज संभाजीराजे हे ' नातनाव ' म्हणजे वयाने लहान असल्यामुळे ते प्रत्यक्ष स्वत: यासैन्यानिशी औरंगाबादेत राहू शकणार नव्हते. म्हणून सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबर कारभारी म्हणून निराजी रावजी या दोघांनी तेथे राहावे असे ठरले.\nयावेळी औरंगाबादला सुभेदारीवर होता औरंगजेबाचा प्रत्यक्ष एक शाहजादा. त्याचे नाव अजीम. तो गेली तीन वषेर् कोणत्याही लढाया बिढायांच्या भानगडीत पडलाच नाही. खानापिना और मजा कराना हेच त्याचे यावेळी तत्त्वज्ञान होते. तो महाराजांशी स्नेहानेच राहत वागत होता. वाकड्यांत शिरत नव्हता. त्याचे खरे कारण सांगायचे तर असे पुढे मागे आपल्याला आपल्या तीर्थरूप आलमगीर बादशाहांच्या विरुद्ध बंड करायची संधी मिळाली , तर शिवाजीराजांशी मैत्रीअसलेली बरी\nयाच शाहजादा अजीमला दिल्लीवरून बापाने एक गुप्त हसबल हुक्म (म्हणजे अत्यंत तातडीचाहुकुम) पाठविला. पण हा हसबल हुक्म काय आहे हे अजीमला एकदोन दिवस आधीच समजले तो हुकुम भयंकर होता. जणू ज्वालामुखी त्यातून भडकणार होता. पृथ्वी हादरणार होती.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Anarendra%2520modi&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&f%5B5%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-01-29T17:54:04Z", "digest": "sha1:H33RCZE63CBKOBIEHCJPV2F5BUTO7OVS", "length": 12281, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nगुंतवणूक (2) Apply गुंतवणूक filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nनवी मुंबई (2) Apply नवी मुंबई filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nविमानतळ (2) Apply विमानतळ filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nईशान्य भारत (1) Apply ईशान्य भारत filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशिवाजी महाराज (1) Apply शिवाजी महाराज filter\nसमृद्धी महामार्ग (1) Apply समृद्धी महामार्ग filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nसुभाष देसाई (1) Apply सुभाष देसाई filter\nस्मार्ट सिटी (1) Apply स्मार्ट सिटी filter\nदेशात महाराष्ट्रच नंबर वन\nमुंबई - देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...\nमॅग्नेटिक महाराष्ट्रची दमदार सुरवात\nमुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अप��क्षा आहे. आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15278", "date_download": "2020-01-29T17:16:14Z", "digest": "sha1:TW4KFKIPOMMNSUTGJBUM2UD7QDBPBJH7", "length": 14793, "nlines": 189, "source_domain": "activenews.in", "title": "शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन त्वरित अदा करावे तसेच माहे ऑक्टोबर 2019 चे वेतन दिवाळीपूर्वी करा – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन त्वरित अदा करावे तसेच माहे ऑक्टोबर 2019 चे वेतन दिवाळीपूर्वी करा\nशिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन त्वरित अदा करावे तसेच माहे ऑक्टोबर 2019 चे वेतन दिवाळीपूर्वी करा\nशिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांची मागणी\nऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा सण असून प्रशासकीय धोरणामुळे राज्यातील हजारो खासगी अनुदानित ,अंशतः अनुदानित,प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सैनिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन रखडले आहे. दिवाळीपूर्वी हे वेतन न मिळाल्यास त्यांची दिवाळी अंधारात जाऊ शकते त्यामुळे कुठल्याह��� स्थितीत शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वीच करण्याची मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी केली आहे.\nराज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सैनिकी विद्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे माहे सप्टेंबर २०१९ चे वेतन ऑनलाईन पद्धतीने काढण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे वेतन पथक कार्यालयाला उशिराने देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळण्यात मोठा विलंब होत असून त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रशासनाच्या या भूमिके बद्दल नाराजी व्यक्त केल्या जात आहे. तसेच ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे वेतन रखडल्याने संताप देखील शिक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहे.\nवेतन रखडल्यामुळे अनेकांच्या नियमित मासिक किस्त तसेच गृहकर्ज आणि इतर कर्जाचे व्याजाचे ओझे त्यांना सहन करावे लागतं आहे. ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे शिक्षकांना यात मोठी अडचण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता माहे सप्टेंबर चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करून त्यांना दिलासा देण्याची मागणी संगीता शिंदे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे केली आहे.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nवनोजा येथील साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याच���र ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2020-01-29T19:04:08Z", "digest": "sha1:KAEW6W4YPBB5N2TULVQFLKEW44ABW3Z2", "length": 7180, "nlines": 121, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अरुण जेटली अनंतात विलीन | Janshakti", "raw_content": "\nहद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : शम्मी चावरीया जाळ्यात\nभुसावळ पालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन\nउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान \nजळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध \nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nहद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : शम्मी चावरीया जाळ्यात\nभुसावळ पालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन\nउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान \nजळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध \nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nअरुण जेटली अनंतात विलीन\nin ठळक बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली- माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या पार्थिवावर दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन जेटली यांनी मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते.\nरविवारी दुपारी अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला भाजपा मुख्यालयातून सुरूवात झाली. निगमबोध घाटावर तीन वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी सर्व संस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मुलगा रोहन जेटली यांनी अरुण जेटली यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. भाजपा मुख्यालयात अरुण जेटली यांचं भाजपा आणि इतर राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर यमुना तिरावरील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aunions&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=unions", "date_download": "2020-01-29T17:39:17Z", "digest": "sha1:L3NR3HOICLHEXK3ERR65TZAULPEM7RT3", "length": 13939, "nlines": 320, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवा��ी 29, 2020\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nसंघटना (3) Apply संघटना filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nअक्कलकोट (1) Apply अक्कलकोट filter\nइस्लाम (1) Apply इस्लाम filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nखासगीकरण (1) Apply खासगीकरण filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (1) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nदगडफेक (1) Apply दगडफेक filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nफर्ग्युसन महाविद्यालय (1) Apply फर्ग्युसन महाविद्यालय filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nका राहणार उद्या देशव्यापी बंद\nसोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. 8) सार्वत्रिक देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम व सीटूचे जिल्हा व महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील 10 ठिकाणी रास्ता रोको व...\nअब की बार, नौजवान तय करेंगे सरकार\nपुणे : \"अब की बार, नौजवान तय करेंगे सरकार', अशा घोषणा देत शिक्षणाचे खासगीकरण, नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण, सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदे, सन्मानपूर्वक न मिळणारा रोजगार आदी सरकारच्या तरुणांविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी यंग इंडिया अधिकार मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालय...\nजम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे. जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त���री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=13894", "date_download": "2020-01-29T18:11:52Z", "digest": "sha1:ZU5Q4AZ4ZDKGO3G7QCZC5SSJL3W2RHIO", "length": 23923, "nlines": 193, "source_domain": "activenews.in", "title": "शिरपूर जैन येथे नळाच्या पाण्यात आढळला नारू सदृश्य कृमी – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nआता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.\nHome/ताज्या बातम्या/शिरपूर जैन येथे नळाच्या पाण्यात आढळला नारू सदृश्य कृमी\nशिरपूर जैन येथे नळाच्या पाण्यात आढळला नारू सदृश्य कृमी\n5 कोटी रुपयाच्या पेयजल योजनेचा बोजवारा\nदूषित पाणीपुरवठयाने शिरपूर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nशिरपूर दि. १५ मे (प्रतिनिधी)\nशिरपूर जैन येथील वार्ड नं. ५ मध्ये आज दिनांक १५ मे रोजी सकाळी शेख आसिफ यांच्या येथे ग्रामपंचायतच्या नळामध्ये जे पाणी आले होते. त्यामध्ये नारू सदृश्य कृमी आढळून आल्याने त्यांनी तो एका काचेच्या बाटलीत भरून प्रा.आ.केंद्र शिरपूर येथे नेला आरोग्य अधिकारी यांनी सदर बाटली घेऊन जिल्हा प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठवला आहे. सदर नारू किंवा जंतू सदृश जो कृमी आढळला त्यामुळे शिरपूर येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याने नागरिकांत रोष आहे.\nशिरपूर येथे अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती ती दूर करण्यासाठी तत्कालीन जि. प. सदस्य यांनी पाच कोटी रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून घेतली व शिरपुर शहरांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली होती परंतु सदर योजना व्यवस्थित कार्यान्वित न झाल्यामुळे आजमितीला नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.\nपाच वर्षांपूर्वी शिरपुर वासियांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे बोराळा येथील आडोळ लघुसिंचन प्रकल्पावरून शिरपुर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली होती परंतु त्यामध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत असत त्यामुळे शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत असे येथील तत्कालीन जि. प. सदस्य यांनी ही समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे शहराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल हे अपेक्षित होते. परंतु आज वास्तव वेगळेच असून शिरपुर वासियांना नियमित दूषित पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. आणि आज तर चक्क त्यामध्ये कृमी आढळून आला आहे.\nजागोजागी पाईपलाईन लिकेज झाल्या आहेत , पाईप लाईन वर बसवलेले वॉलव्ह लिकेज झाले आहेत त्यामुळे नालीचे घन पाणी नळाच्या मार्फत नागरिकांमध्ये वितरीत होत आहे तसेच लिकेज मुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांना मिळणारे दूषित पाणी जलसुरक्षका मार्फत आरोग्य विभाग व भूजल विभागाणे वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे असते. पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासणी करण्याची जबाबदारी शासनाने आरोग्य विभाग व भूजल विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने सदर विभागास तशा सूचना करणे, तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी जनजागृती करणे,व त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही.\nयेथील राष्ट्रीय पेयजल य���जनेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान त्यावेळच्या तत्कालीन विरोधी पक्षाच्या वतीने सदर योजनेचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या उपोषण व आंदोलन सुद्धा करण्यात आले होते शासनाच्या वतीने चौकशी करण्यात आली होती सदर योजनेचे काम निकृष्ट झाल्याचे सर्वश्रुत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असताना चौकशी अहवाला मध्ये मात्र सदर योजनेचे काम योग्य झाल्याचे निष्पन्न झाले होते व त्यावेळी यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण ढवळून निघाले होते. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आजही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचितच राहावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे राष्ट्रीय पेयजल योजना योग्य प्रकारे राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना शुद्ध ,स्वच्छ पाणी मिळेल अशी सर्वसामान्य नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत.\nशेख असिफ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे आज दिनांक १५ मे रोजी सकाळी १० वाजता दरम्यान एक नारू, जंतू सदृश्य कृमी असलेली पाण्याची काचेची बाटली आणली होती ती आरोग्य केंद्रा मार्फत घेऊन जिल्हा प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठवली आहे. ३ ते ४ दिवसांमध्ये रिपोर्ट आल्या नंतर कळेल कि नेमका तो कृमी नारू आहे कि जंतू आहे. सध्या तरी काही सांगता येणार नाही. – डॉ.करवते आरोग्य अधिकारी शिरपूर प्रा.आ.केंद्र\nशिरपूर ग्रामपंचायत मार्फत राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत जो पाण्याचा पुरवठा होतो त्यामध्ये अशा प्रकारे कुठलेही कीटक किंवा कृमी आढळणे शक्य नाही. रोज पाणी फिल्टर करून पाण्यात तुरटी व ब्लिचिंग पावडर नियमित टाकली जाते. तरी नागरिकांना आवाहन आहे कि जर कुठे पाईप लाईन लिकेज असेल, दुषित पाणी मिळत असेल तर ग्रा.पं.च्या निदर्शनात सदर प्रकार आणून द्यावा त्याची दक्षता घेण्यात येइल.- विजय अंभोरे अध्यक्ष राष्ट्रीय पेयजल योजना समिती शिरपूर ग्रा.पं.\nपोलीस स्टेशन समोर लिकीज असलेली पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी मागील १५ दिवसांपूर्वी खोदलेला खड्डा ज्यामध्ये जवळच असलेल्या नालीचे पाणी सुद्धा साचले आहे.\nपोलीस स्टेशन समोर लीकीज व्हॉल्व मधून पाणी भरतांना लहान मुले\nआरोग्य अधिकारी करवते यांना कृमी असलेली बाटली देतांना शेख आसिफ\nपोलीस स्टेशन समोर लीकीज व्हॉल्व मधून पाणी भरतांना लहान म���ले, तर दुसऱ्या छाया चित्रात पोलीस स्टेशन समोर लिकीज असलेली पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी मागील १५ दिवसांपूर्वी खोदलेला खड्डा ज्यामध्ये जवळच असलेल्या नालीचे पाणी सुद्धा साचले आहे.\nमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\n“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहेमिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.\nगॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बाब..\nधानोरा येथे जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज आॅनलाईन संतसंगाचा शुभारंभ\nपोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली\n“जिओ जीने नही दे रहा”\nमहामार्गाच्या कडेला व्यायाम करताना वाहनाची धडक; तीन शालेय विद्यार्थी ठार\nकत्तलीसाठी नेणाऱ्या पाच गायी, दोन कालवडांची सुटका\nकत्तलीसाठी नेणाऱ्या पाच गायी, दोन कालवडांची सुटका\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mukundgaan.blogspot.com/2009/06/", "date_download": "2020-01-29T17:08:20Z", "digest": "sha1:7OLPAKQU63DS4DGE5SAYR4NLUXG22WQG", "length": 12401, "nlines": 166, "source_domain": "mukundgaan.blogspot.com", "title": "मुकुंदगान: June 2009", "raw_content": "\nया माझ्या स्वतःच्या निवडक कविता आहेत. निवडक अशासाठी की वगळलेल्या काहींमागच्या अनुभूती केवळ माझ्या असल्याने कदाचित तुम्हाला त्यात स्वारस्य असणार नाही. मग त्या वाचताना तुम्हाला कंटाळा येईल. मला ते नको होतं. माझा विश्वास आहे, या निवडलेल्या कविता तुम्हाला आवडतील. -मुकुंद संतुराम कर्णिक karnik.mukund@gmail.com\nडोळयात आजला का येते भरून पाणी\nवनमोर नाचतो अन फुलते धरा कणांनी\nडोळयात आजला का येते भरून पाणी\nपाऊस भरुनि आला अन सांजवेळ झाली\nअंधारल्या दिशांची दुभरी मनेही झाली\nका गंधहीन आहे रंजीस रातराणी\nडोळयात आजला का येते भरून पाणी\nगेलास दूरदेशी, सखि एकटी जहाली\nबाळांस वाढताना बघण्यात गर्क झाली\nहळव्या क्षणी परंतु स्मरते तुझीच गाणी\nडोळयात आजला का येते भरून पाणी\nदाटून कंठ आला, अन् बोल बोलवेना\nसारंगिच्या सुरांची ती आर्तता रुचेना\nआषाढपावसाने का चिंब ही विराणी\nडोळयात आजला का येते भरून पाणी\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे १२:०४ म.उ. 0 टिप्पणी(ण्या)\nबैस रे प्रिया जरा बिलगुनी असा मला\nऐक लक्ष देउनी काय सांगते तुला\nवाटते मलाच की मी जरा जडावले\nत्रासदायि भासते उचलणेहि पावले\nसूज पावलांवरी वाटतेय का जरा\nउचमळून येतसे जीव होइ घाबरा\nकाळजी जरा जरा अशी उरात दाटते\nकंच कैरि आणि चिंच खाविशि रे वाटते\nसांगतात या खुणा काय\nकसे अजाण रे तुम्ही\nप्रिया, अरे हि लक्षणे आई मी बनायची\nस्वप्न, पिता व्हायचे, तुझे खरे ठरायची.\nअरे, अरे, पुरे, पुरे, नको करूस नर्तना\nबघेल बाळ आतुनी तुझा उतावळेपणा\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ११:२६ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nसखी, ठाऊक आहे मला,\nमी आहे तुझा आधारवृक्ष.\nसात पावलं चाललीस माझ्याबरोबर\nआणि नंतर बिलगलीस मला वेलीसारखी, तेव्हा म्हणाली होतीस,\n\"प्रिया, ठाऊक आहे तुला\nया सात पावलांत मी काय मिळवलं ते\nमी मिळवले आहेत सात स्वर्ग \"\nतेव्हाच ठरवलं होतं मी की मला व्हायचय स्वर्गांतला कल्पद्रुम,\nया वेडया वेलीचा आधारवृक्ष.\nसखी, ठाऊक आहे तुला\nसंसारांतले चटके आणि प्रवाहातले फटके सोसूनदेखील\nदेवाकडे मागून घेत होतीस मला सात जन्मांसाठी\nतेव्हा मीही सांगत होतो त्याला,\n\"अरे हो म्हण, हो म्हण, हो म्हण,\nसातच काय, पुढचे सारेच जन्म आवडेल व्हायला मला\nया वेडया वेलीचा आधारवृक्ष.\"\nआणि \"सखी, ठाऊक आहे मला,\nमाझा विचार करत असतेस तेव्हा तुझ्या गालांवर\nफुललेली असते मधुमालतीची गुलाबी छटा\nआणि रुळणार्‍या कुरळया बटा अभावितपणे सारत असतेस मागे\nतेव्हा भासतेस हिरव्या गर्द सळसळत्या पानांची पानवेल\nमिठीत बिलगलेली, अपार विश्वासाने,\nकी मी आहे तुझा आधारवृक्ष.\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ११:३० म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nभाग्यवती ठरले मी जेव्हा सखयाने मजला वरले\nअन झाले निर्धास्त तयाच्या मिठीत मी जेव्हा शिरले\nनकोच मंचक विसावयाला, मिळो मला त्याचा वक्ष\nजसा लतेला आधाराला हवा ताठ कणखर वृक्ष\nमिठीत त्याच्या विसावताना नकळत मुख होता वरती\nसंधी साधुनि उमटवी ठसा ओठांचा ओठांवरती\nम्हणे पानवेलीसम ऐसी प्रिये सदा बिलगून रहा\nमान वळवुनी मम मुखाकडे असेच डोळे मिटुन पहा\nसखयाचे मुखकमल कल्पिते मिटलेल्या डोळ्यामधुनी\nअन प्रेमाच्या वर्षावाने पुरी चिंब होते भिजुनी\nदयाघना रे हाच मिळो मज वर साता जन्मांसाठी\nअन दे ताकत सावित्रीसम यमास धाडाया पाठी\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ८:५७ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nघर सजणाचे कौलारू पण मज ते राजमहाल\nही खोली छोटी चौकोनी, जशी कुशल कुणि अभिनयराज्ञी\nअंकाअंकामधे भूमिका बदले कौशल्यानी.\nही होते दरबार सकाळी, रात्री रंगमहाल\nजेथे होते बसणे उठणे, अन आठवणींमधी हरवणे,\nजिथुन पियाच्या वाटेवरती डोळे लावुन बसणे\nती चौपाई मजला करते शाही तख्त बहाल\nसाजन माझा राजन आणि मी या साम्राज्याची राणी,\nआसुसलो ऐकाया युवराजाची लाडिक वाणी.\nदुडदुडत्या ��दस्पर्शासाठी आतुर सर्व महाल\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे २:५४ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nद्वैत आज होमकुंडामधे जळायचे\nतुझ्याकडून शब्द मागुनीहि ना मिळायचे\nअन तरीहि अंतरंग मज तुझे कळायचे\nजोडता अशी मने हे असेच व्हायचे\nतार छेडल्याविनाहि सूर रे जुळायचे\nसाद घातलीस की पाय रे पळायचे\nजिथे असेन तेथुनी तुझ्याकडे वळायचे\nद्वैत आज होमकुंडामधे जळायचे\nभरभरून सौख्य जीवनातले मिळायचे\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे २:४९ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nतुझ्या प्रेमरंगात न्हाऊन गेले\nकटाक्षात एकाच पाहून गेले\nतुझे स्वप्न बघण्यात वाहून गेले\nविचारायचे \"मी तुला भावले का\nमनाच्या तळाशीच राहून गेले\nजरी बोलले नाहि काही तरीही\nखुणेनी तुझे नेत्र बाहून गेले\n\"उद्या भेट\" ऐशा तुझ्या त्या खुणेने\nमनाची उलाघाल साहून गेले\nकळालेच नाही मला काय झाले\nतुझ्या बाहुपाशीं स्वताहून गेले\nअसे वेड त्या भेटिने लावले की\nतुझ्या प्रेमरंगात नाहून गेले\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ७:१० म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nतुझ्या प्रेमरंगात न्हाऊन गेले\nद्वैत आज होमकुंडामधे जळायचे\nडोळयात आजला का येते भरून पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtrachishodhyatra.com/2019/11/", "date_download": "2020-01-29T17:00:24Z", "digest": "sha1:BJWTQGCVDWM7CO4UGPBACV3AGW5XVPMF", "length": 7665, "nlines": 127, "source_domain": "www.maharashtrachishodhyatra.com", "title": "|| महाराष्ट्राची शोधयात्रा ||", "raw_content": "\n|| महाराष्ट्राची शोधयात्रा ||\nलेणी, मंदिरे, किल्ले यांची भटकंती करून अनुभवलेल्या सह्याद्री आणि महाराष्ट्राला समर्पित.\nमहाराष्ट्रातील सुबक कातळातील लेणी\nपुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेक्सपिअर यांनी काढलेली '१९१५ मधील छायाचित्रे'\nबऱ्याचवेळेस आपण इंटरनेट आणि संग्रहालये पाहायला गेलो कि विविध काळातील जुनी छायाचित्रे देखील पाहतो अशीच काही छायाचित्रे हि १९१६ साली किंवा त्याच्या थोड्या आधी हि ब्रिटीश अधिकारी 'कर्नल एल. डब्ल्यू. शेक्सपिअर' हे जेव्हा पुण्यामध्ये बदली होऊन आले होते तेव्हा त्यांनी काढली. 'कर्नल एल. डब्ल्यू. शेक्सपिअर' हे स्वत: ब्रिटीश आर्मी मध्ये 'Assistant Quartermaster-General 6th Poona Division' या हुद्द्यावर होते. तसेच त्यांनी. 'History of The 2ND K.E.O. GOORKHAS' आणि 'History of Upper Assam and North-East Frontier' हि पुस्तके त्या काळामध्ये लिहिली आहेत.\nत्यांच्या पुस्तकाच्या मनो���तामध्ये ते पुढीलप्रमाणे लिहितात:-\nसिंधुदुर्ग मधील शिवाजी महाराजांच्या हाताच्या ठश्यांंवरील 'घुमटी संबंधित महत्वाचे पत्र'\n'सिंधुदुर्ग किल्ला' म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला एक महत्वाचा मुकुटमणी. जेव्हा शिवाजी महाराजांची नजर मालवण जवळच्या 'कुरटे बेटावर' पडली तेव्हाच त्यांच्या मनात 'कुरटे बेटाची' जागा मनात भरली आणि 'चौऱ्याऐंंशी बंदरी ऐसी जागा नाही' असा शिवाजी महाराजांनी आदेश दिला. दिनांक १० नोव्हेंबर १६६४ रोजी मालवणच्या किनाऱ्यावर श्री गणेशाचे पूजन केले गेले आणि सोन्याचा नारळ समुद्रास अर्पण करून 'सिंधुदुर्ग किल्ल्याची' पायाभरणी सुरु झाली. मालवण जवळच्या 'कुरटे बेटावर' तीन वर्षांनंतर जवळपास १ कोटी होन खर्च होऊन शिवाजी महाराजांनी बनवलेला 'सिंधुदुर्ग किल्ला' तयार झाला आणि मुरुड जंजीरा येथील सिद्धी, मुंबई मधील इंग्रज, आणि गोव्यातील पोर्तुगीज यांना खूप मोठी जरब बसली.\nमालवणपासून अगदी जवळ असलेला सिंधुदुर्ग किल्ला अजून एका महत्वाच्या कारणासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे या एकमेव किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा 'उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा' पाहायला मिळतो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे मंदिर देखील पाहायला मिळत…\n© २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा\nमहाराष्ट्रातील सुबक कातळातील लेणी\nलेणी, मंदिरे, किल्ले यांची भटकंती करून अनुभवलेल्या सह्याद्री आणि महाराष्ट्राला समर्पित. ..read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/after-seen-memes-on-social-media-i-also-laugh-said-apurva-nemlekar/articleshow/72207217.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-29T18:11:44Z", "digest": "sha1:P6IN7ADRV6EW3LSJVHWYXXCLRAZ32HS6", "length": 10494, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: मिम्स पाहून शेवंतालाही हसू येतं.... - after seen memes on social media i also laugh said apurva nemlekar | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nमिम्स पाहून शेवंतालाही हसू येतं....\nअण्णा आणि शेवंता या व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या जोडीवरुन सोशल मीडियावर अनेक मिम्सही व्हायरल होत आहेत. हे मिम्स पाहिल्यावर मलाही हसू आवरेनासं होतं, असं शेवंता, म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणते.\nमिम्स पाहून शेवंतालाही हसू येतं....\nअण्णा आणि शेवंता या व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या जोडीवरुन सोशल मीडियावर अनेक मिम्सही व्हायरल होत आहेत. हे मिम्स पाहिल्यावर मलाही हसू आवरेनासं होतं, असं शेवंता, म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणते. 'सुरुवातीला माझ्यावर तयार करण्यात येणारे मिम्स पाहून मला आश्चर्य वाटायचं. मिम्स बनवायला कुणाकडे एवढा वेळ आहे असं वाटायचं. शेवंताला मालिकेत येऊन नऊ-दहा महिने उलटले असले, तरी प्रेक्षकांचा उत्साह कमी झालेला नाही. एक कलाकार म्हणून याचा आनंद होतो', असं तिनं सांगितलं.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'तान्हाजी'चा दिग्दर्शक लागला पुढच्या तयारीला\n 'हाय गरमी' गाण्याला १० कोटी व्ह्यूज\nआलिया जखमी नाही; अफवा असल्याचं केलं स्पष्ट\n'तान्हाजी'नंतर अजयची 'आरआरआर' मध्ये एन्ट्री\nइतर बातम्या:सोशल मीडियावर अन्ना आणि शेवंतावर अनेक मिम्स|सोशल मीडियावर अण्आणा आणि शेवंतावर अनेक मिम्स|रात्रिस खेल चालेतील अन्ना आणि शेवंता|रात्रिस खेल चालेतील अण्णा आणि शेवंता|ratris khel chale's anna and shevanta|on social media many mimes on Shevanta and anna\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nछेड काढणाऱ्याला तापसीने 'अशी' घडवली अद्दल\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nShabaash Mithu: मिताली राजसारखा पुल शॉट मारताना दिसते तापसी पन्नू\nMan vs Wild: समोर आला बेअर ग्रिल्स आणि रजनीकांत यांचा पहिला फोटो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमिम्स पाहून शेवंतालाही हसू येतं.......\n'सीरियल किसर' शिक्का त्रासदायक: इम्रान हाश्मी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/jammu-and-kashmir-flag", "date_download": "2020-01-29T17:31:59Z", "digest": "sha1:CEUD7UM2RHXSGTBQVGZDL7LMFPU44U4Q", "length": 14917, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jammu and kashmir flag: Latest jammu and kashmir flag News & Updates,jammu and kashmir flag Photos & Images, jammu and kashmir flag Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राह...\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा...\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; ब...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nसबको सन्मती दे भगवान\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्म..\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्..\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीन..\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nकरोना व्हायरसः मदुराई रुग्णालयात ..\nनेत्यांना शिक्षणाची गरज नाही: कार..\n२४व्या आठवड्यात गर्भपात करता येणा..\nFact Check: श्रीनगरमधील सचिवालयावरून जम्मू-काश्मीरचा झेंडा काढला\nजम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले आहेत. सोशल मीडियावर श्रीनगर सचिवालयाचा एक फोटो व्हायरल होत आहे. कोलाज केलेल्या या फोटोमध्ये सचिवालायात भारत आणि काश्मीरचा झेंडा फडकताना दिसत आहे. तर, दुसरीकडे, फोटोत फक्त तिरंगा फडकताना दिसत आहे. या फोटोसह जम्मू-काश्मीरचा झेंडा हटवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\n...म्हणून पराभूत होऊ असं वाटलं होतं: कोहली\n'कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा'\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हर बॅन करा: न्यूझीलंड\nMP: आता बेरोजगारांना महिना ५ हजार मिळणार\nसंघ १३० कोटी लोकांचाः मोहन भागवत\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी: सैफ अली खान\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/ncp-mlas", "date_download": "2020-01-29T16:53:14Z", "digest": "sha1:EAFX63CCCEMR4M6PXXMCMUP7CCHQVKZY", "length": 21350, "nlines": 279, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ncp mlas: Latest ncp mlas News & Updates,ncp mlas Photos & Images, ncp mlas Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा पडदा\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\nधावत्या लोकलमधून पडून तरुण जखमी\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nनिर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळणा...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे व���मान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयच...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nInd vs NZ: सुपरओव्हरमध्ये भारताचा 'सुपरहिट...\nसबको सन्मती दे भगवान\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\nशाहरुख खानच्या चुलत बहिणीचं निधन\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा ला..\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबास..\nराजधानीत नेत्रदीपक बिटींग रिट्रिट..\nInd vs NZ: भारताचा न्यूझीलंडवर रो..\nव्हिपचा अधिकार निलंबित नेत्याला नसतो : पवार\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या १६२ आमदारांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये ओळखपरेड झाली. बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा सज्जड दम शरद पवार यांनी दिला. याशिवाय कुणी आडवा आला तर त्याचं काय करायचं हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.\nअजित दादांसाठी 'इकडे आड, तिकडे विहीर'\nभाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे अजित पवारांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे. अजित पवार हे राजकारणातले दोन चाणक्य भाजपाध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आता चांगलेच अडकले आहेत. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती अजित दादांसाठी झाली आहे.\nमी राष्ट्रवादीतच, चिंता करु नका : अजित पवार\nबंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. ‘मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच मदतीने पुढचं सरकार बहुमत सिद्ध करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.\nभाजपने आमचे ४ आमदार लपवलेत : नवाब मलिक\nराज्यात बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आता घोडेबाजाराला ऊत येत असल्याचं चित्र आहे. कारण, आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. तर भाजपने आमचे चार आमदार कुठे तरी लपवले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. ५४ पैकी ५० आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. पण सध्या सर्व जण हॉटेलमध्ये नाहीत. चार जणांना कुठे तरी भाजपने ठेवलं आहे, असं ते म्हणाले.\nआमदारांच्या हॉटेलात साध्या वेषातील पोलीस; राष्ट्रवादीचा आक्षेप\nराष्ट्रवादीच्या आमदारांना ज्या हॉटेलात ठेवण्यात आले, त्या हॉटेलात साध्या वेषातील पोलीस आढळल्याने त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. आमदारांवर नजर ठेवण्यासाठीच साध्या वेषातील पोलिसांना हॉटेलात पाठवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.\nएकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीच्या २ आमदारांना पकडून आणलं\nमिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी संजय बनसोड आणि बाबासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरला आणलं. राष्ट्रवादीचे हे दोन्ही आमदार मुंबई विमानतळावर होते. बनसोड आणि बाबासाहेब पाटील हे अजित पवारांसोबत असल्याचं सांगितलं जात आहे. पण राष्ट्रवादीची बैठक सुरू असलेल्या ठिकाणीच या आमदारांना नेण्यात आलं.\nमध्यावधी होणार नाही, चिंता नको; शरद पवारांचा आमदारांना धीर\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी, युती आणि आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन त्यांना धीर दिला. 'राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. चिंता करू नका,' अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबईतील बैठकीत ते बोलत होते.\n... म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं: विराट कोहली\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nजामिया हिंसा: संशयित ७० जणांचे फोटो जारी\nचार कॅमेऱ्यांचा Samsung Galaxy A51 लाँच\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात 'शिवभोजन'\nरो'हिट': भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nInd vs NZ: 'लगता है अपुनिच भगवान है'\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nगडचिरोली: चकमकीनंतर ५ जहाल नक्षली अटकेत\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-mumbai-pay-more-to-buy-non-subsidized-lpg-cylinder/", "date_download": "2020-01-29T17:15:55Z", "digest": "sha1:UO2WP6K7XBKF24T7PMBIVGZVQXG7CNOW", "length": 13501, "nlines": 228, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गृहिणींचे बजेट कोलमडणार; गॅसच्या दरात १९ रुपयांनी वाढ Latest News Mumbai Pay more to buy non-subsidized LPG cylinder", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर : भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद\nश्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nमेशी अपघात : रिक्षातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत\nखेडगाव परिसर बिबट्याच्या दहशतीखाली\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nशुक्रवारपासून तीन दिवस सार्वजनिक बँका बंद राहणार; अधिकारी व सेवक संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nचाळीसगाव : दहिवद येथे तरूणाचा खून\nआधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी संविधान गरजेचे\nधुळे : सीएए, एनआरसीविरोधात मोर्चाला हिंसक वळण ; वाहनांची जाळपोळ\nआमदारांचा राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिय्या\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या\nगृहिणींचे बजेट कोलमडणार; गॅसच्या दरात १९ रुपयांनी वाढ\nमुंबई : नवीन वर्षात गृहिणींचे बजेट कोलमडणार असून घरगुती गॅसच्या दरात १९ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामूळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे.\nदरम्यान सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेने तिकीट दरात वाढ करीत सर्वांनाच धक्का दिला. आता २०२०च्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅसच्या किंमतीत १९ रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.\nदेशातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये हि वाढ करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता व चेन्नई यांचा समावेश आहे. यात १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत ७१४ रुपये, कोलकाता ७४७ रुपये आणि मुंबईत६८४ रुपये आणि चैन्नई येथे ७३४ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.\nBlog : संकल्प असावा परी आळस नसावा\nकर्जमाफीसाठी बँकखाते आधारलिंक असणे अनिवार्य; ‘या’ क्षेत्रातील नागरिकांना कर्जमाफीचा लाभ नाही\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसर्पमित्रांनी दिले हजारो सापांना जीवदान : पारोळा तालुक्यातील सर्पमित्रांची कामगिरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, दिनविशेष\nगोपाळकाला : श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष\nVideo : गौराई आली माहेरा; शुक्ल घराण्याची १५० वर्षांची जुनी परंपरा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nसंगमनेर: सरपंच वर्पे यांचे आढळा पाणीप्रश्‍नी बेमुदत उपोषण सुरू\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nmaharashtra, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nशैक्षणिक दर्जाचा ‘दिल्ली पॅटर्न’\n१७१ कोटींच्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन मुख्य इमारतीस उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/decision-of-guardian-minister-of-kolhapur-declared-166958.html", "date_download": "2020-01-29T18:47:06Z", "digest": "sha1:OFYG3OKHFL7RZSAN7LDTUBF5H2G3DAIH", "length": 14714, "nlines": 158, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कोल्हापूरच्या मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! | Decision of Guardian Minister of Kolhapur declared", "raw_content": "\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nकोल्हापूरच्या मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला\nकोल्हापुरातील मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचाही तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी (Satej Patil guardian minister of kolhapur) नियुक्ती झाली आहे.\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : कोल्हापुरातील मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचाही तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी (Satej Patil guardian minister of kolhapur) नियुक्ती झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, पालकमंत्री कोण होणार याकडे कोल्हापूरकरांच्या (Satej Patil guardian minister of kolhapur) नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रिपद (Satej Patil guardian minister of kolhapur) आपल्याला मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या शर्यतीत बाजी मारली आहे. तर काँग्रेस नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.\nदरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्र्यांची घोषणा झाली त्यावेळी बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांची अहमदनगरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली. मात्र बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला पालकमंत्रिपदी न देता, काँग्रेसच्या अन्य मंत्र्याला पालकमंत्रिपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केलं होतं.\nथोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आग्रही होते. सतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन असं हसन मुश्रीफ म्हणाले होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रिपद हे काँग्रेसच्या ���ाट्याचे आहे, राष्ट्रवादीला ते सोडणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे ठरलेल्या नियमाने कोल्हापूरचं पालकमंत्रिपद हे काँग्रेसला मिळालंच, शिवाय सतेज पाटील यांनी पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत बाजी मारली. हसन मुश्रीफ हे अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून काम पाहतील.\nकुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दूध प्यायलेले 200 जण रुग्णालयात\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित…\nगोकुळ निवडणूक : पी.एन. पाटलांचा बंटींना, तर अरुण डोंगळेंचा महाडिकांना…\n'ठाणे महापौर चषका'वर सांगली-कोल्हापूरच्या मल्लांचं नाव\nचंद्रकांत पाटील म्हणाले आमचा भाऊ पळवला, हसन मुश्रीफ म्हणतात...\nतांबडाही खुश, पांढराही खुश, कोल्हापुरातील 'मटण'दरावर अखेर तोडगा\nसतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन :…\nआता गडावरुन कोणतंही राजकारण नाही, मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच नारायण…\nIndvsNz: न्यूझीलंडच्या 'या' खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार :…\nBLOG: तथ्यप्रियता - भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nसरपंचाची थेट निवड रद्द, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे…\nठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर संजय राऊत पहिल्यांदाच मंत्रालयात\nमुनगंटीवारांनी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन 500 कोटींचा बंगला बांधला :…\nही लढाई बाबासाहेबांचं संविधान आणि गांधींचे विचार वाचवण्यासाठी : असदुद्दीन…\nसाताऱ्यात सहकारमंत्र्यांच्या साखर कारखाना निवडणुकीत अखेरच्या दिवशी ट्विस्ट\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ श���ते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2020-01-29T17:19:52Z", "digest": "sha1:MBXX6ZKJSSISBT4I65KWCGWSZJMVRYVF", "length": 17472, "nlines": 141, "source_domain": "bigul.co.in", "title": "मुल्लाचा मित्र.. अशांतीचे मूळ.. स्वप्नातले जागेपण.. – बिगुल", "raw_content": "\nमुल्लाचा मित्र.. अशांतीचे मूळ.. स्वप्नातले जागेपण..\nबोधकथा, फर्मास विनोद आणि मार्मिक विचार असा सकाळच्या कडक दमदार चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास बिगुलच्या वाचकांसाठी माचकर स्पेशल अमृततुल्यमधून.\nमुल्ला नसरुद्दीनचा लहानपणचा जिवलग मित्र एकदा अचानक त्याला भेटायला आला.\nदूरदेशी राहणाऱ्या या मित्राला अनेक वर्षांनी आलेला पाहून नसरुद्दीनला प्रेमाचं भरतं आलं. तो अगदी खूष झाला. मित्राला म्हणाला, आता तू दुरून थकून आलेला आहेस.\nआज छान आराम कर माझ्या घरात. मला काही मित्रांना भेटायला जायचंय. खूप दिवसांपासून ठरलेला कार्यक्रम आहे. टाळता येणार नाही. मी चटकन् जाऊन येतो. आल्यावर\nआपण पोटभर गप्पा मारू.\nमित्र म्हणाला, असं करू नकोस. माझ्यापाशी वेळ कमी आहे. मला पुढच्या प्रवासाला निघायचंय. तू एक काम कर. माझे कपडे प्रवासाने खराब झालेले आहेत. तू फक्त एक चांगलासा\nजोड दे कपड्यांचा तुझ्याकडचा. मी तो चढवतो आणि तुझ्या सोबत येतो. वाटेत आपल्या भरपूर गप्पा होतील. मला तुझ्या सहवासातला एक क्षणही वाया घालवायचा नाही.\nनसरुद्दीनलाही ही कल्पना पसंत पडली. मित्रासाठी कपडे आणायला तो आत गेला आणि पेचात पडला. राजाने त्याच्या बुद्धिमत्तेवर खूष होऊन त्याला एक शाही प��षाख\nभेट दिला होता. आज तोच परिधान करून त्याला सगळ्यांकडे जायचं होतं. पण, मित्राला साधे कपडे द्यायचे आणि आपण असा वेष घालायचा, हे त्याला पटेना. मित्र इतक्या दिवसांनी\nआलाय, इतका जवळचा आहे, तर त्यालाच द्यावा हा पोषाख. तोही खूष होईल, असा विचार करून त्याने तो पोषाख मित्राला दिला.\nनवा पोषाख परिधान करून मित्र समोर आला, तेव्हा नसरुद्दीन नजरबंदी केल्यासारखा त्याच्याकडे पाहू लागला. त्या भरजरी पोषाखात मित्र एखाद्या राजासारखा रुबाबदार\nआणि देखणा दिसत होता. क्षणात त्याच्या मनात वैषम्य दाटून आलं. याच्यापुढे आपण तर भिकाऱ्यासारखेच दिसतोय. हा पोषाख मित्राचाच असता, तरी आपल्याला वाईट वाटलं असतं, आता तर त्याहून बिकट अवस्था झाली.\nपण, आपलाच मित्र आहे, आपलाच पोषाख आहे, पोषाखाने माणसाची परीक्षा होते का, अशी स्वत:ची समजूत काढून तो त्याच्याबरोबर बाहेर पडला.\nपहिल्या मित्राच्या घरी दोघे गेले, तर तो मित्र आणि त्याचा परिवार नसरुद्दीनशी बोलायचं सोडून पाहुण्याशीच बोलू लागले, त्याचा आदरसत्कार करू लागले. त्याने नसरुद्दीनच्या मनात असूया जागी झाली. त्याने यजमानांना मित्राचा परिचय करून देताना सांगितलं की हा माझा फार जवळचा मित्र आहे, आजच आला, मग माझेच कपडे मी त्याला घालायला दिले. छान आहेत ना\nबाहेर पडल्यावर मित्र म्हणाला, मित्रा, तू असं करायला नको हाेतंस. माझी अप्रतिष्ठा झाली तुझ्या बोलण्याने. यापेक्षा मी माझ्या प्रवासात मळलेल्या कपड्यांतच बाहेर पडलो असतो,\nतर बरं झालं असतं.\nनसरुद्दीन माफी मागून म्हणाला, मित्रा, माझ्याकडून ते कसं निसटलं, मलाही माहिती नाही. पुढच्या घरी असं होणार नाही.\nपण, पुढच्या घरातही तेच झालं. त्यापुढच्या घरातही तेच झालं. मित्राच्या अंगात आपला पोषाख आहे, या एकमेव विचाराने नसरुद्दीनच्या मेंदूचा ताबाच घेतला. त्याच्याही नकळत तो\nसगळ्यांना सांगायचाच, हा माझा जिवलग मित्र आणि त्याच्या अंगातला पोषाख माझा आहे.\nशेवटी पाचव्या घरात नसरुद्दीन सर्व वेळ स्वत:शी हेच पुटपुटत होता की कपड्यांबद्दल बोलायचं नाही, कपड्यांबद्दल बोलायचं नाही. मित्राची ओळख करून देताना तो म्हणाला,\nहा माझा जवळचा मित्र आणि त्याच्या कपड्यांबद्दल मी काहीच बोलणार नाहीये.\nनव्या नव्या भाविकाने गुरुदेवांच्या पायावर लोटांगण घेतलं आणि पाय घट्ट पकडून म्हणाला, गुरुदेव, माझं चित्त अशां��� आहे, तुम्ही माझं चित्त शांत करा.\nगुरुदेव म्हणाले, ते सगळं ठीक आहे. पण, माझे पाय का पकडले आहेस माझ्या पायांचा आणि तुझ्या चित्ताचा काही संबंध आहे का माझ्या पायांचा आणि तुझ्या चित्ताचा काही संबंध आहे का माझे पाय पकडल्याने मी अशांत होईन फारतर, तू कसा शांत होशील\nभाविक म्हणाला, थट्टा करू नका गुरुदेव. मी गेली कित्येक वर्षं शांतीच्या शोधात भटकतो आहे. कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत एकही असा गुरू नसेल, ज्याचे पाय मी पकडले नाहीत; असा एकही आश्रम नसेल, जिथे मी राहिलो नाही. पण, सगळीकडे नुसती आध्यात्मिक दुकानदारी आहे. बजबजपुरी आहे. दोनच दिवसांपूर्वी मला कोणीतरी तुमचं नाव सांगितलं. म्हणून आता मी तुमच्या चरणांपाशी आलो आहे.\nगुरुदेव म्हणाले, तसं असेल, तर आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तू इथून बाहेर पडल्यानंतर आणखी कोणा गुरूच्या पायावर कोसळून माझीही बदनामीच करणार आहेस. मुळात तुझ्या चित्ताच्या शांतीचा आमच्याशी काय संबंध\nगुरुदेव म्हणाले, म्हणजे वाघाचे पंजे अरे, शांतीच्या शोधात इतक्या ठिकाणी गेलास आणि शांती मिळाली नाही म्हणून कोकलतो आहेस. मुळात तू ही अशांती कुठून पैदा केलीस अरे, शांतीच्या शोधात इतक्या ठिकाणी गेलास आणि शांती मिळाली नाही म्हणून कोकलतो आहेस. मुळात तू ही अशांती कुठून पैदा केलीस ती कोणत्या गुरूच्या आश्रमात मिळाली\nशिष्य म्हणाला, माझं मन अशांत झालं म्हणून मी आश्रमात गेलो.\nगुरुदेव म्हणाले, तुझं मन अशांत झालं आणि तरीही तू आश्रमात गेलास त्यांनी हाताची मूठ वळवली आणि शिष्याला म्हणाले, माझ्या हाताची मूठ आवळली गेली आहे. ही खोलण्याचा काही उपाय सांग.\nशिष्य हसू लागला, म्हणाला, हा काय वेडपटपणा आहे. मूठ तुम्ही आवळली आहे. ती खुलीच होती. तुम्हीच ती खोलू शकता. त्यात माझं काय काम\nगुरुदेव म्हणाले, मग तुझं चित्त आधी शांतच होतं. ते तूच अशांत केलं आहेस. ते पुन्हा शांत करण्यात माझं किंवा इतर कोणाही गुरूचं, आश्रमाचं काय काम\nमुख्य धारेतील प्रसारमाध्यमे सरकारी, राजकीय तसेच कॉर्पोरेट दबावाखाली काम करीत असताना कोणत्याही दबावाशिवाय, स्वतंत्र बाण्याने काम करणारे बिगुल हे मराठीतील पहिले मतपोर्टल आहे. ६ जानेवारी २०१७ पासून मराठीतील नव्या, जुन्या पिढीतील अनेक पत्रकारांच्या सहकार्यातून बिगुलची वाटचाल सुरू आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांवरचा दृढ विश्व��स आणि वाचकांशी बांधिलकी हेच बिगुलचे धोरण आहे. संपादक : राजा कांदळकर\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/williamson-was-unaware-of-the-boundary-rule-morgan-had-made-homework/", "date_download": "2020-01-29T18:03:31Z", "digest": "sha1:LCFMYFTHLAKJPY77GCP3VRRLPMUKSJYM", "length": 19689, "nlines": 311, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बाऊंड्री रुलबाबत विल्यम्सन होता अनभिज्ञ, मॉर्गनने करुन ठेवला होता होमवर्क - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nHome Cricket World Cup 2019 बाऊंड्री रुलबाबत विल्यम्सन होता अनभिज्ञ, मॉर्गनने करुन ठेवला होता होमवर्क\nबाऊंड्री रुलबाबत विल्यम्सन होता अनभिज्ञ, मॉर्गनने करुन ठेवला होता होमवर्क\nलंडन : चौकारांच्या निकषावर विश्वविजेता ठरवणे हे सहज पचनी पडणारे नाही असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल म्हटले आहे. निर्धारीत 50 षटके आणि प्रत्येकी एक सुपर ओव्हरनंतरही हा सामना ‘टाय’च कायम राहिल्यावर बाऊंडरी काउंटबॕक नियमानुसार न्यूझीलंडचे विश्वविजयाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले तर यजमान इंग्लंडचे स्वप्न साकार झाले. या विलक्षण नाट्यमय सामन्यात इंग्लंडने एकूण 26 वेळा चेंडू सीमापार केला तर न्यूझीलंडला 17 वेळाच चेंडू सीमापार करण्यात यश आले. हा फरकच विजय आणि पराभवाचा फैसला करणारा ठरला.\nसामन्याचा फैसला करणारी ही पध्दत योग्य आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात विल्यम्सन अतिशय शालिनतेने म्हणाला की ही परिस्थितीच पूर्णपणे अनपेक्षित होती. तुम्हालासुध्दा हा प्रश्न विचारावा लागेल आणि मला त्याचे उत्तर द्यावे लागेल याची तुम्हीसुध्दा कल्पना केलेली नसेल असे तो पत्रकारांना म्हणाला.\nवाईट तर वाटलेच कारण दोन्ही संघांनी या क्षणासाठी प्रचंड मेहनत घेतलेली होती आणि त्यांच्यात फरक करण्याचे दोन-दोन प्रयत्नसुध्दा अपुरे पडले होते. त्यामुळे अशा निकालाची कल्पनाच केलेली नव्हती. नियम तर आधीपासूनच होते पण त्यांचा अशा पध्दतीने वापर करायची वेळ येईल असे कुणालाही वाटले नव्हते. म्हणून हा निकाल पचनी पडणे जरा अवघडच होते. मात्र क्रिकेटचा विजय झाला आणि तुम्हाला सर्वांना मजा आली असेल, असे विल्यम्सनने म्हटले आहे.\nनियम तर होतेच पण सामन्यासाठी जाताना त्याचा विचार, आपला एखादा सीमापार फटका अधिक असावा असा विचार करुन कुणी खेळत नाही. दोन वेळा सामना टाय व्हावा. मला तर माहितही नव्हते की बाउंडरी काउंट असा काही प्रकार असतो पण आम्ही त्यात काहीसे मागे होतो हे मात्र खरेच असे न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला.\nइंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन म्हणाला की पाठलाग करत असताना बाउंडरी काऊंटची गरज पडू शकते अशी शक्यता आम्हाला वाटली होती आणि सामन्याच्या आधीपासूनच आम्ही या नियमाबाबत लक्ष ठेवून होतो. सुपर ओव्हरनंतरही टाय कायम राहिली तर चौकार- षटकार निर्णायक ठरतील असे केंव्हा वाटले या प्रश्नाच्या उत्तरात मॉर्गन म्हणाला की, आम्ही मैदानात उतरलो तेंव्हाच याची जाणिव होती. स्पर्धेपूर्वीच्या बैठकीतच काय काय होऊ शकते हे मी जाणून घेतलेले होते आणि अंतिम सामना जेंव्हा अटीतटीचा होऊ लागला तेंव्हा ती चर्चा आम्हाला आठवली आणि चौथे पंच अलीम दार हे जेंव्हा सूचना द्यायला आले तेंव्हा आम्ही या नियमाची खात्री करुन घेतली असे मॉर्गन मूहणाला.\nविश्वविजेतेपद इंग्लंडने पटकावले असले तरी 578 धावा करुन केन व���ल्यमसन हा सा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय कसा घेतला याबद्दल तो म्हणाला की, खेळपट्टी कोरडी वाटत होती म्हणून धावा सहज निघतील असे वाटत होते परंतू तो अंदाज चुकीचा ठरला. मात्र आम्ही धावा जमवल्या पण त्या 10ते 20 कमी पडल्या, नंतर इंग्लंडालाही आम्ही दबावात ठेवले. दोन्ही संघांनी पूर्ण जोर लावून खेळ केला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना बरोबरीचा राहिला याचे श्रेय इंग्लंडला जाते आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.\nशेवटच्या षटकात बेन स्टोक्सचूया बॕटीला लागून ओव्हर थ्रोच्या गेलेल्या चार अतिरिक्त धावांबद्दल विल्यम्सन म्हणाला की, हा प्रकार काहीसा लाजिरवाणा होता. अशा घटना घडू नयेत पण दुर्देवाने तसे घडले.\nसुपरा ओव्हरमध्ये डावे-उजवे फलंदाज म्हणून जोरदार फटके मारणाऱ्या जिमि निशॕम व मार्टीन गुप्तीलला मैदानात उतरवल्याचे त्याने सांगितले.\nPrevious articleस्वयंसेवक बनना है; २०१९ में संघ के पास आए ६६ हजार से अधिक आवेदन \nNext articleशाहू समाधीस्थळ कामाची महापौरानी केली पाहणी\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी आयोग\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nतुरळक हिंचाचार वगळता ‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद\nआता निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड : मंत्रिमंडळाचा निर्णय\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://dagdushethganpati.com/marathi/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-01-29T16:58:42Z", "digest": "sha1:W6NPI4DXRWJMYTHZAQVQTXMHE2AHZJVU", "length": 21139, "nlines": 307, "source_domain": "dagdushethganpati.com", "title": "प्रतिमा गॅलरी", "raw_content": "\n१३ जानेवारी २०२०, सोमवार- संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०८:५९ वाजता.(पुणे), २८ जानेवारी २०२०, मंगळवार - विनायकी चतुर्थी - गणेश जन्म (अंगारक योग).\nश्रींच्या परिवार देवता स्थापना विधी संपन्न होताना.\nश्रींच्या परिवार देवता स्थापना विधी संपन्न होताना.\nश्रींच्या परिवार देवता स्थापना सोहळ्यासाठी सर्व तयारी सज्ज.\nश्रींच्या परिवार देवता स्थापनेच्या सोहळ्याची तयारी.\nपदमभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतले बाप्पाचे दर्शन.\nरविवार सुटीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी दर्शनासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.\nएनडीआरएफच्या जवानांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.\nपांचजन्य शंखनाद पथकाने वामावर्त या शंखातून गणपतीला शंखनाद सादर केले\nबाप्पाची आरती करताना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगणेश उत्सव २०१९- अग्निहोत्र\nगणेश उत्सव २०१९- हरी गणेश जागर\nशिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे बाप्पाचरणी नतमस्तक\nशालेय विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार\nऋषीतुल्य दिव्यांग सैनिकांचे पूजन\n३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण\nप्रकाशात न्हाऊन निघालेले लखलखते श्री गणेश सूर्य मंदिर\nबाप्पा मोरयाच्या गजरात शेषात्मज रथातून श्रींची आगमन मिरवणुक संपन्न\nचातुर्मास सोहळ्यानिमित्त ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन २०१९\nवारकरी दिंडी निमित्त महाप्रसादाचे वाटप २०१९\nजय गणेश हरित वारी अभियान २०१९\nजय गणेश आपत्ती निवारण अभियान २०१९\nरोटी मेकर मशीनची भेट २०१९\nश्री गणेश जन्म सोहळा\nश्री गणेश जन्म सोहळा\nसरसंघचालक मोहनजी भागवत यांची ट्रस्टला सदिच्छा भेट\nजगन्नाथ पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे शुभआगमन\nजगन्नाथ पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती या��चे शुभआगमन\nअंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये गणेशयाग\nअंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये गणेशयाग\nअंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये गणेशयाग\nअंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये गणेशयाग\nशिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी\nप. पू. गाणपत्य स्वानंदशास्त्री पुंड शास्त्री\nप. पू. धुंडीराज पाठक\nप. पू. विश्वास साक्रीकर\nथँकू बाप्पा या पुस्तकाचे प्रकाशन\n१२५ हुतात्मा वीरपत्नी / मातांचा शौर्यगौरव समारंभ\nप. पू .डॉ. श्री . सुनिलदादा काळे\nजय गणेश रुग्ण सेवा\nसाधना सरगम म्युझिकल नाईट\nप. पू .डॉ श्री बाबासाहेब तराणेकर\nप. पू .साध्वी प्रीती सुधाजी\nप. पू .श्री. विजेंदरसिंगजी महाराज\nह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर\nगीत गाता हु मै\nजय गणेश रुग्ण सेवा\nजय गणेश रुग्ण सेवा\nतबला, बासरी, कथकची जुगलबंदी\nजय गणेश रुग्ण सेवा\nह.भ.प बाबामहाराज सातारकर यांची चातुर्मास प्रवचने व किर्तने\nजय गणेश रुग्ण सेवा\nह.भ.प बाबामहाराज सातारकर यांची चातुर्मास प्रवचने व किर्तने\nगणेश रुग्ण सेवा अभियान\nज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना\nशौनक अभिषेकींचा बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक\nचला हवा येऊ द्या - पुणेरी पुणेकरांचे पुणेरी शोले\nजाणता राजा – शिवछत्रपती नाटयप्रयोग सादरीकरण\nसनई-सुंद्रीच्या मंगलसूरांनी ‘दगडूशेठ’ च्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाला प्रारंभ\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७\nबीजमंत्र उच्चारण सोहळा २०१७\nबीजमंत्र उच्चारण सोहळा २०१७\nदेहूनगरीतून ५० लाख वृक्षारोपण संकल्पाने हरित वारीचा श्रीगणेशा\nदेहूनगरीतून ५० लाख वृक्षारोपण संकल्पाने हरित वारीचा श्रीगणेशा\nदेहूनगरीतून ५० लाख वृक्षारोपण संकल्पाने हरित वारीचा श्रीगणेशा\nदगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१७\nज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना\nगायिका सावनी शेंडे यांच्या सुमधुर भक्तिगीतांनी स्वराभिषेक\nपिंपरी चिंचवड मध्ये पारितोषिक वितरण समारंभाचा उत्साह\nजय गणेश चषक २०१७\nजय गणेश चषक २०१७\nजय गणेश चषक २०१७\nअखिल भारतीय हिंद केसरी स्पर्धा २०१७\nदगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६\nअखिल भारतीय हिंद केसरी स्पर्धा २०१७\nअखिल भारतीय हिंद केसरी स्पर्धा २०१७\nससून रुग्णालयातील एन.आय.सि.यू विभागाचा उदघाटन सोहळा उत्साहात\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६\nजयगणेश जलसागर प्रकल्प मे २०१४\nदगडूशेठ गणपती रोपवाटिका प्रकल्प\nदगडूशेठ गणपती रोपवाटिका प्रकल्प\nदगडूशेठ गणपती विहीर प्रकल्प\nदगडूशेठ गणपती कराटे वर्ग\nदगडूशेठ गणपती शालेय वाटप\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव\nदगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव\nदगडूशेठ गणपती आंबा महोत्सव\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०१५: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B0%5D=field_site_section_tags%3A33&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%97&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-01-29T18:47:29Z", "digest": "sha1:CSJHI5XBLTKGNGVKV6DXCJ2OIXV7PPR2", "length": 10709, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 30, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nकृषी विभाग (1) Apply कृषी विभाग filter\nजलयुक्त शिवार (1) Apply जलयुक्त शिवार filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nजलसंपदा विभाग (1) Apply जलसंपदा विभाग filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nपाणी फाउंडेशन (1) Apply पाणी फाउंडेशन filter\nबीजोत्पादन (1) Apply बीजोत्पादन filter\nमत्स्यपालन (1) Apply मत्स्यपालन filter\nशेतकरी (1) Apply शेतकरी filter\nशेततळे (1) Apply शेततळे filter\nसीताफळ (1) Apply सीताफळ filter\nसोयाबीन (1) Apply सोयाबीन filter\nचारठाणा झाले ‘जलयुक्त’ शेती अर्थकारणाला मिळाली गती\nजलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभाग यातून चारठाणा (जि. परभणी) गावशिवारात जलसंधारणाची विविध कामे घडली. त्याद्वारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. आज विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने पीकपद्धती बदलत आहे. रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/understanding-vfx-technology/", "date_download": "2020-01-29T18:29:10Z", "digest": "sha1:2XQ4ZVIRSQN5DY6XCERTFWO5QRQMBIIW", "length": 13965, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पद्मावतीचं \"शील रक्षण\" करणारी \"मॉडर्न टेक्नॉलॉजी\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nपद्माव�� या चित्रपटाचा वाद सध्या शिगेला पोहोचला आहे. सुरुवातीला ‘पद्मावती’ या नावाने प्रदर्शित होऊ घातलेल्या पद्मावत ला अनेक भागात प्रचंड विरोधाला आणि जनक्षोभाला सामोरे जावे लागले. विशेषतः राजस्थान, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्ये पद्मावती च्या वादाने चांगलेच वातावरण गरम केले.\nकाही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश देत पद्मावत सर्व राज्यात प्रदर्शित करण्यात यावा असे सांगितले.\nत्याप्रमाणे आज म्हणजे २५ जानेवारी रोजी पद्मावत सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटाला होणारा विरोध कमी झालेला नाही. असे असले तरी बॉक्स ऑफिसवर पद्मावत धुमाकूळ घालणार हे पहिल्या दिवसाच्या गर्दीने आणि तिकिटांच्या दरांनी स्पष्ट केले आहे. चित्रपट पाहण्यासाठी ताणली गेलेली उत्सुकता कामैवर परिणाम करणार हेही उघड आहेच.\nकर्णी सेनेसोबत अनेक अस्मितावादी संघटनांनी चित्रपटाला विरोध केला. या विरोधाचे कारण म्हणजे चित्रपटात पद्मावती राणीचे पात्र साकारणाऱ्या दिपिका पदुकोण या अभिनेत्रीचे उघडे दिसणारे पोट\nराजपूत अस्मिता असलेल्या पद्मावतीचे अंग उघडे दिसणे कर्णी सेनेला मान्य नव्हते. वास्तविक चित्रपटात एखाद्या पात्राला वेगळे दाखवल्याने त्या पत्राची गरिमा कमी होते किंवा अपमान होतो का हा वेगळा चर्चेचा विषय आहे. पण कर्णी सेनेचा विरोध लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांना त्यासमोर झुकावे लागले हे सत्य नाकारता येत नाही.\nतर, या विरोधानंतर कथित दृश्यातील आक्षेपार्ह भाग प्रसिध्द VFX तंत्रज्ञान वापरून काढून टाकण्यात आला आहे. अनेकदा चित्रित दृश्यात काही बदल करायचे असतील तर हे तंत्रज्ञान वापरण्यात येते.\nनक्की काय असते VFX तंत्रज्ञान\nबऱ्याच चित्रपटातील दृश्ये पाहून आपण आश्चर्यचकित होतो. “हे असच्या असं प्रत्यक्षात कसं घडलं असेल” हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. बाहुबलीची पर्वत चढून जाण्याची किमया, हिरोच्या लाथेसरशी हवेत दहा दहा फूट उंच उडणारे लोक, अनेक हॉलीवूडपटात अक्राळविक्राळ दिसणारे अवाढव्य प्राणी आणि पद्मावत मधल्या चित्रित झालेल्या दृश्यात हवा तो बदल” हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. बाहुबलीची पर्वत चढून जाण्याची किमया, हिरोच्या लाथेसरशी हवेत दहा दहा फूट उंच उडणारे लोक, अनेक हॉलीवूडपटात अक्राळविक्राळ दिसणारे अवाढव्य प्राणी आणि पद्मावत मधल्या चित्रित झालेल्या दृश्यात हवा तो बदल हे सगळं शक्य होतं VFX ग्राफिक्स आणि थ्री डी अनिमेशन च्या अद्ययावत तंत्रामुळे.\nVFX तंत्रज्ञानाची ताकद आपल्याला अनेक हॉलीवूडपटात पाहायला मिळाली आहे. त्यापैकी काही चित्रपटातील ही दृश्ये पहा.\nचित्रपट निर्मितीच्या तंत्रज्ञानात एखाद्या चित्रित दृश्यात त्यात नसलेल्या गोष्टी बाहेरून इन्सर्ट करून त्या खऱ्या असल्याप्रमाणे म्हणजेच मूळ चित्रीकरणात असल्याप्रमाणे भासवणे यालाच VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) असे म्हणतात. कम्प्युटरवर बनवली गेलेली प्रतिमा चित्रित दृश्यात बेमालूमपणे बसवून आणि विशेष म्हणजे ते दृश्य वास्तववादी वाटावे अशा पद्धतीने बसवून दाखवली जाते.\nचित्रित करण्यास कठीण असणारी कोणतीही गोष्ट सत्य चित्रित केल्याप्रमाणे दाखवण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला जातो.\nउदाहरणार्थ पृथ्वीवर हल्ला करणारे मोठे प्राणी चित्रित करणे अशक्य आहे. म्हणून कथानकात मोठमोठ्या शहरांचा नाश होताना दाखवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. हे व्हिज्युअल इफेक्ट्स चे सर्वात प्रभावी उदाहरण आहे.\nबरेचदा भव्य स्क्रीनवरील अगदी सूक्ष्म जागेत व्हिज्युअल इफेक्ट्स चा वापर केला जातो. तेच पद्मावत मध्ये केले आहे.\nदिपिका पदुकोणच्या आधीच चित्रित केल्या गेलेल्या एका दृश्यात ज्या ठिकाणी उघडा भाग दिसतो आहे तिथे हुबेहूब त्याच रंग आणि नक्षीची दुसरी इमेज तयार करून ती व्हिज्युअल इफेक्ट तंत्राच्या सहाय्याने बेमालूमपणे तेवढ्याच भागावर चिटकावण्यात आली आहे.\nहे करण्याच्या आधी आणि करण्याच्या नंतर दृश्यात झालेला बदल सहज दिसून येत नाही किंवा तो भाग नंतर चिटकावण्यात आलेला आहे हे सहज लक्षात येत नाही ही VFX ची खरी खासियत आहे.\nअशी कल्पना करा की एका छायाचित्रात तुम्हाला काही भाग काढून त्याजागी दुसरा भाग वेगळा बनवून टाकायचा आहे. हे सहज शक्य आहे. पण इथे काही भाग काढून जिथे टाकायचा असतो ते छायाचित्र नसते, तो व्हिडीओ असतो. त्यात असे करण्यासाठी अनेक सोफ्टवेअरचा वापर केला जातो. आणि अचूक पद्धतीने बनवलेली इमेज त्या चित्रित दृश्यात टाकण्यात येते.\nVFX तंत्रज्ञानामुळे मूळ चित्रित दृश्यात किती परिणामकारक बदल केले जाऊ शकतात हे सांगणारा जुना लेख: स्पेशल इफेक्टशिवाय तु���चे आवडते चित्रपट कसे दिसले असते\nइथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.\nसिनेमात भासमान वातावरण तयार करण्यासाठी, भव्यता आणण्यासाठी, आणि त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. पण आपल्याकडे पद्मावत च्या बाबतीत त्याचा वापर चित्रित दृश्यात काही भाग झाकण्यासाठी करण्यात आला आहे.\nतंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करायचा हे त्या त्या समूहाने स्वतः ठरवायचे असते. आपल्याकडे तूर्तास तो खवळलेली अस्मिता शांत करण्यासाठी झाला आहे हे विसरून चालणार नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← पद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान →\nआता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\n“पद्मावत” आपल्याकडे रिलीज नसता झाला तरी आपण सहज पाहू शकलो असतो\nतंत्रज्ञानाचा नैतिक पेच : व्यक्तीमध्ये असणारी नैतिकता यंत्राकडे कशी असेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/hingoli/", "date_download": "2020-01-29T16:55:26Z", "digest": "sha1:ORJUILDRAPJHZJIXUG3LPMISRJJALO6G", "length": 14671, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हिंगोली – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nदोन युध्दे अनुभवणारे हिंगोली\nलष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान – मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर – भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हिंगोली […]\nहिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून ��ुरूपदेश घेतला. हिंगोली हा […]\nज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, […]\nहिंगोली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे\nहिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या […]\nहिंगोली हा कृषिप्रधान जिल्हा असून येथे शेतकरी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यात मराठी, हिंदीसह उर्दू भाषाही काही प्रमाणात बोलली जाते. शैक्षणिकदृष्ट्या हिंगोली जिल्हा हा नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठास संलग्न अशा या जिल्ह्यात एकूण […]\nहिंगोली जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nहिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस असून,हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा, दक्षिण-पूर्वेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचा एक भाग होता.१ मे १९९९ रोजी हिंगोली,”जिल्हा म्हणून घोषित करण्यात […]\nभारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे. ३०० वर्षांपूर्वीचे मल्लीनाथ दिगंबर जैन […]\nहिंगोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी\nनांदेड-अकोला, परभणी-यवतमाळ व जिंतूर-नांदेड हे महत्त्वाचे राज्यमार्ग (रस्ते)हिंगोली जिल्ह्यातनं जात असून जिल्ह्याच्या मध्यभागातून अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जातो.\nहिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी […]\nभारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल��ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला. इतिहासात हिंगोलीचे महत्त्वपूर्ण स्थान […]\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nमी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम ...\nबेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nसरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते . ...\nअतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा (नशायात्रा – भाग १०)\nजोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे ...\nबेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन\nसरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ' ' तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nकोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/media.html?page=6", "date_download": "2020-01-29T16:59:20Z", "digest": "sha1:ZSPF6DUF5Q4N7EOJHJFLXMK2KVFUKVCB", "length": 7270, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "media News in Marathi, Latest media news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमिडियाला का घाबरतात केजरीवाल\nमीडियाला आई-बहीण नाही का\nनेट न्यूट्रॅलिटीविषयी भूमिका मांडतांना राहुल गांधी\nमुंबै बँकेतील घोटाळा, संचालकांवर गुन्हा\nअजित पवार मीडियाशी बोलतांना\nबजेट मीडियाची अपेक्षा पूर्ण करणारा नाही- डॉ. सुभाष चंद्रा\nदिल्लीच्या निवडणुकीची जगानं अशी घेतलीय नोंद...\nदिल्लीच्या निवडणुकीची जगानं अशी घेतलीय नोंद...\nविधान परिषदेचा विरोधी पक्षनेता\nहॉकीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव, 'अश्लील जल्लोष'ची चौकशी\nचॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्ताननं विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द अश्लिल हावभाव करीत जल्लोष केला.\nअभिनेत्री श्वेता बसूचे ओपन लेटर, मीडियावर डागली तोफ\nबाल अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवलेली श्वेता बसू हिने मीडियावर वेश्वावृत्ती प्रकरणात चुकीच्या पद्धतीने नाव गोवले गेल्याबद्दल आरोप लावला आहे.\nमहाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार\nरामदास कदमांची कडवट भुमिका\nशिवसेनेची भाजपबद्दलची भूमिका मांडली निलम गोऱ्हे यांनी\nनरेंद्र मोदींनी मीडियाशी साधला खास संवाद\nनरेंद्र मोदींनी मीडियाशी साधला खास संवाद\n'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला\nराशीभविष्य २९ जानेवारी २०२० : आज 'या' राशीच्या व्यक्तींना कळणार शुभवार्ता\nकोल्हापुरात सहा ठिकाणी खासगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी\n'सुपर' सामन्यात भारताचा रोमांचक विजय\nपुणे-बंगळुरु महामार्गावर पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री\n'सुपर ओव्हर'साठी होती ही रणनिती, रो'हिट'मॅनचा खुलासा\nहिटमॅन रोहित शर्माचा आणखी एक रेकॉर्ड\nशेअर बाजारात तेजी, सोन्या-चांदीचे भाव घसरले\n'फुलराणी' सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश\nतुम्ही सांगाल तिथे येतो, गोळ्या घालून दाखवाच; ओवेसींचे अनुराग ठाकुरांना आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/59", "date_download": "2020-01-29T18:57:13Z", "digest": "sha1:BY5NMM22S6QURQGNBEE2LUWD6AVMTAFH", "length": 4483, "nlines": 49, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/59\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/59\" ला जुळलेली पाने\n← पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/59\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/59 या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-43115945", "date_download": "2020-01-29T17:02:00Z", "digest": "sha1:XBXSXXDDCEVM7YBEN37JVR4LMVQVFDDB", "length": 21757, "nlines": 143, "source_domain": "www.bbc.com", "title": "व्हर्जिन हायपरलूप : मुंबई ते पुणे 25 मिनिटांत शक्य आहे का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nव्हर्जिन हायपरलूप : मुंबई ते पुणे 25 मिनिटांत शक्य आहे का\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोटोटाईपचे पॉड ट्रॅकवर बसवले जात आहेत.\nमहाराष्ट्र सरकारने व्हर्जिन हायपरलूप या कंपनीसमवेत मुंबई आणि पुणे शहरांना जोडण्यासाठी हायपरलूपच्या उभार��्यासाठी करार केला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्जिन हायपरलूपचे चेअरमन रिचर्ड ब्रॅन्सन यांच्याशी हा करार केला.\nपुणे-नवी मुंबई विमानतळ-मुंबई हे साधारण 150 किमीचं अंतर 25 मिनिटांत पूर्ण करणारी ही आधुनिक वाहतूक व्यवस्था आहे.\nमंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पाला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे.\nबीबीसीचे तंत्रज्ञान प्रतिनिधी रॉरी सेलान-जोन्स यांनी अमेरिकेतील नेवाडामध्ये असलेल्या व्हर्जिन हायपरलूपच्या चाचणीस्थळाला भेट दिली होती. हा प्रकल्प नेमका काय आहे, त्याचं तंत्रज्ञान आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात येणं शक्य आहे का, याबद्दल त्यांचं हे विवेचन.\nतर या तंत्रज्ञानामागचा प्लॅन असा आहे की, तुम्हाला एका पॉडमध्ये बसवून आणि एक निर्वात पोकळीमध्ये हे पॉड 1,123 किमी प्रतितास वेगाने धावेल. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तास लागतो तिथं तुम्ही मिनिटांत किंवा अगदी काही सेकांदात पोहोचाल.\n'हायपरलूप वन' मागं असणारी कल्पना\nनेवाडामध्ये या प्रकल्पाच्या चाचणी स्थळाला जेव्हा मी भेट दिली, तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला तो म्हणजे या हायपरलूपची कल्पना जेव्हा प्रथम इलॉन मस्कने समोर ठेवली होती तेव्हा कुणालाही ती शक्य वाटत नव्हती.\nएका निर्वात (vacuum) पाइपमध्ये चुंबकीय शक्तीने तरंगणारी मॅगलेव्ह (Maglev) ट्रेन कशी अशक्य वाटणाऱ्या वेगात धावू शकेल आणि कशा प्रकारे यातून भविष्यातली क्रांतिकारक वाहतूक व्यवस्था निर्माण करता येईल, यावर आता जगभरात ठिकठिकाणी काम सुरू आहे.\nमॅगलेव्ह म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन रेल्वे होय. यात चुंबकाच्या सहाय्याने ट्रेन रेल्वेच्या रुळापासून वर उचलली जाते. त्यामुळे घर्षण नाहीसं होऊन रेल्वे अतिवेगात धावू शकते. अशा रेल्वे चीन आणि जपानमध्ये कार्यरत आहेत. शांघाय शहरापासून विमानतळापर्यंत धावणारी मॅगलेव्ह ताशी 430 किमी वेगाने धावते.\nहीच रेल्वे जर निर्वात पाईपमध्ये बसवली तर ती आणखी वेगाने धावू शकेल. हेच आहे हायपरलूप वनचं कॉन्सेप्ट. अर्थात यात आता सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी गुंतवणूक केली असल्याने याला आता व्हर्जिन हायपरलूप वन म्हणावं लागेल. अर्थात हे आधिक प्रगत तंत्रज्ञान आहे.\nलास व्हेग��सपासून उत्तरेला 40 मैल अंतरावर असलेल्या वाळवंटात जेव्हा तुम्ही चाचणीस्थळावर पोहोचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हा प्रकल्प फारच खर्चिक आहे.\nचाचणीसाठी 500 मीटर लांबीचा टेस्ट ट्रॅक बनवण्यात आला आहे. याला डेव्हलूप म्हणतात. याची निर्मिती 300 लोकांनी केली असून त्यातील 200 कुशल इंजिनीअर आहेत. त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या आहेत, ज्यानुसार ते पॉड या ट्यूबमधून 387 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतं, हे सिद्ध झालं आहे.\nअर्थातच अजून यात माणसांना बसवण्यात आलेलं नाही.\nप्रतिमा मथळा रिचर्ड ब्रॅन्सन यांनी व्हर्जिन हायपरलूपचे चेअरमन म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.\nइथल्या अभियंत्यांचं नेतृत्व अनीता सेनगुप्ता करत आहेत. अनीता अवकाश संशोधक आहेत आणि पूर्वी त्या नासामध्ये काम करत होत्या. नासाचं यान मार्स क्युरॉसिटी रोव्हर बनवण्यात त्यांचं योगदान मोठं आहे.\nएखादं वाहन दुसऱ्या ग्रहावर उतरवण्यासारख्या आव्हानात्मक प्रकल्पावर काम केलेल्या सेनगुप्ता यांनी, पृथ्वीच्या पाठीवरील असा प्रकल्प सत्यात येईल का, याबद्दल माझी शंका दूर केली.\nया वाळवंटात असलेल्या या भल्या मोठ्या पाईपकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, \"हा प्रकल्प सत्यात उतरू शकतो, हे तुम्ही इथं पाहू शकता.\"\nहे तंत्रज्ञान यापूर्वीच सिद्ध झालेलं आहे, असं त्या सांगतात. \"हायपूरलूप म्हणजे दुसरं काही नसून एका निर्वात ट्यूबमधून धावणारी मॅगलेव्ह ट्रेन आहे.\"\n\"हे म्हणजे हवेत 2 लाख फुटांवर उडणारं विमान आहे, अशीही कल्पना तुम्ही करू शकता. कारण दोन्हीमध्ये हवेचा दाब तितकाच असणार आहे,\" असं त्या म्हणतात.\n\"लोकांना मॅगलेव्ह रेल्वे आणि विमानात प्रवास करताना काही तक्रार नसते. हायपरलूपमध्ये या दोन्ही तंत्रज्ञांचा समावेश आहे.\"\nया प्रकल्पाला विविध सुरक्षा चाचण्यांमधून जावं लागेल आणि त्यानंतर 2021पर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्यावसायिक पातळीवर सुरू होईल, अशी आशा त्या व्यक्त करतात.\n'...मग त्या रनवेची गरज नाही\nहा प्रकल्प व्यावसायिक आणि शासकीय भागीदारांना विकण्याची जबाबदारी आहे मुख्याधिकारी रॉब लॉईडची.\nलास वेगासमधल्या CES टेकशोमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा ते हायपरलूपला इतर वाहतूक व्यवस्थेशी जोडणाऱ्या एका अॅपची कल्पना करण्यात अधिक उत्सुक होते. मी त्यांना आठवण करवून दिली की, लंडन ते बर्मिंगहॅम पर्यंत असलेल्या HS2 हायस्पीड रेलसारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी किती दिवस लागले होते.\nपण त्यांचं सरळ उत्तर आलं - \"जर गॅटविक आणि हिथ्रो या दोन विमानतळांना जोडणारं हायपूरलूप उभारलं तर दोन्ही विमानतळांतील अंतर फक्त 4 मिनिटांवर येईल. मग अनेक वर्षांपासून रखडलेल्या हिथ्रोवरच्या तिसऱ्या रनवेची गरजही पडणार नाही.\"\nलंडनच्या हिथ्रोवरील टर्मिनल 5 वरून टर्मिनल 2 वर पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा हा वेळ कमी आहे, असं त्यांनी सांगितलं.\nया प्रकल्पाचे चेअरमन रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले, \"हिथ्रो आणि गॅटवीक यांना जोडणारी वेगवान व्यवस्था कधीही उत्तम. पण हे वाटतं तितकं सोपं नाही, कारण हिथ्रो ते गॅटविकपर्यंत पाईप टाकण्यासाठी येणारा खर्च, नियोजन यांचा विचार केला तर तिसरी रनवे बनवणं जास्त आकर्षक वाटतं.\"\nदरम्यान, इलॉन मस्क लॉस एंजेलिसमध्ये भूमिगत हायपरलूप प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी अमेरिका सरकारने त्यांना तोंडी परवानगी दिली होती, असं ते म्हणतात. \"यामुळे न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन डीसीपर्यंत पोहोचण्यास लागणारं अंतर फक्त अर्ध्या तासावर येऊ शकेल,\" असं ते सांगतात.\nप्रतिमा मथळा हायपरलूपसाठी भुयार बनवणे किंवा पाईप टाकण आव्हानाचं काम असणार आहे.\nपण अनेकांना अजूनही हे मिशन होईल, असं वाटत नाही. कारण ज्या गुंतवणुकदारांनी टेस्ला मोटरमध्ये पैसे ओतले आहेत, तेच गुंतवणुदार पुन्हा या प्रकल्पात पैसे गुंतवतील का, असा प्रश्न आहे.\nपण व्हिर्जिन हायपरलूपचे रॉब लॉइड यांनी विश्वास आहे की काही सरकारांकडे नक्कीच ही दृष्टी आहे. विमानाच्या नंतरची पहिली नवी वाहतुकीची व्यवस्था, असा ते हायपरलूपचा उल्लेख करतात.\nअनेक वर्षांच्या संशोधनानंतर तंत्रज्ञानाची झेप क्षणाक्षणाला ट्विटरवरून 140-280 अक्षरांमध्ये व्यक्त होत आहे, अशा स्थितीत हायपरलूपची कल्पना उत्साहवर्धक आहे, असं गुंतवणुकदार पिटर थील यांचं मत आहे.\nदोन शहरांना जोडणाऱ्या या व्यवस्थेचा आराखडा ड्रॉईंग टेबलवरून प्रत्यक्षात येणार नाही, अशी जर काही लोकांना अजूनही शंका वाटत असेल तरीही हे मान्य करावं लागेल की या प्रकल्पानं आपल्याला पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेवर विचार करण्यासाठी उद्युक्त करण्याचं मोठ काम केलं आहे.\nम्हणून पुढे चालून 20 वर्षांनी जर मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेवरची रहदारी आणि त्यातून होणारे अपघात कमी झाली झाले, तर नक्कीच हायपरलूपचे आभार मानावे लागतील.\n'तुम्हाला लोकशाही हवी की हिंदू पाकिस्तान\n'मन की बात' सोडून मोदी 'धन की बात' कधी करणार\n ईशान्य भारतात भाजपने कसे पाय रोवले\nहे आपण पाहिलं आहे का\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : अशी असेल मुंबई-पुणे दरम्यानची हायपरलूप\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nबॅडमिंटनच्या ‘फुलराणी’ने का घेतलं भाजपचं कमळ हाती\nट्रंप यांचा मध्यपूर्व शांतता करार नेमका काय आहे\nमाहेरी जाणाऱ्या बायकोमुळे असा झाला गाड्यांचा जन्म\nनाशिक अपघात : विहिरीत पडलेल्या रिक्षातले प्रवासी लग्न ठरवून परतत होते\nशरजील इमामला अटक झाली की त्याने शरणागती पत्करली\nयंदाचा अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांच्या समोर अशी आहेत आव्हानं\nसेक्सच्या विषयात विश्वगुरू होता प्राचीन भारत\nइंडिगोनंतर एअर इंडिया, स्पाईसजेटही कुणाल कामरासाठी 'नो फ्लाइंग झोन'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2020 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/12/13/Onion-prices-to-keep-set.html", "date_download": "2020-01-29T18:31:10Z", "digest": "sha1:ZHASMQKIIMABN4ODZDJH344UELIUKVDN", "length": 30972, "nlines": 35, "source_domain": "www.evivek.com", "title": " Onion prices - विवेक मराठी विवेक मराठी - Onion prices", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक13-Dec-2019\nकाही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याने शेतकऱ्यापासून ग्रााहकांपर्यंत सगळयांच्याच डोळयात पाणी आणले. कांद्याचा प्रश् कशामुळे निर्माण झाला तसेच कांद्याच्या आणि एकूणच शेतमालाच्या समस्येवर काय उपाययोजना करता येतील तसेच कांद्याच्या आणि एकूणच शेतमालाच्या समस्येवर काय उपाययोजना करता येतील याबाबतचा उहापोह करणारा लेख.\nकांदा डोळयात पाणी आणणार हे निश्चितच आहे. पण ते कोणाच्या, हे मात्र परिस्थितीप्रमाणे ठरते. जेव्हा भाव मातीमोल होतो, तेव्हा शेतकरी हा कांदा रस्त्यावर ओतून देतो. परत न्यायलाही हा कांदा परवडत नाही. साठवण हा एक आतबट्टयाचा व्यवहार ठरतो आणि कांदा शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी आणतो. गृहिणी घरात कांदा ��ेते आणि भाजीसाठी भज्यासाठी चिरते, तेव्हा तर तिच्या डोळयात पाणी येतेच येते.\nकांदा कमी पिकतो आणि जेव्हा कांद्याचे मोठया प्रमाणात अती पावसाने नुकसान होते, तेव्हा भाव आभाळाला भिडतात आणि ग्रााहकाच्या डोळयाला पाणी येते. या कांद्याच्या भावामुळे सरकारे कोसळतात आणि राजकारण्यांच्याही डोळयाला पाणी येते.\nआमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक\nम्हणजे कांदा ज्याच्या-त्याच्या डोळयाला पाणी आणतो. याचे कारण काय असे नेमके काय गुपित दडले आहे या कांद्याच्या व्यवहारात\nकांद्यांचा समावेश आवश्यक वस्तूंच्या यादीत (एसेन्शिअल कमोडिटी लिस्टमध्ये) केला गेला. साहजिकच एसेन्शिअल कमोडिटी ऍक्ट हा कायदा म्हणून कांद्याच्या गळयाचा फास बनला. कांद्याचे उत्पादन, साठवण, आयात, निर्यात या सगळयांवर सरकारी बंधने आली. आता कांद्याचे भाव वाढले म्हणून बाहेरून कांदा आयात केला जातो. पण काही दिवसांतच कांद्याचे भाव कोसळतात, तेव्हा हा कांदा सांभाळणे मुश्कील होऊन बसते. कांदा साठवून ठेवला तर त्या गोदामांवर सरकार कधीही छापा मारू शकते. कांदा साठवून ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई होते. मग अशा कांद्याचा व्यापार म्हणजे हात पोळून घेणे.\nकांदा हे विहीर बागायतीचे पीक आहे. ज्या शेतकऱ्याला ऊस शक्य होत नाही, तो कांदा घेतो. कांद्याचा म्हणून काही एक प्रदेश आहे, पण त्याबरोबरच आता जवळपास भारतभर जिथे पाण्याची थोडीफार सोय आहे तिथे कांदा घेतला जातो. याचा विचार केल्यास शेतीला पाण्याची हमी देता आली तर शेतकरी कांदा किंवा इतर तत्सम पिके घेऊ शकेल. भाजीमध्ये कांदा आणि बटाटे यांना मोठी मागणी आहे. एका अर्थाने स्थानिक आणि परदेशी अशी एक मोठी बाजारपेठ कांद्यासाठी तयार आहे. कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्याला जर यासाठी प्रोत्साहन मिळाले, सिंचनाची सोय झाली, तर कांदा उत्पादनात नियमितता येऊ शकते.\nनाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही कांद्याची प्रमुख बाजारपेठ आहे. या परिसरात जगभरातील पंधरा टक्के इतका कांदा पिकतो. त्याचा व्यापार याच भागातून होतो. या कांद्याचा व्यापार तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत चालतो. हा व्यापार करणाऱ्यांची संख्या म्हणजे ज्यांना परवानगी आहे अशी केवळ सव्वाशे आहे. प्रत्यक्षात केवळ पंचवीस-तीस व्यापारीच हा सगळा बाजार चालवितात.\nकांद्याचा प्रश्न गंभीर होण्यास 1. कांद्याचा स��ावेश आवश्यक वस्तू कायद्यात करणे, 2. कांद्याची बाजारपेठ अगदी मोजक्याच लोकांच्या हाती असणे, 3. कांद्याच्या साठवणीची, निर्जलीकरणाची व्यवस्था नसणे व 4. कांदा प्रक्रिया उद्योग बाल्यावस्थेत असणे ही चार प्रमुख कारणे आहेत.\nकांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल, तर वरील चार कारणांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. जीवनावश्यक वस्तू कायदा दुसऱ्या महायुध्दानंतर आणला गेला होता. सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य पुरविणे ही सरकारची जबाबदारी मानली गेली होती. पण 1965च्या हरित क्रांतीनंतर ही परिस्थिती बदलली. आता अन्नधान्याची कमतरता हा विषयच शिल्लक राहिला नाही. तेव्हा हा कायदा आता कालबाह्य झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यास हा कायमच असमर्थ ठरला आहे. ज्या कारणासाठी हा कायदा अस्तित्वात आला होता, तो उद्देशच पूर्ण होताना आढळून येत नाही. सामान्य ग्रााहकालाही भाववाढीचे चटके सहन करावे लागतात. मग शासकीय हस्तक्षेपाने नेमके साधले काय\nकांदा आणि डाळ ही दोन उत्पादने अशी आहेत, ज्यांचा समावेश आवश्यक वस्तू कायदा यादीत केला जाऊनही सरकारला त्यांच्या भावावर कसलेच नियंत्रण मिळविता आले नाही. कांद्याचे भाव चढतात, तेव्हा त्यावर उपाययोजना करा म्हणून ओरड होते. पण जेव्हा हे भाव कोसळतात, तेव्हा त्याला कुणीच वाली नसतो. काही एक ठरावीक भावाने हा माल खरेदी करण्यास सरकारी यंत्रणा सक्षम नसते, असा शेतकऱ्यांना वारंवार अनुभव आला आहे. तेव्हा हा कायदा त्वरित रद्द करणे आवश्यक आहे.\nकांदा किंवा एकूणच शेतमालाची बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजारपेठेच्या जुनाट व्यवस्थेच्या जोखडात अडकून बसली आहे. वारंवार मागणी होऊनही ही बाजारपेठ संपूर्णत: मोकळी करण्यास सरकार तयार नाही. आत्ता कृषी उत्पन्न बाजार समित्याच बरखास्त करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांसमोर मांडला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे. कांदाच नव्हे, तर एकूणच शेतमालाची किमान देशांतर्गत बाजारपेठ खुली झाली पाहिजे.\nआधुनिक काळात बाजारपेठ ही तंत्रज्ञानाचा वापर करून उभारली गेली पाहिजे. पण कांदा किंवा इतरही शेतमाल यांच्यासाठी हे होताना दिसत नाही. शेतमाल मोजणी करणे, त्याची वर्गवारी करणे, प्रतवारी करणे ही कामे होताना दिसत नाहीत. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार सम��त्या कुचकामी सिध्द झाल्या आहेत. तेव्हा केंद्रीय मंत्रीमंडळाने केलेली शिफारस ध्यानात घेता राज्यांनी या समित्या बरखास्त करण्याचे पाऊल त्वरित उचलावे.\nखासगी बाजारपेठा विकसित झाल्या, तर कांद्यासारख्या नाशिवंत पिकांना त्याचा फायदा मिळू शकतो. मुळात बाजारपेठांत स्पर्धा असणे गरजेचे आहे. आज जी उत्पादने ग्रााहकांना मोठया प्रमाणात लागतात, त्यांची बाजारपेठेत तीव्र स्पर्धा असते. परिणामी ग्रााहकांना चांगले आधुनिक उत्पादन तुलनेने कमी किंवा स्पर्धात्मक किमतीत मिळू शकते. कांद्याला एक विशिष्ट स्थिर भाव मिळत गेला, तर उत्पादक आणि ग्रााहक दोघांनाही त्याचा फायदा मिळेल. आज होते असे की चढलेल्या भावाचे पन्नास दिवस आणि उतरलेले 300 दिवस अशी शेतकऱ्यांची ससेहोलपट होते. हा अगदी काही काळ चढणारा कांदा म्हणजे या बाजार व्यवस्थेतील विकृती आहे, हे जाणून घ्या. तेव्हा ही विकृती दूर करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजारपेठेची एकाधिकारशाही संपुष्टात यायला हवी.\nकांद्याची साठवण ही एक जटिल अशी प्रक्रिया आहे. इतर धान्यांसारखे कांदा साठविता येत नाही. त्याचे निर्जलीकरण करणे आवश्यक आहे. वाळविलेला कांदा हासुध्दा मोठया प्रमाणात उपयोगात आणला जातो. अगदी घरगुती पातळीवर उन्हाळयात पत्र्यांवर कांद्याचे काप करून वाळविले जायचे. आणि मग हा वाळविलेला कांदा तळून पुढे चिवडयात घालण्यासाठी यांचा उपयोग केला जायचा.\nकांदा साठविण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता आहे. केवळ शीतगृहे उभारून भागत नाही, तर त्यासाठी वाहतुकीची साधनेही आवश्यक आहेत. शीतगृहांची साखळीच उभारावी लागणार आहे. केवळ कांदाच नाही, तर सर्वच शेतमाल साठविणे, वर्गवारी करणे, प्रतवारी करणे यासाठी मोठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.\nसध्या अस्तित्वात असलेली कांदा चाळीची गावठी व्यवस्था काही प्रमाणात आधुनिक करूनही कांदा साठवण केली जाऊ शकते. भलेही त्याची मर्यादा काही दिवसांचीच असो. हा कांदा स्थानिक बाजरपेठेची गरज किमान सहा महिने तरी भागवू शकतो. याला उन्हाळ कांदा म्हणतात. जानेवारी ते जून असा या कांद्याच्या वापराचा कालखंड असतो. पुढे चतुर्मासात तसाही कांद्याचा खप कमी होतो. दिवाळीनंतरचे दोन महिने कांद्यासाठी नेहमीच आणीबाणीचे राहिलेले आहेत. यासाठी कांदा चाळ प्रोत्साहन मोहीम राबविली गेली पाहिजे. कांद्याच्या साठवणीसाठी मोठी यंत्रणा उभारली गेली पाहिजे. परदेशात निर्यात होणारा कांदा हा तर एक महत्त्वाचा शेतमाल आहेच, त्याबरोबरच खुद्द देशांतर्गतही कांद्याचा व्यापार प्रचंड मोठा आहे. त्यासाठी कांदा चाळसारखी स्वस्तातील यंत्रणा कामी येऊ शकते.\nअजूनही खेडयात लाकडे बांबू पाचट गवत यांचा वापर करून कांदा चाळ योजना उभारली जाते. आधुनिक पध्दतीची कांदा चाळ उभारायची, तर सामान्य शेतकऱ्याला भांडवल उपलब्ध नसते. ज्या पध्दतीने धान्य साठवणीसाठी गोदामांची योजना राबविण्यात येते, तशीच मोठया कांदा चाळी उभारल्या गेल्या पाहिजेत. ज्या शेतकऱ्याने आपला कांदा तिथे आणून ठेवला आहे, त्याला त्याच्या बदल्यात काही पैसे कर्जाऊ लगेच देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे हा कांदा साठवून ठेवण्याची त्याची क्षमता वाढू शकते. परिणामी बाजारपेठ स्थिर होण्यास मदत होऊ शकते. आज कांद्याचा शेतकरी कांदा साठवून ठेवू शकत नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे.\nकांदा प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज\nकांदा चाळीचा पुढचा मोठा टप्पा म्हणजे कांदा प्रक्रिया उद्योग. कांदा प्रक्रिया उद्योग मोठया प्रमाणात उभे राहिले पाहिजेत. पण कांद्याची बाजारपेठ खुली नसल्याने या प्रक्रिया उद्योगांत गुंतवणूक करण्यास कुणी तयार नसते. परिणामी कांदा प्रक्रिया उद्योग आपल्याकडे अतिशय मागास अवस्थेत आढळून येतो. मोठया शॉपिंग मॉलमधून शेतमाल विक्रीस अजूनही तेवढया प्रमाणात येत नाही. त्यांची गरज ओळखून त्या प्रमाणात हा माल येणे व्यवहारिकदृष्टया गरजेचे आहे. फळांच्या बाबतीत आता अशी बाजारपेठ विकसित होत चालली आहे. फळांचे रस, फळांचे अर्क, फळांपासूनची शीतपेये यांची बाजारपेठ प्रचंड विस्तारलेली आढळून येते. कांद्याबाबतही अशीच प्रक्रिया उद्योगांची साखळी उभारली गेली पाहिजे. कांद्याची पेस्ट करून आता स्वयंपाकात मोठया हॉटेल्समधून तिचा उपयोग केला जातो. ही पेस्ट तयार करण्यासाठीचे कारखाने विविध भागांत उभारले गेले पाहिजेत. कारण कांद्याचा वापर देशभर सर्वत्रच होतो.\nकांद्याचे भाव कमी-जास्त होण्यास आपली सदोष बाजारव्यवस्था कारणीभूत आहे. भारतीय कांद्यास जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे. चव, तिखटपणा, गंध, रंग, रूप या सगळया बाबतीत भारतीय कांदा सरस आहे. आपल्या कांद्याला मोठी मागणीही आहे. तेव्हा कांद्याची बाजारपेठ मुक्त केली, तर आपली निर्यात व���ढून परकीय चलनही मोठया प्रमाणावर मिळू शकते. कांदा म्हणजे वांधा नसून जागतिक व्यापाराची मोठी संधी आहे. त्याने ग्राामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. स्वाभाविकच ग्राामीण रोजगाराच्या संधी वाढू शकतात.\nआज वाढलेल्या भावाचाही फारसा फायदा मिळत नाही, म्हणून शेतकरी हवालदिल आहे. मुळातच नंतरच्या पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. एकरी उतारा कमी आलेला आहे. अशा स्थितीत अगदी अल्पकाळ वाढलेले भाव बघून कांदा आयातीचे निर्णय घेतले जातात. परिणामी जेव्हा काही दिवसांतच भाव कोसळतात, तेव्हा होणाऱ्या प्रचंड नुकसानीच्या भीतीने शेतकरी पुरता हादरून जातो.\nसरकारने निर्यातीसाठी कांदा बाजारपेठ विकसित करावयाची असेल, तर धोरणात एक सातत्य हवे. धरसोडीचे धोरण आणि अतिशय प्रचंड प्रमाणातील भावातील तफावत हा उत्पादनाला मारक आहे. ही बाजारपेठ स्थिर करायची असेल, तिचा विकास करावयाचा असेल, तर आपल्याला एक बाजारपेठीय शिस्त अवलंबावी लागेल. त्यावर आज ज्या पध्दतीने राजकीय किंवा इतर हस्तक्षेप होतात, तसे चालणार नाहीत.\nकांदा आणि शेतमाल यांच्या बाबतीत शासकीय पातळीवर आणखी एक अतिशय मोठा अडथळा आहे. कमोडिटी मार्केटमध्ये भविष्यकालीन सौदे करून शेतमालासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. पण कमोडिटी मार्केटला आणखी मोठया अडथळयांना तोंड द्यावे लागत आहे. या सौद्यांकडे संशयाने पाहिजे जाते. काही पदार्थ आणि धान्ये यातून बाहेर ठेवली गेली आहेत. कुठलीही बाजारपेठ विस्तारण्यासाठी तिच्या विविध शक्यता चाचपून पाहणे आवश्यकच असते. शेतमालाची भाववाढ होईल या व्यर्थ भीतीपोटी किंवा साठेबाजी होईल या भीतीपोटी आवश्यक वस्तू कायद्यातील शेतमालास कमोडिटी मार्केटमध्ये बंदी घातली गेली आहे. हा खरे तर या पिकांवर अन्याय आहे. अशी बंदी घातल्याने या पिकांना फायदा झाल्याचे तर काही चित्र दिसत नाही. मग ही बंदी कुणाच्या सोयीसाठी आहे\nआठवडी बाजार ही ग्राामीण भागातील प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होणारी एक जागा आहे. शेतमाल विक्रीचे सगळयात मोठे ठिकाण म्हणजे आठवडी बाजारच होय. भारतभरचा विचार केल्यास प्रमुख असे किमान 50 हजार आठवडी बाजार आहेत. कांद्याच्या निमित्ताने असे लक्षात येते की या बाजारपेठांच्या गावांत बाजारापेठ विकास योजना राबविली, तर शेतमालास त्याचा फायदा मिळू शकतो. या बाजारपेठांची गावे पक्क���या सडकेने जोडली जाणे, बाजारपेठेच्या ठिकाणी किमान स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय असणे, विक्रेत्यांसाठी तात्पुरते सावली देणारे छत उभारण्याची व्यवस्था असणे, अंधार पडल्यास दिव्याची सोय असणे अशा कितीतरी अगदी किरकोळ साध्या वाटणाऱ्या बाबी आहेत. पण त्या होताना दिसत नाहीत. हे बहुतांश आठवडी बाजार उघडयावर खुल्या मैदानात ऊन-पाऊस-वारा झेलत झेलत कित्येक वर्षांपासून चालत आले आहेत. या आठवडी बाजारात कांदा, एकूणच भाजीपाला, फळे, सामान्य ग्राामीण ग्रााहकांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू अशा कितीतरी गोष्टींची मोठया प्रमाणात विक्री होते. मग हे आठवडी बाजार अजूनही दुर्लक्षित का आहेत\nशहरी भागातही आता आठवडी भाजी बाजार मोठया प्रमाणात भरत आहेत. घरोघरी शीतपेटया (फ्रीज) असल्याने किमान तीन-चार दिवसांचा भाजीपाला साठवून ठेवणे सहज शक्य असते. भाज्यांबरोबर आता फळेही मोठया प्रमाणात विकली जात आहेत.\nकांद्याची समस्या ही कांद्यापुरती न शिल्लक राहता ती एकूणच शेतमालाबाबत आहे. परत परत विषय शेतीच्या बाजारपेठेपाशी येतो. ही बाजारपेठ खुली न करता बाकी सर्व उपाय सुचविले जातात. बाकी सर्व कळवळा दाखविला जातो. कापसाचा प्रश्न आता गंभीर आहे. उसाचे शेतकरी कधीही रस्त्यावर उतरून जाळपोळ करतील इतकी भयानक परिस्थिती साखर पट्टयात आहे. त्यामुळे शेतीवरचे शेतमालावरचे शेतमाल व्यापारावरचे निर्बंध उठविणे, जुलमी कायदे रद्द करणे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणे या बाबी आवश्यक होऊन बसल्या आहेत.\nOnion कांदा भारत लासलगाव व्यापार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bakhtavar-singh/", "date_download": "2020-01-29T18:47:05Z", "digest": "sha1:QNIM7LCXOTV6JYSOG5OUOLMMXFBPN4H5", "length": 1582, "nlines": 25, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bakhtavar Singh Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nआपल्या मालकाच्या निष्ठेखातर मुघलांशी लढणाऱ्या एका कुत्र्याची शौर्यगाथा\nत्यांच्या ह्याच निष्ठेमुळे थेट सैन्यात देखील त्यांना स्थान मिळाले आहे.जो आपल्या मालकाचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी आपल्या जीवाशी देखील खेळतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/understand-american-elections-with-an-easy-example/", "date_download": "2020-01-29T17:15:31Z", "digest": "sha1:VO3ANM6ZO2W4ET6LAY7SGQNJZOPCUKJC", "length": 16231, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते? सोप्या उदाहरणाने समजून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते सोप्या उदाहरणाने समजून घ्या\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n८ नोव्हेंबर २०१६ ह्या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्रपतींची झालेली निवडणूक म्हणजेच जगातील “Super Power” असणारा देश ठरवणार “Most Powerful Man on the Earth” जशी ह्या निवडणुकीची तारीख ठरवण्याची एक पद्धत आहे, (नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवार नंतर चा मंगळवार), तशीच निवडणुकीतील मत मोजणीची सुद्धा एक विशिष्ठ पद्धत आहे. आपण ती समजावून घेणार आहोत एका सोप्या उदाहरणाने. ‘राष्ट्राध्यक्ष’ ठरवण्याची ही निवडणूक आपल्या भारतात होत आहे – असं गृहीत धरून आपण अमेरिकन निवडणुकीची सिस्टीम समजून घेणार आहोत.\nकल्पना करूया की भारताचे पंतप्रधान अमेरिकन निवडणुकीच्या पद्धतीने निवडायचे आहेत. सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून.\nअसं समजा की महाराष्ट्रात फक्त ४ च पक्ष आहेत भाजप (BJP) , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP).\nमहाराष्ट्र पंतप्रधानांच्या म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी ४८ खासदार (MP) निवडतो. निवडणूक ह्या ४८ मतदारसंघांमध्ये होते. ज्या उमेदवाराला त्याच्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मते मिळतात तो जिंकतो. ह्याला म्हणतात First Past the Post System. समजा भाजप २५, शिवसेना १५, काँग्रेस ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ मतदारसंघामध्ये जिंकले. हा आकडा मग प्रत्येक पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आकड्यामध्ये मिळवला जातो आणि ज्या पक्षाच्या किंवा गठबंधनाचा आकडा हा “कमीतकमी २७३” असतो त्यांचा पंतप्रधान आणि सरकार बनते. हे तुम्हाला माहीतच आहे. पण ही भारतीय निवडणुक पद्धत झाली.\nसमजा आपल्याकडे अमेरिकेसारखी निवडणूक पद्धत आहे. त्या परिस्थितीतही महाराष्ट्र पंतप्रधानांच्या निवडणुकीसाठी ४८ च खासदार पाठवेल. फक्त – निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये होण्याऐवजी ती महाराष्ट्रभर “एकच” निवडणूक होईल. म्हणजेच अक्खा महाराष्ट्र हा एका मतदारसंघ असेल…\nसमजा महाराष्ट्रात ५ कोटी लोकांनी मतदान केले, त्या पैकी २ कोटी भाजपाला, १.५ कोटी शिवसेने ला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवा���ी काँग्रेसला प्रत्येकी ७५ लाख. भाजपाला सर्वात जास्त मते मिळाल्या कारणाने First Past the Post System नुसार भाजप महाराष्ट्र जिंकेल आणि सर्वच्या सर्व ४८ खासदार हे भाजपचेच असतील…\nवाटपाच्या ह्या पद्धतीला म्हणतात ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All).\nवरवर पाहता अमेरिकन आणि भारतीय निवडणूक पद्धतीत एकच फरक दिसतो. भारतात खासदारांचे (MP) आणि अमेरिकेत निर्वाचकांचे (Electors) वाटप निवडणुकीत कसे होते – हा. भारतात तुम्ही मतदारसंघ जिंकता आणि अमेरिकेत तुम्ही एक अक्ख राज्य जिंकता. ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) हा सर्वात मोठा फरक.\nआता थोडं खोलात शिरूया\nजसे भारतात एका मतदारसंघात निवडणूक होते, तसे अमेरिकेत राज्यांमध्ये निवडणूक होते. म्हणजे – एक संपूर्ण राज्य हाच एक मतदारसंघ आहे. अमेरिकेच्या प्रत्येक राज्याला पूर्वनिर्धारित निर्वाचक ठरवून दिलेले असतात. निर्वाचकांची संख्या ही राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असते. प्रत्येक राज्यात निवडणूक होते आणि राज्ये आपले सर्व निर्वाचक (Electors) त्यांच्या त्यांच्या राज्यात जिंकणाऱ्या पक्षाला देतात.\nम्हणजेच, वरील महाराष्ट्रातील निवडणुकीचे उदाहरण घेतले तर, भाजपाला सर्वात जास्त मते मिळाल्यामुळे महाराष्ट्र आपले सर्व ४८ निर्वाचक (Electors) भाजपाला देईल.\nहे निर्वाचाकांचं गणित अमेरिकेत पुढील प्रमाणे आहे –\nकॅलिफोर्निया (California) – अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या (३.९ कोटी) असलेल्या राज्याकडे ५५ निर्वाचक आहेत तर वायोमिंग (Wyoming) – सर्वात कमी लोकसंख्या (अंदाजे ६ लाख) असलेल राज्याकडे ३ निर्वाचक आहेत.\nजो पक्ष कॅलिफोर्निया जिंकेल त्याला ५५ निर्वाचक मिळतील. संपूर्ण अमेरिकेत ५० राज्यांचे मिळून असे ५३८ निर्वाचक आहेत आणि ज्या पक्षाला कमीतकमी २७० निर्वाचक मिळतील तो पक्ष जिंकेल आणि त्यांचा उमेदवार अमेरिकेचा राष्ट्रपती बनेल.\nफरक : खासदार (लोकसभा) आणि निर्वाचक (Elector)\nभारतातील संसदीय पद्धतीत खासदार पंतप्रधान निवडतात आणि संसदेमध्ये कायदे सुद्धा बनवतात. खासदार हे ५ वर्षांसाठी निवडलेले असतात. ह्याच्या उलट अमेरिकेत निर्वाचकांचा उपयोग हा फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच होतो. निर्वाचक कायदा बनवू शकत नाहीत.\nअमेरिकेत कायदा बनवणाऱ्या मंडळाला काँग्रेस म्हणतात – जसे भारतात त्याला संसद म्हणतात.\nअमेरिकेच्या काँग्रेस मध्ये House of Representative (आपली ��ोकसभा) आणि Senate (आपली राज्यसभा) अश्या सभा असतात ज्या कायदे बनवतात. House of Representative (लोकसभा) आणि Senate (राज्यसभा) ह्यांच्या स्वतंत्र निवडणूक होतात ज्यांचा अमेरिकन राष्ट्रपतींच्या निवडणुकीशी कुठलाही संबंध नसतो.\nअमेरिकेत राज्याचे एवढे महत्व का\nभारतात पंतप्रधानांची निवड होताना मतदारसंघ हा मूलभूत घटक आहे, तर अमेरिकेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य हा मूलभूत घटक आहे. हा सर्वात महत्वाचा फरक आहे भारत आणि अमेरिकेत. अमेरिकेत प्रत्येक राज्याला स्वतःची राज्यघटना आहे. भारतात काश्मीर वगळता सगळ्या राज्यांना एकच राज्यघटना लागू होते.\nअमेरिकेतील राज्य – छोटे असोत वा मोठे – त्याला महत्व आहे. कारण अमेरिकेत राज्ये (States) आधीपासूनच अस्तित्वात होती, ती फक्त एकत्र आली आणि त्यांनी अमेरिका बनवला. म्हणूनच त्याला “United States” of America म्हणतात.\nमात्र भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी वेग वेगळी ५५० पेक्ष्या जास्त “शाही राज्ये”, संस्थाने विलीन करून नवीन भारत बनला आणि मग नवीन राज्ये बनवली गेली.\n१. समजायला सोपे म्हणून अमेरिकेत ५० राज्ये असं लिहिलंय. पण वास्तवात ५० राज्ये आणि District of Columbia आहे.\n२. ५३८ निर्वाचक हा आकडा ४३५ House of Representative (लोकसभा), १०० Senate (राज्यसभा) आणि ३ District of Columbia ह्यांची बेरीज आहे\n३. मैने (Maine) आणि नेब्रास्का (Nebraska) ही २ राज्ये वगळता बाकी सगळी राज्ये ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) ह्या पद्धतीने निर्वाचक (Electors) वाटतात. मैने (Maine) आणि नेब्रास्का (Nebraska) मध्ये उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात निर्वाचक वाटतात.\n४. ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) ह्या पद्धतीमुळेच अमेरिकेत दोनच पक्ष बळावलेत आणि तिसऱ्या पक्षाला निर्वाचक (Electors) मिळवण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) आणि निर्वाचक मंडळ (Electoral College) मुळे अमेरिकेत आपोआपच द्विपक्षीय राज्यव्यवस्था निर्माण झाली आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← इस्लामची तलवार – अमीर तैमूर : भाग १\nचिरंतन चित्रपट : ३) Arrival →\nOne thought on “अमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते सोप्या उदाहरणाने समजून घ्या”\nPingback: जाणून घ्या जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कसे निवडले जातात राष्ट्रपती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करण�� हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/an-interview-with-yuvraj-gurjar/", "date_download": "2020-01-29T18:47:35Z", "digest": "sha1:YD342IR5NUFAZOILLAQRDPTBCDH4FLCC", "length": 25426, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "मी ‘कात’ टाकली! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो ���ेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\n‘साप’ हा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो फणाधारी नाग, नाहीतर हॉलीवूड चित्रपटातला अॅनाकोंडा सगळेच साप विषारी नसतात. मात्र हे समजून घ्यायला भीतीची ‘कात’ टाकायला हवी. निसर्गात सौंदर्य ठासून भरले आहे, ते केवळ डिस्कव्हरी, नॅशनल प्लॅनेट चॅनेलवर न्याहाळत न बसता जंगलात जाऊन प्रत्यक्ष अनुभवायला हवे. मात्र एकट्याने नाही, तर अनुभवी व्यक्ती किंवा वनतज्ज्ञांना सोबत घेऊन सगळेच साप विषारी नसतात. मात्र हे समजून घ्यायला भीतीची ‘कात’ टाकायला हवी. निसर्गात सौंदर्य ठासून भरले आहे, ते केवळ डिस्कव्हरी, नॅशनल प्लॅनेट चॅनेलवर न्याहाळत न बसता जंगलात जाऊन प्रत्यक्ष अनुभवायला हवे. मात्र एकट्याने नाही, तर अनुभवी व्यक्ती किंवा वनतज्ज्ञांना सोबत घेऊन’, सांगत आहेत वन्य छायाचित्रकार युवराज गुर्जर\n‘मुसळधार पावसात, गर्द झाडीत, दबक्या पावलांनी चालत, टॉर्चच्या प्रकाशात एखाद्या झाडावर लटकलेला, एखाद्या खडकाला चिकटून बसलेला, एखाद्या फांदीला वेटोळे घालून बसलेला, सळसळत्या कांतीचा साप दिसला की जंगलसफर सार्थकी लागल्याचा आम्हाला आनंद मिळतो. सगळ्यांच्या हाती सज्ज असलेले कॅमेरे त्याचे फोटो काढण्यासाठी सरसावतात. मनसोक्त क्लिकक्लिकाट झाला, की सापाला `डिस्टर्ब’ न करता आम्ही पुन्हा दबक्या पावलांनी तिथून काढता पाय घेतो. ह्या सगळ्यात क्वचित एखाद्यालाच ‘बेस्ट शॉट’ मिळतो. बाकीच्यांना केवळ फोटो काढता आले, ह्यावर समाधान मानावे लागते. तो ‘बेस्ट शॉट’ मिळवण्यासाठी लागते तपश्चर्या. वन्यजिवांचा अभ्यास आणि प्रचंड सराव.’ हे स्वानुभवाचे बोल आहेत, ठाणे येथील वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुर्जर ह्यांचे. छायाचित्र जगतात ते `मायक्रोगुरू’ म्हणूनही परिचित आहेत.\nवन्यजिवांचे अतिसूक्ष्म बारकावे कॅमेऱ्यातून टिपण्यात तरबेज, म्हणून गुर्जर ह्यांच्या चाहत्यांनी त्यांना `मायक्रोगुरू’ ही उपाधी दिली आहे. विज्ञान विषयाची पार्श्वभूमी नसताना केवळ आवड म्हणून गेली ३० वर्षे गुर्जर ह्यांनी वन्य छायाचित्रणाचा छंद जोपासला आहे.\nवाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यावर सॉफ्टवेअरचा डिप्लोमा करून ते `रेमंड’ कंपनीत रूजू झाले. ठाण्यात त्यांच्या वसाहतीत राहणाऱ्या एका पक्षीतज्ज्ञामुळे गुर्जर ह्यांना पक्षीनिरीक्षणाची आवड लागली. पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी वाचन आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी गुर्जर ह्यांची भ्रमंती सुरू झाली. दर शनिवार-रविवार कोणत्या न कोणत्या जंगलात मुशाफिरी करण्याचा त्यांना छंद लागला. जे बघतोय ते डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवावे असे वाटू लागले. कॅमेऱ्यातली छबी लोकांना दाखवून संबंधित प्राणी-पक्ष्यांची ते ओळख करून देऊ लागले. आपल्याकडे असलेले वनवैभव लोकांना कळावे म्हणून `लोकप्रभा’ साप्ताहिक आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून वन्यजिवांची सोप्या भाषेत माहिती देणारे सदर लिहू लागले. कॅमेऱ्यावर पकड आणि कॅमेऱ्यामागची दृष्टी कशी असावी ह्याचे प्रशिक्षण देऊ लागले. मुंबईत आढळणारी फुलपाखरे ह्या विषयांवर त्यांनी शेकडो फुपाखरांची सचित्र माहिती देणारे ‘आय लव्ह बटरफ्लाईज’ हे अॅपदेखील मोफत उपलब्ध करून दिले आहे. तसेच ह्याच विषयावर त्यांचे मराठीतही पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोशल मीडियावर तसेच ब्लॉगवर त्यांचे ह्या संदर्भात सातत्याने लिखाण सुरू असते.\nसर्व फोटो: वन्य छायाचित्रकार युवराज गुर्जर\nपरदेशातले लोक आपल्याकडचे वनवैभव बघण्यासाठी येतात, पण आपण मात्र त्यापासून अनभिज्ञ आहोत, ह्या विचाराने अस्वस्थ झालेले गुर्जर ह्यांनी लोकांना निसर्गभ्रमंतीतून निसर्गाशी जोडण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी ह्या विषयाशी निगडित अनेक पुस्तके वाचली. परंतु अजूनही त्यात बरेच लिखाण होणे गरजेचे आहे, असे ते सांगतात. वन्यजिवांवर अनेक संशोधक अभ्यास करत आहेत, परंतु ते वैज्ञानिक भाषेत जी माहिती लिहून ठेवतात, ती सर्वसामान्य वाचकाच्या उपयोगाची नसते. ह्या विषयाबद्दल उत्सुकता वाटावी असे सहज सोपे लिखाण होणे आवश्यक आहे. जीवशास्त्रातील भारतीय घराण्यांची माहिती इतर देशांतील जीवशास्त्रातील घराण्यांच्या माहितीच्या तुलनेत अतिशय त्रोटक आहे, असेही ते सांगतात. एकवेळ इंग्रजीत पुस्तके मिळतीलही, परंतु मराठीत ह्या विषयाचा ��तिशय तुटवडा आहे. ही परिस्थिती लक्षात घेता गुर्जर ह्यांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांच्या लिखाणाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यांनी दिलेली माहिती अभ्यासक संदर्भ म्हणून वापरू लागले.\nगुर्जर ह्यांची छायाचित्रे अतिशय जिवंत वाटतात. ह्याचे कारण म्हणजे त्यांनी जपलेले वेगळेपण दर वेळी काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हे वेगळेपण जपण्यामागे त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आहे. ते सांगतात, `दरवेळी आपल्याला किंग कोब्रा दिसेलच असे नाही. एखाद्या वेगळ्या प्रजातीचा साप दृष्टीस पडेल, त्याचा पूर्वाभ्यास तुम्ही केलेला असेल, तर तुम्हाला त्याची ओळख लगेच पटू शकेल, तो कसा प्रतिसाद देईल ह्याची कल्पना येईल, त्याच्या कितपत जवळ जाणे योग्य आहे ह्याचा अंदाज येईल. मात्र ही माहिती नसताना तुम्ही जवळ जाऊन त्याचा फोटो काढण्याचा अट्टहास केलात, तर त्याचे परिणामही तुम्हाला भोगावे लागतील. म्हणून जंगलात जाताना केवळ महागड्या लेन्सेसचा कॅमेरा हातात असून उपयोग नाही, तर तो सहजतेने वापरण्याचा नियमित सराव, वन्यजीवांचा अभ्यास, प्रकाशयोजनेचा विचार ह्या बाबीदेखील अतिशय महत्त्वाच्या असतात.’\nवन्यजीव स्वसंरक्षणार्थ समोरच्यावर आक्रमण करतात. अतिसाहस दाखवण्याच्या हेतूने त्यांच्याशी जवळीक केली तर जिवावर बेतू शकते. गेल्या वर्षभरात अशा अतिआत्मविश्वासामुळे १८ सर्पमित्रांनी आपले प्राण गमावले आहेत.\nछायाचित्रकारांवरही असे प्रसंग ओढवू शकतात. म्हणून त्यांनी जाणकारांना सोबत नेले पाहिजे, असे गुर्जर आवर्जून सांगतात.\nगुर्जर ह्यांच्या छायाचित्रांची देश-विदेशातील छायाचित्रकारांनी दखल घेतली आहे. नुकत्याच गोव्यात झालेल्या `मलबार पिट वायपर’ ह्या सर्प छायाचित्र प्रदर्शनात देशभरातून ३२ नामवंत छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता, त्यात गुर्जर ह्यांनी टिपलेलेही एक छायाचित्र होते. तिथेही त्यांच्या छायाचित्राचे खूप कौतुक झाले.\nसापांशिवाय इतर वन्यजिवांचाही गुर्जर ह्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या नजरेतून जंगलसफारी करणे हा रोमांचकारी अनुभव असतो. ही अनोखी दृष्टी अन्य निसर्गप्रेमींना आणि नवख्या छायाचित्रकारांना मिळावी ह्यासाठी गुर्जर, इच्छुक मंडळींना घेऊन जंगलसफारीला निघतात. महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातील कान्हा, बांधवगड, रणथं���ोर, भारतपूर इ. ठिकाणच्या जंगलांमध्येही त्यांनी भ्रमंती केली आहे. वन्यजीव त्यांना जेवढे खुणावतात, तेवढेच निसर्गातील सूक्ष्म बारकावे त्यांना आकर्षून घेतात. मग तो फांदीवरून ओघळणारा दवबिंदू असो, नाहीतर खळाळत वाहत जाणारा झरा…\nएवढे सगळे असूनही गुर्जर स्वत:च्या कलेत रमत नाहीत, तर इतर कलाकारांनाही मनमुराद दाद देतात. त्यांच्याशी बोलत असताना अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, सर्पमित्र ह्यांचे उल्लेख ओघाने येतात. `बाम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ आणि `वल्र्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्लूडब्लूएफ) ह्या निसर्गसंवर्धन संस्थांशी जोडलेले असल्यामुळे गुर्जर ह्यांनी जोपासलेल्या छंदाला पोषक वातावरण आणि नवनवीन माहितीचा स्रोत मिळत आहे.\nगुर्जर ह्यांच्या सांगण्यानुसार, मॉलमध्ये हजारो रुपये खर्च करून कृत्रिम आनंद मिळवण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक आनंद घेऊया. तसे केल्याने नवे काही बघायला मिळाल्याचा, शिकायला मिळाल्याचा आनंद नक्कीच मिळू शकेल. चला तर मग, आपणही `साप साप म्हणत भुई थोपटत न बसता’ निसर्गाशी अनुसंधान साधूया आणि वन्यजिवांबद्दल असलेल्या गैरसमजाची कात टाकून त्यांची ओळख करून घेऊया\nया बातम्या अवश्य वाचा\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15825", "date_download": "2020-01-29T17:17:16Z", "digest": "sha1:SSLZI7CEU66P5HIGFJ4LRUWVQL5JWXE3", "length": 13860, "nlines": 185, "source_domain": "activenews.in", "title": "वाघी येथील रा.से.यो.शिबिरात पत्रकार बांधवांचा सत्कार – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा ���ेथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/वाघी येथील रा.से.यो.शिबिरात पत्रकार बांधवांचा सत्कार\nवाघी येथील रा.से.यो.शिबिरात पत्रकार बांधवांचा सत्कार\nमुख्य संपादक 2 weeks ago\nऍक्टिव्ह न्यूज टीम शिरपूर/खंडाळा\nस्व. पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रा.से.यो. पथकाद्वारे वाघी येथील विशेष निवासी शिबिरामध्ये लोकशाहीच्या चवथ्या आधार स्तंभ मानल्या जाणाऱ्या व लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे असलम पठाण (अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद शिरपूर), गोपाल वाढे (सचिव मराठी पत्रकार परिषद शिरपूर), शेख सुलतान (उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद शिरपूर) संदीप गावडे, बाळा साखरे, गजानन देशमुख, तुषार मांडे, दिलीप शिंदे, नागेश बळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विष्णू गणपत वाघ अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया यांनी केले. यावेळी त्यांनी लोकशाही मध्ये पत्रकारांची भूमिका स्पष्ट केली. सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार व कौतुक केले. यावेळी मराठी पत्रकार परिषद शिरपूर अध्यक्ष असलम पठाण व एक्टिव्ह न्यूजचे मुख्यसंपादक तथा मराठी पत्रकार परिषद शिरपूरचे सचिव गोपाल वाढे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. प्रा. श्रीकांत जहेरव यांनी सर्व मराठी पत्रकार परिषद च्या अमूल्य कार्याचा आढावा दिला. कार्यक्रमाला रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत कलाने, प्रा. डॉ. स्मिता लांडे, दत्तराव कव्हर, ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बळी व रिताली चव्हाण यांनी केले तर अश्विनी नवघरे हिने सर्वांचे आभार मानले.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nशिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत वि.पो.अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई\nवाघी येथील रासेयो शिबिरात पाण्याचे महत्व व कौटु���बिक हिंसाचार या विषयावर व्याख्यान\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sambhajimaharaj.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2020-01-29T16:51:06Z", "digest": "sha1:ERONRYZS5UX5CAMUIAX4N75LWSFDGQML", "length": 29155, "nlines": 286, "source_domain": "www.sambhajimaharaj.com", "title": "शिवपुत्र संभाजी | Sambhaji Maharaj", "raw_content": "\nछत्रपती श्री संभाजी महाराज – Shambhu Raje\nछत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब चा मुलगा अकबर\nदक्षिण प्रांतातील चिक्कदेव राजावरील आक्रमण – संभाजी महाराजांची दख्खन स्वारी\n2 Comments\t/ Chhatrapati, Sambhaji Maharaj, इतिहास, छत्रपती संभाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, संभाजी महाराज, संभाजी राजे / By शिवशंभूचा मावळा\nसंभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ\nअष्टप्रधान मंडळातली ८ पदे कोण कोणती होती या ८ पदांवर शंभु राजांनी कोणाची नेमणूक केली होती\nसंभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील व्यक्ती:\nपंतप्रधान (पेशवा / पेशवे) – निळोपंत पिंगळे (मोरोपंत पिंगळे यांचे जेष्ठ पुत्र)\nचिटणीस – बाळाजी आवजी\nसेनापती (सरनौबत) – हंबीरराव मोहिते\nन्यायाधीश (काझी-उल-ऊझत)- प्रल्हाद निराजी\nपंत सुमंत (डबीर /डंबीर) – जनार्दन पंत\nपंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) – मोरेश्वर पंडितराव\nपंत सचिव (सुरनीस / सुरवणीस) – आबाजी सोनदेव\nपंत अमात्य (वाकनीस / वाकेनवीस) – दत्ताजी पंत\nपंत अमात्य (मजुमदार) – अण्णाजी दत्तो\nअष्टप्रधान मंडळा व्यतिरिक्त इतर महत्वाची पदे व या पदांवरच्या महत्वाच्या व्यक्ती खालील प्रमाणे:\nमुलकी कारभार – महाराणी येसूबाई\nछंदोगामात्य – कवी कलश\nपायदळ सेनापती – मोहोळजी घोरपडे\nआरमार – दर्या सारंग, दौलत खान आणि मायनाक भंडारी\nराया / रायप्पा, अंता, खंडोजी बल्लाळ, पुरुषा, जोत्याजी केसरकर, कृष्णाजी कंक, येसाजी कंक, केशव पंडित, उधो योगदेव, चांगोजी,\nपिलाजी, सूर्याजी जेधे, कोंडाजी फर्जंद, येसाजी गंभीर राव, दादजी प्रभू देशपांडे, रुपाजी, मानाजी मोरे, येसाजी दाभाडे, रामचंद्र पंत,\nनिळोपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, हरजी राजे महाडिक, महादजी नाईक, राया / रायप्पा महार नाक, अंता, खंडोजी बल्लाळ,\nपुरुषा, जोत्याजी केसरकर, कृष्णाजी कंक, येसाजी कंक, केशव पंडित, उधो योगदेव, चांगोजी, पिलाजी, सूर्याजी जेधे, कोंडाजी फर्जंद,\nयेसाजी गंभीर राव, दादजी प्रभू देशपांडे, जैताजी काटकर, दादजी काकडे, म्हाळोजी घोरपडे\nशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील व्यक्ती:\nपंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळ\nपंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ\nपंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो.\nपंत अमात्य (मजुमदार) : (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक.\nसेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते.\nपंत सुमंत (डबीर) : रामचंद्र ���्रिंबक.\nन्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी.\nपंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडित.\nशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील किती आणि कोणत्या व्यक्ती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात होत्या\n3 Comments\t/ Sambhaji, Sambhaji Maharaj, Shambhu Raje, Shambhuraje, Shivaji Maharaj, छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राचा इतिहास, मावळा, शिवाजी महाराज, संभाजी, संभाजी महाराज / By शिवशंभूचा मावळा\nसंभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारी\nमहाराणी येसूबाई यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले होते, “श्री शाहु महाराज”. या समयी देहू वरून खुद्द “महादेव महाराज” त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते. महादेव महाराज म्हणजे संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज यांचे सुपुत्र.\nमहादेव महाराजांच्या भेटी मागचे अजून एक कारण होते, ते म्हणजे; देहु ते पंढरपुर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरु करावी असे महादेव महाराजांना मनापासून वाटत होते. परंतु जागोजागी असलेले औरंगजेबाचे मुघल सैन्य या महान कार्यासाठी अडथळा ठरू पाहत होते.\nछत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपली व्यथा पण सांगितली. शंभू राजांनी तात्काळ या आषाढी वारी ला आपली संमती दर्शवली. स्वराज्याचे मावळे या पालखीस संरक्षण देतील अशी हमी देखील दिली. इतकेच नव्हे तर पंढरपूर वारी च्या या पालखीस आर्थिक मदत देखील देऊ केली. संभाजी महाराजांनी तात्काळ याचा आदेश जागोजागी आपल्या सरदार आणि मावळ्यांना पाठवला. या मुळे वारकरी आणि धारकरी यांचे नाते अधिकच घट्ट झाले.\nशिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. याचीच पुनरावृत्ती म्हणजे संभाजी महाराज आणि महादेव महाराज यांचेही जिव्हाळ्याचे संबंध होते, आणि या प्रसंगा नंतर जणू काही ते अजूनच दृढ झाले.\n17 Comments\t/ Chhatrapati, Sambhaji, Sambhaji Maharaj, Shambhu Raje, Shambhuraje, इतिहास, छत्रपती संभाजी महाराज, मराठे, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्र, महाराष्ट्राचा इतिहास, शिवकालीन, संभाजी, संभाजी महाराज, संभाजी राजे, स्वराज्य / By शिवशंभूचा मावळा\n6) Shivputra Chatrapati Sambhaji – शिवपुत्र छत्रपती संभाजी – शिवशाहीचा महापराक्रमी वारस\nAuthour – Jaisingh Pawar – डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार\n28) Chhatrapati Sambhaji Maharaj Sahyadrichi Sihagarjana 1 – छत्रपती संभाजी महाराज सह्याद्रीची सिंहगर्जना १ – महापराक्रमी व परमप्रतापी\nAuthor – Santosh Raskar – लेखन – संपादन – दिग्दर्शन – संतोष रासकर (सृजन निर्मित )\n27 Comments\t/ Shivaji Maharaj, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज / By शिवशंभूचा मावळा\nछत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी. महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति. शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते.\nसंभाजीराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी झाला. जन्मस्थान: किल्ले पुरंदर, पुणे.\nसंभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली.\nसंभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.\nअनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते.\nशिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.\nराजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.\nमोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.\nछत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब चा मुलगा अकबर\nदक्षिण प्रांतातील चिक्कदेव राजावरील आक्रमण – संभाजी महाराजांची दख्खन स्वारी\nAshtapradhan Book Chhava Kondaji Farzand Marathi Book Murud Janjira Nashik Nasik Photo Rajmudra Rajyabhishek Sambhaji Maharaj History Sketch अकबर अण्णाजी दत्तो अष्टप्रधान आग्रा आरमार औरंगजेब छत्रपती छावा तह दर्या सारंग दौलत खान नखशिख नखशिखांत नाशिक नासिक पुस्तक बुधभुषणम मायनाक भंडारी मावळे मोरोपंत येसाजी कंक राजमुद्रा राज्याभिषेक रामशेज रामसेज रायगड शंभूछत्रपती शंभूराजे शिवपुत्र संभाजी सूर्याजी जेधे सेनापती हंबीरराव मोहिते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2019/07/exercise-at-home-in-rainy-season.html", "date_download": "2020-01-29T17:27:53Z", "digest": "sha1:55FPZGBQ77RHDZSJLQWYUSKQRJHTY65E", "length": 13231, "nlines": 78, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season", "raw_content": "\nव्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे किंवा वाढवणे हा व्यायामाचा हेतू नाही. व्यायामामु���े शरीर आणि मन दोन्हीला मदत होते. व्यायामामुळे शरीरात जी रसायने आणि होर्मोनस निर्माण होतात त्यामुळे अनेक अवयवांना सुरळीत काम करण्यात मदत होते. तसेच मनाचा शीण जाण्यास आणि नवचैतन्य येण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम हा चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी गरजेचा आहे. पावसाळ्यात बाहेर मोकळ्यावर व्यायाम करणे कठीण होते. कधी चिखल, कधी तुंबलेले पाणी तर कधी जोरात आलेली पावसाची सर. पण अश्या वेळी आपण घरात किंवा जिममध्ये व्यायाम करू शकतो.\nसध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात. पण पावसाळ्यामध्ये मात्र अनेकांना जिमला जाणं शक्य होत नाही. तर अनेकदा जॉगिंग करणंही शक्य होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्सून वर्कआउट टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमची वेळ वाचण्यासोबतच तणावही दूर होण्यास मदत होते. पावसाळ्याचं आनंददायी वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. तसेच पावसाळ्यातील आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची सर्व समस्यांपासून सुटका होते.\n1) घरात जर व्यायाम करायचा असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे रोजची व्यायामाची वेळ कायम ठेवा. अनेकदा घरीच करायचं तर करू नंतर असे म्हणून व्यायाम राहून जातो. त्याऐवजी रोज जो वेळ आणि जितका वेळ तुम्ही व्यायामासाठी बाहेर जाता नेमका तेव्हाच घरात व्यायाम करा.\n2) मान्सूनमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करणं आवश्यक आहे. तसेच वर्कआउट करण्यासाठी खास नियमावली करणंही फायदेशीर ठरेल. त्यानुसार तुम्ही कमीत कमी 45 मिनिटांचा अवधी वर्कआउट करण्यासाठी राखून ठेवणं गरजेचं असतं.\n3) घरातील किंवा इमारतीतील जिने चढ उतार करणे हा देखील उत्तम व्यायाम आहे. पण व्यायाम म्हणून ठरलेला वेळ हा व्यायाम सतत करायला हवा. भाजी आणायला बाहेर पडताना, कामाला बाहेर जाताना, मुलांना शाळेला सोडायला जाताना, घरी येताना असे जिने चढ उतार करण्याचा शरीराला व्यायाम म्हणून उपयोग होत नाही. सलग १५ ते २० मिनटे जिने चढ उतार करणे म्हणजे व्यायाम झाला असे म्हणता येईल. जिने चढ उतार ��रताना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने व्यायाम होतो त्यामुळे ह्याचा शरीराला जास्त उपयोग होतो.\n4) पावसाळ्यामध्ये जिममध्ये जाणं शक्य झालं नाही तर, घरच्या घरी स्ट्रेचिंग करून तुम्ही तुमच्या व्यायामाला सुरुवात करू शकता. त्यामुळे शरीराचा वॉर्मअप होण्यास मदत होते. त्यानंतर 5 मिनिटांसाठी स्पॉट जॉगिंग करा. जॉगिंग जाल्यानंतर 15 मिनिटांसाठी कार्डियो एक्सरसाइज करू शकता. त्यामुळे हृदयाची गती वाढून शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते.\n5) तुम्हाला घरी एकटे व्यायाम करायला कंटाळा येत असल्यास हल्ली इंटरनेट वर अनेक अएरोबिक व्यायामाचे छान व्हिडीओ उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरना किंवा आहारतज्ञाला विचारून तुमच्या शरीरासाठी योग्य तो व्हिडीओ शोधून घेऊन दररोज वापरू शकता. हे व्हिडीओ फार उत्तम असतात. ह्यात स्क्रीन वर दिसणारी माणसे आपल्याला व्यायाम करून दाखवत असतात. त्याच बरोबर ते हा व्यायाम कसा आणि का करावा हे सांगत सुद्धा असतात. आणि तुमच्या बरोबरीने ते तितका वेळ ते विविध व्यायाम करत राहतात.\n6) शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी दोरीच्या उड्या, पायऱ्यांची चढ-उतार, उड्या मारणं आणि जंपिंग जॅक यांसारखे व्यायाम तुम्ही करू शकता. असं केल्याने शरीराचे सांधे मजबूत होण्यासोबतच शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.\n7) घरातील बरीच कामेसुद्धा आपल्याला छान व्यायाम मिळवून देऊ शकतात. केर काढणे, फडक्याने फारशी पुसणे,भांडी घासणे, घरातील सामान पुसणे, कपाटातील खण आवरणे, माळ्यावारचे सामान आवरणे किंवा स्वच्छ करणे अशी अनेक कामं व्यायाम म्हणून उपयोगाला येऊ शकतात. तुमच्या घरात किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांच्याबरोबर घरातल्या घरात पकडापकडी, लपाछपी खेळणे किंवा चेंडूने खेळणे हा सुद्धा आनंद देणारा उत्तम व्यायाम आपल्यासाठी ठरू शकतो. लहान मुले म्हणजे उर्जेची खाण असतात आणि त्यांची हि उर्जा संसर्गजन्य असते. कारण त्यांच्याबरोबर आपणही लहान होऊन जातो ज्यामुळे तुमचा अख्खा दिवस छान ऊर्जामय होऊन जाण्यास मदतच होईल.\nअशा रीतीने आता आपण पावसाळ्यात सुद्धा निरोगी आणि सशक्त राहण्याचे अनेक मार्ग आपल्यासमोर उपलब्ध आहेत. तर तुम्ही ह्या पावसाळ्याचा छान आस्वाद घ्याल अशी नक्की खात्री आहे.\nखालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:\n१) वजन कमी करताना घ��यायची काळजी:\n२) ऑफिस जॉब करता करता हेल्दी राहण्याच्या टिप्स.\n३) पाणी पिऊन देखील घटवू शकता तुम्ही तुमचे वजन\n४) वजन कमी करताना घ्यायची काळजी:\n५) तासंतास बसून काम करताय, तर मग वेळीच काळजी घ्या\nखालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/12/05", "date_download": "2020-01-29T18:38:45Z", "digest": "sha1:XPGT5VM5ZG2SF5YINDY3UJO6FR2VGWS5", "length": 11950, "nlines": 152, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "December 5, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\n‘ठाकरे’ सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका, पालिका क्षेत्रातील कामांना स्थगिती\nनुकतंच ठाकरे सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून एक दणका दिला आहे. पालिका क्षेत्रात फडणवीस सरकारच्या काळात कामांना स्थगिती देण्यात आली (CM uddhav thackeray stay order) आहे.\nजन्मदात्या आईकडून बाळाची हत्या, खर्च परवडत नसल्याने इमारतीच्या 17 व्या मजल्यावरुन खाली फेकलं\nजन्मदात्या आईने नवजात बाळाला इमारतीच्या 17 व्या मजल्यावरुन खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Kandivali baby killed by mother) आहे.\nमहाविकासआघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध, संसदेबाहेरही संजय राऊत-शरद पवारांमध्ये गुफ्तगू\nशिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात संसदेबाहेर भेट (sanjay raut sharad pawar meet) झाली. यावेळी पवार आणि राऊत यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे.\nअजित पवार की दिलीप वळसे पाटील, पुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी\nराज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे जाण्याची चर्चा सुरु झाली (Pune Guardian Minister) आहे.\nहाताचा पिस्तूल, रिक्षांना धडका, पबजीचं व्यसन लागलेला तरुण रस्त्यावर\nसध्या देशभरातील तरुणांना पबजी गेमचं वेड लागलं आहे. या गेमच्या विळख्यात तरुणाई गुरफटत जात (PUBG game side effect) आहे.\nमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हार्बर मार्गावर दर अडीच मिनिटाला लोकल सोडण्याचा विचार\nहार्बर मार्गावर राहणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर दर अडीच मिनिटाला एक लोकल सोडण्याचा विचार करत आहे (Frequency of train on harbour line).\nवृद्ध महिलेला तीन खोल्याचं लाईट बिल सव्वादोन लाख, ‘महावितरणा’चा प्रताप\nचंद्रपुरातील गोंडपिपरी येथे महावितरणाच्या भोंगळपणा नुकताच उघडकीस आला (Chandrapur Mahavitaran irresponsible work) आहे.\n“खडसेंवर अन्याय नाही, त्यांना पक्षाने खूप संधी दिली, मुलीच्या पराभवामुळे ते बोलत आहेत”\nभाजपचे 12 आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी फेटाळलं आहे.\nकाँग्रेस बंडखोरांमुळे बाजी पलटली, भिवंडीत चार नगरसेवक असलेल्या पक्षाचा महापौर\nअवघे चार नगरसेवक असणाऱ्या ‘कोणार्क विकास आघाडी’च्या नगरसेविका प्रतिभा पाटील भिवंडीच्या महापौर झाल्या आहेत\nठाकरे सरकार PMC बँकेबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत\nठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या (PMC Bank may merge) खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सरकार पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याच्या विचारात आहे.\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची काग���पत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/crpcmar-sec436", "date_download": "2020-01-29T19:12:57Z", "digest": "sha1:775QUJZX6JGN7S5UBCBJLB4LGPBL2VSX", "length": 13714, "nlines": 108, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "कलम ४३६ : कोणत्या प्रकरणात जामीन द्यावयाचा :", "raw_content": "\n« कलम ४३६-अ : न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत ..\nकलम ४३५ : विवक्षित प्रकरणी राज्य सरकारने केंद्र सरकार.. »\nकलम ४३६ : कोणत्या प्रकरणात जामीन द्यावयाचा :\nMar 26, 2018Vitthal Arun Pisal फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३\nजामीन व बंधपत्रे याबाबत तरतुदी :\nकोणत्या प्रकरणात जामीन द्यावयाचा :\n१) जेव्हा बिन-जामीनी अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याने वॉरंटशिवाय अटक केली असेल किंवा स्थानबद्ध केले असेल अथवा ती व्यक्ती न्यायालयापुढे उपस्थित झाली असेल किंवा तिला आणले गेले असेल व अशा अधिकाऱ्याच्या हवालतीत असताना कोणत्याही वेळी किंवा अशा न्यायालयासमोरील कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात जामीन देण्यास ती तयार असेल तर, अशा व्यक्तीला जामीनावर सोडले जाईल.\nपरंतु असे की, असा अधिकारी किंवा न्यायालया त्याला योग्य वाटले तर, जर अशी व्यक्ती दरिद्री असेल आणि जामीन देण्यास असमर्थ असेल तर, तिच्याकडून जामीन घेण्याऐवजी, यात यानंतर उपबंधित केल्याप्रमाणे तिने आपल्या उपस्थितीसाठी जामीनदारांविना बंधपत्र निष्पारित करून दिल्यावर तिला बंधमुक्त करू शकेल आणि करील.\nस्पष्टीकरण :- एखादी व्यक्ती तिच्या अटकेपासून एका आठड्यात जमीन देण्यास असमर्थ ठरली तर, या परंतुकाच्या प्रयोजनासाठी ती व्यक्ती दरिद्री आहे असे त्या अधिकाऱ्यास किंवा न्यायालयास गृहीत धरण्यास ते पुरेसे कारण ठरेल. (फौजदारी प्रक्रिया संहिता (सुधारणा) अधिनियम, २००५ (२००५ चा २५) कलम ३५ द्वारे दिनांक २३.०६.२००६ पासून घातला. )\nपरंतु आणखी असे की, या कलमातील कोणतीही गोष्ट कलम ११६ मधील पोटकलम (३) च्या किंवा कलम ४४६ अ च्या उपबंधावर परिणाम करत असल्याचे मानले जाणार नाही.\n२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, एखादी व्यक्ती उपस्थितीची वेळ व स्थळ यांबाबत जमीन बंधपत्राच्या शर्तीचे अनुपालन करण्यास चुकली असेल तर, त्याच प्रकरणात जेव्हा नंतरच्या प्रसंगी ती न्यायालयासमोर उपस्थित होईल किंवा बंदोबस्तात आणली जाईल तेव्हा, न्यायालय तिला जामीनावर सोडण्यास नकार देऊ शकेल व अशा बंधपत्राने बांधल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला बंधपत्राखालील दंड भरण्यास फर्मावण्याचे जे अधिकार न्यायालयाला कलम ४४६ खाली प्रदान केलेले आहेत त्या अधिकारांना अशा कोणत्याही नकारामुळे बाध येणार नाही.\n*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० मराठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिब��ध करण्याकरिता अधिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nकलम २२ ट : पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध खोट तक्रार .. खटला :\nकलम २२ स : विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण :\nकलम २२ र : राज्य शासनास सादर करावयाचा अहवाल :\nकलम २२ क्यू : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अधिकार..\nकलम २२ प : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tapkir-machindra/", "date_download": "2020-01-29T18:04:26Z", "digest": "sha1:FHVRDIHLCH45C3AOEDYHKN4X2IPZDPVF", "length": 2809, "nlines": 60, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tapkir Machindra Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. शनिवारी शहरातील पदाधिकारी मुंबईला बैठकीसाठी गेले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे…\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nSangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊ�� अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक\nLonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-parties-are-given-state-or-national-level-status/", "date_download": "2020-01-29T17:38:38Z", "digest": "sha1:YPRKWCEJ3KXKMKIYNVURKZRQHY3ECNXS", "length": 8327, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nताज्या आकडेवारीनुसार सध्या भारतात 7 राष्ट्रीय, 58 प्रादेशिक आणि 1786 registered पक्ष आहेत.\nपण एखाद्या पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो ते जाणून घेऊया.\nThe Election Symbols (Reservation and Allotment) Order,1968 मधील निकषांनुसार राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला जातो. हे निकष वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदलले जातात.\nप्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते –\n1) विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा\n2) लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 1 जागा मिळाली पाहिजे किंवा\n3) विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 3% जागा किंवा कमीत कमी 3 (whichever is more) जागा मिळाल्या पाहिजेत किंवा\n4) लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला राज्यातील 25 जागांमागे 1 जागा मिळाली पाहिजे किंवा\n5) विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 8% मते मिळाली पाहिजेत.\nराष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते –\n1) विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत आणि लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा\n2) लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत किंवा\n3) त्या पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळ��ला पाहिजे. (पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे तृणमूल काँग्रेसला नुकताच 7 व्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेला आहे.)\nराष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे –\n1) राखीव निवडणूक चिन्ह\n2) पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन\n3) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण\n4) निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण\nसध्याचे 7 राष्ट्रीय पक्ष खालीलप्रमाणे आहेत –\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← धावती गाडी व अशक्त पिढी: आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं थोडंसं\nकेरळच्या ह्या देवाला लागतो चॉकलेटचा नैवेद्य\nअविश्वास प्रस्ताव म्हणजे काय संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो\nलोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही\nआता ‘उरलेल्या’ काँग्रेसचं करायचं काय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/12/06", "date_download": "2020-01-29T18:43:25Z", "digest": "sha1:R77SVJMKINHTB6OFQ7KYGMKE52UT5ZH3", "length": 11421, "nlines": 152, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "December 6, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nकोहली आणि राहुलची अर्धशतकी खेळी, भारताचा विडींजवर 6 गडी राखून विजय\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजय (India vs West Indies T-20) मिळवला.\nलग्नाच्या हॉलमधून 17 तोळे सोनं चोरीला, शिर्डीत धक्कादायक प्रकार\nराहता शहरातील कुंदन लॉनमधील शाही लग्न सभारंभाच्या कार्यक्रमातून 17 तोळे सोने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Shirdi theft in marriage hall) आहे.\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nआमच्या या एन्काऊंटरला विरोध आहे,” असे वक्तव��य खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी (Asaduddin Owaisi On Telangana Killing) केले.\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nशिकारीला गेलेल्या तरुणाला बंदुकीची गोळी (Boy death during hunting in ratnagiri) लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला आहे.\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nराज्यात सत्तास्थापनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये जाणार (Raj thackeray nashik visit) आहेत.\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nभाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार हे विसरता कामा नये असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं (Mahadev jankar on Pankaja Munde) आहे.\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nXiaomi या चीनच्या स्मार्टफोन कंपनीचे 13 लाख रुपयांच्या बनावट वस्तू जप्त केल्या (Xiaomi product seized) आहेत.\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nपत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पतीने पत्नीला (Husband killed wife in goa) जिवंत पुरले. ही घटना काल (5 डिसेंबर) गोवा येथील मारमवाडा येथे उघडकीस आली आहे.\n…म्हणून रोहिणी खडसेंचा पराभव, गिरीश महाजन यांनी पहिल्यांदाच कारण सांगितलं\nफडणवीसांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांबाबत (Girish Mahajan on Eknath Khadse) स्पष्टीकरण दिलं आहे.\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापिरनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (6 डिसेंबर) चैत्यभूमी (दादर) येथे अभिवादन केले.\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aenvironment&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%2520%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2020-01-29T18:49:13Z", "digest": "sha1:WC5M6R3SN4UQ2EFAT7HKECVEF36CIPHD", "length": 10981, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 30, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\n(-) Remove डोनाल्ड ट्रम्प filter डोनाल्ड ट्रम्प\n(-) Remove दहशतवाद filter दहशतवाद\nअमेरिका (2) Apply अमेरिका filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nव्हिसा (2) Apply व्हिसा filter\nसोशल मीडिया (2) Apply सोशल मीडिया filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/satara/", "date_download": "2020-01-29T18:39:18Z", "digest": "sha1:HV7SU3EOS5HDHJXYN3PNKVPCGZ6SKJZ5", "length": 14080, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सातारा – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nसातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प\nमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे. ५० मीटर उंचीच्या मनोर्‍यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्‍याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून […]\nमहाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन वसाहत, बौध्द लेण्या, कुरुवंशाची नाणी येथील उत्खनात आढळल्या आहेत. […]\nकराड तालुक्यातील ब्रिटिशकालीन “कृष्णा कालवा”\nमहाराष्ट्रात कालव्यांचा विकास जवळजवळ १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. सन १८७० मध्ये “कृष्णा” हा नावाचा पहिला कालवा बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले आणि नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली. ब्रिटीशकालीन खोडशी धरणातून सांगली […]\nराज्याची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना नदीवर शिवसागर जलाशय आहे. २५ एप्रिल २०१२ रोजी या जलाशयात दुसर्‍या���दा लेक टॅपिंग करण्यात आले. पहिले लेक टॅपिंग १३ मार्च १९९९ रोजी झाले होते.\nसातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण\nसातारा हे कृष्ण- वेण्णेच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत सातारा मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. सातारा शहर पुणे -बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे शहर डोंगर -टेकड्यांनी वेढलेले […]\nपश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाहीच्या काळात सातारा हे राजधानीचे ठिकाण बनले होते. महाराणी ताराबाई यांच्या काळात येथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलत. शिलहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ.स.११९० मध्ये येथे अजिंक्यतारा हा किल्ला […]\nपश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना अभयारण्य आहे. कोयना जलाशयाच्या कडेकडेने कोयना अभयारण्य पसरले आहे. ४२६ किलोमीटर एकूण क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्याला सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलात कोयना […]\nदेशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात\nमहाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्‍यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी […]\nसातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे. रामदासी पंथांचे माहाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. समर्थ रामदासानी स्थापन केलेल्या १९ […]\nथंड हवेचे शहर महाबळेश्वर\nसातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे शहर एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे वर्षभर देश -विदेशातील पर्यटक भेट देतात. येथील महाबळेश्वराचे देउळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले कळस शिवाजीमहाराजांनी येथे अर्पण केले […]\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nमी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम ...\nबेवड्याच��� डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nसरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते . ...\nअतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा (नशायात्रा – भाग १०)\nजोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे ...\nबेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन\nसरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ' ' तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nकोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/12/07", "date_download": "2020-01-29T18:47:58Z", "digest": "sha1:Z6G7DSP6SXTEGNTUED7H43BJDZDS2YIP", "length": 11583, "nlines": 152, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "December 7, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nमहापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती, उद्धव ठाकरेंचा निर्णय\nमहापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला (Mahapariksha Portal exam postponed) आहे.\nकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी\nकोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्यात यावा. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना केली (kolhapur shivaji university name expansion) आहे.\n…तर मला वेगळा विचार करावा लागेल : एकन��थ खडसे\nजर असाच माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल,” असे वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse on Rebellion) केले.\nजीएसटी करात मोठे बदल, डाळ, तेल, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महागणार\nकेंद्र सरकार लवकरच आता जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करणार असल्याची शक्यता (GST Slab Increase) आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.\nमाझ्याकडे सर्व पुरावे, शाहांनी सांगितलं तर उघड करेन, खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर\nपक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी पाडापाडी करणाऱ्यांची नावं उघड करेन, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना दिलं.\nनाट्यगृह आता ‘रिंगटोनमुक्त’, मोबाईल जॅमर बसवण्याचा बीएमसीचा निर्णय\nमुंबई महापालिकेने आता नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला पीडित मुलीकडून चोप\nमुलीची छेडछाड काढणाऱ्या एका रोड रोमिओला पीडित मुलीने (Girl beaten boy kurla station) चोप दिला. ही घटना आज (7 डिसेंबर) कुर्ला स्टेशनवर घडली.\nWhatsapp मध्ये कॉल वेटिंगचे नवं फीचर लाँच\nव्हॉट्सअॅपमध्ये आता एका नव्या फीचरची एण्ट्री झाली आहे. आता व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान युजर्सला कॉल वेटिंगचे (Whatsapp call waiting feature) नोटिफिकेशन मिळणार आहे.\nचंद्रकांत पाटील, गिरीश महाजन जळगावात, एकनाथ खडसे कन्या-सूनेसह उशिरा दाखल\nचंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी जळगावात गेले, मात्र खडसेंनीच बैठकीला येण्यास उशीर केला\nवीरप्पनला ठार करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अमित शाह यांच्याकडून मोठी जबाबदारी\nनिवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार (Ex. IPS K vijay kumar) यांची गृहमंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूच�� फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mukundgaan.blogspot.com/2010/03/", "date_download": "2020-01-29T18:03:38Z", "digest": "sha1:7Q5MBK2SYHJZJRID7D62GRFPSEL52UNN", "length": 6228, "nlines": 99, "source_domain": "mukundgaan.blogspot.com", "title": "मुकुंदगान: March 2010", "raw_content": "\nया माझ्या स्वतःच्या निवडक कविता आहेत. निवडक अशासाठी की वगळलेल्या काहींमागच्या अनुभूती केवळ माझ्या असल्याने कदाचित तुम्हाला त्यात स्वारस्य असणार नाही. मग त्या वाचताना तुम्हाला कंटाळा येईल. मला ते नको होतं. माझा विश्वास आहे, या निवडलेल्या कविता तुम्हाला आवडतील. -मुकुंद संतुराम कर्णिक karnik.mukund@gmail.com\nरे मीत, ऐक, गाऊन गीत मी करिते अंतर् खुले\nकुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले\nआनंदी अथवा आर्त, कसाही असो सूर गाण्याचा\nमन दिसते त्यातुन, जसा दिसे तळ निर्मळ पाण्याचा\nहे उमजुन घे अन ऐक रे जरा गीत गाइलेले\nकुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले\nतू कधीच नव्हते मला मानले अपुली जीवनसाथी\nअन् तरिही होते लोभावुन मी तुझ्याच साथीसाठी\nपण सनईच्या त्या तारस्वरानी स्वप्न हिरावुन नेले\nकुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले\nतो तुझा तृप्त अन् हसरा चेहरा बघताना त्या क्षणी\nपरतवले होते निर्धाराने मी डोळ्यातिल पाणी\nअन सुरेख निवडीचेही औक्षण होते मी केलेले\nकुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले\nया शब्दसुरामधि समावलेले अंतर्मन उमगावे\nअन् तुझ्या अंतरी मीत म्हणुन तरि स्थान मला लाभावे\nहे एक मनोगत केवळ आहे मनात बाळगलेले\nकुणी कोकिळगाय��� म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ९:१८ म.उ. 0 टिप्पणी(ण्या)\nपंखा नाही तरी पण\n\"अ अ\" नि \"ब ब\"\n\"ई गि ग्गि गिक्\"\nहो स्वार पण तरी\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे १०:०२ म.उ. 0 टिप्पणी(ण्या)\nकशी येत नाही अजुनी नीज तुला बाळा\nगडद रात्र झाली आता तरी पुरे चाळा ॥धृ॥\nचिऊ काउ सारे सारे झोपले कधीचे\nलावतोस छकुल्या तूही सूर जांभईचे\nका रे तरी झोप नाही पांघरीत डोळा ॥१॥\nसानुल्या फुला तू आता मीट पाकळ्या या\nजरा दे विसावा अपुल्या पंख आणि पाया\nआणि पाखरा ये माझ्या बिलगुनी कुशीला ॥२॥\nउघड हळुच पापण्याना सकाळी सकाळी\nचिमुकल्या मुखाने मजला 'अअ' साद घाली\nहसुनि गोडसे बाळा तू पहा एक वेळा ॥३॥\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे १२:४३ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2020-01-29T17:19:33Z", "digest": "sha1:OELICWBRCILTTDL3IBDY7PMQS5HH4MWY", "length": 9342, "nlines": 78, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "कॉंग्रेसच्या प्रचाराला जल्लोषात प्रारंभ - Punekar News", "raw_content": "\nकॉंग्रेसच्या प्रचाराला जल्लोषात प्रारंभ\nकॉंग्रेसच्या प्रचाराला जल्लोषात प्रारंभ\nपुणे-‘येणार येणार पंजा येणार’, ‘गली गली में शोर है,चौकीदार चोर है’… अशा घोषणांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि बँडच्या संगीताच्या वातावरणात, पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून पुणे लोकसभा मतदार संघाच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपब्लिकन पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. यावेळी आघाडीकडून इच्छुक असलेले अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रवीण गायकवाड,अॅड. अभय छाजेड यांच्यासह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. आघाडीकडून लवकरच उमेदवार घोषित केला जाईल आणि आमचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल. तसेच पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल. त्याचे आम्ही काम सर्वजण एकदिलाने करणार असा निश्चय यावेळी सर्वांनी व्यक्त केला.\nपुणे लोकसभा मतदार संघाच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपब्लि��न पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन व नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी आघाडीतील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेवून गर्दी केली होती. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांची पदयात्रा त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मार्गाने जाऊन नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ या पदयात्रेचा समारोप झाला. पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या पदयात्रेत बाळासाहेब शिवरकर,अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, शांताराम कुंजीर, प्राचीताई दुधाने, रवींद्र माळवतकर, प्रदीप देशमुख, रवींद्र धंगेकर,कमलताई ढोले पाटील, दीप्ती चवधरी,कमलताई व्यवहारे, दत्ता गायकवाड, दत्ता बहिरट, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, मनीष आनंद, रशीद शेख, गीता राजपूत, रवींद्र माळवतकर, लता राजगुरू, सोनाली मारणे, वैशाली मराठे, रमेश भांड, फैय्याज शेख, अमित बागुल, रफिक शेख, समद शेख, राजू शेख, एडविन रॉबर्ट, मनोहर नांदे, सचिन आडेकर, राजाभाऊ महाजन, शेखर कपोते, विजय खळदकर,मनोहर नांदे, राजेंद्र पडवळ, संदीप मोरे, कैलास कदम, अशोक पवार, शिवाजी केदारी, गणेश भंडारी, राजू साठे, नारायण गोंजारी, प्रदीप परदेशी, सुनील घाडगे, रमेश सगट, शोयब इनामदार, निलेश बोराटे, सुधीर कुरुमकर, हुसेन रानबरे, विशाल मलके, निनाद अहुवालिया, राजेंद्र भुतडा, सुनील दैठणकर, बाळासाहेब सोनावणे, देवेंद्र नायडू, राजू अरोरा, अशोक लांडगे यांसह सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.\nउमेद्वार कोणीही असेल परंतु मतदान फक्त “पंजा” आणि काँग्रेसला पाहून करा असे आवाहन रमेश बागवे यांनी यावेळी केले.\nPrevious महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘ सुवर्णमहोत्सवास प्रारंभ\nNext मनजितसिंग विरदी फाऊंडेशन , खालसा चढ दि कला सेवादार व शीख समाज पुणे शहराच्यावतीने शीख बांधवाकरीता केसरी चित्रपटाचे आयोजन\nइंद्रायणी थडीच्या निमित्ताने भोसरीतील पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल\nचिखली-मोशी-चऱ���होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनकडून ‘जनजागृती’\nउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उदघाटन\nइंद्रायणी थडीच्या निमित्ताने भोसरीतील पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Aharonium", "date_download": "2020-01-29T19:06:04Z", "digest": "sha1:6MY5JQPAEVMCIOVOAGNRBHQX34ENYNGH", "length": 4121, "nlines": 70, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सदस्य:Aharonium - विकिस्रोत", "raw_content": "\nया सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडतात).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१३ रोजी ००:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chandrakant-patil-speak-evm-issue-nagpur-maharashtra-22591?tid=124", "date_download": "2020-01-29T18:12:37Z", "digest": "sha1:SLROMY32HDKGKEV3W6HMWPXFO5TCPH32", "length": 15857, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, chandrakant patil speak on evm issue, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती : चंद्रकांत पाटील\n...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती : चंद्रकांत पाटील\nरविवार, 25 ऑगस्ट 2019\nनागपूर ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर ती बारामतीत करून ती जागादेखील भाजपला सहज मिळविता आली असती. त्यामुळे ‘ईव्हीएम’मधील गडबडीचा मुद्दा विरोधकांनी आपले अपयश झाकण्यासाठी आणि त्या माध्यमातून स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी निमित्त केला असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.\nनागपूर ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर ती बारामतीत करून ती जागादेखील भाजपला सहज मिळविता आली असती. त्यामुळे ‘ईव्हीएम’मधील गडबडीचा मुद्दा विरोधकांनी आपले अपयश झाकण्यासाठी आणि त्या माध्यमातून स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी निमित्त केला असल्य��चा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.\nनागपूर दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता. २४) उपराजधानीतील पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत पक्षाने राज्यातील सर्वच निवडणुकांमध्ये यश संपादित केले आहे. तोच आत्मविश्‍वास घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. या दरम्यान विविध विकासांच्या योजनांना गती देण्यात आली. शेतकरीहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला गेला. गाव, शहरांमध्ये प्राथमिक सोयी- सुविधा उभारण्यात आघाडी घेतल्याने जनतेचा कौल यावेळीदेखील आम्हालाच मिळेल, हा आत्मविश्‍वास आहे.\nभारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा वैचारिक अजेंडा एकच असल्याने विधानसभेच्या निवडणुकीत युती कायम राहणार आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला तयार व्हायचा असून जागा अदलाबदलाची शक्‍यतादेखील फारच कमी आहे. अपवादात्मक स्थितीत जागा बदलाचा निर्णय होईल. ‘ईव्हीएम’मध्ये गडबडीचा मुद्दा विरोधक उपस्थित करीत आहेत. परंतू बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तरी आम्हीच जिंकू, असे त्यांनी सांगितले.\n‘ईडी’ची कारवाई एका दिवसाची नाही’\nईडी तसेच इतर सर्वच यंत्रणा स्वायत्त असून, त्यांचा तपास सुरूच असतो. त्यांच्याकडून होणारी कारवाईची प्रक्रिया एका दिवसात होणारी नसते. परंतू साधी स्कूटर चालविणारे वीस वर्षांत कोट्यधीश कसे झाले याचादेखील विचार होणे गरजेचे आहे, असे श्री. पाटील म्हणाले.\nनागपूर ईव्हीएम बारामती चंद्रकांत पाटील निवडणूक शेतकरी\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइ��्स किंवा कुरकुरी\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...\nमंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...\nअकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...\nवाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nपूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...\nसांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...\nसोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...\nसूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...\nमोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...\nप्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...\nसोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...\nसांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...\nखानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...\n‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...\nवाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...\nमराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...\nधोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...\nइथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/12/08", "date_download": "2020-01-29T18:52:09Z", "digest": "sha1:G33Y36AYPRPU4Y45LQKQHRN65ZJAPV5T", "length": 12111, "nlines": 152, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "December 8, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nलता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला (Lata Mangeshkar Discharged) आहे.\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nसत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Ajit pawar and devendra fadnavis together) झाली.\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nभाजप नेते नारायण राणेंच्या पनवतीमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली. असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना (Vinayak Raut Criticizes Narayan rane) लगावला.\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईत 2022 ची निवडणूक जिंकणे हे आमच उद्धिष्टे असल्याने खूप बारकाईने आम्ही विचार केला.” असेही चंद्रकांत पाटील (BJP Prepare for Municipal election) म्हणाले.\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nविधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसोसोबत जाऊन सरकार स्थापन केले. यानंतर भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसत आहे.\nझाडं तोडण्यावरुन अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका, शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्वीट करत निशाणा साधला (Amruta Fadnavis tweet shivsena) आहे.\n“खडसेंना भाजपने दिलेली वागणूक अत्यंत वाईट आणि दुर्दैवी”\nअनेक कष्ट आणि तणावातून खडसे मोठ्या पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर येणार ही वेळ येणं दुर्देवी आहे.” असेही थोरात यावेळी (Balasaheb throat on eknath khadse) म्हणाले.\nनिर्भया निधीमधील 90 टक्के निधीचा वापरच नाही, सरकारी आकडेवारीतून उघड\nनुकत्याच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार या निधीतील जवळपास 90 टक्के निधी वापराशिवाय तसाच पडून आहे (No utilization of Nirbhaya fund by states). यातून शासन आणि प्रशासनाची या विषयाकडे बघण्याची असंवेदनशीलताच उघड होत आहे.\nहे स्थगिती सरकार, ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व सुरु; राणेंचा प्रहार\nभाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारला स्थगिती सरकार हे नाव दिलं आहे (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government).\nदिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग, 43 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी\nदिल्लीतील फिल्मिस्थान येथे 3 कारखान्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे (Major Fire in 3 factory of Delhi). या आगीत आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15829", "date_download": "2020-01-29T18:58:25Z", "digest": "sha1:JO24W5VITHGOQQ3XHY3DYCSUUS6RWCID", "length": 13037, "nlines": 185, "source_domain": "activenews.in", "title": "वाघी येथील रासेयो शिबिरात पाण्याचे महत्व व कौटुंबिक हिंसाचार या विषयावर व्याख्यान – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/वाघी येथील रासेयो शिबिरात पाण्याचे महत्व व कौटुंबिक हिंसाचार या विषयावर व्याख्यान\nवाघी येथील रासेयो शिबिरात पाण्याचे महत्व व कौटुंबिक हिंसाचार या विषयावर व्याख्यान\nमुख्य संपादक 2 weeks ago\nदि 15 जानेवारी 2020\nस्व पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो पथकाचे विशेष शिबिराला वाशिम पाटबंधारे विभागाचे तालुका जलदुत प्रविण पट्टेबहादूर यांनी पाण्याचा ताळेबंद काळाची गरज या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी महत्त्व व त्याचा योग्य वापर करण्याचे व वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्र, वाशिम जिल्हा समुपदेशक प्रभू कांबळे यांनी कौटुंबिक हिंसाचार, त्यांची कारणे, दुष्परिणाम व उपाययोजना सुचविल्या. माजी सरपंच पुंजाजी वाघ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रा रवि खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा श्रीकांत जहेरव यांनी केले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा व्ही एन लोहिया यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा श्रीकांत कलाने, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डाॅ एस के लांडे, ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल धनवडे व बबिता चांगाडे यांनी केले तर रोषनी जहिरव हिने सर्वांचे आभार मानले.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिख���ण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nवाघी येथील रा.से.यो.शिबिरात पत्रकार बांधवांचा सत्कार\nस्वयं सेवक यांनी केले वाघी गाव स्वछ\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-twinkle-khanna-target-government-on-onion-prize-hike-shared-5-non-onion-recipes/", "date_download": "2020-01-29T16:46:30Z", "digest": "sha1:TDYKMMVCZRDHTCP6IIPZ4DYTYNK7ATME", "length": 13599, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "bollywood twinkle khanna target government on onion prize hike shared 5 non onion recipes | कांद्यानं ट्विंकल खन्नालाही 'रडवलं', शेअर केल्या 'कांद्या'शिवाय बनवता येणाऱ्या 5 'रेसिपी'", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या ‘कांद्या’शिवाय बनवता येणाऱ्या 5 ‘रेसिपी’\nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या ‘कांद्या’शिवाय बनवता येणाऱ्या 5 ‘रेसिपी’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कायम आपल्या ट्विट्समुळे चर्चेत राहणारे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्विटरवर ते व्यंगात्मक स्वरुपात ट्विट करतात. ट्विंकलने आज असाच एक ब्लॉग सोशल मिडियावर शेअर केला आहे. कांद्याच्या किंमतीबाबत हा ब्लॉग शेअर करण्यात आला आहे.\nया ब्लॉगमध्ये तिने कांद्याची तुलना बाजारात खूप महाग मिळणारे फळ ‘अवाकाडो’शी केली. एका वेबसाइटसाठी लिहिलेल्या या ब्लॉगमध्ये ट्विंकलने कांद्याच्या किंमतीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर आपल्या अनोख्या अंदाजात व्यंग केला.\nतिने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर व्यंग करताना म्हणले की, बरं झालं की निर्मला सीतारामन यांनी फ्रांसच्या राणी मेरी एंतोने सारखं नाही सांगितले, जर कांदा महाग झाला असेल तर कांदा भजी खा.\nट्विंकल खन्ना एवढ्यावर थांबली नाही तर तिने ब्लॉगवर गुगल सर्च केल्यानंतर पाच अशा रेसिपी शेअर केल्या की जे कांद्याशिवाय बनवतात येतात. या रेसीपीमध्ये पावभाजी, चिकन करी, वांग्याचे भरीत आणि मटन किमा सहभागी आहे.\nदुधासोबत ‘या’ ४ गोष्टी कधीही खाऊ नका, हे आहेत ८ धोके, जाणून घ्या\nलसणाचे तेल लावल्यास दूर पळतील डास, ‘हे’ आहेत १० उपयोग\nशारीरिक कमजोरी, लठ्ठपणा दूर करण्यासाठी वेलची गुणकारी, ‘हे’ आहेत ७ उपयोग\n‘शॉवर’खाली जास्त वेळ बसल्यास होतो ‘हा’ त्रास, या ४ गोष्टी लक्षात ठेवा\n‘हे’ आहेत ८ चांगले-वाईट चरबीयुक्त पदार्थ, वजन राहील नियं��्रणात\nसूर्यप्रकाश व खेळत्या हवेअभावी वेगाने पसरतात टीबीचे जंतू, ‘या’ ७ प्रकारे घ्या काळजी\nनियमित नारळपाणी प्यायल्यास आजार राहतील दूर, ‘हे’ आहेत ५ फायदे \nमद्यधुंद कार चालकानं तरुणींना उडवलं, एकीचा जागीच मृत्यू \nशरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार \n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’ सुपरहिट…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता शोमध्ये दिसणार…\nनवा हेअरकट केल्यानंतर नीना गुप्तानं केली Google कडं रिक्वेस्ट, म्हणाल्या –…\nवैवाहिक जीवनाला रामराम ठोकत मालदीवमध्ये ‘मजा’ मारतेय ‘ही’…\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता…\nनवा हेअरकट केल्यानंतर नीना गुप्तानं केली Google कडं…\nवाघोली संघ ठरला PRD चषकाचा मानकरी\nसमलैंगिक विवाहाच्या विषयावर बोलून अडचणीत आला आयुष्मान…\nमासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो.\n‘हे’ App खुपच भावतय ‘अफेयर’…\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\nपुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या…\nजामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून 70 संशयित आरोपींचे…\nजगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी बंगळूरूमध्ये, टॉप 10 मध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n अक्षय सोबत ‘संबंध’ ठेवण्यासाठी केली…\nIPL 2020 : एकाच संघाकडून MS धोनी, विराट आणि रोहित खेळणार, BCCI चा मोठा…\nशिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण : गँगस्टर अरूण गवळीची सुप्रीम कोर्टात धाव\nभारतातील शहरांमध्ये कोरोनाच��� दहशत, देशातील ७ विमानतळांवर थर्मल…\nभारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल भाजपमध्ये करणार प्रवेश\n 3 कोटी लोकांच्या ‘डेबिट’ आणि ‘क्रेडिट’ कार्डची ‘गुप्त’ माहितीची चोरी,…\nमहिलांना कर्करोग तपासणीचे ‘वाण’, कुंजीरवाडी सरपंचानी ठेवला वेगळा ‘आदर्श’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ipl-voting-election-to-selection-contest-for-cricket-lovers/", "date_download": "2020-01-29T17:15:37Z", "digest": "sha1:3SERKVV2L5JNJP4O4YE24ANI5B4UBWBW", "length": 15349, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "इलेक्शन टू सिलेक्शन! आता आयपीएल खेळाडूंची तुम्हीही निवड करू शकता ipl-voting-election-to-selection-contest-for-cricket-lovers", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर : भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद\nश्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nमेशी अपघात : रिक्षातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत\nखेडगाव परिसर बिबट्याच्या दहशतीखाली\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nशुक्रवारपासून तीन दिवस सार्वजनिक बँका बंद राहणार; अधिकारी व सेवक संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nचाळीसगाव : दहिवद येथे तरूणाचा खून\nआधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी संविधान गरजेचे\nधुळे : सीएए, एनआरसीविरोधात मोर्चाला हिंसक वळण ; वाहनांची जाळपोळ\nआमदारांचा राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिय्या\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking News क्रीडा मुख्य बातम्या\n अशी करू शकता तुम्ही आयपीएल खेळाडूंची निवड\nमुंबई : विवो आयपीएल स्पर्धा २००८ मध्ये सुरु झाल्यापासून आज भारतच नाही, तर संपूर्ण जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत स्पर्धेचे १२ हंगाम पार पडले असून, डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात स्पर्धेचा लिलाव पार पडतो. आयपीएल स्पर्धेचा १३ वा हंगाम अजून उत्साहवर्धक व्हावा म्हणून मतदान निवड स्पर्धा होणार आहे.\nही स्पर्धा ७ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ पर्यंत होणार आहे. या गेममध्ये एकूण १० विजेते निवडले जाणार आ���ेत. या गेमची उत्सुकता चाहत्यांच्या मनात स्पष्ट्पणे जाणवत आहे. हे या स्पर्धेचे ३ रे वर्ष आहे लिलावात आपल्या आवडत्या खेळाडूला मतदान करण्याची संधी आहे.\nविवो आयपीएल इलेक्शनस्टार.कॉम या संकेतस्थळावर आपण आपले मत नोंदवू शकता. ही स्पर्धा जाहीर होताच २४ तासात स्पर्धक संख्या ६ पट वाढून ३ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतून चाहत्यांना त्यांचा अनुभव शेअर करण्याची संधी मिळणार आहे. खालील १० खेळाडू कोणता संघ निवडेल याबाबत ही स्पर्धा आहे.\nक्रिस मॉरिस, मिलर, गप्टिल, लीन, उथप्पा, लुईस, सॅम करण, मार्कस स्ट्रोइनीस, शिमरॉन हेटमायर, टीम साऊथी या खेळाडूंपैकी जास्तीत जास्त अचूक निवडणारे १० लकी विंनर्स निवडले जातील. यातील विजेत्यांना प्रत्येकी २ सीजन पास त्यांनी निवडलेल्या किंवा आवडत्या संघासाठी देण्यात येतील. हा लिलाव सोहळा सात भाषांमध्ये दाखवण्यात येईल.\nसलिल परांजपे, देशदूत नाशिक\n१८ डिसेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nBlog : रंग तुझा वेगळा….पण हवाहवासा\nवाळूचा लिलाव नसताना 38 कोटींची वसुली\nआयपीएल १३ चा लिलाव कोलकात्यात होणार\nग्रामपंचायतींना वाळू लिलावाच्या रकमेच्या प्रमाणात निधी\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : घरकुलातील घोटाळेबाजांना चपराक\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, ब्लॉग, मुख्य बातम्या\nधो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nmaharashtra, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nशैक्षणिक दर्जाचा ‘दिल्ली पॅटर्न’\n१७१ कोटींच्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन मुख्य इमारतीस उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता\nवाळूचा लिलाव नसताना 38 कोटींची वसुली\nआयपीएल १३ चा लिलाव कोलकात्यात होणार\nग्रामपंचायतींना वाळू लिलावाच्या रकमेच्या प्रमाणात निधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&f%5B3%5D=field_site_section_tags%3A42&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-01-29T18:54:01Z", "digest": "sha1:AFRHE3MPEDLRD34GBW45QTVUNRRNCYEC", "length": 11087, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 30, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nमराठी चित्रपट (1) Apply मराठी चित्रपट filter\nमहात्मा गांधी (1) Apply महात्मा गांधी filter\nमेधा पाटकर (1) Apply मेधा पाटकर filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nलोकमान्य टिळक (1) Apply लोकमान्य टिळक filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसाने गुरुजी (1) Apply साने गुरुजी filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nमला नाचणारे तरुण आवडतात : पुलं\nआपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ. तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ. तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं आकर्षण कुठली होती\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%2520%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Abeed&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Adevendra%2520fadnavis&search_api_views_fulltext=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-01-29T18:28:26Z", "digest": "sha1:4JXGAGIEZQQBRIN5KBJXRX3ARDTPAOQY", "length": 10096, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove चारा छावण्या filter चारा छावण्या\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\n'राज्यात ७२ पेक्षाही गंभीर दुष्काळ'\nमुंबई - ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/1/14/Logotherapy-Viktor-Frankls-Theory-of-Meaning.html", "date_download": "2020-01-29T18:30:48Z", "digest": "sha1:L6G7L5SZCIA7JQNC22C6NZXPFO4S6IMQ", "length": 21989, "nlines": 37, "source_domain": "www.evivek.com", "title": " Logotherapy Viktor Frankls - विवेक मराठी विवेक मराठी - Logotherapy Viktor Frankls", "raw_content": "लोगोथेरपी : व्हीक्टर फ्रँकल\nस्रोत: विवेक मराठी दिनांक14-Jan-2020\nयुरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे डॉक्टर फ्रँकल आणि त्यांचे कुटुंबीय छळछावणी मध्ये पाठवले गेले हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये आलेल्या अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध लागल्याने, डॉक्टर फ्रँकल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढली\n26 मार्च 1905 साली ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे व्हीक्टर फ्रँकलचा जन्म झाला लहानपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असलेला व्हीक्टर फ्रँकल उबदार कौटुंबिक वातावरणामध्ये आनंद��ने वाढत होता लहानपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असलेला व्हीक्टर फ्रँकल उबदार कौटुंबिक वातावरणामध्ये आनंदाने वाढत होता त्याला तत्वज्ञान, प्रायोगिक मानसशास्त्र आणि न्यूरॉलॉजी या विषयांमध्ये रुची होती\nवयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्याने त्या काळातील प्रसिद्ध,\nआधुनिक मानसशास्त्राचा जनक असलेल्या डॉक्टर सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाशी पत्रव्यवहार सुरू केलाया पत्रव्यवहाराने फ्रॉइड प्रभावित झाला आणि त्यातील काही गोष्टी एकत्रित करून फ्रॉइडने \"इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायको ऍनालिसिस\"मध्ये प्रकाशित केल्या.\nतत्त्वज्ञानाची ओढ आणि मानसशास्त्राची आवड व्हीक्टर फ्रँकलला होती तरुण वयातच \"द डॉक्टर अँड द सोल\"हे पुस्तक लिहायला सुरुवात केली.\nव्हीक्टर फ्रँकल न्यूरोलॉजि आणि मानसशास्त्र आदीचे शिक्षण घेऊन व्हिएन्नामध्ये रॉथशिल्ड हॉस्पिटलमध्ये अधिकारी म्हणून काम करू लागले त्यांनी कदाचित फ्रॉईड आणि ॲडलर या दोन महान मानसशास्त्रज्ञा प्रमाणेच नव्या मनोविश्लेषणात्मक संकल्पनांची भर शास्त्रात घातली असती त्यांनी कदाचित फ्रॉईड आणि ॲडलर या दोन महान मानसशास्त्रज्ञा प्रमाणेच नव्या मनोविश्लेषणात्मक संकल्पनांची भर शास्त्रात घातली असती पण अकस्मात अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे त्यांचा मानसशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोणच पूर्णपणे बदलून गेला\nयुरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे डॉक्टर फ्रँकल आणि त्यांचे कुटुंबीय छळछावणी मध्ये पाठवले गेले हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये आलेल्या अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध लागल्याने, डॉक्टर फ्रँकल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढली हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये आलेल्या अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध लागल्याने, डॉक्टर फ्रँकल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढलीशोधली असे म्हणणे योग्य ठरणार नाही कारण कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ते ही उपचार पद्धती स्वतः जगलेशोधली असे म्हणणे योग्य ठरणार नाही कारण कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ते ही उपचार पद्धती स्वतः जगलेआजूबाजूच्या लोकांना शिकवली आणि तशाच प्रकारे ताठमानेने छळाला सामोरे जाणाऱ्या लोकांकडून मानसिक बळ कसे मिळवायचे हे स्वतः शिकले. ही थेरपी ते स्वतः जगले आणि म्हणूनच हे एक दर्शनशास्त्र झाले आहे\nछळछावणी मध्ये त्यांचे कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले होते त्यांच्यासोबत असणारे कोणीच ओळखीचे नाही, परंतु सगळेजण एकसारख्या दुःखाचे साथीदार होते.\nपहाटेपासून थंडीत खड्डे खणायचे दहा वाजता भोंगा वाजला की पावाचा तुकडा आणि वाटीभर सूप सुपामध्ये निकृष्ट मांसाचा लहानसा तुकडा ,कधीतरी छोटासा चिजचा तुकडा सुपामध्ये निकृष्ट मांसाचा लहानसा तुकडा ,कधीतरी छोटासा चिजचा तुकडा आजारी पडले तर दशा याहूनही कठीण आजारी पडले तर दशा याहूनही कठीण कारण ते काम करत नाहीत म्हणून त्यांना याहूनही कमी अन्न दिले जात असे \nअशा सगळ्या अमानुष वातावरणात डॉक्टर फ्रँकल त्याच्या त्यांच्या ज्ञानाचा आणि घटनांचा स्वतःच्या मनाचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा सहसंबंध लावण्याचा प्रयत्न करीत असत \nत्यावेळी त्यांना आठवले की सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,\"विभिन्न वृत्तीच्या अनेक माणसांना उपोषणाला बसवा .भुकेची तीव्रता जसजशी वाढू लागेल तसतसे माणसा-माणसातले वरवरचे भेद गळून पडतील आणि त्या जागी दिसेल एका साच्याचे न भागलेल्या भुकेचे प्रदर्शन\"\nसिग्मंड फ्रॉइडचे हे शब्द प्रत्यक्ष छावणीतील अनुभवांमुळे सत्याच्या कसोटीवर उतरणारे नाहीत हे व्हिक्टर फ्रँकलच्या लक्षात आले. माणसाचा एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याचा मार्ग हा पूर्णपणे वेगवेगळा असू शकतो हे त्यांच्या लक्षात आले.\nजे लोक पूर्वीच्या आयुष्यात बौद्धिक ,सुसंस्कृत आणि संवेदनशील आयुष्य जगलेली होती त्यांना खरेतर इथला शारीरिक त्रास जास्त जाणवायला हवा होता आणि ज्या लोकांना कष्टाची सवय होती त्यांना छळछावणीचा त्रास कमी जाणवायला हवा होता मात्र छळछावणीच्या वाईट प्रसंगांमध्ये ठणठणीत प्रकृतीची दिसणारी माणसे ढासळून पडत असताना डॉक्टरांनी बघितले आणि वरवर नाजूक प्रकृतीचे दिसणारे लोक हे मात्र अधिक प्रमाणामध्ये या छावण्यांमधून वाचून बाहेर पडले\nछळछावणी मधून बाहेर पडल्यानंतर देखील जे लोक जीवनाच्या अर्थाकडे, जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहत होते ते या अमानुष वातावरणाने होरपळून निराशावादी किंवा स्वैर आणि निर्दय झाले नव्हतेतर या दुःखातून बाहेर पडून अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होते. त्याउलट ज्यांचा मनोविकास नीट झालेला नव्हता, अशी छळछावणीतून सुटलेली माणसे ही माणुसकी, मानसिक आरोग्य आणि नैतिकता गमावून बसलेली होती\nबाहेर पडल्यावर आपल्या कुटुंबातील सर्वजण आपण गमावले आहे, आई-वडील बायको मुलगा कोणीही आता जिवंत नाही याचा स्वीकार सर्वप्रथम डॉक्टरांना करावा लागलात्याच काळात छळछावणीतील अनुभवावर आधारित असे Man's search for meaning हे पुस्तक झपाटल्यासारखे डॉक्टरांनी नऊ दिवसात लिहून काढले आणि ते पुस्तक आज लोगोथेरपी चे प्रमुख तत्त्व सांगणारे, मानवजातीचे पुस्तक म्हणून गौरवले गेले. आज यु एस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये लोगोथेरपी हा स्वतंत्र विभाग आहे\nज्यूंच्या यातना शिबिरात आलेले अनुभव आणि त्यानंतर त्यातून जन्माला आलेली ही लोगोथेरपी सध्याच्या काळात न्यूरोसिस या मनोविकृतीने पछाडलेल्या लोकांना संजीवनी जणू ठरले आहे\nन्यूरॉसिस म्हणजे बुद्धीजन्य मनोविकार होयन्यूरॉटिक व्यक्तीला आत्मकेंद्रित आणि आत्मघातकी असे विचार ग्रासून टाकतात आणि मनोविश्लेषणात्मक पद्धतीमध्ये याचे उत्तर सापडत नाहीन्यूरॉटिक व्यक्तीला आत्मकेंद्रित आणि आत्मघातकी असे विचार ग्रासून टाकतात आणि मनोविश्लेषणात्मक पद्धतीमध्ये याचे उत्तर सापडत नाही तेव्हा ही लोगोथेरपी न्यूरॉसिस वर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते\n\"लोगो\" म्हणजे अर्थ,हा ग्रीक शब्द आहे आणि थेरपी म्हणजे उपचार लोगोथेरपी म्हणजे जीवनातील अर्थावर, उद्दिष्टांवर आणि ती उद्दिष्टे शोधण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे.म्हणजेच जीवनाचा अर्थ शोधणे किंवा जीवनामध्ये हेतू,उद्दिष्ट आणि अर्थ शोधून स्वतःच स्वतःची प्रेरणा होणे होय\nफ्रॉइडने सिध्दांत मांडला होता की ,\"सुखाला वंचित झालेल्या व्यक्तीच्या सुप्त प्रवृत्ती मनुष्यात उफाळून येतात आणि त्यामुळे मानसिक रोग निर्माण होतात\". तर फ्रॉईडचा शिष्य ॲडलर याने मनुष्यामध्ये असलेला न्यूनगंड हा मनोविकाराचे कारण आहे,ते दूर करून माणूस स्वतःला सामर्थ्यवान समजू लागला तर त्याने मानसिक रोग बरे होतील, असे प्रतिपादन केले होते\nफ्रॉइडचे मनोविश्लेषण हे \"प्लेझर प्रिन्सिपल\" म्हणून ओळखले जाते तर ॲडलरचे मनोविश्लेषण हे \"पॉवर प्रिन्सिपल\" म्हणून ओळखले जाते.मात्र फ्रँकलची लो���ोथेरपी ही नीत्शे या तत्वज्ञाच्या एका वाक्यावर आधारित आहे ते म्हणजे,\" आपण का जगायचे हे कळाले की कसे जगायचे हे आपल्याला आपोआप समजू लागते.\"\nजीवनातील कोणतीही घटना ही आपल्या ताब्यात नसते हे खरे. परंतु त्या घटनेला प्रतिसाद कसा द्यायचा याचे माणसाचे स्वातंत्र्य हे पूर्णपणे अबाधित असते. हा लोगो थेरपी चा प्रमुख सिद्धांत आहे.\nत्यासाठी तीन टप्पे सांगितले जातात पहिला म्हणजे कृतिशील राहून काहीतरी अर्थपूर्ण काम करत राहणे. ज्यामुळे शरीराचे आणि मनाचे संतुलन टिकून राहते.\nदुसरा टप्पा सामाजिक आहे. समाजात यश एकांगी पद्धतीने मोजले जाते. पैशांमध्ये वस्तूमध्ये आणि सामाजिक प्रतिष्ठे मध्ये यश मोजले जातेअनेकदा हे यश आंतरिक समाधान पणाला लावून मिळवले जाते\nमात्र आंतरिक समाधान पणाला लावून मिळवलेल्या यशाइतकेच आंतरिक जगतामध्ये काही अद्वितीय अनुभवणे तितकेच मोलाचे असते. माणूस म्हणून माणसाला असलेली प्रतिष्ठा मॉल आणि त्याच्या आंतरिक जगतातील अनुभव हे सामाजिक प्रतिष्ठा इतकेच मोलाचे असतात मात्र केवळ दुसऱ्यांच्या नजरेने आपले यश मोजू पाहतो म्हणून ते आपल्याला जाणवत नाही हे लोगो थेरपी शिकवते\nतिसरा टप्पा म्हणजे, टाळता न येणारी दुःखद निराशाजनक स्थिती असली तरी, तिला प्रतिसाद देण्याचे आपले स्वातंत्र्य अबाधित असते तेव्हा ताठमानेने सामना केल्यास स्वत्वाचा प्रत्यय येतो आणि जीवनाच्या हेतूचा शोध लागतो\nलोगो थेरपी म्हणते ,जे कमजोर नाहीत त्यांना संरक्षण दिले तर ते कमजोर होऊन जातात\nउष्णता, थंडी, कष्ट, घाम यासोबत माणसाला जगता आले पाहिजे\nकसोटीच्या काळात मनुष्याच्या बळाचा प्रत्यय येतो प्रत्येक परीक्षा तुम्हाला उजळून टाकणारी असते प्रत्येक परीक्षा तुम्हाला उजळून टाकणारी असते स्वतःला शोषित शिकार आहोत असे मानणे किंवा तुमच्याबरोबर काही वाईट घडले तर एखाद्या स्थितीला किंवा व्यक्तीला त्यासाठी जबाबदार धरणे,त्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्याचा आश्रय घेणे हे तुम्हांला अधिक गर्तेत नेतात.\nत्याऐवजी स्वयंनिर्भर राहून कोणत्याही घटनेला जेव्हा प्रतिसाद दिला जातो तेव्हा, काळाने कितीही घाव घातला तरी स्वतःला सामर्थ्यवान म्हणून टिकवता येते तुम्ही तूटला नाही तर मजबूत व्हाल तुम्ही तूटला नाही तर मजबूत व्हाल स्वतः मान्य केल्याशिवाय तुम्ही कमजोर ठरू शकत नाही स्वतः ���ान्य केल्याशिवाय तुम्ही कमजोर ठरू शकत नाही श्रद्धा हि बुद्धीला ताकद देत असते\nभारतामध्ये मानसशास्त्र तत्त्वज्ञान अध्यात्म या सगळ्याकडे बघण्याचा आपला एकसंघ दृष्टीकोन असतोच \"नायं आत्मा बलहिनेन लभ्य:\"हे उपनिषदांनी सांगितलेले तत्व आपल्या सगळ्याच अध्यात्मिक धारा वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात \nमात्र पश्चिमेकडे आधुनिक मानसशास्त्रामध्ये अशाप्रकारे दर्शनशास्त्राचा वापर हा लोगोथेरपीच्या उदयाने सुरू झाला Men's search for meaning या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणाऱ्या हेरॉल्ड एस. कुशनर या ज्यूईश धर्मगुरूने म्हटले आहे की ऑशवित्झमधल्या विषारी वायूकक्षाचा शोध लावणारा माणूस होता आणि त्या वायूकक्षात ताठमानेने 'शेमा इस्रायल' हे प्रार्थनेचे शब्द ओठावर घेऊन प्रवेश करणाराही माणूसच होता\"\nअशी ही अर्थगर्भित ,स्वतःही पलीकडे काही शोधू पाहणारी मानवी प्रेरणा मानसशास्त्रामध्ये लोगोथेरपी च्या निमित्ताने उदयास आली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-29T19:07:30Z", "digest": "sha1:BGZQQIMNYWBZAESFBUHYS2BW6PXPE4P5", "length": 7519, "nlines": 121, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आमदार सुरेश भोळेंचा अपघात | Janshakti", "raw_content": "\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nBREAKING: जि.प. शिक्षण-आरोग्य खाते रविंद्र पाटील तर कृषी-पशुसंवर्धन उज्ज्वला माळकेंकडे\nगाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे\nजनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट\nभाजपच्या भारती सोनवणे जळगावच्या 15 व्या महापौर\nमहाविकास आघाडीच्या काळात शेतकरी चिंताग्रस्त : आ. गिरीश महाजन\nनाथाभाऊंनी मुलगा समजले असते तर ही वेळ आली नसती\nहद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : शम्मी चावरीया जाळ्यात\nभुसावळ पालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nBREAKING: जि.प. शिक्षण-आरोग्य खाते रविंद्र पाटील तर कृषी-पशुसंवर्धन उज्ज्वला माळकेंकडे\nगाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे\nजनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट\nभाजपच्या भारती सोनवणे जळगावच्या 15 व्या महापौर\nमहाविकास आघाडीच्या काळात शेतकरी चिंताग्रस्त : आ. गिरी�� महाजन\nनाथाभाऊंनी मुलगा समजले असते तर ही वेळ आली नसती\nहद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : शम्मी चावरीया जाळ्यात\nभुसावळ पालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन\nआमदार सुरेश भोळेंचा अपघात\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव – बहिनाबाई उद्यानाकडून घराकडे जात असतांना रस्त्याच्या चुकीच्या बाजून येणाऱ्या चारचाकीपासुन स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात आमदार सुरेश भोळे जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रिंगरोडवर घडली .\nजळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे हे त्यांच्या ज्युपिटर या दुचाकीने गुरुवारी सकाळी काम आटोपुन बहिणाबाई उद्यानाकडून निवासस्थानाकडे परतत होते. यावेळी त्यांना एकाने हात दिला.त्याला एक हातून उंचावुन प्रतिसाद देत असताना चुकीच्या बाजूने अचानक समोरून चारचाकी आली. चारचाकी बघून आमदार भोळे यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला असता दुचसकी स्लीप झाली,यात आमदार भोळे दुचाकीवरून खाली पडले. अपघातानंतर त्यांनी तत्काळ चारचाकी वाहन बोलून रुग्णालय गाठले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुदर्शन डायग्नोसिस सेंटर या ठिकाणी त्यांनी सिटीस्कॅन ही करून घेतला. अपघातात आमदार भोळे यांना डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली असून किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱयांनी सुदर्शन डायग्नोसिस सेंटर गाठत आमदार भोळेंची भेट घेतली. शेवटचा वृत्त हाती आले तोवर आमदार भोळे घराकडे रवाना झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2&f%5B1%5D=field_site_section_tags%3A51&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2020-01-29T18:23:39Z", "digest": "sha1:IEZQF2H2PGL5B7DUQPYABCH4FZ4ZZ5FJ", "length": 10678, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\n(-) Remove गुन्हेगार filter गुन्हेगार\n(-) Remove पेट्रोल filter पेट्रोल\n(-) Remove विमानतळ filter विमानतळ\nक्रेडिट कार्ड (1) Apply क्रेडिट कार्ड filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nचित्रपट (1) Apply चित्र���ट filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nन्यूयॉर्क (1) Apply न्यूयॉर्क filter\nपेट्रोल पंप (1) Apply पेट्रोल पंप filter\nप्रवीण टोकेकर (1) Apply प्रवीण टोकेकर filter\nब्राह्मण (1) Apply ब्राह्मण filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nकाकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)\nफ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः \"कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.gaofeng-petro.com/mr/products/", "date_download": "2020-01-29T18:44:25Z", "digest": "sha1:3W67NPYIAW4D6JZXXQW6GJWJAMVVRIAG", "length": 4106, "nlines": 150, "source_domain": "www.gaofeng-petro.com", "title": "उत्पादने पुरवठादार आणि फॅक्टरी - चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nसुपर मासेमारी किलकिले प्रकार CSJ\nहायड्रो-यांत्रिक ड्रिलिंग किलकिले प्रकार JYQ\nयांत्रिक ड्रिलिंग किलकिले प्रकार JZ\nअविभाज्य यांत्रिक ड्रिलिंग किलकिले प्रकार JSZ\nदोन-वे शॉक उप प्रकार सुलेमान\nयांत्रिक बाह्य कापणारा प्रकार वायन-J\nत्याचवेळी युनिट प्रकार YXD20\nपूर्ण-जल ड्रिलिंग किलकिले प्रकार QYⅡ\nTapered मिल प्रकार XZ\nमॉडेल TBQ संरक्षक आच्छादन कॉम्पेनसेटर\nडबल अभिनय संरक्षक आच्छादन Swage प्रकार SZZ\nचाचणी पॅकर प्रकार जमाती दबाव\n123456पुढील> >> पृष्ठ 1/7\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nड्रिलिंग मध्ये बंपर उप मासेमारी साधन, उप ड्रिलिंग स���धन धडकी, मासेमारी jars, मासेमारी साधने, Two-Way Shock Sub, Reverse Circulation Junk Basket,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4/", "date_download": "2020-01-29T19:04:02Z", "digest": "sha1:NKVRS66IRCCHGWOXIB7HFIUNYY7QRSOU", "length": 6995, "nlines": 122, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून येणार : मुख्यमंत्री | Janshakti", "raw_content": "\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\nपादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी\nसाफसफाईचा मक्ता 48 तासात बंद करण्याचे संकेत\nनगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास होणार अपात्र\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\nपादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी\nसाफसफाईचा मक्ता 48 तासात बंद करण्याचे संकेत\nनगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास होणार अपात्र\nविधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून येणार : मुख्यमंत्री\nin खान्देश, ठळक बातम्या, धुळे, राजकारण\nधुळे– राज्यातील जनतेच्या आमच्या सरकारने अपेक्षा पूर्ण केल्या आहे. विकासकामे सुरु आहेत.त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्‍वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही बहुमताने निवडून येणार असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त ते धुळे येथे आले. धुळ्यातून जळगावकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.\nयात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. राष���ट्रवादीच्या यात्रेची परिस्थिती काय आहे हे सांगण्याची गरज नसून काँग्रेसकडेही यात्रा आहे की नाही याची कल्पना नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला टोला लगावला. दरम्यान, त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.\nकर्जमाफीपोटी खान्देशातील शेतकर्‍यांना 4 हजार 600 कोटी, तर विमा आणि बोंडअळी अशा प्रकारांसाठी 10 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/jamia-girls", "date_download": "2020-01-29T17:42:29Z", "digest": "sha1:ATFKZCLR7PDUOFAPSB4HN6KKEMRT726E", "length": 6607, "nlines": 124, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Jamia Girls Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nजामियामध्ये पोलिसांना भिडणाऱ्या लदीदा आणि आयशा हैद्राबादेत, ओवैसींच्या रॅलीत CAA विरोधात भाषण\nअसदुद्दीन ओवैसी यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक राज्यातील मुस्लीम विद्यार्थी पोहोचले होते. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आयोजित या रॅलीला लदीदा आणि आयशानेही संबोधित केलं.\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ता��्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\nअण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=2995", "date_download": "2020-01-29T19:16:23Z", "digest": "sha1:XRM476Y4UUU4X7G72PUV53BSNURUNHFB", "length": 35034, "nlines": 217, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "www.shirurtaluka.com 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'", "raw_content": "गुरुवार, ३० जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\n'कसं लंगड मारतय उडून तंगड...' हे उभ्या महाराष्ट्रात आजही तमाशा रसिकांच्या मुखी गुणगुणले जाणारे गीत लोकशाहीर व ज्येष्ठ कवी बी.के. मोमीन कवठेकर यांनी लिहीले आहे. मात्र, हे गीत लिहिणारे दुर्लक्षित आहेत....\n'कसं लंगड मारतयं उडून तंगडं, सारं हायब्रीड झालं, हे असंच चालायचं, खरं नाही काही हल्लीच्या जगात, फशनचं फड लागतंय ग्वाड, घरात टी.व्ही., मिक्‍सर हवा, चल मळ्यात जाऊ सखू सखू, लई जोरात पिकलाय जोंधळा, मारू का गेणबाची मेख, बडे मजेसे मॅरेज किया, मेरे गले में घोग़डं आया' आदी लोकगितांसह बाईनं दावला इंगा, इष्काने घेतला बळी, तांबडं फुटले रक्ताचे, भंगले स्वप्न महाराष्ट्रा, भक्त कबीर, सुशीला क्षमा कर, इत्यादी अनेक वगनाट्ये लोकशाहीर बी.के. मोमीन कवठेकर यांनी लिहिली व ती तमाशाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. संगीतरत्न कै. दत्ता महाडीक पुणेकर यांनी मोमीन कवठेकरांचे कस लंगड मारतय उडून तंगड, कुणी कुणाला नाय बोलायचं हे असंच चालायचं ही लोकगीते आपल्या मंजुळ व सुमधुर आवाजात गात अजरामर केली आहेत.\nएके काळी गाजलेल्या तमाशा संगीत बा-यां पैकी चंद्रकांत ढवळपुरीकर सह मा. दत्ता महाडीक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम गावात आला रे आला की, तो कार्यक्रम पाहण्यासाठी तुफान झुंबड उडायची. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संगीतरत्न कै. दत्ता महाडीक पुणेकर यांचे रंगबाजीतील अस्सल मराठी भाषेतील ढंगबाज सोंगाड्याचे पात्र, ते वगनाट्यात वठवत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका व महत्त्वाचे म्हणजे ते आपल्या सुमधुर व पहाडी आवाजात गात असलेली द्विअर्थी लोकगीते हे होय. त्या काळात दरवर्षी दत्ता महाडीक पुणेकर यांचे एक तरी गाणे सुपरहिट होत असे. त्यांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित प्रेक्षकांकडून वाहवा मिळत असे व वन्समोअरची मागणी वारंवार होत असे. कै.महाडीक हे स्वतः:च संगीतरत्न होते. ते स्वतः:च गीताला चाल लावीत असत व स्वतः:च आपल्या सुरेल आवाजात तमाशा रसिकांसमोर सादर करीत असत. त्यामुळे मंत्रमुग्ध झालेले रसिक प्रेक्षक त्या काळात ही शंभर, दोनशे रुपयांची थेट बक्षिसे त्या गाण्याला देत असत.\nसोंगाड्या व वगनाट्यातील भूमिकांव्यतीरिक्त दत्ता महाडीक पुणेकर हे कशामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले असतील तर ते म्हणजे त्यांनी गायलेल्या लोकगितांतून. महाडीक जी लोकगीते तमाशा रंगमंचावरून सादर करीत त्या लोकगितांचे रचनाकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई गावचे लोकशाहीर बी.के.मोमीन कवठेकर (बशीरभाई कमृद्दीन मोमीन) हे होत. आपली उभी हयात गिते, वगनाट्ये,नाटके व लोकशाहीरी लिहिण्यात घालवत समाज उपयोगी लेखन साहित्य निर्माण करण्यात घालविलेले मोमीन कवठेकर हे दुर्लक्षित तर आहेतच पण उपेक्षेचे जिणे त्यांना जगावे लागत आहे.\nशिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई हे मूळ गाव असणारे लोकशाहीर बी.के.मोमीन कवठेकर यांचे शिक्षण आंबेगाव तालुक्‍यातील लोणी येथे जेमतेम 9 वी पर्यतच झाले. शालेय जीवनातच त्यांना शाहिरी व काव्य लेखनाचा छंद जडलेला. सन 1957 पासून ते आजतागायत म्हणजे 58 वर्षांपासून लेखन, शाहीरीगिते, लोकगीते व लोकसाहित्य क्षेत्रात कार्य करीत आहेत. याचा बरोबर त्यांनी वण्या, गण, भावगीते, भक्तिगीते, गवळणी, भारुडे, पोवाडे, गण, कविता, बडबडगीते, कलगीतुरा, देशभक्तिपर गीतांची रचना करीत लेखन साहित्याचा ठेवा निर्माण करून ठेवला आहे. गेली 58 वर्षे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जाऊन मोमीन कवठेकर यांनी जनजागृती करीत लोककलेचा वारसा जिवापाड जतन केला आहे. साक्षरता, हुंडाबंदी, व्यसनबंदी, व्यसनमुक्ती, एड्‌स, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान यासाठी कलापथके तयार करीत बी.क���. मोमीन कवठेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयास अनुसरून कार्यक्रम सादर करीत जनजागृती केली. लोकशाहीर मोमीन कवठेकरांना ख-या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली असेल तर ती म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांनी. मोमीन कवठेकरांनी लिहिलेली अनेक लोकगीते त्यांनी तमाशातुन गात महाराष्ट्रभर लोकप्रिय केली.महाडीक यांच्या बरोबरच मोमीन कवठेकरांचे नाव ही तमाशा रसिकांमध्ये महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले. आज ही मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली व दत्ता महाडीक पुणेकर यांनी तमाशातून गायलेली अनेक गाणी रसिकांच्या ओठांवर आहेत.\nत्या काळात मोमीन कवठेकर यांनी लिहिलेले व महाडीक यांनी गायलेले बघां लंगडं मारतयं उडून तंगडं हे लोकगीत संपूर्ण महाराष्ट्रात तुफान गाजले.\nदिस आल्यात कसं हो रांगडं \nआंधळं म्हणतंया फुटलंय तांबडं\nतरी लंगडं मारतयं उडून तंगड \nयेतो उन्हाळ्यात नदीला पूर\nबफ पेटला निघतोय धूर\nछक्का काढतो नदीला जोर\nबायको पुढं नवरोबा गारं\nइथ रेडा गाभण,अंडी घालून\nदूध देतयां पाटीखाली कोंबडं............\nया शिवाय सारं हायब्रीड झालं, हे असंच चालायचं, खरंनाही हल्लीच्या जगात, फशनचं फड लागतंय ग्वाड, घरात टी.व्ही., मिक्‍सर हवा, चल मळ्यात जाऊ सखू सखू, लई जोरात पिकलाय जोंधळा, मारू का गेणबाची मेख, बडे मजेसे मॅरेज किया, मेरे गले में घोग़डं आया आदी लोकगितांची मोमीन कवठेकरांनी स्वरचित निर्मिती केलेली असून यातील बहुसंख्य गिते ही संगीतरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांनी गायलेली आहेत. मोमीन कवठेकरांनी लिहिलेली वगनाट्ये दत्ता महाडीक पुणेकर, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळाने महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर देखील सादर करून ख्याती मिळवली आहे. काही ऐतिहासिक नाटकांसह अन्य काही पुस्तके ही मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली असून, त्यांनी निर्माण केलेल्या लेखन साहित्यावर अभ्यास करीत चाकण येथील एका प्राध्यापकांनी पुणे विद्यापीठातून पि. एच डी. साठी प्रभंद सादर केला होता. मोमीन कवठेकरांना साहित्यातील विशेष लेखननिर्मितीला विविध पुरस्कार मिळाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मागील वर्षी कलागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. असे असले तरी आज त्यांचे जिने उपेक्षितच आहे.\nआज महाराष्ट्रात तमाशा ,लोकनाट्यकला लोप पावण्याच्या अवस्थेत असून, लोकशाहीर बी.के.मोमीन कवठेकर यांचे सारखे ग्रामीण ढंगाची व अस्सल बदलत्या जमान्याची नाडी ओळखून लोकगीते लिहिणारे लोकशाहीर, लोककवी औषधाला ही शिल्लक राहणार नाहीत. त्यांच्या सारख्या जुन्या व जाणत्या लोककलावंताचा, लोकशाहीर, लेखकाचा शासन दरबारी उचित मान सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे.\nकवी बी. के. मोमीन कवठेकर यांना पुरस्कार प्रदान\n...तरी माझा भारत महान \nफेसबुक पेजला Like करण्यासाठी क्लिक करा...\nप्रतिक्रिया नोंदविण्यासाठी इथे क्लिक करा\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय ��्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणां��ो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2012/01/deccan-odyssey-part-iii-3.html", "date_download": "2020-01-29T17:39:23Z", "digest": "sha1:AA35JSZJ7Z5QRYZ5POMIVEWE5JOF6FO4", "length": 30586, "nlines": 138, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: A Deccan Odyssey- Part III", "raw_content": "\nहंपीमधल्या विरूपाक्ष मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर असलेल्या हंपी बाजारापासून, हेमकूट टेकडीला वळसा घालून, दक्षिणेकडे जाणार्‍या एका रस्त्याने मी आता बाळकृष्ण मंदिराकडे निघालो आहे. हे कृष्ण मंदिर कृष्णदेवराय या हंपीच्या राजाने इ.स.1513 मधे उत्कल (ओरिसा) देशाबरोबरच्या युद्धात आपल्याला मिळालेल्या विजया प्रीत्यर्थ बांधले होते. मंदिराचे प्रवेश द्वार व गोपुर मजबूत दगडी बांधणीचे आहे व संपूर्ण मंदिर परिसराभोवती एक मजबूत तट बांधलेला आहे. या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून समोर नजर टाकली की समोर एक मोठा रिकामा जलाशय दिसतो. विजयनगर कालात येथे एक मोठी पुष्करिणी होती. या जलाशयाच्या दोन्ही बाजूंना दगडांनी बांधलेल्या दुकानांच्या रांगा अजुनही दिसत आहेत. या भागाचा संपूर्ण परिसर-आराखडा किंवा लॅन्डस्केपिंग इतके सुंदर रित्या बनवलेले आहे की त्या काळात हा संपूर्ण परिसर किती नयनरम्य दिसत असेल याची सहज कल्पना करता येते. पुष्करिणी शेजारची सर्व दुकाने फक्त स्त्रियांना खरेदी करण्यास आनंद वाटेल अशा गोष्टींची म्हणजे वस्त्र आणि अलंकार यांचीच फक्त होती. या भागाला कृष्ण बाजार याच नावाने अजुनही संबोधले जाते. कृष्ण मंदिराच्या प्रवेश गोपुरावर काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे बघता येतात. पायात घुसलेला काटा काढून घेणारी एक धनुर्धर स्त्री व ध्यान लावलेला एक साधू यांची शिल्पे तर येथे आहेतच पण सगळीकडे दिसणारे अप्सरा शिल्पही येथे आहे. राजाला युद्धात मिळालेला विजय व मंदिर बांधणीबद्दलची माहिती देणारा शिलालेखही येथे दिसतो आहे.\nपायात रुतलेला काटा काढून घेणारी धनुर्धर स्त्री\nध्यान लावून बसलेला साधू\nप्रवेश गोपुरातून आत शिरल्यावर मागे वळून बघितले की गोपुराच्या शिखरावर कृष्णदेवराय राजा व त्याच्या तीन राण्या (दोन अधिकृत) यांची शिल्पे दिसत आहेत. मंदिराचा रंगमंडप चांगला प्रशस्त व मोठा वाटतो आहे. रंगमंडपात प्रवेश करण्यासाठी ज्या पायर्‍या बनवलेल्या आहेत त्याच्या दोन्ही बाजूंना हत्तींची छान शिल्पे आहेत तर खांबावर ‘याली‘ या सिंहासारख्या दिसणार्‍या एका काल्पनिक प्राण्याची शिल्पे दिसत आहेत. कृष्ण मंदिराच्या गोपुरावर असलेल्या मूर्तीचे चित्र कॅमेर्‍यात घेण्याचा माझा प्रयत्न दोन तीनदा अयशस्वी होतो पण शेवटी पूर्ण झूम वापरून ते छायाचित्र मला मिळते. माझ्या पूर्व कल्पनेपेक्षा बराच जास्त उशीर मला या मंदिरात होतो आहे हे लक्षात आल्याने जरा नाईलाजानेच मी मंदिरातून काढता पाय घेतो आहे.\nकृष्ण मंदिराच्या गोपुरावर कोरलेली कृष्णदेवराय व त्याच्या 3 राण्यांची शिल्पे\nगोपुराच्या शिखरावर असलेली शिल्पाकृती\nकृष्ण मंदिराच्या पूर्वेलाच दोन छोटी मंदिरे आहेत. एकात मोठे शिवलिंग आहे या मंदिराचे नाव बडाविलिंग असेच आहे. सर्वसामान्य जनतेला चटकन प्रवेश मिळावा या साठी हे मंदिर बांधलेले असल्याने ते रस्त्याच्या अगदी कडेला आहे. बडाविलिंग मंदिराच्या शेजारीच नृसिंहाचे उग्र रूप दर्शवणारी एक मूर्ती आहे. मला तरी ही मूर्ती लहान मुलांचे एक कार्टून कॅरॅक्टर श्रेक यासारखीच दिसते आहे पण माझ्या मनातले विचार मी अर्थातच बाजूला सारतो. या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार, पुराणवस्तू खात्याने प्रथम केला होता. परंतु नंतर केलेले नवीन बांधकाम परत पाडून टाकण्यात आले व मंदिर जसे आधी एक भग्न अवशेष या स्वरूपात होते तसेच परत ठेवले गेले आहे. रस्त्याच्या कडेला दोन हातगाडीवाले उभे आहेत. त्याच्यापैकी एकाच्या हातगाडीवर शहाळ्यांचा ढीग दिसतो आहे. कडक उन्हात नारळाचे पाणी पिण्याचा मोह मला होतोच. ते पाणी पिताना शेजारच्या हातगाडीकडे माझे लक्ष जाते. या गाडीवर कोरीव काम केलेल्या दगडाच्या छोट्या मूर्ती विक्रीला आहेत. मात्र हातगाडीवर असल्या तरी या वस्तूंच्या किंमती एखाद्या भव्य शोरूम सारख्याच आहेत हे लक्षात आल्याने मी खरेदीचा नाद सोडून देतो व पुढे जायला निघतो.\nहातगाडीवर विक्रीला ठेवलेल्या कोरीव वस्तू\nविजयनगरची देवळे, परिसराच्या ज्या भागात एकवटलेली आहेत तो धार्मिक भाग सोडून मी आता मुख्य राजधानीकडे निघालो आहे. राजा व राण्या यांची निवासस्थाने वगैरे सर्व याच भागात आहेत. या भागातल्या रस्त्याने जात असताना प्रथम एक चौकोनी आकाराची बैठी इमारत मला दिसते. इमारतीचे प्रवेशद्वार व बाजूला असलेल्या छोट्या गवाक्षांवरच्या कमानी, इस्लामी पद्धतीच्या आहेत. शेजारच्या पाटीवर या इमारतीचे नाव ‘राणीचे स्नानगृह‘ असे दिलेले आहे. इमारत बघितल्यावर मात्र हे नाव थोडेसे फसवे आहे हे लक्षात येते. बाहेरून साधीसुधी दिसणारी ही इमारत, राणीचे स्नानगृह नसून राजा व राण्या यांचे एक मोठे आलीशान जलक्रीडा केंद्र असले पाहीजे हे लक्षात येते. चारी बाजूंनी छत असलेला व्हरांडा व मध्यभागी खुले आकाश वर दिसेल असा एक मोठा हौद आहे. त्यातून खालच्या बाजूने पाणी बाहेर वाहून जाण्याची व कडेने असलेल्या तो���्यांमधून आत ताजे पाणी येत राहील याची व्यवस्था दिसते आहे. या पाण्यात सुवासिक पुष्पे व अत्तर टाकण्यात येत असे. बाजूच्या व्हरांड्याच्या छतावर स्त्री सैनिक उभे असत व कोणी आगंतुकपणे आत येण्याचा प्रयत्न केला तर त्याला या इमारतीच्या बाजूला असलेल्या खंदकात फेकून देत असत. इमारती मधल्या जलक्रीडा हौदाच्या बाजूंच्या भिंतींच्यावर आणि बाल्कनींच्यावर अगदी बारीक नक्षीकाम केलेले प्लास्टर दिसते आहे. विजयनगरच्या वैभवकालात या इमारतीला आतून मोठे रेशमी पडदे लावलेले असत व राजा किंवा राण्या आत असल्या तर वर एक निशाण फडकत असे. त्या कालात ही इमारत मोठी सुंदर दिसत असली पाहिजे हे सहज लक्षात येते आहे.\nराणीचे स्नानगृह बघून बाहेर आल्यावर आपल्याला जबरदस्त भूक लागली आहे हे लक्षात येते व जवळच्याच एका खाद्यगृहाकडे मी मोर्चा वळवतो. व्यवस्थित पोटपूजा झाल्यावर तिथे असलेल्या वेताच्या आरामखुर्चीत टेकल्यावर, समोरच्या माळरानावरून दुपारचे कडक ऊन असले तरी गार वारा येतो आहे हे माझ्या लक्षात येते व माझे डोळे कधी मिटतात ते मला कळतच नाही. एक डुलकी काढल्यावर मी फ्रेश होऊन परत एकदा हंपीच्या राज निवासाकडे जाण्यासाठी तयार होतो\nजाताना रस्त्याच्या कडेला दोन विशाल पाषाण एकमेकाची गळाभेट घेत आहेत असे पडलेले दिसत आहेत. या पाषाणांना ‘अक्का टांगी गुंडू‘ किंवा जुळ्या बहिणी असे नाव दिलेले आहे.\nराज निवासाची संरक्षक भिंत\nथोडे अंतर पुढे गेल्यावर समोर एक पाषाणांची भली भक्कम भिंत दिसते आहे. या भिंतीतील पाषाण एकमेकावर इतके बेमालूम रचलेले आहेत की कोठेही चुन्याच्या दरजा भरलेल्या सुद्धा दिसत नाहीत. ही भिंत तळाजवळ 12 ते 15 फूट रूंद आहे व उंची 36 फुटापर्यंत तरी काही ठिकाणी आहे. उत्खननशास्त्री सांगतात की विजयनगर भोवती अशा 7 संरक्षक भिंती होत्या. राजनिवासाजवळची ही भिंत सर्वात जास्त मजबूत साहजिकपणेच बांधलेली होती. या भिंतीला असलेला मुख्य दरवाजा पाषाणातून कोरलेला आहे व तो सध्या बाजूलाच ठेवलेला दिसतो आहे. हा दरवाजा फक्त हत्ती वापरून बंद करता येत असे. अशी भक्कम संरक्षण व्यवस्था असल्यानेच विजयनगरचे साम्राज्य त्या काळातल्या इस्लामिक आक्रमणांना 200 वर्षे यशस्वी रित्या तोंड देऊ शकले हे निर्विवाद आहे. मुख्य दरवाजामधून मी आत निघालो आहे. समोर दिसणारे दृष्य खूपसे माझ्या परिचयाचे वाटते ��हे. एका मोठ्या परिसरात अनेक इमारतींची फक्त दगडी जोती दिसत आहेत. पुण्याच्या शनिवारवाड्यात असेच दृश्य दिसते हे माझ्या एकदम लक्षात येते. मात्र इथे एक फरक आहे या जोत्यांवर कोणत्या इमारती उभ्या होत्या याच्या पाट्या सगळीकडे दिसत आहेत. कृष्णदेव राय राजाचे चंदनाच्या लाकडाचे बांधलेले निवासस्थान, 100 खांबांचा दरबार, हे सगळे जमीनदोस्त झालेले असले तरी जमिनी खाली असलेला खलबतखाना मात्र अजून सुस्थितीत आहे. नियमाला अपवाद म्हणून एक मोठा चौथरा मात्र अजून टिकला आहे. या चौथर्‍याला ‘महानवमी डिब्बा‘ असे नाव आहे.\nमहानवमी डिब्ब्यावरील कोरीव काम\nमहानवमी डिब्बा, राजा कृष्णदेवराय व त्याचे मंत्री\nमहानवमी डिब्बा पायर्‍यांजवळचे हत्ती\nमहानवमी डिब्बा घरात उभी असलेली एक स्त्री\nस्त्रियांची शिल्पे असलेले एक पॅनेल उजव्या बाजूला एक गर्भवती स्त्री\n24 किंवा 25 फूट उंचीचा हा चौथरा, विजयनगरच्या प्रत्येक उत्सवाचा साक्षीदार मानला जातो. या चौथर्‍याची बांधणी पायर्‍या पायर्‍यांची आहे व समोर व दोन्ही बाजूंना असलेल्या पायर्‍यांवर अप्रतिम कोरीव काम केलेल्या हिरव्या ग्रॅनाईट दगडाची पॅनेल्स बसवलेली दिसत आहेत. या पॅनेल्सवर, राजाचा दरबार, विजयनगर मधल्या लोकांचे जीवन, हत्ती, घोडे यांची सुंदर मिनिएचर शिल्पे आहेत. एक बाजू फक्त स्त्री योद्धे किंवा शिकारी यांच्या शिल्पांनीच भरलेली आहे. महानवमी डिब्बा बघायला प्रवेशमूल्य काहीच नाही. परंतु मला मात्र हा चौथरा बघून इथे येण्याचे कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटते आहे. महानवमी डिब्बा हा सैनिकी संचलन, खेळ व दसरा महोत्सवासाठी वापरला जात असे. राजा या चौथर्‍यावर बसून या सर्व समारंभांच्यात भाग घेत असे. हा चौथरा चढून जाण्यासाठी समोरच्या बाजूला असलेल्या पायर्‍या बर्‍याच जड वाटल्या मात्र मागील बाजूला असलेल्या उतरण्याच्या पायर्‍या त्या मानाने सोप्या आहेत. या स्पर्धांच्यात एक भोजन भाऊ स्पर्धा पण असे. या स्पर्धेत भाग घेणार्‍यांसाठी बनवलेल्या खास दगडी थाळ्या बघून मात्र मोठी गंमत वाटते आहे.\nपाणी खेळवण्यासाठी बनवलेला दगडी चॅनेल\nभोजन भाऊंसाठीची दगडी थाळी\nराज निवासाच्या भिंतीच्या आत असलेल्या सर्व इमारतींना दगडी यू आकाराच्या चॅनेल्समधून पाणी पुरवले जात होते तसेच मध्यभागी एक पायर्‍या पायर्‍यांचा सुंदर जलाशय आहे.\nहे सगळे र���ज वैभव बघून आता मी एका उत्तरेला तटाच्या जवळ असलेल्या एका मंदिराजवळ पोचलो आहे.या मंदिराचे नाव आहे हजारीराम मंदिर. या नावाचे कारण अगदी सोपे आहे कारण आत रामाच्या हजार मूर्ती आहेत. मंदिरावरच्या शिल्पांकडे नजर टाकताना एक गोष्ट लगेच लक्षात येते आहे की आतापर्यंत मी बघितलेल्या विजयनगरमधल्या सर्व साईट्समधली सर्वोत्कृष्ट शिल्पकला जर कोठे असली तर ती या मंदिरातच आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीपासून ते रंगमंडप या सर्व ठिकाणी, रामायण व कृष्ण चरित्र यातील प्रसंग व दृष्य़े अतिशय सुंदर रित्या मिनिएचर स्वरूपात कोरलेली आहेत. मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यासाठी बनवलेले कोरीव दिवे तर मला अतिशय आवडले आहेत. अनेक देव किंवा योद्धे बसलेली एक ट्रॅम, किंवा लोणी चोरून खाणारा बाळकृष्ण ही शिल्पे असामान्यच आहेत.\nसिंहाचे शरीर, सुसरीचे तोंड व सशाचे कान असलेला एक काल्पनिक प्राणी\nलव, कुश आणि श्रीराम भेट\nदगडाला बांधून ठेवलेला रांगता बाळकृष्ण\nजनक राजासमोर रामाने केलेला शिवधनुष्यभंग\nसुवर्णमृग किंवा मरिच राक्षसाचा वध\nमी घड्याळाकडे बघतो.संध्याकाळचे 5 वाजायला आले आहेत. म्हणजेच मी विजयनगरमधे कडक उन्हात गेले 5ते 6 तास वणवण फिरतो आहे. परंतु जे बघायला मिळाले आहे ते सहसा कोठे मिळणे शक्यच नाही. त्यामुळे शरिराला आलेला शीण असा फारसा जाणवत नाहीये. एक बदल म्हणून आजची संध्याकाळ तुंगभद्रा नदीच्या धरणाशेजारी असलेल्या बागेत घालवायची मी ठरवतो. पण तिथे गेल्यावर धरणाकडे जाणारी बस सध्या बंद आहे असे कळते व नाईलाज म्हणून तो उभा चढ चढण्यास सुरवात करतो. धरण बघून परत खाली येणे क्रमप्राप्तच आहे. खालच्या बागेत म्हैसूर जवळच्या वृंदावन बागेची जवळपास प्रतिकृतीच केलेली आहे. तशीच रंगीत कारंजी आहेत. एक संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे आहे. डिअर पार्क पण आहे. जे आहे ते मोठे सुरेख आहे व मनाला खूपच आल्हादकारक वाटते आहे यात शंकाच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/passenger-rickshaw-meter-compulsion-in-belgaum/", "date_download": "2020-01-29T18:39:59Z", "digest": "sha1:353WH6N4EEGXL3TONEKKBMI6TBGDWVKT", "length": 5881, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आधी वडाप वाहनांना नियम लागू करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशहरातील रिक्षांना मीटरसक्ती करण्यासाठी पोलिस खात्याने तयारी चालविली आहे. सदर मीटर सक्तीला रिक्षाचालकांनी विरोध दर्शविला नसला तरी शहरातील मॅजिक रिक्षा, वडाप टेम्पो वाहतुकीवरही कारवाई करण्यात यावी. तरच रिक्षाचालकांना मीटर सक्ती परवडणार आहे. याबद्दलही प्रशासनाने विचार करुन रिक्षांना मीटरसक्ती करावी, अशा प्रतिक्रिया अनेक रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या आहेत.\nशहरातील रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिस खात्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावरुन पोलिस आयुक्तालयाकडून रिक्षांना मीटरसक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र रिक्षाचालकांनी प्रशासनाच्या मीटर सक्तीला विरोध दर्शविलेला नाही. मात्र मॅजिक रिक्षा, टमटम, टेम्पोंमुळे रिक्षाचालकांना प्रवासी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nयासाठी सदर वाहनांनी नियमानुसार प्रवासी वाहतूक करावी, यासाठी आरटीओंनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वडाप वाहनांमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय घटला आहे. शहराचा व्याप्ती मोठी नसल्याने रिक्षाचालकांना तासनतास प्रवाशांची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वडाप वाहनांना शहरात प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालावेत. मगच रिक्षांना मीटर बसविण्यात यावेत. याबरोबरच रिक्षांसाठी वाढीव भाडे देण्यात यावे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे. अनगोळ, वडगाव, शहापूर आदी भागातून येणार्‍या मॅजिक रिक्षा चालकांमुळे प्रवासी मिळेनासे झाले आहेत. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रिक्षाचालकांतून करण्यात येत आहे.\nसशस्त्र चकमकीनंतर गडचिरोलीत पाच नक्षलवादी अटकेत\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2020-01-29T19:12:39Z", "digest": "sha1:NWDK2GAQNJYDR5IQ7OGKBLEMORGSM4OS", "length": 3751, "nlines": 54, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिस्रोत", "raw_content": "\nविकिस्रोतच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logअपभारणाच्या नोंदीआयात नोंदआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतराची नोंद\nलक्ष (शिर्षक किंवा सदस्य:सदस्याचे सदस्यनाव):\n११:१०, ९ डिसेंबर २०१८ अभय नातू चर्चा योगदाने created page अथर्वशीर्ष (पर्यायी नाव) खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8915.html", "date_download": "2020-01-29T18:32:57Z", "digest": "sha1:VASK5CDNELU4XFQXHV73SLQRHX3RQV2O", "length": 15628, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९७ - राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९७ - राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nमहाराष्ट्राच्या इतिहासात दोन हजारवर्षांपूवीर् शालिवाहन कुळात गौतमी यानावाची एक प्रभावशाली ' आई ' होऊनगेली. सातकणीर् शालिवाहन हा तिचा पूत्र. पैठणचा सम्राट. तो स्वत:ला अभिमानाने अन् कृतज्ञतेने म्हणवून घेत असे ' गौतमीपुत��र सातकर्णी सातवाहन '. नाशिक आणि पुणे परगण्यांत असलेल्या लेण्यांमधील शिलालेखांत या मायलेकांचे उल्लेख सापडतात. त्या महान राजमातेनंतर महाराष्ट्राला महान राजमाता आणि लोकमाता लाभली ती जिजाऊसाहेबांच्या रूपाने.\nजिजाऊसाहेबांच्या बद्दलची कागदपत्रे त्या मानाने थोडीफारच गवसली आहेत. पण साधार तर्काने व परिस्थितीजन्य पुराव्यांनी हे चरित्र आपल्या मन:पटलावर उत्तम ' फोकस ' होते. इ.१६ 3 ० ते 33 पर्यंतचे शिवाजीराजांचे शिशुपण त्यातून डोळ्यापुढे येते. नंतर राजांचे बालपणही अधिक स्पष्ट होत जाते. त्यांच्या बालपणच्या खेळांचे आणि खेळण्यांचे सापडलेले उल्लेख मामिर्कआहेत. त्यातील एक उल्लेख असा आहे की , आपल्या सौंगड्यांच्याबरोबर शिवाजीराजे लढाईचे खेळ खेळताहेत. या लुटुपुटीच्या लढाईत मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकण्याची राजे आणि त्यांचे चिमणे सैनिक शर्थ करताहेत. अन् राजे म्हणताहेत , ' हे किल्ले आपले. आपण येथे राज्य करू. ' इथं राजांचे पाय पाळण्यात दिसतात. अन् राजमातेचे महत्त्वाकांक्षी मन त्या पाळण्याच्या झोक्यांप्रमाणेच घोडदौड करताना दिसते.\nआपल्याकडे एक लोकांचा लाडका विषय अजूनही सतत चचेर्त चवीने चघळताना दिसतो. तो म्हणजे शिवाजीमहाराज अशिक्षितच काय पण पूर्ण निरक्षर होते त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना वास्तविक महाराज निरक्षर होते. त्यांना सहीसुद्धा करता येत नव्हती हा आरोपच पूर्ण खोटा आहे. हा आरोप ग्रँट डफ यांच्यापासून डॉ. यदुनाथ सरकारांपर्यंत अनेक इतिहासकारांनी केला आहे. महाराजांवर निरक्षरतेचा आरोप करणे म्हणजे राजमातेवरच ,मुलाच्या बाबतीत निष्काळजी राहिल्याचा आरोप करणे आहे. तो खोटा आहे. आता तरमहाराजांच्या हस्ताक्षारांनी लेखनसीमा केलेली किती तरी पत्रे मिळाली आहेत. त्यांच्या विद्येचे इतरही अनेक पुरावे सापडले आहेत. त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिता येईल. अविद्येने मतिजाते , मति विना गती जाते , गतिविना सर्वस्व जाते हे राजमातेच्या आणि पुढे महाराजांच्या मनात किती खोलवर रुजले होते , हे अभ्यासकांच्या लक्षात येते. शिवाजी महाराजांची सर्वांगीण अतिसुंदर आणि कर्तबगार अशी घडण जिजाऊसाहेबांनीच केली.\nशिवाजीमहाराज जे काही शिकले ते अंतर्मुख होऊन विचारांनी शिकले. त्यांच्या विचारात विवेक होता. अंत:चक्षूंनी ते गगनालाही ठेंगणे करून टाकतील अशा भावना , अशी स्वप्ने , अशा आकांक्षा ते पाहात होते. नंतर कृतीत आणत होते. पूर्ण व्यवहारी दृष्टीने वागत होते. मागच्या पिढ्यांत घडलेल्या घटनांचा खोलवर विचार करीत होते. त्यातून शिकत होते. प्रत्येक गोष्ट स्वत: अनुभव घेऊनच शिकायची असं ठरविलं तर माणसाला मार्कंडेयाचं आयुष्यही पुरणार नाही. ते शिकण्याकरताच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. इतिहास म्हणजे साक्षात अनुभव.\nम्हणूनच आज (इ. स. २००५ अन् पुढेही) आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने काय होईल असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगतआकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगतआकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र अन् म्हणूनच महारुद हनुमानाचाही अभ्यास. नारळ फोडण्याकरता नव्हे , शंभरापैकी पस्तीस मार्क मिळवून पास होण्यासाठीही नव्हे , तर कलेच्या आणि शास्त्रांच्या अंगोपांगात. सूर्यबिंब गाठण्याइतकी झेपघेण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी. टागोर , विवेकानंद , रामन , डॉ. भाभा , राजा रविवर्मा , योद्धा अब्दुल हमीद , अन् आजही आपल्या पुढे साक्षात तळपत असलेले राष्ट्रपती अब्दुल कलाम अर्मत्यसेन , रविशंकर , भारतरत्न लता मंगेशकर , डॉ. विजय भटकर , शिल्पकार सदाशिव साठे अशी कर्तृत्त्वाचे शतसूर्य शोधिताना शतआतीर् धन्य होत आहेतच ना\nजिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांची चरित्रे मिळून एकच महान महाभारत आपल्यापुढे उभे आहे.\nजिजाऊसाहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. पाहा पटते का. शिवाजीराजांना त्यांनी पाळण्यापासून सिंहासनापर्यंत घडविलं. हाती छिन्नी- हातोडा घेतला तो प्रखर बुद्धिचा अन्सुसंस्काराचा , राजसंस्काराचा , स्वत: राजांना बोटाशी धरून राजांच्या सोळाव्या सतराव्या वयापर्यंत त्यांनी राज्यकारभाराचे अन् राजरणनीतीचे मार्ग हारविले. स्वत: न्याय आणिराज्यकारभार केला. नंतर आपण स���वत: राजव्यवहारातून अलगद पावले टाकीत त्या बाजूला होत गेल्या. राजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अन् राजांच्या अनुपस्थितीत , विशेषत: आग्ऱ्याच्याभयंकर संकट काळात , स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार स्वत: पाहिला. अगदी चोख.\nकुठेही काहीही कमी न पडू देता. अन् नंतर संपूर्ण प्रसन्न मनाने आणि समाधानाने त्यांनीराज्यकारभारातून निवृत्ती घेतली. पाहा आपण : इ. स. १६७० पासून पुढे याच क्रमाने जिजाऊसाहेबांचे जीवनचरित घडत गेले की नाही गोष्टी सांगेन युक्तिच्या चार हीच भूमिका त्यांची दिसून येते. मोह , लोभ , उपभोग , सत्तेची हाव इत्यादी विषारी पदार्थांचा त्यांनी स्वत:ला कधी स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या तेजाचे वलय हे हिंदवी स्वराज्याच्या मागे शेवटपर्यंत फिरत मात्र राहिले. कवी जयराम पिंड्ये यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे खरोखर जिजाऊसाहेबांचे जीवन कादंबिनिवत् जगजीवनदान हेतूनेच भरून राहिले होते. त्यांच्या जीवनाला रंगच द्यायचा असेल , तर तो भगवा रंगच द्यावा लागेल.\nसत्ता , संपत्ती , तारुण्य , सौंदर्य आणि आयुष्य याचा कुणी मोह धरू नये. हे सारं वा यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करावा. ते आज असते , उद्या संपते. शिल्लक राहतो तो त्याचा ' कसा उपयोग केला ' तो इतिहास.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/diwali-ank-tanmay-sahitya-newsroom-live-ityadi-hasyasanand-chotyancha-awaj-marathi-culture-and-festivals/", "date_download": "2020-01-29T16:50:15Z", "digest": "sha1:SSBUEZ3KLGOENYD4K6IXXZTTE2SIIBRX", "length": 22609, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वागत दिवाळी अंकांचे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिव���ी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nमुख्यपृष्ठ विशेष दिवाळी विशेष\nनामदेव ढसाळ, चंद्रकांत खोत आणि मानकरकाका या नामवंतांविषयी प्रदीप म्हापसेसकरांचे व्यक्तिचित्रण उल्लेखनीय आहे. तमाशाचा इतिहास आणि बदलते वेदनादायी रूप याविषयी रघुवीर खेडकर यांच लेख हृदयस्पर्शी आ���े. ज्येष्ठ पत्रकार, कवी, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर यांच्या आठवणीतल्या अनुभवांचे काही क्षण समृद्ध ग्रामीण जीवनानुभव देणारे ठरले आहेत. शिरीष पै यांचा आचार्य अत्रेंच्या जीवनातील काही घटना सांगणारा पुनर्प्रकाशित लेख वाचकांना अंतर्मुख करणारा आहे.\nसंपादिका : पूजा हारूगडे मूल्य :७५ रु., पृष्ठ : १०४\nगेल्या अनेक वर्षांत टीव्ही पत्रकारिता अनेक आव्हानांना तोंड देत बहरली. या क्षेत्राचे सामान्य माणसाला नेहमीच एक कुतूहलवजा आकर्षण असते. परंतु प्रत्यक्षात पत्रकाराचे जगणे अत्यंत धकाधकीचे, असुरक्षित आणि तणावाचे होत आहे. ही पत्रकाराची घुसमट लक्षात घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या अंकाची निर्मिती झाली आहे. या अंकातून पत्रकाराचा आवाज मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे अंकाच्या संपादकांचे म्हणणे आहे. यात कुणी या क्षेत्रातील आव्हानांचे धोके सांगितले आहेत तर कुणी आपली घुसमट, आपले जगणे मांडले आहे. अनेकांच्या आयुष्यातील बऱयावाईट प्रसंगांना शब्दबद्ध केले आहे. या माध्यमाचे अंतर्बाहय़ रूप कसे आहे, त्याचा आवाका, त्यातील माणसे आणि त्यांची गुणवत्ता याविषयी वाचकांना अवगत करून देणारे नामवंत पत्रकारांचे सगळेच लेख उल्लेखनीय, दर्जेदार व माहितीपूर्ण झाले आहेत. याकरिता स्वाती पाटणकर, प्रशांत कदम, ज्ञानदा कदम, अक्षय भाटकर, मोहन देशमुख, अर्चना कांबळे, दिनेश मौर्या, रवीश कुमार, मंगेश चिवटे, केतन वैद्य, सचिन गवाणे, वेदांत नेब, सागर कुलकर्णी, सुभाष शिर्के, वैभवी जोशी, प्रमोद चुंचूवार, विनोद जगदाळे आदी ज्येष्ठ तथा नवोदित पत्रकारांचे योगदान या अंकाला लाभले आहे.\nसंपादकीय मंडळ : कमलेश सुतार, पंकज दळवी, प्रशांत डिंगणकर, विशाखा शिर्के मूल्य : १०० रु., पृष्ठे : १२८\nमान्यवरांचे विविध विषयांवरील दर्जेदार लेख, कथा यांची रेलचेल यंदाच्या अंकात आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ जी. एस. घुर्ये आणि प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत या गुरू-शिष्याच्या प्रेमळ नात्याचं रूपांतर हाडवैरात कसे झाले याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारा अंजली कीर्तने यांचा लेख, तसेच गणप्रिय गणिका- मुकुंद काळे, भारत-चीन संबंध – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मातृत्त्वाचा असर्जनशील प्रवास – डॉ. बाळ फोंडके, सती प्रथा आणि राजा राममोहन रॉय – अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, निर्वासितांच्या व्यथा, वेदना – निळू दा���ले, प्राण्यांचे प्रणयी जीवन – डॉ. विनया जंगले, इस्लाम – युद्धपरंपरा आणि हिंसाचार – अब्दुल मुकादम, बालगुन्हेगारांच्या निष्पाप जगात – अमिता नायडू, युरोपियन सिनेनायक – अभिजित रणदिवे आदी लेख विशेष उल्लेखनीय झाले आहेत. प्रणव सचदेव, गणेश मतकरी, पंकज भोसले, रवींद्र पांढरे यांच्या कथा आणि प्रतिमा जोशी यांच्या समष्टीच्या संवादिक कविता उत्कृष्ट आहेत. अंकाचे ‘फुलराणी’ मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.\nसंपादक : आशीष पाटकर मूल्य : १६० रु., पृष्ठे : २१२\nअंकात नामवंतांच्या विनोदी कथा, लेख, विनोदी – उपरोधिक कविता, वात्रटिका आणि भरपूर व्यंगचित्रे यांचा समावेश आहे. गिरिजा कीर, सुधीर सुखठणकर, मुकुंद गायधनी, अविनाश हळबे, भालचंद्र देशपांडे, अरुंधती भालेराव, प्रियंवदा करंडे, भा. ल. महाबळ, मो. बा. देशपांडे, सदानंद चांदेकर आदींच्या विनोदी कथा, लेख तसेच यशवंत सरदेसाई, विवेक मेहेत्रे, महेंद्र भावसार, कंदीकटला, जगदीश कुंटे, सुरेश क्षीरसागर, महादेव साने आदींची व्यंगचित्रे हास्यस्फोटक आहेत. शिवाय संजय घाटे, प्र. द. जोशी, भालचंद्र गंद्रे, रवींद्र जोगळेकर यांच्या चारोळ्या, वात्रटिका, विनोद वाचकांना हसविणारे आहेत. विवेक मेहेत्रे यांचे सेल्फीवर आधारित मुखपृष्ठ लक्षवेधक.\nसंपादक : विवेक मेहेत्रे मूल्य :१५० रु., पृष्ठे : १६०\nबदकांची मैत्रीण (माधव गवाणकर), पिल्लू – सुरेश वांदिले, आभासी गेम – प्रवीण भिरंगी, मला उंच उडू दे – एकनाथ आव्हाड यांच्या गोष्टी तसेच एक मॉन्स्टर अक्राळविक्राळ, पुष्प महोत्सव – कल्पना शुद्धवैशाख, आई माझा गुरू – ज्योतीराम कदम हे नाटुकले आणि कविता, चित्रकथा, विनोद, कोडी, कॉमिक्स, हास्यचित्रे आदी मजकूर या अंकात आहे. छोट्यांच्या ज्ञानात भर टाकणारे व संस्कार करणारे उत्तम साहित्य या अंकात आहे.\nसंपादिका : वैशाली मेहेत्रे मूल्य : १०० रु., पृष्ठे :१४४\nमराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स\nमराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स हा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथून प्रसिद्ध होणारा ‘डिजिटल दिवाळी अंक’ आहे. या अंकाचे यंदाचे तिसरे वर्ष. ‘मराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स’ या संस्थेच्या संस्थापिका आणि अंकाच्या व्यवस्थापकीय संपादिका ऐश्वर्या कोकाटे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या दिवाळी अंकासाठी त्यांना आशुतोष बापट (पुणे), श्रीनिवास आणि शैलजा माटे (लॉस एंजेलिस), शोभना डॅनियल, माणिक सहस्रब��द्धे, शीतल रांगणेकर यांचेही सहकार्य मिळाले आहे. हिंदुस्थानसह जगातील वेगवेगळ्या देशांतील मान्यवर, नवोदित लेखक, कवी आदींचा या अंकात सहभाग आहे. मनोरंजकतेबरोबरच वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे वैचारिक साहित्य या अंकात आहे. शर्मिला माहूरकर (वडोदरा), डॉ. मुकुंद मोहरीर (सॅन दिएगो), विद्या हर्डीकर-सप्रे (कॅलिफोर्निया), किरण डोंगरदिवे (बुलढाणा), जयदीप भोसले (मुंबई), आदित्य कल्याणपूर (यूएसए), सचिन गोडबोले (पॅरिस), केतकी वासले (टोरांटो), निनाद वेंगुर्लेकर (मुंबई), स्वप्नील पगारे (लॉस एंजेलिस), गौरव वाडेकर (ऑस्ट्रेलिया), मीना नेरूरकर (फिलाडेल्फिया), विजयकुमार देशपांडे (सोलापूर), प्रतीक माने (पुणे), भरत उपासनी (नाशिक), उमाली पाटील (शिरपूर), श्वेता मालेकर-गुप्ता (हाँगकाँग), राहुल तेलंगे (बर्मिंगहॅम), पल्लवी रासम (सिंगापूर), अनुषा आचार्य (मुंबई), प्रियदर्शिनी गोखले (ऍरिझोना) आदींचे वाचनीय साहित्य अंकात आहे. दिशा मालपुरे यांचे मुखपृष्ठ आणि गंधार कात्रे यांचे मलपृष्ठ आकर्षक आहे. सुरुवातीला असलेले प्रतिमा खरे (पुणे) या मुलीचे पेंटिंगदेखील लक्ष वेधून घेते.\nसंपादिका : ऐश्वर्या कोकाटे पृष्ठे ७६, मूल्य : १३० रु.\nया बातम्या अवश्य वाचा\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%2520%E0%A4%91%E0%A4%AB%2520%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aloans&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C&search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%20%E0%A4%91%E0%A4%AB%20%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-01-29T19:15:12Z", "digest": "sha1:QRGV5VNKRJUWW2XDEU47P4IARWJ4IXHU", "length": 3540, "nlines": 100, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove बँक%20ऑफ%20इंडिया filter बँक%20ऑफ%20इंडिया\nएसबीआय (1) Apply एसबीआय filter\nव्याजदर (1) Apply व्याजदर filter\nRBI कडून रेपो दरात कपात झाल्यास त्याचा तत्काळ फायदा SBI च्या खातेधारकांना मिळणार\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15401", "date_download": "2020-01-29T18:45:33Z", "digest": "sha1:3BOFPGBJY5BGM4K7BJAKEOJWYTEZQ3ZV", "length": 14536, "nlines": 185, "source_domain": "activenews.in", "title": "शिरपूर जैन येथील देशी दारूचे दुकान मनुष्य वस्ती बाहेर हलवण्याची मागणी – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/शिरपूर जैन येथील देशी दारूचे दुकान मनुष्य वस्ती बाहेर हलवण्याची मागणी\nशिरपूर जैन येथील देशी दारूचे दुकान मनुष्य वस्ती बाहेर हलवण्याची मागणी\nसरपंचा सौ .सुनिता अंभोरे - ग्रा.प.शिरपूरला शासनमान्य देशी दारू दुकान हटविण्याची मागणी करणारा अर्ज प्राप्त झाला असून ग्रा.प.तर्फे योग्य तो पाठपुरावा करून सदर दुकान नियमानुसार गावा बाहेर स्थलांतरित करण्याची कारवाई होण्यासाठी सर्व स्तरावर प्रक्रिया केली जाईल.\nशिरपूर जैन येथील देशी दारूचे दुकान हे मनुष्य वस्ती बाहेर हलविले जावे या करिता शिरपूर येथील नितीन रमेश भालेराव यांनी जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन मागणी केली आहे. शिरपूर जैन येथे वार्ड क्र. ३ मध्ये सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून सदर दुकान उघडण्याची वेळ हि शासन नियमाप्रमाणे सकाळी १० ते रात्री १० असून त्या नियमाला पायदळी तुडवत सदर दुकानदार दुकान सकाळी ६ वाजता उघडतात. आणि रात्री उशिरापर्यंत द��कान सुरु ठेवतात.तसेच सदर दुकान हे मनुष्यवस्तीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी असून महिला, मुली आणि विध्यार्थिनी यांच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर आहे. सदर दुकानासमोर तळीराम(दारू पिणारे) मोठ्या संख्येने असतात. अनेक वेळा दारूच्या नशेत भांडण- तंटे होतात. त्यामुळे महिला, मुलीची छेड काढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काही झाल्यास शहरात एखादी अनुचित घटना घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उदभवू शकतो, या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सदर देशी दारूचे दुकान हे शासनाच्या नियमाप्रमाणे शिरपूर शहरा बाहेर मनुष्य वस्तीपासून अंतरावर स्थलांतरित केले जावे. तसेच दुकान उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेचे दुकानदाराने पालन करावे अशी व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी निवेदन द्वारे भालेराव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग,वाशीम, जिल्हा पोलीस अधीक्षकसाहेब, वाशीम, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, वाशीम, ठाणेदार साहेब, पोलीस स्टेशन शिरपूर, सरपंच/सचिव साहेब,ग्रा.पं.कार्यालय शिरपूरला केली आहे.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nरेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी काय करावे \nशिरपूर परिसरात अवैध सावकारीला आले उधान\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांच��� आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=4228", "date_download": "2020-01-29T18:59:29Z", "digest": "sha1:BCS36FDTA6PWASEKLJWP54IELHYPYZPF", "length": 25867, "nlines": 207, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "अाम्ही साविञीच्या लेकी(लेख,धनश्री अासवले-गुनाट)", "raw_content": "गुरुवार, ३० जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nआज महिला दिन.माझ्या सगळ्या भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. खरं तर आज स्रीशक्तीचा खरा सन्मान करायचा दिवस आहे.त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा दिवस आहे.\nआज महिला प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत.आपल्या कार्याने आणि कर्तत्वाने पुढे जात आहेत.पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती आज यशाच शिखर गाठत आहे.2500 वर्षापूर्वी चाणक्यांनी सांगितलं होत की स्री ही दैवी शक्तीपेक्षाही जास्त शक्तीशाली आहे आणि पुरुषापेक्षाही जास्त कष्ट करणारी आहे.जे 2500 वर्षापूर्वी चाणक्यांनी मान्य केलं तेच आजही समाज मान्य करत नाही. आज महिलांनी गगनभरारी घेतलीय हे जरी खरं असलं तरी आजही कित्येक महिलांना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. आजही कित्येक महिलांना पुरुषांप्रमाने वागणूक दिली जात नाही आणि महत्वाचे म्हणजे भारत सक्षम होऊन सुद्धा महिलांची अन्यायापासून सुटका झालेली नाही.\nसध्या महिलासाठी 50% आरक्षण आहे.अनेक हक्कही दिलेत परंतु याच समाजातील लोक त्यांना त्यांच्या हक्कांपासून, आरक्षणांपासून दूर ठेवत आहे.मग तुम्हीच सांगा 50% आरक्षणाचा काय फायदा असा प्रश्न उभा राहतो.सावित्रीबाईंनी अन्याय,कष्ट सहन करून मुलींसाठी शाळा चालू केली आणि त्याच सावित्रीला पाठिंबा देणारे ज्योतिबा फुले या दोघांचेही उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही.परंतु आज स्री शिक्षणाला पाठिंबा देणारे अनेक ज्योतिबा निर्माण होण्याची नितांत गरज आहे.\nजागतिक महिला दिन मानाने साजरा करणार्या याच भारतात आज महिला सुरक्षित आहेत का हा अत्यंत गंभिर प्रश्न आहे आणि त्यांच्या असुरक्षिततेला जबाबदारही हाच समाज आहे.मी तर म्हणेन की, 50% आरक्षण देऊन काय होतं, आता खरी गरज तर संरक्षणाची आहे.\nहो, महिलांनी गगनभरारी घेतली आहे हे जरी खर असलं तरी आज कित्येकींना घराचा उंबराही ओलांडायची मुभा नाही. प्रत्येक महिला ही गगनभरारी घेऊ शकते फक्त तिला आधार आणि पाठिंबा द्या. मग पहा ती एवढं मोठं यशाच शिखर गाठेल की वर्णन करायला शब्दही कमी पडतील.\nमहिलांनाफक्त 'आधारच' नका देऊ\nथोडी चालायला 'वाटही' द्या,\nपेटून उठेल ती आपोआपच\nफक्त पाठीवर 'आधाराची' थाप द्या..\nखरं ज्या दिवशी महिला 100% सुरक्षित होतील, ज्या दिवशी अन्याय, अत्याचार मुळासकट उपटून फेकला जाईल तोच दिवस आंम्हा महिलांसाठी खरा जागतिक महिला दिन होईल.\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालु��्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिड���या चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/gabby/", "date_download": "2020-01-29T17:57:57Z", "digest": "sha1:XCS7MWRPFVZOTHSKIPV5VVUVUV2Q6KJ5", "length": 1444, "nlines": 25, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Gabby Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nआठ वर्षांच्या या चिमुरडीला चक्क कावळे देतायत छान छान ‘रिटर्न गिफ्ट्स’\nगॅबीला असल्या विचित्र वस्तू नाही मिळालेल्या पण एकदा तिच्या आईसाठी एक कावळा, खेकड्याचा तुटलेला हात टाकून गेला होता.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/pannier-bread-toast/articleshow/70638665.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-29T17:19:01Z", "digest": "sha1:L5UJXZKMY6I223KQ7MXHLFEN4B2QZVW2", "length": 10123, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pannier bread toast : पनीर ब्रेड टोस्ट - pannier bread toast | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nसाहित्य- ब्रेड, पनीर, लाल- पिवळी- हिरवी सिमला मिरची, आलं-लसूण पेस्ट, जिरे पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, गरम मसाला, लोणी किंवा बटर, कोथिंबीर, मीठ, ओलं खोबरं, लसूण, हिरव्या मिरचीची चटणी.\nसाहित्य- ब्रेड, पनीर, लाल- पिवळी- हिरवी सिमला मिरची, आलं-लसूण पेस्ट, जिरे पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, गरम मसाला, लोणी किंवा बटर, कोथिंबीर, मीठ, ओलं खोबरं, लसूण, हिरव्या मिरचीची चटणी.\nकृती- प्रथम ब्रेडच्या कडा कापून ब्रेड लाटण्याने लाटून बाजूला ठेवा. नंतर एका भांड्यात पनीर, तिन्ही रंगांच्या सिमला मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, आलं-लसूण पेस्ट, जिरे पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, तिखट मसाला, कोथिंबीर, गरम मसाला आणि मीठ घालून एकजीव करुन सारण तयार करुन घ्या. तसंच हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि मीठ हे एकत्र वाटून त्याची चटणी तयार करून घ्या. बाजूला ठेवलेल्या ब्रेडला हिरवी चटणी लावून घ्या. नंतर तयार केलेलं पनीरचं सारण ब्रेडच्या एका बाजूला लावा. आता हे टोस्ट पॅनवर थोडं-थोडं बटर घालून खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे पनीर ब्रेड टोस्ट तयार असून सॉस आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nघरचा शेफ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमिश्र धान्यांचा चवदार वडा\nइतर बातम्या:पनीर ब्रेड टोस्ट|टोस्ट|toast|pannier bread toast|Navi Mumbai\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nकरोना व्हायरसः मदुराई रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु\nमहाराष्ट्राची दशाब्दीऔरंगाबाद - येत्या एक मे\nचंडीगड पंजाबलाचनवी दिल्ली - आता कोणत्याही\nनवी दिल्ली - येत्या अलिप्त\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमिश्र धान्यांचा चवदार वडा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/14", "date_download": "2020-01-29T19:09:05Z", "digest": "sha1:RHLKN3IJ5CPU6RK6YTIWEYWDRQ7BXQWJ", "length": 25465, "nlines": 318, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ड्रोन: Latest ड्रोन News & Updates,ड्रोन Photos & Images, ड्रोन Videos | Maharashtra Times - Page 14", "raw_content": "\nमुंबई कलेक्टिव्ह: १ व २ फेब्रुवारीला विचारमंथन\nकर्जमाफीः सहकार विभागाने मागितले १५ हजार क...\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याड...\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा...\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nमध्यप्रदेशात बेरोजगारांना महिना पाच हजार मिळणार\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शक...\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nभारताचा आक्षेप असूनही CAA विरोधी प्रस्ताव EU त\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपह...\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; ब...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nसबको सन्मती दे भगवान\nछेड काढणाऱ्याला तापसीने 'अशी' घडवली अद्दल\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना..\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्म..\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्..\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीन..\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nकरोना व्हायरसः मदुराई रुग्णालयात ..\nनेत्यांना शिक्षणाची ग���ज नाही: कार..\nएअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)'ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स', असे म्हणतात त्यासाठी सक्षम हवाई दल हा सर्वोत्तम पर्याय आहे...\nवाघीणीच्या शोधामध्ये ‘हत्ती’एवढे घोळ\nदहा चमू, १०४ कॅमेरे थर्मल सेन्सर ड्रोन तैनात, तरीही दहशत कायमवाघिणीच्या शोधात 'हत्ती'एवढे घोळप्रवीण लोणकरतब्बल दहा चमू १०४ साधे कॅमेरे...\nड्रोन, दुर्बिणीतून टेहळणी; सीसीटीव्हीतून वॉच\nमुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार अगर घातपात घडू नये यासाठी मुंबई पॊलिसांनी गस्त, गुप्तहेर, खबरी या पारंपरिक पद्धतीप्रमाणेच यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला. गर्दीवर टेहळणी करण्यासाठी अद्ययावत ड्रोन आणि दुर्बिणीचा, तर छोट्या-मोठ्या घटना टिपण्यासाठी मुंबईत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींचा वापर करण्यात आला.\nपोलिसांची कडक भूमिका; मिरवणूक डीजेमुक्त\nमंडळांचा दबाव झुगारून लावला म टा प्रतिनिधी, नगरदरवर्षी नगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट असायचा...\nआता ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी\nकपाशीवर येणाऱ्या कीटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन विभागाच्या प्र-क्षेत्रावर घेण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस मुंबई व पडगीलवार इंडस्ट्रीज अकोला यांनी संयुक्तपणे राबविलेल्या या प्रयोगानंतर पुढच्या वर्षी या प्रयोगाची अंमलबजावणी कृषी विद्यापीठातील संपूर्ण कापूस प्र-क्षेत्रावर राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे.\nइम्रान खान आणि त्यांचे दहशतवादी दोस्त\nपाकिस्तानची मूळ समस्या आणि अस्थिरतेचे कारण पाकपुरस्कृत दहशतवाद आहे याची जाणीव तेथील पंतप्रधान इम्रान खान यांना होत नाही, तोपर्यंत त्या देशाला आंतरराष्ट्रीय समाजात सहज वावरता येणार नाही. वास्तवाची जाणीव त्यांना किती आहे हे सध्या समजणे कठीण आहे; परंतु पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या घडामोडींत दहशतवादी संघटना अधिक बळकट झालेल्या दिसतात.\nभारतीय वायुसेना बनवणार आंध्रात हवाई तळ\nचीनच्या वाढत्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने आंध्र प्रदेशात लष्करी हवाई तळ तयार करण्याची रणनिती आखली आहे. देशाची पूर्वेकडची सीमा आणखी मजबूत करण्यासाठी आणि येथील चीनच्या वाढत्या महत्त्वामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात प्रकाशम जिल्ह्यात डोनाकोंडा येथे एक मोठं हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.\nमोहरमच्या स्वाऱ्यांची आज स्थापना\nमोहरमच्या स्वाऱ्यांची आज स्थापनायंदा टेंभ्यांची मिरवणूक नाही, कोठल्यातच टेंभे पेटविणारम टा...\nपुण्यात मानाच्या गणपतीनंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होत असते. तसेच त्या ठिकाणावरील विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध असल्याने त्याची संपूर्ण राज्यभरात चर्चा होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवर ‘पुणे पॅटर्न’ राबवित जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक करण्याचा निर्धार महापालिकेत आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासूनच महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचे आश्‍वासन महापलिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले.\nसंडे फीचर ड्रोन - प्रसाद पानसे\nगेल्या काही वर्षांमध्ये लग्न किंवा तत्सम मोठ्या समारंभांमध्ये किंवा अगदी क्रिकेट, फुटबॉलच्या सामन्यादरम्यान अधूनमधून कमी उंचीवर आकाशात विशिष्ट आवाज ...\nकृषी संशोधनासाठी लातूरचा विचार\nDrone Policy: डिसेंबरपासून 'ड्रोन'चा व्यावसायिक वापर\nशेती, आरोग्य, आपत्ती निवारण या क्षेत्रामध्ये ‘ड्रोन’चा व्यावसायिक पद्धतीने वापर करण्यास सरकार परवानगी देणार असून, ‘ड्रोन’च्या माध्यमातून कोणत्याही खाद्यपदार्थांची सेवा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nमटा विशेषम टा प्रतिनिधी, नाशिकराज्यभरात वनविभागाकडून सुरू असलेल्या विकासकामांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे...\nदेशभर स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) बुधवारी उत्साहात साजरा झाला...\nड्रोन कॅमेऱ्याने सर्वेक्षण करण्याच्या कामाचा शुभारंभ\nम टा प्रतिनिधी, नगरमराठा समाजाच्या आंदोलनामुळे नगर शहरात चौका-चौकांमघ्ये पोलिस बंदोबस्त होता...\nनगर-पुणे महामार्ग साडेसहा तास रोखला\nमराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत दसरा चौकातील ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा सकल मराठा समाजाच्या संयोजकांनी केली. दरम्यान, मराठा आंदोलनाबाबत असंवेदनशीलतेने पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, ���शी मागणी करण्यात आली.\nसातारा देवळाई डीपीआरचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेऱ्याने\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद सातारा - देवळाईच्या डीपीआरसाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे...\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\n...म्हणून पराभूत होऊ असं वाटलं होतं: कोहली\nशिवसेनेसोबत सरकार: भाजप आजही तयार\n'कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा'\nछेड काढणाऱ्याला तापसीने 'अशी' घडवली अद्दल\nCAA विरोधी प्रस्ताव EU त; मतदान मार्चमध्ये\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nVideo: रोहितचे 'ते' दोन षटकार पाहाच\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nरो'हिट': भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/health/", "date_download": "2020-01-29T18:59:13Z", "digest": "sha1:SV2LEJI3GKIIEWEXRYAGWP435BSGFMG3", "length": 5050, "nlines": 81, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Health", "raw_content": "\nएक्स रे आणि प्रतिमाशास्त्र\nपचनसंस्थेची काळजी कशी घ्याल\nपोटाचा घेर कमी करायचाय\nडोळे चांगले राखण्यासाठी ‘हे’ व्यायाम ठरतील फायदेशीर\nडोकेदुखीवर मात कशी कराल\nचक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत\nपोटावरची चरबी वाढण्याची कारणे\nआपल्या हृदयाची काळजी कशी घ्याल\nभूक न लागण्याची कारणे\nदोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे\nकांदे पोहे एक उपयुक्त खाद्य\nआंब्यापासून केले जाणारे फेस पॅक\n१७ एप्रिल – जागतिक हेमोफिलिया दिवस\nपचनसंस्थेची काळजी कशी घ्याल\nपोटाचा घेर कमी करायचाय\nडोळे चांगले राखण्यासाठी ‘हे’ व्यायाम ठरतील फायदेशीर\nडोकेदुखीवर मात कशी कराल\nचक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत\nपोटावरची चरबी वाढण्याची कारणे\nआपल्या हृदयाची काळजी कशी घ्याल\nभूक न लागण्याची कारणे\nदोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे\nकांदे पोहे एक उपयुक्त खाद्य\nएका आठवड्यात २ किलो वजन कमी करा\nवाढत्या वजनावर योग्य उपाय\nरात्री झोप येत नसेल तर\nसूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय वजन कमी करायला मदत करते\nमशरुम खाण्याचे फायदे काय आहेत\nमातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे\nआऊट डोअर खेळ आरोग्यासाठी उत्तम व्यायाम\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nतुम्ही कॉफी पीता का\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/jalna-zp-election", "date_download": "2020-01-29T17:39:28Z", "digest": "sha1:P7NK2UIF3ELFYIYFXACYNJB4VZE2THPD", "length": 6425, "nlines": 124, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "jalna zp election Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nजालना जिल्हापरिषद निवडणूक, आजी माजी मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला\nया निवडणुकीत माजी मंत्र्यासह आजी मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच उद्या कोण बाजी मारते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले (jalna jilha parishad election) आहे.\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\nअण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/two-minor-deaths-in-brain-welfare/articleshow/70383856.cms", "date_download": "2020-01-29T16:52:51Z", "digest": "sha1:ZG2GNMLOFLN2FFPQQ3ZTOWPWAW7QHWTT", "length": 12476, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Doctor : कल्याणमध्ये मेंदूज्वरान�� दोन लहानग्यांचा मृत्यू - two minor deaths in brain welfare | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणमध्ये मेंदूज्वराने दोन लहानग्यांचा मृत्यू\nपावसाळ्यात सर्दी-तापाचे रुग्ण वाढत असून कल्याणमध्ये दोन दिवसांत दोन लहानग्यांचा मेंदूज्वरामुळे मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली असून हा मेंदूज्वर नेमका कसला आहे\nकल्याणमध्ये मेंदूज्वराने दोन लहानग्यांचा मृत्यू\nम. टा. वृत्तसेवा, कल्याण\nपावसाळ्यात सर्दी-तापाचे रुग्ण वाढत असून कल्याणमध्ये दोन दिवसांत दोन लहानग्यांचा मेंदूज्वरामुळे मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली असून हा मेंदूज्वर नेमका कसला आहे याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत धाडले जाणार असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.\nदोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे कृष्णा मल्ला यांनी श्लोक या आपल्या ७ वर्षीय मुलाला २२ जुलै रोजी कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी सुरुवातीला त्याला व्हायरल ताप असल्याचे सांगत औषध दिले. मात्र त्याचा ताप उतरत नसल्यामुळे २३ जुलै रोजी डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केले. त्यानंतर त्याला उलट्या आणि फिट्स सुरू झाल्या. नंतर हळूहळू त्याचा प्रतिसाद कमी होत गेला आणि बुधवारी संध्याकाळी तो कोमात गेला. डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित करत व्हेंटिलेटरवर ठेवले होते. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बुधवारी संध्याकाळी याच रुग्णालयात चार वर्षांच्या तनुजा सावंत हिला दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच ती कोमात गेली होती. ब्रेनडेड झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी नमूद केले आहे.\nगेल्या महिन्यात बिहारमधील मुजफ्फराबाद येथे मेंदूज्वराने (चमकी ताप) शेकडो मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कल्याणमध्ये दोन लहानग्यांचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे परिसरात संसर्गजन्य तापाचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nठाणेः ��्रकने ५ जणांना चिरडले, १ ठार, ४ जखमी\nभारताचा पाकवर विजय; रॅली काढणाऱ्यांना शिक्षा\n‘दिल्लीमध्येही पवारच परिवर्तन घडवतील’\nमुशायरा म्हणजे सरकारविरोधी जनआंदोलनच: कन्हैय्या कुमार\nअभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या\nइतर बातम्या:सर्दी-ताप|मेंदूज्वर|डॉक्टर|कल्याण|Kalyan|Doctor|cold fever|brain fever\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n'अॅपल'बाबात हे माहिती आहे का\nनागपाड्यात सीएए-एनआरसीविरोधात महिलांचे ठिय्या आंदोलन\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबासह पोहचला धोनी\nनाशिक अपघातातील मृतांचा आकडा २६ वर\nमाझे 'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nगडचिरोली: माओवाद्यांसोबत चकमक; पाच जहाल माओवादी अटकेत\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा पडदा\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत सदस्यांमधून \n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकल्याणमध्ये मेंदूज्वराने दोन लहानग्यांचा मृत्यू...\nडोंबिवली: गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू...\nपालघरमध्ये ३.६ तीव्रतेचा भूकंप...\nलोकलमधली गर्दी रोखणे अशक्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-01-29T19:03:35Z", "digest": "sha1:RNVI42WOG6X5CG7XJJ4NABDXKWJ5GXDN", "length": 6136, "nlines": 104, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "देवदास कॉलनीत एकाचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून | Janshakti", "raw_content": "\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\nपादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी\nसाफसफाईचा मक्ता 48 तासात बंद करण्याचे संकेत\nनगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास होणार अपात्र\nजळगा���ातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\nपादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी\nसाफसफाईचा मक्ता 48 तासात बंद करण्याचे संकेत\nनगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास होणार अपात्र\nदेवदास कॉलनीत एकाचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव– देविदास कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिराजवळ मध्यरात्री दगडाने ठेचून श्याम शांताराम दीक्षित यांचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष होते. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.\nसकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांमुळे ही घटना समोर आली आहे . याच परिसरात ते कुटुंबासह वास्तव्यास होते. मनसे कार्यकर्ते होते तहसीलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपाधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांसह ,एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळी आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vijay-deshmukh-again-gaurdian-minister-after-some-time-says-chandrakant-patil", "date_download": "2020-01-29T17:46:39Z", "digest": "sha1:PKOJVEUJ47I6O3Y6GTET25SZKDEQVXAQ", "length": 18014, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "चंद्रकांत पाटील यांनी केली सोलापुरात \"ही' भविष्यवाणी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nचंद्रकांत पाटील यांनी केली सोलापुरात \"ही' भविष्यवाणी\nगुरुवार, 12 डिसेंबर 2019\nपवार भिजल्याने भाजपचा पराभव नाही\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची भिती दाखवली किंवा ते पावसात भिजल्याने भाजपचे उमेदवार पडले नाहीत. आपण एकोप्याने वागलो नाहीत त्यामुळे आपला पराभव झाला. पक्षाच्या जवळ असलेल्यांपेक्षा जवळच्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह झाला. त्याचाही फटका बसला.\n- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप\nसोलापूर ः \"\"काही दिवसांपूर्वीचे पालकमंत्री, काही दिवस माजी मंत्री आणि काही दिवसानंतर पुन्हा पालकमंत्री होणारे विजय देशमुख, अशी सुरवात करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात राज्यातील आगामी स्थितीसंदर्भात भविष्यवाणीच केली.\nहेही वाचा... राज्यातील सहा महापालिकांमध्ये पोटनिवडणुका\nसोलापूरच्या नूतन महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे यांच्यासह आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष विक्रम देशमुख यावेळी उपस्थित होते.\nहेही वाचा.. दिव्यांगांसाठीचे पहिले न्यायालय पुण्यात\nशहर भाजपमधील सुंदोपसुंदीवर नाराजी\nश्री. पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये शहर भाजपमध्ये सुरु असलेल्या सुंदोपसुंदीबाबत नाराजी व्यक्त केली. चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा दिली की संघटनात्मक पातळीवर चांगले काम होते, असे ते म्हणाले. गेली तीन वर्षे महापालिका चालवत असताना मतदारांच्या विश्‍वासाला तडा जाण्याचे प्रकार होत आहेत. मतभेद असायला हवे, जसे आज परळीमध्ये पंकजाताईंनी सांगितले. त्यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध तर सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. आपले मतभेद असले तरी त्यावर चार भिंतीच्यामध्ये झाली पाहिजेत, असे ते म्हणाले.\nहेही पहा... माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू ः पंकजा\n... तर दुसऱ्यावर अन्याय होणारच\nकुणाला तरी न्याय म्हणजे कुणावरती अन्याय होणारच. न्याय सर्वांना मिळत नाही. तिकीटे सर्वांनाच मिळणार नाहीत. तसे करायचे झाल्यास घटनेत बदल करावा लागेल. महापालिका प्रभाग, विधानसभा, लोकसभेच्या मतदारसंघात इच्छुक असलेल्या सर्वांना एबी फॉर्म द्यावा आणि ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो भाजपचा उमेदवार असे करावे लागेल. तशी आपली ईच्छा असेल तर मी उद्या तसा मेल पंतप्रधान मोदींना करतो. मात्र हे शक्‍य नसते. सर्वांनी घटना स्वीकारली आहे, त्यानुसारच धोरण असले पाहिजे, असेही श्री. पाटील म्हणाले. संघटनमंत्री सतीशजी यांनी सांगितल्याप्रमाणे\nहे आवर्जून पहा... काय म्हणाले चंद्रकांत पाटील (VIDEO)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोहिते-पाटील गटाच्या सदस्यांना दिलासा...उच्च न्यायालयाकडून स्थगिती\nअकलूज : जिल���हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या माळशिरस तालुक्‍यातील सहा बंडखोर सदस्यांवरील कारवाईला उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. या निर्णयामुळे मोहिते...\nकाँग्रेसकडून काका कुडाळकर यांचे निलंबन मागे\nसावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस पक्षातून निलंबित केलेल्या हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांच्यावरील कारवाई मागे घेत पुन्हा...\nअब होगा सब कुछ ऑल वेल, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणाले हे...\nनागपूर : वनरक्षक व वनपाल यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील आणि समस्या...\nBudget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज\nअर्थसंकल्प मुळात अतिशय किचकट विषय. पण, या किचकट अर्थसंकल्पात मात्र सर्वसामान्यांना समाधान देणाऱ्या अनेक घोषणा तरतुदी असतात. पण, प्रत्येक माणूस ज्या...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन लेटरहेड पाहिलेत का \nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कात टाकत हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आपलं इंजिन नेलंय. अशात २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेच्या...\nUniion budget 2020 : महिला सुरक्षेसह आर्थिक सबलीकरणासाठी विशेष तरतूद असावी\nनागपूर : महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी, परिवहन सेवेत सीसीटीव्ही लावणे, महिला पोलिसांची संख्या वाढविणे यासह महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=14711", "date_download": "2020-01-29T17:26:51Z", "digest": "sha1:GGPK37RMYU54BWCZ7AXX7TFLMBOECQMQ", "length": 14373, "nlines": 179, "source_domain": "activenews.in", "title": "पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी ���ेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/क्राईम/पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू\nइरटीका व ट्रक अपघातात नऊजण जागीच ठार\nपुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली. रात्री एक वाजेच्या सुमारास अर्टिगा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये चार चाकी वाहनामधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत.\nया घटनेत मृत्युमुखी पडलेले नऊ जण पुणे जिल्ह्यातील यवतचे राहणारे असून सर्वजण महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत. हे सर्वजण शुक्रवारी सकाळी रायगड जिल्ह्यात फिरायला गेले होते. रायगडावरून परत येत असताना कदम वाक वस्ती या गावाजवळ गाडी चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये अर्टिगा कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.\nअपघात इतका भयानक होता की यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. या घटनेत अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज यांचा मृत्यू झाला आहे.\nमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\n“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहेमिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.\nकत्तलीसाठी नेणाऱ्या पाच गायी, दोन कालवडांची सुटका\nमहामार्गाच्या कडेला व्यायाम करताना वाहनाची धडक; तीन शालेय विद्यार्थी ठार\n“जिओ जीने नही दे रहा”\nकळमगव्हाण नजीक दुचाकीस्वारास अडवून लुटले\nमहामार्गाच्या कडेला व्यायाम करताना वाहनाची धडक; तीन शालेय विद्यार्थी ठार\nकत्तलीसाठी नेणाऱ्या पाच गायी, दोन कालवडांची सुटका\nकत्तलीसाठी नेणाऱ्या पाच गायी, दोन कालवडांची सुटका\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणा�� जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://arogyanama.com/health/is-the-weight-too-low-then-this-diet-is-for-you/c77097-w2932-cid293559-s11197.htm", "date_download": "2020-01-29T17:10:53Z", "digest": "sha1:PV6SJQKJ2W373T33P5XYRC3CCRWV7QUZ", "length": 4107, "nlines": 7, "source_domain": "arogyanama.com", "title": "वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर", "raw_content": "वजन खूपच कमी आहे का मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – खूपच किरकोळ बांधा असल्यास व्यक्तीमत्व उठून दिसत नाही. त्यामुळे अशी देहयष्टी असणारांना वाटते की आपले वजन वाढावे. एकीकडे लठ्ठपणाची समस्या वाटत असताना आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध प्रयत्न अनेक लोक करत असताना वजन वाढविण्यासाठीही काही जण प्रयत्नशिल असतात. अशा लोकांनी आपल्या आहारात काही बदल केले तर त्यांचे वजन वाढू शकते.\nअतिशय सडपातळ असणारांना वैद्यकीय भाषेत अँक्टमॉफ्र्स असे म्हटले जाते. अशा व्यक्ती म्हणजे शरीरावरील हाडांच्या सांगाड्यावर फक्त कातडीचा थर असल्यासारख्या वाटतात. सडपातळ लोकांना वजन वाढवणे खूप कठीण जाते. त्यांची चयापचय क्षमता खूप जास्त असल्याने कॅलरी खूप लवकर जळते. अशा व्यक्तींना जास्त कॅलरीची गरज असते. वजन वाढवणे म्हणजे फॅट मिळवणे नाही, हे समजून घेतले पाहिजे. वजन वाढवण्याचा अर्थ स्नायू वाढवणे होय. सडपातळ व्यक्तीने वजन वाढवण्यासाठी आहारात बदल करावा. जेवणामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढवावे. कार्बोहायड्रेट्समध्ये कॅलरीज खूप असतात.\nसडपातळ लोकांमध्ये प्रोटिन स्पेयरिंग अँक्शन असल्याने त्यांना कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. यामुळे प्रथिनांना स्नायू बळकट करण्यास मदत मिळते. अशा लोकांनी कार्बोहायड्रेटसह प्रथिनांचे अधिक प्रमाण असलेले खाद्यपदार्थ आहारात घ्यावेत. तसेच झोपण्यापूर्वी लगेचच जेवण करावे, जेणेकरून रात्री अपचन होणार नाही. अतिसडपातळ व्यक्तींनी सुका मेवा, तेलबिया म्हणजेच बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि कडधान्यांचे जास्त प्रमाणात खावे. यातून त्यांना अनसॅच्युरेटेड फॅटी अँसिड मिळते. या चांगल्या फॅटमुळे त्यांची प्रकृती सुधारते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-01-29T17:17:56Z", "digest": "sha1:E6BH5PH3W2EBXJVPSZ6KHJJQUQQHYT6P", "length": 2486, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nआता पुरुषांना बायकांचं ऐकावंच लागेल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nस्त्रीवादी विचारवंत सिमोन दी बोव्हार यांच्या मते ‘बाई ही जन्मत नसून ती घडवली जाते.’ याउलट आपण ‘पुरुष जन्मत नसून तोही घडवला जातो’, असं म्हणू शकतो. सिमोननंही पुढच्या काळात ही मांडणी केलीय. पण चर्चा केवळ बाईच्या घडवण्यापुरतीच मर्यादित राहिलीय. #metooच्या निमित्तानं पुरुषाच्या जडणघडणीबद्दलची ही चर्चा.\nआता पुरुषांना बायकांचं ऐकावंच लागेल\nस्त्रीवादी विचारवंत सिमोन दी बोव्हार यांच्या मते ‘बाई ही जन्मत नसून ती घडवली जाते.’ याउलट आपण ‘पुरुष जन्मत नसून तोही घडवला जातो’, असं म्हणू शकतो. सिमोननंही पुढच्या काळात ही मांडणी केलीय. पण चर्चा केवळ बाईच्या घडवण्यापुरतीच मर्यादित राहिलीय. #metooच्या निमित्तानं पुरुषाच्या जडणघडणीबद्दलची ही चर्चा......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B", "date_download": "2020-01-29T18:58:54Z", "digest": "sha1:23VUOUZ7NAB23RYQ4GZFITHKZACE6KO7", "length": 4561, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेनोव्हो - विकिपीडिया", "raw_content": "\nलेनोव्हो ही चीनमधील संगणक व इलेक्ट्रॉनिक वस्तु बनविणारी कंपनी आहे. याची स्थापना १९८४मध्ये झाली व २००४मध्ये हिला लेनोव्हो नाव देण्यात आले. लेनोव्होचे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंगमध्ये आहे.\nही कंपनी लॅपटॉप, भ्रमणध्वनी, दूरचित्रवाणी संच सारख्या वस्तू बनविते.\n२००५मध्ये आयबीएमने आपला संगणक व्यवसाय लेनोव्होला विकला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१९ रोजी ०५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/zoledron-p37101836", "date_download": "2020-01-29T17:33:49Z", "digest": "sha1:QSUDBCALHFEYW5U33BW6EYTIRQTQY6SW", "length": 18717, "nlines": 274, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Zoledron in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Zoledron upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nZoledron साल्ट से बनी दवाएं:\nNewbona (2 प्रकार उपलब्ध) Rokfos (1 प्रकार उपलब्ध) Zobone (3 प्रकार उपलब्ध) Zoldonat (1 प्रकार उपलब्ध) Zyfoss (1 प्रकार उपलब्ध) Dronicad (1 प्रकार उपलब्ध) Gemdronic (1 प्रकार उपलब्ध) Ledronzol (1 प्रकार उपलब्ध) Zolasta (1 प्रकार उपलब्ध)\nZoledron के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nZoledron खालील उपचारासाठी वापरले जाते -\nहाडे ठिसूळ होणे मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें ऑस्टियोपोरोसिस (हड्डियों की कमजोरी) पेजेट रोग बोन कैंसर (हड्डी का कैंसर) कैल्शियम की अधिकता\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Zoledron घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Zoledronचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Zoledron मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Zoledron तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Zoledronचा वापर सुरक्षित आहे काय\nZoledron मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Zoledron घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nZoledronचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nZoledron च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nZoledronचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Zoledron चे दुष्परिणाम माहित नाहीत, कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही.\nZoledronचा हृदयावरील परिणाम काय आहे\nZoledron मुळे हृदय वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nZoledron खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Zoledron घेऊ नये -\nZoledron हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nZoledron ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Zoledron घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकता, कारण याच्यामुळे पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Zoledron केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nZoledron मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Zoledron दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Zoledron च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Zoledron दरम्यान अभिक्रिया\nआजच्या तारखेपर्यंत यावर संशोधन झालेले नाही. त्यामुळे, अल्कोहोलसोबत Zoledron घेण्याचे परिणाम काय असतील हे माहित नाही.\nZoledron के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Zoledron घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Zoledron याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Zoledron च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Zoledron चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Zoledron चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच���या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/karnatka-assembly-election-belgaum/", "date_download": "2020-01-29T19:01:46Z", "digest": "sha1:RNED6KQTSBDL76ZAXXI2NYDT4CAWBVBV", "length": 7759, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंडखोरांचा अपेक्षाभंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बंडखोरांचा अपेक्षाभंग\nम. ए. समितीच्या नावावर बंडखोरी करणार्‍या उमेदवारांचा अपेक्षाभंग झाला असून सुरेश हुंदरे स्मृतिमंचने मध्यवर्ती म. ए. समितीच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बंडखोरांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची मागणी करण्यात येत आहे. हुंदरे मंचने एकीबाबत प्रयत्न सुरू ठेवले असताना एकी न झाल्यास ‘नोटा’ला मतदानाचे आवाहन करावे, असा दबाव बंडखोरांनी मंचवर आणला होता, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला.\nबेळगाव दक्षिणमधून प्रकाश मरगाळे, ग्रामीणमधून मनोहर किणेकर, खानापूरमधून आ. अरविंद पाटील यांची नावे मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. राम आपटे यांनी जाहीर केली. मध्यवर्ती म. ए. समितीने निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या तिन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.\nस्मृतिमंचतर्फे म. ए. समितीच्या उमेदवारामध्ये एकी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही नेत्यांच्या प्रतिसादाअभावी एकी होऊ शकली नाही. यामुळे उपरोक्त निर्णय घेण्यात आला, असे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.\nवीस दिवसांपासून म. ए. समितीमध्ये निर्माण झालेली बेकी मिटवण्याचा प्रयत्न स्मृतिमंचच्या माध्यमातून मराठी उद्योजक, डॉक्टर, वकील व समाजसेवकांनी केला; परंतु काही जणांनी योग्य साथ दिली नाही. यामुळे शनिवारी अखेर स्मृतिमंचने रिंगणातील उमेदवारांचा अभ्यास करून आणि लढ्यातील योगदान लक्षात घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली.\nएका मतदारसंघात समितीचे दोन-दोन उमेदवार उभे आहेत. त्यामुळे मराठी मतदार संभ्रमावस्थेत सापडले आहेत. मतदानाला केवळ आठ दिवसाचा अव��ी शिल्लक असतानादेखील तोडगा निघू शकला नाही. यामुळे पूर्ण विवेकाने साधकबाधक विचार करून निर्णय घेतला आहे. उमेदवारांची सीमाप्रश्‍नाबाबतची आजवरची भूमिका, तळमळ, निष्ठा आणि त्यांनी केलेला त्याग याचा विचार करून निवड केली आहे. एकीसाठी स्मृतिमंचचे कार्यकर्ते राजेंद्र मुतकेकर, आर. एम. घाडी, प्रदिप मुरकुटे, माजी महापौर गोविंद राऊत, संजय मोरे आदीनी प्रयत्न केले.दरम्यान, स्मृतिमंचच्या निर्णयामुळे मराठी हितासाठी बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी मराठी मतदारातून करण्यात येत आहे. यासाठी येत्या काळात जनतेतून दबाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमराठी भाषा आणि संस्कृती यांच्या जोपासनेसाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी सद्सद्विवेक बुद्धिला साक्ष ठेवून उमेदवारांची निवड केल्याचे सुरेश हुंदरे स्मृतिमंचने पत्रकात नमूद केले आहे.\nसशस्त्र चकमकीनंतर गडचिरोलीत पाच नक्षलवादी अटकेत\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mmrda-build-flyovers-underground-routes-in-thane-navi-mumbai/articleshow/64248254.cms", "date_download": "2020-01-29T18:41:58Z", "digest": "sha1:VMAJW2LMRD6NOYJYDGJ6KJZEHRANFTZR", "length": 13661, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "MMRDA : ठाणे, नवी मुंबईत उड्डाणपूल, भुयारी मार्ग - mmrda build flyovers, underground routes in thane, navi mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nठाणे, नवी मुंबईत उड्डाणपूल, भुयारी मार्ग\nनव्या मुंबईतील घणसोली-तळवली तसेच सविता केमिकल्स येथे दोन उड्डाणपूल, भुयारी वाहन मार्गिका, ठाणे बेलापूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा एलिव्हेटेड रोड त्याचप्रमाणे ठाणे येथील रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्य�� पुलांची कामे एमएमआरडीएने हाती घेतली आहेत.\nठाणे, नवी मुंबईत उड्डाणपूल, भुयारी मार्ग\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nनव्या मुंबईतील घणसोली-तळवली तसेच सविता केमिकल्स येथे दोन उड्डाणपूल, भुयारी वाहन मार्गिका, ठाणे बेलापूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा एलिव्हेटेड रोड त्याचप्रमाणे ठाणे येथील रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या पुलांची कामे एमएमआरडीएने हाती घेतली आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. ठाणे येथील रेल्वे ओलांडणी पूल हा ७९६ मीटर लांबीचा व प्रत्येकी चार म्हणजे एकूण आठ मार्गिकांचा असेल. हा पूल दोन टप्प्यांमध्ये बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अस्तित्वात असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन मार्गिका असणारे दोन पूल बांधण्यात येतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अस्तित्वात असलेला पूल पाडून त्या ठिकाणी प्रत्येकी दोन मार्गिका असणारा नवीन पूल बांधण्यात येईल. हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.\nया पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्येकी दोन मार्गिका असणाऱ्या १.४ किमी लांबीच्या घणसोली-तळवली उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. सविता केमिकल्सकडून बेलापूरकडे जाणारा ५७५ मीटर लांबीचा व दोन मार्गिका असलेला उड्डाणपूल व ४८५ मीटर लांबीचा व तीन मार्गिका असलेल्या बेलापूरकडे जाणाऱ्या भुयारी वाहन मार्गिकेचे उद्घाटनही मुख्यमंत्री करतील. या प्रकल्पामुळे घणसोली व तळवलीसारख्या गर्दीच्या जंक्शनच्या ठिकाणी प्रवास सुकर होईल.\nत्यानंतर ठाणे-बेलापूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा उन्नत रस्ता व भुयाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री करतील. ३.५ किमी लांबीच्या या प्रकल्पामध्ये प्रत्येकी चार मार्गिकांचा १.७० किमी लांबीचा बोगदा आणि प्रत्येकी तीन मार्गिकांचा १.८७ किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग यांचा समावेश आहे. हा प्रकल्प ४० महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर एमआयडीसी औद्योगिक परिसर, भारत बिजली व सिमेन्स दरम्यान ठाणे-बेलापूर रस्ता ऐरोली येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुख्यमंत्र्यांच्या ��ार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार\n...तर मुख्यमंत्री होऊन उपयोग काय; उद्धव ठाकरेंना पाटलांचा टोला\nकरोना व्हायरस काय आहे\nमुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित आढळले\nशिवभोजन थाळीला उदंड प्रतिसाद; ११,२७४ थाळींची विक्री\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास भाजप आजही तयार\nकर्जमाफीः सहकार विभागाने मागितले १५ हजार कोटी\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राहुल गांधी\nसंघ १३० कोटी लोकांचा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य\nनाशिक अपघातातील मृतांचा आकडा २६ वर\n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nठाणे, नवी मुंबईत उड्डाणपूल, भुयारी मार्ग...\nमहिला पत्रकाराची छेड काढणाऱ्याला अटक...\nसंपामुळे जेजेमध्ये रुग्ण बेदखल...\nटोलमुळे ‘स्कूल बस’ महागणार\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा सुरळीत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/football/news/rahul-brothers-range-police-in-advance/articleshow/72201522.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-29T18:25:35Z", "digest": "sha1:LXJDUHB6N6XUE245JGTUGHX5Y7NLYYQZ", "length": 10354, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News News: राहुल ब्रदर्स, रेंज पोलिसची आगेकूच - rahul brothers, range police in advance | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nराहुल ब्रदर्स, रेंज पोलिसची आगेकूच\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nराहुल ब्रदर्सने मध्य रेल्वेला आणि रेंज पोलिसने नागपूर सिटी क्लबला पराभूत करीत जेएसडब्ल्यू-एनडीएफए सुपर डिव्हिजन फूटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे.\nमोतीबाग येथील मध्य रेल्वेच्या मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यात राहुल ब्रदर्सने मध्य रेल्वेला ३-० अशा गोलफरकाने पराभूत केले. सुरुवातीच्या ८० मिनिटांपर्यंत एकाही संघाला गोल नोंदविण्यात यश आले नाही. राहुल ब्रदर्सच्या खेळाडूंनी शेवटच्या दहा मिनिटांत तीन गोल नोंदवून विजय खेचून आणला. रोहनने (८१), कुणालने (८६) आणि ख्रिस्तोफर (९०) यांनी राहुल ब्रदर्स संघाकडून गोल नोंदविले.\nइर्शादच्या दोन गोलच्या आधारे रेंज पोलिसने नागपूर सिटी क्लबला २-० असे पराभूत केले. या सामन्यातही मध्यंतरापर्यंत गोलसंख्या शून्यच होती. मध्यंतरानंतरचा खेळ सुरू होताच इर्शादने ५१व्या मिनिटाला रेंज पोलिसला आघाडी मिळवून दिली. नागपूर सिटी क्लबच्या खेळाडूंनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना बरोबरी साधता आली नाही. रेंज पोलिसच्या इर्शादने ८९व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल करून संघाला विजय मिळवून दिला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआजचं राशी भविष्य: दि. २८ जानेवारी २०२०\nआयकरसंबंधी या बनावट ई-मेल, SMS पासून राहा सावधान\nएक विजय आणि टीम इंडिया इतिहास घडवणार\nआजचं राशी भविष्य: दि. २७ जानेवारी २०२०\nप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयचा मेगाप्लान\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं: विराट\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपुनिच भगवान है'\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराहुल ब्रदर्स, रेंज पोलिसची आगेकूच...\nजीएच रायसोनी अंतिम फेरीत...\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच...\nरेंज पोलिस, सदर क्लबचे विजय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2020-01-29T18:29:42Z", "digest": "sha1:ZSR5GEUZHARXVIXVMSSHU7EB3AXNKT4R", "length": 6081, "nlines": 76, "source_domain": "mpcnews.in", "title": "अज्ञात चोरटे Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : वर्षभरात तब्बल एक हजार मोटारसायकल चोरीला\nएमपीसी न्यूज - मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातून एक हजार 54 मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मोटारसायकल चोरणा-या अज्ञात चोरट्यांना पकडण्यात देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांना अपयशच आले आहे. वाहन चोरांना…\nPune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले\nएमपीसी न्यूज – बोपोडी येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना रविवारी (दि.28) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात…\nKothrud : मायविंग होंडा शोरुममध्ये सव्वादोन लाखांची चोरी\nएमपीसी न्यूज – कोथरूड येथील मायविंग होंडा शोरूममध्ये तब्बल सव्वादोन लाखांची चोरी करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी सहा या वेळेत घडली. याप्रकरणी दीपक झुरंगे (वय 40, रा. हडपसर) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…\nSangvi : मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून हजारोंचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज - मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून शोरूम मधून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली. प्रदीप जगन्नाथ जाधव (वय 27, रा…\nPune : पीएमपी बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरीला\nएमपीसी न्यूज – पीएमपी प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 26 एप्रिलला सकाळी पावणेदहा ते पावणेअकरा दरम्यान घडली.या प्रकरणी एका 53 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद…\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nSangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊन अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक\nLonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A1", "date_download": "2020-01-29T19:01:15Z", "digest": "sha1:5CCNAPCJAI7QCVCJGA7ENAZT2HJCVFAG", "length": 7356, "nlines": 95, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"वर्ग:साहित्यिक-ड\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"वर्ग:साहित्यिक-ड\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:साहित्यिक-ड या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:साहित्यिक-अ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-आ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-इ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ई ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-उ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ऊ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ए ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ऐ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ओ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-औ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-अं ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-क ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ख ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ग ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-घ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-च ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-छ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ज ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-झ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ट ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ठ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ढ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-त ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-थ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-द ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ध ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-न ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-प ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-फ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ब ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-भ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-म ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-य ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:��ाहित्यिक-र ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ल ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-व ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-श ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ष ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-स ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ह ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-क्ष ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ज्ञ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ऋ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-श्र ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ॐ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-अः ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ड ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kolhapur-guardian-minister", "date_download": "2020-01-29T17:43:14Z", "digest": "sha1:LBCVL6SX4ECQEJ5AKUE3A53JCLL4TP2O", "length": 6795, "nlines": 128, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "kolhapur Guardian Minister Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nसतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन : हसन मुश्रीफ\nमहाविकासआघाडीच्या पालकमंत्र्यांना यादी जाहीर झाली असली तरी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची उत्सुकता अद्याप कायम (Kolhapur Guardian minister) आहे.\nकोल्हापूरचं पालकमंत्रिपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांचा नकार\nस्पेशल रिपोर्ट | ठाकरे सरकारमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री कोण\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\nअण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15406", "date_download": "2020-01-29T18:06:55Z", "digest": "sha1:2UADABRCBDBBYGZK6A22JSY7A3JSFOHZ", "length": 16073, "nlines": 189, "source_domain": "activenews.in", "title": "शिरपूर परिसरात अवैध सावकारीला आले उधान!! – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/शिरपूर परिसरात अवैध सावकारीला आले उधान\nशिरपूर परिसरात अवैध सावकारीला आले उधान\nआपदग्रस्त शेतकऱ्यांची होतेय पिळवणूक; प्रतिबंधात्मक यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष\nठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज देणाऱ्या आणि दामदुप्पट व्याज आकारणाऱ्या सावकारांची माहिती मिळवलेली आहे.ठोस पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे.ठोस पुरावे मिळताच नावानीशी त्यांची संबंधीत विभागाकडे तक्रार करणार आहे. संदीप देशमुख (सामाजिक कार्यकर्ते, शिरपूर)\nखरीप पिकांना पावसाने पुरते झोडपून काढले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. घरात दाणा नाही व पुढे दिवाळसण आलेला,अशा कैचीत बळीराजा अडकलेला होता.पावसामुळे बाज��रपेठ ठप्प असल्याने लघू व्यावसायिक सुद्धा अडचणीत सापडले होते. शेतकऱ्यांची व लघू व्यावसायिकांची ही अडचण अवैध सावकारांसाठी सुवर्ण संधी ठरली.या संधीचे सोने करण्यासाठी परिसरातील अवैध सावकारांनी आपापल्या एजंट मार्फत जाळे पसरले.या जाळ्यात शेतकरी व लघू व्यावसायिक आपसूकच अडकले.\nयावर्षी उडीद,सोयाबीन,कपाशी, ज्वारी-बाजरी अशी खरीप पिके काढणीला आली आणि पावसाची रिप रिप वाढतच गेली. संततधार पावसाने पिकांची धुळधाण करून टाकली.आज शेतात जी थोडीबहुत पिके राहली आहेत. ती काढण्यासाठी शेतात अजूनही ही १५-२० दिवस थ्रेशर जाऊ शकत नाही.शेतमाल विकून शेतीचा खर्च,किराणा, कापड, औषधे,दवाखाना इत्यादी देणी शेतकऱ्याला द्यायची होती.समोर दिवाळसण आलेला होता.घरात कपडेलत्ते,लेकीबाळींची ने-आण, त्यांची साडीचोळी इत्यादींसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज होती.शिवाय सरकारच्या सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ संपण्याची दूर दूर शक्यता त्याला दिसत नव्हती. म्हणून नाईलाजाने बळीराजाला सावकारांना शरण जावे लागले.परवानाधारक सावकारांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम व्याजाने दिल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.तसेच परवाना नसलेल्या सावकारांचेही आहे. जेवढी गरज निकडीची तेवढा व्याजदर अधिक या निकषाने शेतकऱ्यांची सध्या पिळवणूक सुरू आहे. काही बहाद्दर तर संभाव्य व्याज अगोदरच कापून घेऊन उर्वरित मुद्दल शेतकऱ्यांच्या हातावर टेकवत आहेत.शिवाय कर्जाऊ रक्कमेच्या संरक्षणासाठी काही सावकार शेतकऱ्यांकडून त्यांचे शेत,घर,प्लॉट इत्यादीचे खरेदी खतही लिहून घेत आहेत किंवा कोरे धनादेश घेत आहेत;अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपली मान सोडवणे दुरापास्त होणार आहे.\nएकूणच अवैध सावकारी रोखण्यात यंत्रणेला अपयश आले असेल किंवा यंत्रणेने सोयीस्कर डोळेझाकही केलेली असू शकते. परंतू त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, हे ही तेवढेच खरे\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nशिरपूर जैन येथील देशी दारूचे दुकान मनुष्य वस्ती बाहेर हलवण्याची मागणी\nअयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस अलर्ट\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/seven-mistakes-to-avoid-while-doing-push-ups/", "date_download": "2020-01-29T17:39:22Z", "digest": "sha1:3TX5F2WTPGWOC265MYSHMMOTGYPOP5FQ", "length": 13642, "nlines": 90, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'पुश-अप्स' करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nव्यायाम करणे हे शरीरासाठी उपयुक्त आहे. आपले शरीर निरामय, रोगमुक्त, तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, पद्धती आहेत.\nयोग, प्राणायम, आसन, विविध स्ट्रेचिंगचे प्रकार, जिममधिल उपकरणांच्या मदतीने केला जाणारा व्यायाम, अश्या कित्येक पद्धतीने शरीर स्वास्थ्य जपण्याचे काम आज वेगवेगळ्या वयोगटातील लोक करत असतात.\nतरुणांमध्ये योगसाधना व आसन हे तितके लोकप्रिय नसून त्यांना मॉडर्न पद्धतीचा व्यायाम जसे जिम, झुंबा, इत्यादी करायला आवडतात.\nत्यातल्या त्यात ही “पुश अप्स” हा आजच्या तरुणाईचा सर्वात आवडता व्यायाम प्रकार आहे. पुश अप्सला मराठीत जोर बैठका म्हणतात.\nपुश अप्सचा समावेश हा भारतीय व्यायाम प्रकारात पण मोठ्या प्रमाणावर झाला आहे व शरीराच्या बांधणीसाठी “पुश-अप्स” ला सर्वाधिक महत्व आहे.\nसूर्यनमस्कारात स्ट्रेचिंग साठी पुशअप्सचा समावेश आहे.\nआजच्या तरुणाईत पुशअप्स ला खूप महत्व असण्याचं कारण आहे की हा व्यायाम करायला सोपा आहे, सोबत हा व्यायाम प्रकार करण्यात जास्त वेळेचा अपव्यय होत नाही.\nयाचा शरीराला होणारा फायदा पण प्रचंड आहे. शरीराच्या बांधणीसाठी पुश अप्स महत्वाचे असल्याने बॉडी बिल्डिंग साठी तरुणांचा पुश अप्स कडे कल जास्त असतो.\nपरंतु पुश-अप्स करताना बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका घडतात ज्यामुळे पुश अप्सच्या पूर्ण व्यायामप्रकारावर त्याचा परिणाम होत असतो.\nत्यामुळे अपेक्षित फायदा मिळूही शकत नाही व धोकाही संभवू शकत असतो. पुश अप्स करतांना ह्या ७ चुका टाळा म्हणजे तुम्हाला फायदा होईल.\n१) कोपरावर जास्त वजन पडणार नाही याची काळजी घ्या\nपुश अप्स करताना कधीही तुमच्या कोपरावर जास्त वजन पडणार नाही याची काळजी घ्या.\nजमल्यास ते अधिक पसरवा पण शरीराला जास्त समांतर ठेवु नका ह्यांमुळे तुमचं कोपराचं हाड विस्थापित होण्याचा धोका उद्भवू शकतो.\n२) जास्तीत जास्त तणाव निर्माण करायचा प्रयत्न करा\nतुमच्या कमरेला बाहेर काढून, पाठीत जास्तीत जास्त तणाव निर्माण करायचा प्रयत्न करा.\nजेव्हा तुम्ही एक पिरॅमिडाप्माणे आपली शरीररचना असणाऱ्यां अवस्थेत पोहचता त्यावेळी जास्तीत जास्त भार हा खालच्या दिशेला देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही छातीत योग्य तो भराव मिळवु शकतात.\n३) ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा :\nजेव्हा तुम्ही तुमचं वजन संपूर्णत जमिनीच्या दिशेने लावतात तेव्हा अगदी स्वतःला झोकून द्या. स्वतःला अगदी जमिनीवर झोपवून टाका. गुरुत्वाकर्षण प्रत्येक बाबीत महत्वपूर्ण भूमिका बजावत असते.\nपरंतु पुश अप्स करताना तुम्ही सदैव काळजी घ्या कारण तेव्हा तुम्ही गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतात.\nत्यामुळे पुश अप्स करताना प्रचंड ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही वेदना टाळू शकतात.\n४) पाठीचा कणा योग्य आकारात वाकवा\nतुमच्या पाठीच्या कण्याला जर तुम्ही आतल्या बाजूला वळवत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराला एक चांगल्या ऐवजी विचित्र आकार येण्याची जास्त संभावना आहे. पुश अप्सचं काम तुमच्या शरीराची बांधणी बनवून ठेवण आहे.\nजर तुम्ही तुमचा कणा आतल्या बाजूला वळवत राहिलात तर त्यामुळे तुमचा पाठीमागच्या बाजूवर तणाव निर्माण होत राहील ज्यामुळे कुठलाच सकारात्मक परिणाम दिसून येणार नाही.\n५) तुम्ही किती पुशअप्स करू शकता ह्याकडे लक्ष न देता त्या कश्या करता ह्याकडे द्या\nबऱ्याचदा लोकांचा मनात शंका असते की किती करणं गरजेचं आहे की कसं करणं गरजेचं आहे मुळात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.\nपण अर्धवट पुश अप्स करण्याने काहीच उपयोग नाही त्याऐवजी कमी पुश अप्स करा पण पूर्णतः करा जेणेकरून तुमची शरिर बांधणी बनून राहील.\n६) कधिही पुश अप्स करताना तोंडावाटे श्वास घेणे आणि सोडणे टाळा\nश्वासोच्छ्वासाचा क्रियेला पुश अप्स मध्ये खूप महत्व आहे. प्रथमतः पुश अप करताना आधी नाकावाटे श्वास आत घ्या आणि पुश डाऊन करताना हळूहळू श्वास बाहेर सोडा.\nह्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण सुरू राहील आणि तुम्हाला तणाव येणार नाही.\n७) पुश अप्स करण्याचे वेगवेगळे प्रकार उपयोगात आणा\nजेव्हा तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या व्यायामाला स्वतला झोकून देता तेव्हा तो व्यायाम करणं हे खूप कठीण नसतं त्यामुळें तो व्यायाम जेवढ्या जास्त वेगवेगळ्या प्रकारे कराल तितका जास्त तो व्यायाम फायदेशीर ठरेल.\nत्यामुळे पुश अप्स करताना व्हारीएशनस ट्राय करत रहा तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.\nआजच्या तणावपूर्ण जीवनात आपल्या शरीराला जपणं हे जास्त गरजेचं आहे त्यासाठी व्यायाम करणं देखील गरजेचं आहे. तो व्यायाम अधिक उत्तम प्रकारे व योग्यरित्या केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← दारूच्या नशेत स्वतःच्याच सैन्यावर आक्रमण केलं आणि शत्रू चालून येण्याच्या आधीच युद्ध हरले\n“उदारमतवाद” म्हणजे काय रे भाऊ\n टेन्शन घेण्याऐवजी हे सोप्पे उपाय करा आणि फिट रहा..\nफक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या २१ “पर्फेक्ट लाईफ”च्या सवयी\nह्या साध्या चुकांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो\nOne thought on “‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15281", "date_download": "2020-01-29T19:00:14Z", "digest": "sha1:RS7BHOJN6AR3USQ6AB2LMV6Z75AGSQI6", "length": 12555, "nlines": 197, "source_domain": "activenews.in", "title": "दंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/दंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nप्रतिनिधि तनवीर बागवान जालना\nअंबड:- तालुक्यातील डशहागड गावचे भुमी पुत्र अमोल चोथे यांची प्रमुख खलनायकाची भुमिका असणारा मराठीतला पहिला-वहिला अॅक्शन चित्रपट दंडम हा येत्या ११ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्रतल्या ���र्व चित्रपटगृहात प्रदर्शित होती आहे. दंडम चित्रपटाचे दिग्दर्शन बिडचे भुमिपत्र व्ही.सत्तू यांनी केलेले असुन यामध्ये जागतिक दर्जाचे बाॅडी बिल्डर संग्राम चौगले हेही प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.. ,आदि या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दंडम चित्रपट मराठी सह तेलुगू आणि कन्नड भाषेत प्रदशित होणार आहे.\nक्रिएटिव्ह माईंड फिलम्स निर्मित दंडम या मराठी चित्रपटात पहिल्यादाच अॅक्शन .लव्ह ,थ्री,काॅमेडी हे साऊड ईफेक्ट पहायला मिळणार आहेत.नुकताच चित्रपटाचा ट्रेलर .गाणे प्रदर्शित करण्यात आले व प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nशिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन त्वरित अदा करावे तसेच माहे ऑक्टोबर 2019 चे वेतन दिवाळीपूर्वी करा\nशिरपूर येथे भर पावसात उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवदुर्गा विसर्जन\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच��या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/repair-the-chamber/articleshow/69708764.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-29T17:45:16Z", "digest": "sha1:UGS3FTIW43BYVE5APBQHLPFSLLZT5RHJ", "length": 7637, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik local news News: चेंबर दुरुस्त करा - repair the chamber | Maharashtra Times", "raw_content": "\nश्री राम सार्वजनिक वाचनालयासमोर रस्त्यावर मोठा चेंबर आहे जो धोकादायक स्तिथित मोडकळीस आलेला आहे, वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाड्या त्यावरून जातात त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होउ शकते, त्यामुळे नगरपालिकेने त्वरित याची दखल घेऊन ते रस्त्यावरील चेंबर दुरुस्त करावेनाथाभाऊ पवार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nस्मार्ट सिटी .... स्मार्ट यंत्रणा\nरामवाडी जवळ पुलाखाली गटारीचे पाणी गोदावरी मध्ये\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अ��पसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/60-illegal-buildings-near-prabhadevi-demolished/articleshow/63561273.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-01-29T19:10:31Z", "digest": "sha1:SDRKFXV4NXAS3VL4MKOTIRDALYE5FLGA", "length": 11282, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prabhadevi : प्रभादेवीमधील ६० अतिक्रमणे पाडली - 60 illegal buildings near prabhadevi demolished | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nप्रभादेवीमधील ६० अतिक्रमणे पाडली\nप्रभादेवीतील टेक्स्टाईल मिल नाल्याच्या पात्रात आजूबाजूला अनधिकृत अतिक्रमणे झाल्याने प्रवाहात अडथळे निर्माण झाले होते. पावसाळ्यात या अडथळ्यांमुळे पाणी साचून आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते हे लक्षात येताच पालिकेने ही अतिक्रमणे तोडण्याची कारवाई केली. त्यात ५२ अनधिकृत बांधकांमासह आठ वाढीव बांधकामेही तोडण्यात आली आहेत.\nप्रभादेवीमधील ६० अतिक्रमणे पाडली\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nप्रभादेवीतील टेक्स्टाईल मिल नाल्याच्या पात्रात आजूबाजूला अनधिकृत अतिक्रमणे झाल्याने प्रवाहात अडथळे निर्माण झाले होते. पावसाळ्यात या अडथळ्यांमुळे पाणी साचून आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते हे लक्षात येताच पालिकेने ही अतिक्रमणे तोडण्याची कारवाई केली. त्यात ५२ अनधिकृत बांधकांमासह आठ वाढीव बांधकामेही तोडण्यात आली आहेत.\nप्रभादेवीतील कामगार नगरलगत २० मीटर रुंदीचा हा नाला आहे. त्यातील पात्राप्रमाणेच आजूबाजूस ५२ अतिक्रमणे उभी राहिली होती. पालिकेचे परिमंडळ-२ चे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जी दक्षिण विभागाने ही पाडकाम कारवाई केली. या कारवाईत जी दक्षिण विभागाचे ३५ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. परळ येथील सेनापती बापट मार्गावरील तोडी मथुरादास मिल कम्पाऊंडमधील १० अनधिकृत शेड, वाढीव बांधकामेही पाडण्यात आली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार\n...तर मुख्यमंत्री होऊन उपयोग काय; उद्धव ठाकरेंना पाटलांचा टोला\nकरोना व्हायरस काय आहे\nमुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित आढळले\nशिवभोजन थाळीला उदंड प्रतिसाद; ११,२७४ थाळींची विक्री\nअमित शहांचं अरव��ंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nमुंबई कलेक्टिव्ह: १ व २ फेब्रुवारीला विचारमंथन\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास भाजप आजही तयार\nकर्जमाफीः सहकार विभागाने मागितले १५ हजार कोटी\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राहुल गांधी\nसंघ १३० कोटी लोकांचा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य\n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nप्रभादेवीमधील ६० अतिक्रमणे पाडली...\nKarnataka Election: शिवसेनाही कर्नाटकच्या रणांगणात...\nPlastic ban: प्लास्टिकबंदी फलकांवरच...\nजीटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण...\nआत्महत्या की खेळताना गेला जीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/government/videos/11", "date_download": "2020-01-29T17:33:25Z", "digest": "sha1:646HJGL3JPKQZPPMSUQD46MJJ6BTBPYP", "length": 17764, "nlines": 289, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "government Videos: Latest government Videos, Popular government Video Clips | Maharashtra Times - Page 11", "raw_content": "\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राह...\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा...\nसरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभार��ीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; ब...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nसबको सन्मती दे भगवान\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्म..\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्..\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीन..\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nकरोना व्हायरसः मदुराई रुग्णालयात ..\nनेत्यांना शिक्षणाची गरज नाही: कार..\n२४व्या आठवड्यात गर्भपात करता येणा..\nकल्याण रेल्वे स्थानकात छेड काढणाऱ्याला महिलेने चोपले\n७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांचे शुल्क MP सरकार भरणार\nगोरखपूर मुलांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा आदित्यनाथ यांच्यावर निशाणा\nकाश्मीरमधील दहशत आणि नक्षलवादावर २०२२ पूर्वीच तोडगा निघेल: राजनाथ सिंह\nयुपीतील मदरशांसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक\nकाश्मीरमधील हिंसाचाराचे फुटीरतावाद्यांकडून समर्थन\nमोहाली: एनसीसी कॅडेटला अशी शिक्षा\nराहुल गांधींची मोदींवर टीका\nबिहार: मुसळधार पावसामुळे पुरस्थितीत वाढ\nकोईम्बतूरः गोरखपूर दुर्घटनेतील पीडितांना श्रद्धांजली\nछत्तीसगडः मुख्यमंत्री रमण सिंह सरकारला ५ हजार दिवस पूर्ण\nगोरखपुर उत्तर प्रदेश सरकार विरोधात निदर्शने केल्याबद्दल तरुणाना अटक\nधर्मेंद्र प्रधान यांच्या 'मर्चिंग विद अ बिलीयन' या पुस्तकाचे प्रकाशन\nगोरखपूर दुर्घटना: बीआरडी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य निलंबित\nगोरखपूर दुर्घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठक बोलावली\nबघा: उत्तर प्रदेशमधील सरकारी दवखान्याची दुर्दशा\nमदरसामध्ये साजरा होणाऱ्या स्वांतत्रदिनाचे व्हिडीओशुट करा: युपी सरकार\nसर्व्हेबाबत ग्राहकांना काय वाटतं\nपी.व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी\nजमिन मालकीच्या नोंदी जाहीर करा: तेलंगण मुख्यमंत्र्यांचे आदेश\nमृत्यू नोंदणीसाठी आधार सक्तीचं नाही\nकेंद्र सरकारची नव्या ईटीएफची घोषणा\nभविष्य आणि भूतकाळाची सांगड घालणारी अनोखी शाळा\nउधमपुरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती\nलखनऊ: काँग्रेसने ऊघडली 'स्टेट बॅंक ऑफ टोमॅटो'\nमास्टरकार्ड कमी खर्चाचे पेमेंट तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकारसोबत काम करणार\nNEET साठी तामिळनाडु सरकारचा जाणार कोर्टात\nगोव्याच्या बीचवर दारू प्याल तर तुरुंगात जाल\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\n...म्हणून पराभूत होऊ असं वाटलं होतं: कोहली\n'कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा'\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हर बॅन करा: न्यूझीलंड\nMP: आता बेरोजगारांना महिना ५ हजार मिळणार\nसंघ १३० कोटी लोकांचाः मोहन भागवत\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी: सैफ अली खान\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://arogyanama.com/health/important-tips-for-staying-healthy-in-the-liver/c77097-w2932-cid294077-s11197.htm", "date_download": "2020-01-29T17:47:51Z", "digest": "sha1:NXGQZU642YEBYHQMNNZSAPIV2L7LYSXN", "length": 3567, "nlines": 7, "source_domain": "arogyanama.com", "title": "यकृत निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स", "raw_content": "यकृत निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स\nपुणे: आरोग्यनामा ऑनलाईन : यकृत हे आपल्या शरीरात अतिशय महत्वाचे कार्य करते. जसे कि,साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.हे काम यकृत करत असते. आपल्या शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते. यकृतामध्ये ६ महिने पुरेल एवढा ‘अ’ जीवनसत्वचा सा���ा असतो आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.हे यकृतच करत असते.\nतसेच निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिनची निर्मीती करणे. तसेच पित्त रस तयार करून त्याव्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. या बरोबरच आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.शरीरातील एवढ महत्वाचं कार्य यकृत करत असत. त्यामुळे आपण आपलं यकृत निरोगी ठेवलं पाहिजे.\nत्यामुळे यकृत निरोगी राहण्यासाठी जास्त फॅट, जास्त साखर, मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच तळलेले पदार्थ, फास्टफूड न खाल्लेलेच बरे.यकृताच कार्य चांगलं राहण्यासाठी डिहायड्रेशन होणं गरजेचं आहे. आणि डिहायड्रेशन होण्यासाठी खूप पाणी पिणे गरजेचे आहे.यकृत निरोगी राहण्यसाठी फळे, भाजीपाला खाणे योग्य ठरेल. तसेच मांस, कडधान्य, दूध या सर्व पदार्थांचा आपल्या आहारात उपयोग करा. यकृताला फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा जर आपल्या आहारात समावेश केला. यकृताला निरोगी ठेवणं सोपं जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2011/12/journey-in-past-with-prabhat-film.html", "date_download": "2020-01-29T17:31:46Z", "digest": "sha1:OEBHW7JMT6RKYYEEDLEGNV7XSH2BF5U6", "length": 13620, "nlines": 94, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: A journey in the past with 'Prabhat Film Company'", "raw_content": "\n माझ्या घराजवळच भारत सरकार चालवत असलेली 'फिल्म ऍन्ड टेलेव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' ही संस्था आहे. या संस्थेशी तसा माझा जवळचा संबंध एके काळी होता. मी या संस्थेच्या ध्वनी अभियांत्रिकी विभागात हंगामी प्राध्यापक म्हणून 2 किंवा 3 वर्षे इलेक्ट्रॉनिक्स हा विषय, या विषयाच्या पदविका विद्यार्थ्यांना शिकवत असे. त्यामुळे या संस्थेचे आवार तसे मला नवीन होते असे नाही. तरीही आलेल्या एका निमंत्रणामुळे या संस्थेत जाण्याचा योग आला व थोडा गतकालात शिरलो. फिल्म इन्स्टिट्यूटचे हे आवार म्हणजे 1955 सालापर्यंत पुण्याचे एक भूषण मानणार्‍या प्रभात फिल्म कंपनीच्या स्टुडियोचे आवार होते. इतकी वर्षे ही सरकारी संस्था येथे आहे पण या संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे कौतुकच केले पाहिजे की या आवाराला असलेला प्रभात लूक त्यांनी एक वारसा म्हणून जपला आहे. या आवाराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या इमारती, जशाच्या तशा जपल्या गेल्या आहेत. फिल्म इन्स्टिट्यूटमधे शिरले की साठ सत्तर वर्षाचा काल मागेच पडल्यासारखा वाटतो. मी लहान असताना प्रभातचे हे आवार व माझे घर यामध्ये फक्त एक माळरान होते. त्यामुळे आमच्या घराच्या गच्चीमधून आऊटडोअर शूटींग चालू असले तर दिसत असे. कोणी प्रसिद्ध व्यक्ती स्टुडिओमध्ये चित्रीकरण करत असली तरी ते बघायला जाण्याची संधी मिळत असे. आचार्य अत्र्यांना एका चित्रपटाचे शूटींग करताना मी येथे बघितले होते.\nप्रभात फिल्म कंपनीच्या आद्य संचालकांपैकी एक असलेले विष्णूपंत दामले, यांना मी कधी बघितल्याचे काही मला आठवत नाही. पण त्यांच्या कुटुंबियांशी मात्र माझा बराच जवळचा संबंध होता. माझ्या एक आत्याबाई या दामले कुटुंबाच्या घरात भाड्याने बरीच वर्षे रहात असत. त्यामुळे दामल्यांच्या घरात माझे बरेच जाणे येणे असे. विष्णूपंत दामल्यांचे धाकटे चिरंजीव माझे मित्र होते व अजून आहेत, तर सर्वात मोठ्या चिरंजीवांशी, रोटरी किंवा इतर काही संस्था यांच्यामुळे बराच घनिष्ठ संबंध आला. या सगळ्या कारणांमुळे, दामले कुटुंबीयांबद्दल माझ्या मनात जिव्हाळा आहे व त्यामुळे या कुटुंबियांनी विष्णूपंत दामल्यांवर एक डॉक्यूमेंटरी चित्रपट बनवला असून त्याच्या पहिल्या शो ला येण्याचे निमंत्रण मला पाठवल्यावर मी नाही म्हणणे शक्यच नव्हते व म्हणूनच मी फिल्म इन्स्टिट्यूटमधे गेलो होतो.\n1 तासभर चालणार्‍या या डॉक्युमेंटरी चित्रपटाचा विषय आहे विष्णुपंत दामले व प्रभात फिल्म कंपनी पण तो चित्रपट बघताना मला तर परत एकदा प्रभात समयच उगवल्यासारखे वाटत राहिले. रायगड जिल्ह्यातल्या पेण सारख्या आडगावी जन्माला आलेल्या विष्णुपंतांनी किती जिद्दीने व परिश्रमाने चित्रपट बनवण्याचे सर्व तंत्र शिकून घेतले व 11 एकरांच्या प्लॉटवर प्रभात फिल्म नगरी कशी उभारली याचा प्रवास मोठा हृदयंगम वाटला. त्यांच्याजवळ जे संचालकीय कौशल्य होते त्यामुळेच ही संस्था त्यांना भरभराटीस आणला आली. वयाच्या पन्नाशीत झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूमुळे प्रभात कंपनीचे तर भरून न येणारे नुकसान झालेच पण त्या बरोबर पुण्याचे आणि महाराष्ट्राचेही नुकसान झाले.\nहा सर्व इतिहास या डॉक्युमेंटरी चित्रपटात मोठ्या सुंदरतेने चित्रित केला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा चित्रपट सहजतेने आपल्याला फिरवून आणतो आ���े.\nविष्णूपंत दामल्यांच्या तिसर्‍या पिढीने हा चित्रपट निर्माण करून महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाच्या भरभराटीच्या कालाचे एक चित्रण स्थायी स्वरूपात करून ठेवले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.\nमला मात्र कालच्या संध्यासमयी अनुभवता आलेला हा प्रभात समय मोठा अविस्मरणीय वाटला हे खरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pomegranate-nashik-increased-rate-remained-22630?tid=161", "date_download": "2020-01-29T17:47:44Z", "digest": "sha1:TXUOWXUX7AXG3EHBATQECOPTUJJ4SB3R", "length": 17737, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, pomegranate in Nashik increased, the rate remained | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही टिकून\nनाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही टिकून\nमंगळवार, 27 ऑगस्ट 2019\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ११६६७ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी वाढल्याचे दिसून आले, त्यासाठी आवकेच्या तुलनेत वाढ झाली असून बाजारभाव किंचित वाढलेले दिसून आले. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ५००० व मृदुला वाणास ५०० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ११६६७ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी वाढल्याचे दिसून आले, त्यासाठी आवकेच्या तुलनेत वाढ झाली असून बाजारभाव किंचित वाढलेले दिसून आले. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ५००० व मृदुला वाणास ५०० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.\nसप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली तसेच परपेठेत मागणी वाढल्याने असल्याने बाजारभावात वाढ झाली. वालपापडी घेवड्याची आवक ३७७३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ५००० ते ६५०० दर मिळाला. तर घेवड्याला ३५०० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला.\nया सप्ताहात ��ाळपापडी घेवड्याची आवक कमी झाल्याने मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक १८९६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ३५०० ते ४५०० तर ज्वाला मिरचीला २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली. वाटाण्याची आवक १७१ क्विंटल झाली. त्यास ६००० ते ८००० प्रतिक्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याची आवक १७२४० क्विंटल झाली. बाजारभाव १३०० ते २३०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक १०१३७ क्विंटल झाली. बाजारभाव ६०० ते १२०० प्रतिक्विंटल होते. लसूणाची आवक १०८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते १२००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आल्याची आवक २४८ क्विंटल झाली. त्यास १२००० ते १७७०० प्रतिक्विंटल दर मिळाला.\nचालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभावात सुद्धा चढउतार दिसून आली. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ४५०, वांगी ४५० ते ७५०, फ्लॉवर ११० ते २६० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११५ ते २९० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची १७० ते २५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ८० ते १२५, कारले १८० ते २५०, गिलके ३०० ते ५००, भेंडी १८० ते ४८० असे प्रति १२ किलोस दर मिळाले तर काकडीला १०० ते २५०, लिंबू ३०० ते ८००, दोडका ३०० ते ५०० असे प्रति २० किलोस दर मिळाले.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ११०० ते ८६००, मेथी ११०० ते ३५००, शेपू ६०० ते २५००, कांदापात ३६०० ते ५०००, पालक १७० ते ३००, पुदिना ११० ते २३० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात पपईची आवक १२० क्विंटल झाली. बाजारभाव १००० ते २५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक ६५५ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.\nनाशिक nashik उत्पन्न बाजार समिती agriculture market committee डाळिंब मिरची टोमॅटो लिंबू कांदा केळी banana\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प���रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nपूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...\nजळगावात आले २६०० ते ५००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२८...\nनगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...\nसोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nपुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...\nपरभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये...नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये...\nखानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nहापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजळगावात बटाटा ८०० ते १८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....\nपुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...\nराज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...\nजळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...\nसांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...\nसोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल ���र्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-grape-advice-flood-affected-area-22522?tid=167", "date_download": "2020-01-29T17:31:15Z", "digest": "sha1:D344URFR4KODZB774LWIOQQ7ZHOU2NYV", "length": 27684, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi grape advice for flood affected area | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nपूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nपूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nपूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nडॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. सुजय साहा, डॉ. अजयकुमार उपाध्याय\nगुरुवार, 22 ऑगस्ट 2019\nसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत नुकत्याच आलेल्या महापुरात द्राक्ष बागा सापडल्या. या भागात सतत पाऊसही झाला, त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहिले. काही भागांत द्राक्षवेलींच्या वर ४-५ फूट पाणी जवळपास ११-१२ दिवस राहिले. त्यानंतर बागेतून पाणी निघून गेले. अशा द्राक्षवेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचाली, घडामोडी होत आहेत, त्या सद्यःस्थितीमध्ये परवडणाऱ्या नाहीत. काही बागेत द्राक्ष बाग पाण्यात नसली तरी सततच्या पावसामुळे बागेत काहीच कार्यवाही करणे शक्‍य झाले नाही. परिणामी, रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचे चित्र दिसत आहे.\nसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत नुकत्याच आलेल्या महापुरात द्राक्ष बागा सापडल्या. या भागात सतत पाऊसही झाला, त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहिले. काही भागांत द्राक्षवेलींच्या वर ४-५ फूट पाणी जवळपास ११-१२ दिवस राहिले. त्यानंतर बागेतून पाणी निघून गेले. अशा द्राक्षवेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचाली, घडामोडी होत आहेत, त्या सद्यःस्थितीमध्ये परवडणाऱ्या नाहीत. काही बागेत द्राक्ष बाग पाण्यात नसली तरी सततच्या पावसामुळे बागेत काहीच कार्यवाही करणे शक्‍य झाले नाही. परिणामी, रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचे चित्र दिसत आहे. काही बागांमध्ये खालील प्रमाणे परिस्थिती असेल, त्यामध्ये बागेत पुढील कामे करावीत.\nबागेत काहीच पाने शिल्लक नाहीत\nज्या द्राक्ष बागा १०-१२ दिवस पाण्यात होत्या. पाणी गेल्यानंतर वेलीवरील सर्व पाने सुकली. बागेतून पाणी निघून गेल्यानंतर आता तापमान वाढत असून, आर्द्रता १०० टक्क्यांपर्यंत आहे. ज्याप्रमाणे आपण रूटस्टॉकची काडी पिशवीत लावण्यापूर्वी २४ तास पाण्यात ठेवतो. बाहेर काढल्यानंतर काडीची जी अवस्था दिसते, त्याप्रमाणे या बागेतील काडीची अवस्था दिसते. या ठिकाणी काडीवर एकही पान शिल्लक नाही. काडीसुद्धा शेंड्यापर्यंत परिपक्व झाली आहे. अशा परिस्थितीत बागेत वाढत्या आर्द्रतेमध्ये डोळा फुटायला सुरुवात होते. साधारण परिस्थितीत शेंड्याकडील डोळा आधी फुटतो. मात्र बागेत काडीवरील सर्वच डोळे फुटताना दिसतील. अशा बागेत फळछाटणी लवकर घ्यावी. कारण बागेतील परिस्थिती एक आठवड्यानंतर छाटणी घेण्यायोग्य वाटत असली वातावरणामुळे दुसऱ्याच दिवशी काडीवरील डोळे कापसायला सुरुवात झालेली दिसेल. अशा बागेत सतत पाहणी करून बागेचा आढावा घेणे गरजेचे असेल. काडीवरील डोळे कापसायला सुरुवात झाल्यास फळछाटणी घेणे फायद्याचे राहील.\nया बागेत नवीन फुटी लवकर आणि जोरात निघतील. काही कालावधीनंतर वाढ थांबलेली दिसेल. नदीतून आलेला गाळ ज्या बागेत गोळा झाला, त्या बागेत जुन्या बोदावर काही इंच चिकणमातीचा थर जमा झालेला असेल. हा मातीचा थर ऊन पडल्यानंतर कडक झाला तरी त्याखालील जुनी माती जास्त काळ ओलसर राहू शकते. म्हणून अशा बागेत माती मोकळी करून घ्यावी. जास्त काळ मुळे पाण्यात राहिल्यास ती काम करणार नाहीत. वेलीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्य नवीन फुटी निघण्यासाठी वापरले जाईल. मात्र पुढील काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी मुळे कार्यरत करणे गरजेचे आहे.\nबागेत पावसापूर्वी काडी परिपक्व झालेली नसल्यास\nकाही बागेत उशिरा खरड छाटणी झाल्यामुळे पावसाच्या कालावधीत काडीची परिपक्वता फक्त सुरू झाली होती. अशा बागेत सबकेनच्या १-२ डोळा आधीपासून किंवा सबकेनच्या दोन डोळ्यांच्या पुढे काडी कच्ची होती. या बागेमध्ये आता डोळे फुटायला सुरुवात होते. ज्या ठिकाणी पुढील भागात काडी जास्त कच्ची आहे, अशा वेलीवर पुढे जास्त फुटी फुटतील. मात्र\nकाडी कच्ची असल्यामुळे डोळे फुटण्याचा वेग काडीच्या शेंड्याकडे जास्त असेल.\nया बागेत ८-१० दिवस किंवा जास्त काळ थांब��ा येईल. तेव्हा पुढील वाढ जितक्‍या लवकर होईल, तितका मागील आवश्‍यक डोळा सुप्तावस्थेत जाईल. यावेळी नवीन निघणाऱ्या हिरव्या फुटीमध्ये जास्त अन्नद्रव्य वाया जाऊ नये, यासाठी शेतकरी शेंड्याकडील फक्त एका डोळ्यातून निघालेली फूट राखून मागील डोळे थांबवण्याचा प्रयत्न करतील. मात्र असे करू नये. शेंड्याकडील २-३ फुटी ४-५ पाने होईपर्यंत वाढवणे गरजेचे आहे. या वेळी वेलीमध्ये काडीवर डोळे फुगणे व हिरवी फूट निघणे अशा घडामोडी घडत असतील. या दोन्ही घटकांतील समतोल साधणे गरजेचे आहे. चार, पाच पाने आल्यानंतर शेंडा खुडून पालाशची फवारणी व जमिनीतून उपलब्धता करावी. काडीमध्ये अन्नद्रव्य जमा होईल.\nफक्त जोमदार पावसात अडकलेली द्राक्ष बाग\nया बागेत सतत पाऊस सुरू होता. परंतु बागेत पाणी जमा राहिले नाही किंवा बाग पाण्यात बुडाली नाही. या बागेत आता रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या बागेत नवीन फुटी काढल्या गेल्या असून आता फक्त जुनी पाने आहेत, काडीची परिपक्वतासुद्धा झाली आहे किंवा शेवटच्या टप्प्यात आहे, अशा बागेमध्ये पानांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. पानाच्या खालील बाजूस पिवळ्या रंगाची भुकटी जमा झाल्याचे चित्र दिसते. जास्त प्रमाणात रोग असलेल्या परिस्थितीत हे जिवाणू पानामधून रस शोषून घेतात. त्यामुळे पान अशक्त होतील आणि नंतर पाने गळायला सुरुवात होईल. बऱ्याचशा बागेत तांबेराचा ७० ते ८० टक्के प्रादुर्भाव दिसून येतो.\nतांबेरा (रस्ट) रोगाच्या नियंत्रणाकरिता, हेक्‍झाकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर किंवा टेट्राकोनॅझोल ०.७५ मि.लि. प्रतिलिटर किंवा फ्युझिलॅझोल १२.५ मि.लि. प्रति १०० लिटर पाणी किंवा डायफेनोकोनॅझोल ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी (यापैकी एक किंवा आलटून पालटून) प्रत्येक पाच दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी.\nटेब्युकोनॅझोल ०.५ मि.लि. प्रतिलिटर किंवा टेब्युकोनॅझोल ०.५ मि.लि. अधिक ट्रायफ्लॉक्‍सीस्ट्रॉबीन १.७५ मि.लि. प्रतिलिटर पाणी (टॅंक मिक्स) याप्रमाणे फवारणी केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.\nज्या बागेत तांबेरा नाही किंवा कुठेतरी प्रादुर्भाव सुरू झाल्याचे दिसते, अशा बागेत क्‍लोरोथॅलोनील २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी प्रतिबंधात��मक घ्यावी. पुढे अडचण येणार नाही.\nट्रायझोल गटातील बुरशीनाशकांच्या दोन फवारण्यानंतर क्‍लोरोथॅलोनील किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्‍साइडची फवारणी रोगाचा पुढील प्रसार थांबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असेल.\nसतत व जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे आता बागेत आर्द्रता जास्त वाढली असेल. अशा बागेत नवीन फुटींचा जोम जास्त राहील. या बागेत करपा (ॲन्थ्रॅक्‍नोज) रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. अशा बागेत थायोफिनाईट मिथाईल किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा बागेत फ्लुओपायरम अधिक टेब्युकोनॅझोल (टॅक्स मिक्स) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे ५-७ दिवसांच्या अंतराने फवारणी महत्त्वाची असेल.\nकाही बागेत डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. नवीन निघालेल्या फुटीवर रोगाचा प्रादुर्भाव लवकर येण्याची शक्यता असेल. या परिस्थितीत बागेतील नवीन फुटी त्वरित काढाव्यात. याचसोबत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ॲसिड ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. मॅन्कोझेबच्या फवारणीमुळे डाउनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासोबत बॅक्‍टेरीयल लिफ स्पॉटवरही नियंत्रण मिळणे सोपे होईल.\nकोल्हापूर पूर floods कर्नाटक द्राक्ष ऊस स्त्री खून पाऊस\nपूरामध्ये भरलेल्या बागांमध्ये पूर उतरल्यानंतर सर्वच फूटी वेगाने निघू लागतील.\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nकेळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...\nअसे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...\nआव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...\nअसे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...\n..हे आहेत सुपीकता, उत्पादकतेवर परिणाम...पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश...\nदर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...\nअसे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...\nमत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...\nया आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...\nसुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...\nअसे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...\nकृषी सल्लावाल फुलोरा अवस्था वाल पिकावरील शेंगा...\nतुरीवरील शेंगमाशीचे नियंत्रणतूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे....\nभविष्यासाठी नद्या जपण्याची गरजप्रत्यक्ष जीवनामध्ये हवामानाचे विविध बदल जाणवून...\nफळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...\nअशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....\nराज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील सह्याद्री पर्वतरांगांवर हवेचा दाब १०१४...\nएल निनो म्हणजे नेमके काय हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या...\nगारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...\nअसे करा आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रणलांबलेल्या पावसामुळे आंबा पिकातील पालवीचा कालावधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Amachine&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-01-29T18:13:01Z", "digest": "sha1:6YOEF7KVLOPUDQW7LFLXOYJAQCBAOHMO", "length": 10125, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove रघुराम राजन filter रघुराम राजन\nअतुल सुळे (1) Apply अतुल सुळे filter\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी (1) Apply आंतरराष्ट्रीय नाणेनिधी filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nरिझर्व्ह बॅंक (1) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nव्याजदर (1) Apply व्याजदर filter\nरिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-01-29T17:49:33Z", "digest": "sha1:HVAVGQMTKTCR62ECWFWOWRESBCP3Y76E", "length": 12413, "nlines": 184, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "आवश्यक कागदपत्रे", "raw_content": "\nस्क्रीन रीडर | मुख्य विषयाकडे जा\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |व्यवसाय | निविदा |\nऐड - ऑन - प्लान\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योजना\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nव्हीएनओ साठी एफटीटीएच धोरण\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडला���न प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\nएमटीएनएलचे लँडलाइन आणि ब्रॉडबँड कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला पूर्णपणे भरलेला \"कस्टमर एप्लीकेशन फॉर्म (सीएएफ) खालील कागदपत्रांसोबत सादर करणे आवश्यक आहे .\nस्व: साक्षांकित छायाचित्र (फोटो )\nस्व: साक्षांकित वास्तव्याचा पुरावा\nवास्तव्य आणि ओळख पुरावा\nखालीलपैकी कुठल्याही एका कागदपत्राची स्व: साक्षांकित प्रत वास्तव्य आणि ओळख पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.\nआधार (यू आई डी) कार्ड\nपोस्ट ऑफिस/सार्वजनिक /राष्ट्रीय बँकेचे फोटो असलेले खातेपुस्तक\nराज्य /केंद्र /निमसरकारी उपक्रमाचे फोटो असलेले ओळख पत्र\nखासदार /आमदार /राजपत्रित अधिकारी मार्फत लेटरहेड वर पत्ता /फोटो असलेले प्रमाणपत्र\nसरकारी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थाचे पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र ( फक्त विद्यार्थ्यासाठी )\nपत्ता /फोटो असलेले पेन्शन कार्ड पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र\nकेंद्रीय कर्मचारी आरोग्य योजना ( सीजीएचएस) / इसीएचए ओळखपत्र\nटपाल/ तार खात्याने जरी केलेले पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र\nराज्य सरकारद्वाराजारी केलेले जात व वास्तव्याचा उल्लेख असलेले फोटो प्रमाणपत्र\nपत्ता /फोटो असलेले सरपंचाने जारी केलेले ओळखपत्र ( फक्त ग्रामीण भागासाठी )\nपत्ता /फोटो असलेले शेतकरी पासबुक\nजर वरीलपैकी कागदपत्रात तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील\nनजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल\nनजीकच्या तीन महिन्यातील लँडलाईन टेलीफोन बिल\nनजीकच्या तीन महिन्यातील वीज देयक बिल\nचालू वर्षाचे प्राप्तीकर खात्याचे विवरण पत्र\nनजीकच्या तीन महिन्यातील क्रेडिट कार्ड विवरण पत्र\nमोबाइल टेलीफोन अन्य मोबाइल टेलीफोन प्रचालकाचे देयक (बील)\nकेंद्र /राज्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या लेटर हेडवर वास्तव्याचा पुरावा\nव्यवसाय संबंधातील कागद पत्र\nइन्कम टैक्स पॅन कार्ड\nसंसद /संरक्षण द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड\nजर वरीलपैकी कागदपत्रात तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील\nनजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल\nनजीकच्या तीन महिन्यातील लँडलाईन टेलीफोन बिल\nनजीकच्या तीन महि��्यातील वीज देयक बिल\nचालू वर्षाचे प्राप्तीकर खात्याचे विवरण पत्र\nनजीकच्या तीन महिन्यातील क्रेडिट कार्ड विवरण पत्र\nमोबाइल टेलीफोन अन्य मोबाइल टेलीफोन प्रचालकाचे देयक (बील)\nकेंद्र /राज्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या लेटर हेडवर वास्तव्याचा पुरावा\nव्यवसाय संबंधातील कागद पत्र\nहाई रेंज वाय-फ़ाय राउटर\nएफटीटीएच एक्टिव रेवेन्यू शेयर पार्टनर्स\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम/ साईटमॅप\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे.\nYou are here: Home आवश्यक कागदपत्रे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2011/09/2_29.html", "date_download": "2020-01-29T18:17:15Z", "digest": "sha1:CWOP357TLQDMS3X4WGRAV5XW6JRGNPSA", "length": 13547, "nlines": 115, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Coorg Diary -Part II", "raw_content": "\nनेहमीप्रमाणेच पहाटे 5 च्या सुमारास जाग आली. कूर्गची हवा मोठी छान आहे. दुपारी 30 ते 31 सेल्सस च्या पुढे कमाल तपमान जात नाही. रात्री सुद्धा फार गार होत नाही. त्यामुळेच सर्वच वेळ हवामान मोठे सुखद भासते. रात्री झोपताना अंगावर पांघरूण ओढून झोपावे असे वाटले होते. त्यामुळे पहाटे एवढ्या लवकरच जाग येईल असे काही वाटले नव्हते पण जाग आली हे मात्र खरे. बाहेर काहीतरी मोठा कोलाहल चालू आहे असे वाटले. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर खात्रीच पटली की बाहेर कसली तरी प्रचंड गडबड, गोंधळ चालू आहे. निरनिराळे चित्र विचित्र व पूर्वी मी कधीच न ऐकलेले आवाज ऐकू येत आहेत. काय भानगड आहे म्हणून फ्रेंच विंडोवरचा पडदा बाजूला सारला. बाहेर तर काहीच गडबड दिसेना. सगळे कसे शांत व नीरव भासत होते. पण कानावर प्रचंड कोलाहल तर पडतच होता. शेवटी राहवेना. उठलो व बाल्कनीचे दार उघडले. सोसाट्याचा वारा एकदम आत घुसावा तसा आवाजाचा एक प्रचंड कोलाहल खोलीत घुसला. इंग्रजीमधे एक शब्द आहे Cacophony म्हणून. या शब्दाचा अर्थ मला कधीच नीट समजला नव्हता. आता या क्षणाला कानावर पडणारे ते आवाज ऐकून या शब्दाचा खरा अर्थ मला उमजतो आहे असे वाटले. बाहेर सगळे स्तब्ध होते. मग हा कोलाहल कसला असावा बरे पण लगेचच डोक्यात प्रकाश पडला. हा सगळा कोलाहल आजूबाजूच्या गर्द झाडीत लपलेल्या पक्षीगणांचा होता. पक्षी एवढ्या विविध प्रकारचे व एवढे मोठे आवाज काढू शकतात हे मला आतापर्यंत ज्ञातच नव्हते.\nआम्ही मुक्काम ठोकला आहे त्या र��सॉर्टची रचना मोठी छान आहे. खरे म्हणजे एका दरीतच हा रिसॉर्ट आहे. दरीच्या वरच्या टोकाला, परिमितीवर, निवासी संकुले आहेत. थोड्या खालच्या पातळीवर निरनिराळी रेस्टॉरंट्स, बच्चे मंडळींसाठी Fun Zone यांची व्यवस्था आहे. त्याच्या खालच्या पातळीवर ऍडव्हेंचर झोन, Gym आणि मसाज पार्लर आहे. या सर्वांच्या मधे व आजूबाजूला गर्द झाडी, इतकी गर्द की या इमारती काही वेळा दिसतही नाहीत. थोडक्यात म्हणजे भेट देणार्‍या पाहुण्यांना, सतत गुंतवून कसे ठेवता येईल हे बघितले आहे. या निवासी संकुलांना, निरनिराळ्या पण अनकॉमन वृक्षांची नावे दिली आहेत. त्यामुळे आम्ही जोजुबा किंवा लोकूचा मधे राहतो आहे हे सांगायला मलाही जरा गंमत वाटली.\nया जिल्ह्याचे कूर्ग हे नाव जास्त प्रचलित असले तरी ते आंग्लाळलेले नाव आहे. कन्नड भाषेत या जिल्ह्याचे नाव आहे कोडागु. या कोडागु लोकांची निराळी संस्कृती आहे. ती कन्नड लोकांच्या पेक्षा केरळी लोकांना जास्त जवळची आहे असे माझे तरी मत झाले आहे. या कोडागु जिल्ह्यातले सर्वात महत्वाचे ठिकाण कोणते असे जर स्थानिकांना विचारले तर एक मुखाने उत्तर येते, तालकावेरी. उत्तर हिंदुस्थानात गंगा नदीला जे महत्व आहे ते इथे दक्षिणेत कावेरी नदीला आहे. गंगेला गंगामैय्या म्हणून संबोधण्यात येते. त्याच धर्तीवर कावेरीला कावेरी ताई म्हणतात. खरे तर कन्नड मधे आईला अम्मा असा शब्द आहे. पण कावेरी अम्मा म्हणत नाहीत. मी आमच्या इनोव्हाच्या चालकाला हा प्रश्न विचारायला विसरलो नाही. पण त्याचे म्हणणे पडले की कन्नड मधे ताई म्हणजे सुद्धा आईच. खरे खोटे ते कन्नड भाषीय सांगू शकतील. ही कावेरी ताई उगम पावते कोडागु जिल्ह्यातल्या तालकावेरी या स्थानामधे व म्हणूनच दक्षिण भारतामधे, उत्तरेच्या गंगोत्री सारखेच, तालकावेरी या स्थानाला महत्व आहे. तालकावेरीला उगम पावल्यावर या कावेरी ताई प्रथम श्रीरंगपट्टण जवळून वहातात. या ठिकाणी कृष्णराज सागर हे धरण या नदीवर बांधलेले आहे. प्रसिद्ध वृंदावन बाग याच ठिकाणी आहे. कावेरी नदीवर दुसरे महत्वाचे धरण मेट्टूर येथे तामिळनाडू मधे आहे. शेवटी ही नदी बंगालच्या उपसागराला तंजौरच्या जवळ जाऊन मिळते.\nलवकर निघायचे असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी 11 च्या सुमारास आम्ही तालकावेरीला जायला निघालो आहोत. मडिकेरीच्या साधारण नैऋत्येला जाणारा हा रस्ता अतिशय वळणावळणाचा आणि अरूंद आहे. परंतु आमच्या इनोव्हाच्या चालकाची तो मारुती 800 चालवतो आहे अशी प्रामाणिक समजूत दिसते आहे. साधारण 40 किलोमीटर अंतरावर आमची गाडी थांबते. कावेरी नदीला या ठिकाणी आणखी दोन नद्या येऊन मिळतात असे आमच्या चालकाचे म्हणणे आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर हा संगम लागतो.\nकृपया आपण कोणत्या रेसोर्ट मध्ये होता ते सांगितले तर बरे होईल कारण बरेच होटेल जाहिरात खुपच करतात व प्रत्यक्ष गेल्यावर निराशा होते बाकी वर्णन सुरेख आहे\nमी कूर्गला महिंद्र क्लब रिसॉर्ट मधे राहिलो होतो.\nखुप सुंदर लेख..फोटोही आवडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/adaimk-criticises-m-k-stalin/articleshow/67855831.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-29T17:50:49Z", "digest": "sha1:FCNFJGNWZNPO4PNM4N5ZV4T2ZFM5VZJJ", "length": 11394, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: अण्णा द्रमुकची स्टॅलिन यांच्यावर टीका - adaimk criticises m k stalin | Maharashtra Times", "raw_content": "\nअण्णा द्रमुकची स्टॅलिन यांच्यावर टीका\nतमिळनाडूतील द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे समाजाचे धार्मिक स्तरावर विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाने मंगळवारी केली. स्टॅलिन यांचा दोन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित झाला असून त्यामध्ये ते विवाहसोहळ्यामधील वैदिक विधींवर टीका करताना दिसत आहेत.\nअण्णा द्रमुकची स्टॅलिन यांच्यावर टीका\nतमिळनाडूतील द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे समाजाचे धार्मिक स्तरावर विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाने मंगळवारी केली. स्टॅलिन यांचा दोन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित झाला असून त्यामध्ये ते विवाहसोहळ्यामधील वैदिक विधींवर टीका करताना दिसत आहेत.\nस्टॅलिन यांचा नामोल्लेख टाळून अण्णा द्रमुकने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'ते एकीकडे हिंदू परंपरांचा, विशेषत:ब्राह्मणांनी वेदांमधील मंत्रोच्चार करण्याचा अपमान करत असताना, दुसरीकडे अल्पसंख्याक समाजाच्या समारंभांमध्ये उपस्थित राहात आहेत', असे अण्णा द्रमुकने म्हटले आहे. १.२८ मिनिटांचा हा व्हिडिओ मागील आठवड्यामध्ये प्रसारित झाला. 'विवाहावेळी यज्ञामधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे केवळ वधू व वरच रडत नाहीत, तर त्या समारंभास उपस्थित असलेल्यांच्याही डोळ्यांत पाणी येते व वातावरण धुरकट होते', असे स्टॅलिन या व्हिडिओमध्ये म्हणतात. संस्कृत श्लोक हे पुरोहितांसह कोणालाच समजू शकत नाही आणि त्यांचा छुपा अर्थ तिरस्करणीय आहे, असेही स्टॅलिन या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCAAची भीती; शेकडो बांगलादेशींनी भारत सोडला\nअमित शहांची मध्यस्थी; बोडोलँड वाद अखेर संपुष्टात\nCAAविरोधी हिंसक आंदोलनामागे पीएफआय, बँक खात्यात १२० कोटी जमा\nसुमित्रा महाजन यांच्यासह एक हजार भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nशरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढली; राष्ट्रवादी खवळली\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nमध्यप्रदेशात बेरोजगारांना महिना पाच हजार मिळणार\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअण्णा द्रमुकची स्टॅलिन यांच्यावर टीका...\nMamata Banerjee: ममतांचे धरणे आंदोलन मागे...\nYogi Adityanath: बंदी झुगारून योगींनी घेतली सभा...\nबैल,कागदांच्या गोळ्यांच्या साहाय्याने उत्तर प्रदेश विधानसभेत गदा...\nPriyanka Gandhi: प्रियांकांना राहुल गांधींच्या शेजारची केबिन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/cooking-understanding-for-the-release-of-two-indians/articleshow/72175554.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-29T18:25:47Z", "digest": "sha1:AZ3UEXIMTRPNX7UZT6QF4QKWP7GZXJSB", "length": 11680, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: दोघा भारतीयांच्या सुटकेसाठी पाकला समज - cooking understanding for the release of two indians | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्त���त शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nदोघा भारतीयांच्या सुटकेसाठी पाकला समज\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीबेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचा आरोप करून अटक करण्यात आलेल्या दोघा भारतीयांना पाकिस्तानने सुखरूप मायदेशी परत पाठवावे, असे ...\nबेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचा आरोप करून अटक करण्यात आलेल्या दोघा भारतीयांना पाकिस्तानने सुखरूप मायदेशी परत पाठवावे, असे भारतातर्फे गुरुवारी या देशाला बजावण्यात आले. या दोघांना दहशतवादी कट-कारस्थानात गुंतवून पाकिस्तान त्यावरून भारताविरोधात अपप्रचार करण्याची भीती असल्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून ही समज देण्यात आली.\nप्रशांत वैंदम आणि धारी लाल अशी या भारतीयांची नावे आहेत. या दोघांनी चुकून सीमा ओलांडली असावी, असे भारतातर्फे महिनाभरापूर्वीच पाकिस्तानला सूचित करण्यात आले होते. तरीही पाक अधिकाऱ्यांनी या दोघांना घुसखोरीच्या आरोपाखाली अटक केली असून, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये अचानक त्याविषयी वृत्ते प्रसिद्ध झाल्याने भारताला धक्का बसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.\n'या दोघा भारतीयांना तातडीने राजनैतिक मदत उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी सूचनाही भारताने पाकिस्तानला केली आहे. धारी लालविषयी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि वैंदमविषयी या वर्षीच्या मे महिन्यात पाकिस्तान सरकारला कळ‌वण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानकडून त्याविषयी काहीही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. आता थेट या दोघांच्या अटकेच्या बातम्या आल्याने धक्का बसला,' असे रवीश कुमार पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक्षेप\nकरोनाः पालकांनी मुलांना विमानतळावर सोडले\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले; विमानात ११० प्रवासी\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nडिलिव्हरी बॉय पिझ्झामध्ये थुंकला; १८ वर्षे तुरुंगवास\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nभारताचा आक्षेप असूनही CAA विरोधी प्रस्ताव EU त\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले; विमानात ११० प्रवासी\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक्षेप\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदोघा भारतीयांच्या सुटकेसाठी पाकला समज...\nदहशतवादाची व्याप्ती वाढली, तीव्रता घटली...\nश्रीलंका: राष्ट्रपती गोटबायांनी बंधू महिंदाची पंतप्रधानपदी केली ...\nचीनला संदेश, नवे राष्ट्रपती येताच मोदींचे दूत श्रीलंकेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/shooting-olympic-medals-will-increase/articleshow/71944441.cms", "date_download": "2020-01-29T18:57:37Z", "digest": "sha1:LD4JU5L6S7PN2CKJGMPIAYZWXZ4YRWHY", "length": 15534, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: नेमबाजीत ऑलिम्पिक पदके वाढतील! - shooting olympic medals will increase! | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nनेमबाजीत ऑलिम्पिक पदके वाढतील\nस्पोर्टस जर्नालिस्ट फेडरेशनच्या परिषदेतील मतेम टा...\nस्पोर्टस जर्नालिस्ट फेडरेशनच्या परिषदेतील मते\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nभारतीय खेळाडूंनी सातत्य राखले, त्यांना आवश्यक त्या सुविधा तत्परतेने मिळाल्या, कामगिरीसाठी त्यांच्यावर कमी दडपण ठेवण्यात आले तर २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताला अपेक्षित यश नक्कीच मिळेल. सिंधूकडून सुवर्णपदकाची खात्री व्यक्त करतानाच नेमबाजही कमाल करून दाखवितील, असा विश्वास स्पोर्टस जर्नालिस्ट फेडरेशनच्या वार्षिक परिषदेत माजी नेमबाज आणि नेमबाजी संघटक शीला कानुंगो, माजी हॉकीपटू आणि खासदार दिलीप तिर्की, माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांनी व्यक्त केला. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.\nप्रदीप गंधे यांनी सांगितले की, गेल्या काही स्पर्धांमधील सिंधू, श्रीकांत, साईप्रणित, चिराग शेट्टी-सात्विक यांची कामगिरी पाहता ते ऑलिम्पिकमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू शकतील अशी आशा आहे. माझ्या मते, ऑलिम्पिकमध्ये भारताला एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझ पदके मिळतील अशी मला खात्री वाटते. केवळ अपेक्षा नाही तर जी कामगिरी या खेळाडूंनी करून दाखविली आहे, त्या आधारावर मला असे वाटते. गेल्या काही स्पर्धात आपले खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. ते पाहता पुरुष दुहेरीकडून (चिराग शेट्टी-सात्विक) रौप्य, सिंधूकडून सुवर्ण, सायना, अश्विनी-सिक्की रेड्डी यांच्याकडून ब्राँझपदकाची अपेक्षा आहे.\n\\Bतळागाळातील हॉकीकडे लक्ष द्या\\B\nभारताचे माजी हॉकी कप्तान दिलीप तिर्की म्हणाले की, या चर्चासत्राच्या माध्यमातून खेळाडूंकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याची चाचपणी केली जाते, ही स्वागतार्ह बाब आहे. आपण ऑलिम्पिकमध्ये प्रारंभी खूप चांगली कामगिरी केली हे खरे असले तरी अस्ट्रोटर्फ आल्यापासून आपली कामगिरी खराब होत गेली. आपण त्यावर संशोधन केले नाही, दुर्लक्षही झाले. पण गेल्या काही वर्षात हॉकीचा दर्जा उंचावलाही आहे. तरीही जागतिक हॉकीच्या वेगाशी आपल्याला बरोबरी करावी लागेल. खरे तर, ऑलिम्पिक जवळ आले की, आपण कामगिरीची पडताळणी करू लागतो. उच्च स्तरावरच्या हॉकीपटूंना व संघांना सरकारी मदत मिळते. पण तळागाळातील मुलांकडे मात्र तितकेसे लक्ष दिले जात नाही, ही खंत आहे. आज असे अनेक संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकताना दिसत आहेत, जे याआधी त्या क्षितिजावर नव्हते पण त्यांनी तळागाळातील हॉकीवर लक्ष दिल्यामुळे त्यांना ते शक्य झाले आहे.\nएक मात्र खरे की, आपण ऑलिम्पिक किंवा तत्सम मोठ्या स्पर्धांआधी आघाडीच्या संघांविरुद्ध चांगली झुंज देतो, जिंकतो पण नंतर थोडे बेसावध होतो. परिणामी महत्त्वाच्या स्पर्धेत आपल्याला कुठेतरी फटकाही बसतो. त्या त्रुटीवर आपल्याला मात करावी लागेल.\nनेमबाजी संघटक शीला कानुंगो म्हणाल्या की, भारताने यावेळेला जागतिक स्तरावर जबरदस्त कामगिरी केली आहे. नेमबाजी फेडरेशनच्या धोरणाचे त्यात मोठे योगदान आहे. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमधील १० जागा निश्चित केल्या आहेत आणखी काही जागा आपल्याला मिळू शकतात. अर्थात, सगळ्यांनाच पदके मिळतील असे मात्र सांगता येणार नाही. तुम्ही अपेक्षा मात्र करू शकता. वर्ल्डकपमध्ये आपल्याला १५ पदके मि���ाली. यापूर्वी २-३ पदकापर्यंत मजल जात नव्हती. त्यामुळे प्रगती निश्चित आहे. आपले खेळाडू तरुण आहेत, अनुभव घेत आहेत, पाहुया काय होते ते\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प ते ओबामा संपूर्ण अमेरिकेच्या डोळ्यात अश्रू\nहवेत आग लागून हेलिकॉप्टर कोसळलं; बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा मृत्यू\nटोकिओत गोल्ड मेडल मिळवून भारतरत्न बनेनः मेरी कोम\n'या' कारणांमुळे कोबी ब्रायंट होता महान\nडिअर बास्केटबॉल; कोबी ब्रायंटला ऑस्कर जिंकू देणारे प्रेम पत्र\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; बीसीसीआयचा मेगाप्लान\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं: विराट\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपुनिच भगवान है'\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनेमबाजीत ऑलिम्पिक पदके वाढतील\nदीपकचा ब्राँझसह ऑलिम्पिक कोटा...\nनेमबाजीत ऑलिम्पिक पदके वाढतील...\nनेमबाजीत ऑलिम्पिक पदके वाढतील\n‘बर्थ-डे बॉय’ दीपककुमारचा ब्राँझसह नेमबाजीत ऑलिंपिक कोटा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2020-01-29T18:53:15Z", "digest": "sha1:YQ4M4EWE4TCCL7V35O4MGVZC4HDMP7U3", "length": 5053, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २१६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे - पू. २०० चे - पू. १९० चे\nवर्षे: पू. २१९ - पू. २१८ - पू. २१७ - पू. २१६ - पू. २१५ - पू. २१४ - पू. २१३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्य�� घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २१० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8872.html", "date_download": "2020-01-29T18:03:30Z", "digest": "sha1:D5DUWIA2KD2PMLTWLLD2MF46GUMGOMNJ", "length": 13668, "nlines": 49, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ३७ - दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३७ - दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा\nसूर्याच्या रथाला निमिषाचीही विश्रांती नसते. अगदी खग्रास ग्रहण लागले तरीही सूर्यरथ चालतच असतो.शिवाजीमहाराजांचे मन आणि शरीर हेअसेच अविरत करताना दिसते. भव्यदिव्य ,उदात्त पण व्यवहार्य पाहणारा हा राजा उपभोगशून्य लोकनेता होता. पुढे एकदा रायगडावर रावजी सोमनाथ या नावाचा महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला , ' महाराज , आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे. परगणे , किल्ले , बंदरे आणि शाही ठाणी कब्जात आणली. आपले अंतिम नेमके उदिष्ट्य तरी काय आहे आपण कुठे थांबणार आहोत आपण कुठे थांबणार आहोत \nया आशयाचा प्रश्ान् रावजीनं पुसला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले. त्याचा आशय असा , 'राहुजी , सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलुख आणि महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा आमचा मानस आहे. '\nम्हणजे अवघा भारत मुक्त करावा , त्याचे हिंदवी स्वराज्य बनवावे , असा महाराजांचा मनोसंकल्प होता. शून्यातून अवघ्या गगनाला गवसणी घालणारा हा संकल्प आपण क��ी विचारात घेतो का हा महाराजांच्या मनातील विचार पोर्तुगीजांच्या लिस्बन येथील ऐतिहासिकदप्तरखान्यातील एका पोर्तुगीज पत्रात डॉ. पांडुरंग पिसुलेर्कर यांच्या अभ्यासात आला. मला स्वत: डॉ. पिसुलेर्करांनीच हा सांगितला. अन् म्हणाले , ' शिवाजीराजाचा हा ध्येयवाद आज आम्ही अभ्यासला पाहिजे. '\nअस्सल ऐतिहासिक कागदपत्रांतून दिसणारे शिवचरित्र सूचक उपनिषदांसारखे आहे. आम्हाला त्यावर भाष्य करणारा भाष्यकार हवा आहे. पुढे राजस्थानात रत्नाकर पंडित नावाचा एक विद्वान होता. वास्तविक तो महाराष्ट्रापासून त्या काळात हजार मैल दूर असणारा माणूस. पण दष्टा प्रतिभावंत. त्याने छत्रपती शिवाजीराजांचे वर्णन एकाच शब्दात केले आहे. तो म्हणतो , हा शिवाजीराजा कसा आहे \nम्हणजे हा शिवाजीराजा दिल्लीपद आपल्या कब्जात आणू पाहणारा ' आहे. उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्यांना झोपा काढून चालत नाही. ते सदैव जागे आणि सक्रिय असतात. महाराज तसेचहोते.\nअसो. आता पुन्हा एकदा शाहिस्तेखानाच्या छावणीत आपण डोकावू. शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६ 3. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६ 3 या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ' तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका याठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ' त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाहीसमजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की, ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.\nआता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला.\nयाच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापतीआसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स���वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालूहोते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानालाफजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ' बडफुकन 'या शब्दाचा अर्थ ' बडा सेनापती ' मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एकपत्र पाठविल्याची नोंद , ' शाहिस्तेखानकी बुरंजी ' या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.\n' अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा \nशिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती , याचे हे उदाहरण आहे.\nआज मात्र या आसामातील जनतेला , किंबहुना भारतातील अनेक प्रांतांना शिवचरित्र माहितच नाही. पण रागावयाचे कशाकरिता आपण आपल्याला तरी लछित बडफुकन कुठं माहिती आहे आपल्याला तरी लछित बडफुकन कुठं माहिती आहे पंजाबच्या थोर रणजितसिंहाचे एकतरी लहानसे स्मारक महाराष्ट्रात आहे का पंजाबच्या थोर रणजितसिंहाचे एकतरी लहानसे स्मारक महाराष्ट्रात आहे का अजूनही आम्ही भारताच्या इतिहासाचा अभ्यास कुठे करतो आहोत \nमित्रांनो , मी एक लहानसा प्रयत्न केला. ओरिसा म्हणजे उडिया. आपल्याच भारताचा हा सांस्कृतिक श्रीमंती असलेला देश. उडिया भाषेत शिवचरित्र मी चार वर्षांपूवीर् प्रसिद्ध केले. कटक येथे प्रकाशान झाले. गेल्या चार वर्षात मिळून या शिवचरित्राच्या पन्नास प्रतीही संपलेल्या नाहीत. अधिक काय लिहावे \nशाहिस्तेखानास आसामच्या मोहिमेतही यश मिळाले नाही. लछितने त्याला जणू पुन्हा एकदा शिवाजीराजांची आठवण करून दिली.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/nandurbar/", "date_download": "2020-01-29T17:35:22Z", "digest": "sha1:KAFHT74F66PM67URXZI5ZOK5EEXF7Y2M", "length": 14572, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नंदुरबार – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nयादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले. पूर्वी धुळे जिल्ह्याचा भाग असलेल्या नंदूरबारचा १ जुलै १९९८ पासून वेगळा जिल्हा केला गेला. तिसर्‍या शतकातील कान्हेरी कोरीव लेण्यांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. खानदेशातील अतिशय प्राचीन शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नंदूरबार येथे […]\nमहाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या हे शहर खानदेशात येते. […]\nनंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी\nमहाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांकडे जाणारे रस्ते नंदुरबार जिल्ह्यातून जातात. चांदसेली घाट व तोरणमाळ घाट […]\nनंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी नंदुरबार व जवाहर सहकारी […]\nनंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते. अहीर राजांवरूनच येथील लोकांच्या बोलीला […]\nदि. १ जुलै, १९९८ रोजी धुळे जिल्ह्याची विभागणी करून नंदूरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आदिवासींची म्हणजेच अनुसूचित जमातींची जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा हा आदिवासी जिल्हा या नावानेही ओळखला जातो. मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली अहिराणी […]\nनंदुरबार जिल्ह्यात तांदूळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, गहू, हरभरा हे पिके प्रामुख्याने घेतली जातात. प्रामुख्याने ज्वारी हे पीक हे दोन्ही हंगामात व सर्व तालुक्यांत घेतले जाते. येथील रब्बी हंगामात घेतली जाणारी दादर ज्वारी राज्यात प्रसिद्ध असून, […]\nनंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी जमाती वास्तव्यास असून येथील लोकसंख्येची घनता कमी आहे. या भागातील वनांत भिल्ल, पारधी व गोमित या आदिवासी जमाती मोठ्या संख्येने राहतात. त्याचबरोबर गावीत, कोकणा, पावरे, मावची, धनका या […]\nनंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nमहाराष्ट्रातील सर्वांत उत्तरेकडील जिल्हा असे नंदुरबार जिल्ह्याचे वर्णन केले जाते. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०३५ कि.मी.² इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३,०९,१३५ इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, […]\nप्रकाशे – नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशे हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तापी व गोमाई या नद्यांचा संगम या तीर्थक्षेत्रावर झालेला असून केदारेश्र्वर, संगमेश्र्वर ही महादेव मंदिरे प्रसिद्ध आहेत. सांगरखेड येथील दत्त मंदिर – शहादा […]\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nमी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम ...\nबेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nसरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते . ...\nअतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा (नशायात्रा – भाग १०)\nजोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे ...\nबेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन\nसरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ' ' तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nकोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवाप���क, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=14592", "date_download": "2020-01-29T18:14:17Z", "digest": "sha1:6ZN6N27OBQDJO35C7R4LDQNUWK6EYQQN", "length": 12858, "nlines": 176, "source_domain": "activenews.in", "title": "अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांचे वारी प्रेम – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/लाईफस्टाइल/अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांचे वारी प्रेम\nअहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांचे वारी प्रेम\nActive न्युज टीम/ कर्जत\nआषाढी वारीमध्ये कर्जत जामखेड परिसरातील दरवर्षी वारकरी संप्रदाय व दिंड्या सहभागी होतात. दिंड्यातील वारकऱ्यांना पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांच्यातर्फे आरती संग्रह, श्री ज्ञानदेव हरिपाठ वाटप व अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत विठू माऊलीचे स्मरण करत भजनात सहभाग घेतला व पालखीचे दर्शन घेतले तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी यांच्या समवेत भाजपा ता.अध्यक्ष मा. अशोक खेडकर, बा.स. उपसभापती मा. प्रकाश (काका) शिंदे, आरणगावचे सरपंच मा. लहु शिंदे, यांच्या सह दिंडी मध्ये कर्जत जामखेड परिसरातील वारकरी व इतर वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमहाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुर��वा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहेमिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.\nमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nकोकलगाव येथे चोरी; साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास\n दर्जेदार कामाचा दावा फसला\nविद्यार्थ्यांची तहान भागवण्यासाठी दूकानदार करतोय पदरमोड\nनिर्मल वारी उपक्रमास मोठ्या प्रमाणात यश\n दर्जेदार कामाचा दावा फसला\nगावकऱ्यांनी श्रमातून केले गाव पाणीदार \nगावकऱ्यांनी श्रमातून केले गाव पाणीदार \nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष��टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2018/04/blog-post_6.html", "date_download": "2020-01-29T17:48:26Z", "digest": "sha1:PKWKWNBYBBF7KWW37O2XECKIJHYXO4W5", "length": 6985, "nlines": 224, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: आभाळाला टेकण लावू चल", "raw_content": "\nआभाळाला टेकण लावू चल\nआभाळाला टेकण लावू चल\nसमिंदराला टोपण लावू चल\nसत्ता येता उधळत आहे हा\nया बैलाला वेसण लावू चल\nविणतो आहे विश्वासाने मी\nया नात्याला तोरण लावू चल\nअसे कसे रे गोड बोलले हे\nया दोघांचे भांडण लावू चल\nरुतले आहे अर्ध्यावरती हे\nया जगण्याला टोचण लावू चल\nराशन सारे संपत आले तर\nछप्पन इंची भाषण लावू चल\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:16 PM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (62)\nजिथं फाटलं आभाळ (32)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nकितने सिकुडकर बैठे है लोग\nआभाळाला टेकण लावू चल\nपाहताना ती मला टाळायची\nपंचम - बस नाम ही काफी हैं \nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/narayan-rane-comment-on-shivsena-about-refinery-issue/", "date_download": "2020-01-29T17:54:30Z", "digest": "sha1:LSVVFDGLCJD4OWK3XDMVLWK7RS6CM7US", "length": 7206, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिफायनरी बाबत शिवसेनेचा चेहरा उघडा पाडणार : राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रिफायनरी बाबत शिवसेनेचा चेहरा उघडा पाडणार : राणे\nरिफायनरी बाबत शिवसेनेचा चेहरा उघडा पाडणार : राणे\nसत्तेत असणार्‍या शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. सध्या नाणारमध्ये अनेक बडी बडी नेतेमंडळी येताहेत आणि रिफायनरीला विरोध ��ांगतााहेत. या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान काय असा खडा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ग्रीन रिफायनरी बाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. रिफायनरी बाबत शिवसेनेचा खरा चेहरा आपण नाणारमध्ये जाऊन उघडकीस आणणार, असा इशारा त्यांनी दिला.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मालवण येथील त्यांच्या नीलरत्न निवासस्थानी आले असता त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. नारायण राणे म्हणाले, नाणारमध्ये दररोज अनेक बडीबडी नेतेमंडळी येत आहेत. आपण ग्रामस्थांबरोबर असल्याचे ते सांगत आहेत. या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान कोणते कोकण विकासासाठी त्यांनी आजपर्यंत काय केले कोकण विकासासाठी त्यांनी आजपर्यंत काय केले कोणते प्रकल्प त्यांनी याभागात आणले कोणते प्रकल्प त्यांनी याभागात आणले असे प्रश्‍न करत राणे यांनी या प्रश्‍नी शिवसेनेवर ‘प्रहार’ केला. आजपर्यंत शिवसेनेने कोकणबाबत दुटप्पी भूमिका घेतली आहे. यापूर्वी एन्‍रॉन, जैतापूर यांनाही त्यांनी विरोध केला होता. आता नाणारलाही आपला विरोध असल्याचे ते वरवर दाखवत आहेत. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.\nग्रीन रिफायनरीमध्ये जे लोक आहेत ते शिवसेनेचे दलाल आहेत. असा दावा त्यांनी केला. उद्योगमंत्री हे शिवसेनेचे आहेत. जर या प्रकल्पाला शिवसेनेचा प्रामाणिक विरोध असेल तर उद्योगमंत्र्यांनीच तो प्रकल्प रद्द करावा. असे आव्हान त्यांनी केले. ग्रीन रिफायनरीला आमचा विरोधच आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणारला जाऊन शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा श्री. राणे यांनी दिला.\nविकास निधीची आकडे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर करावेत\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी विकास काम रखडविण्यात राणेंचे छुपा हात असल्याच्या केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. राणे म्हणाले, जिल्ह्यात करोडो रुपयांचा विकास निधी आणला असे जर पालकमंत्री म्हणत असतील तर तो त्यांनी दाखवावा; नव्हे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीरच करावे, असे आव्हान त्यांनी दिले. विकास कशाशी खातात हे ना. केसरकर यांना माहित आहे का असा सवाल त्यांनी केला.\nसशस्त्र चकमकीनंतर गडचिरोलीत पाच नक्षलवादी अटकेत\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/page/27/", "date_download": "2020-01-29T18:18:06Z", "digest": "sha1:B62XCIWX6SQ7UPTO3TO2CL7BGLI25QZ4", "length": 5541, "nlines": 95, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "मराठी Archives - Page 27 of 75 - Punekar News", "raw_content": "\nकसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदांनी फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी\nपुणे 24/8/2019 : गोविंदा आला रे आला… च्या जयघोषात कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदानी…\nदिव्यांग बालगोविंदांनी फोडली ‘आपली दहिहंडी’\nपुणे 24/8/2019 : गोविंदा आला रे आला…मच गया शोर सारी नगरी रे…गोविंदा रे गोपाळा….या गाण्यांवर…\n५० लाखाच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश\n24/8/2019, ुणे : ५० लाख ८५ हजार रुपये जावयाकडून हातउसने घेवून परत न करणे आणि…\nबारामती मंडलामधील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम\nबारामती, दि. 24 आॅगस्ट 2019 : बारामती मंडल अंतर्गत तीन विभागांत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक…\nकेंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबाबत खासदार गिरीश बापट यांची प्रतिक्रिया\n24/8/19 : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते…\nडी.ई.एस. मध्ये मदत हंडी\nपुणे, 23 ऑगस्ट 2019 : डी.ई.एस. स्कूल टिळक रोड येथे दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी…\nयंदाच्या दिवाळीत अभिनेता अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’\n24/8/19: महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी एक हटके विषय घेउन प्रेक्षकांच्या भेटीला येत…\nस्पाइन रस्ताबाधितांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा प्राधिकरणाच्या निर्णयास राज्य सरकारची मंजुरी\nपिंपरी : निगडीतील भक्तीशक्ती चौक आणि पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी-मोशीच्या सीमेवरील राजा शिवछत्रपती चौक (वखार महामंडळ…\nयुवा कार्यकर्त्यामुळेच पक्षाला घवघवीत यश – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील\n23/8/19 : केंद्र आणि राज्�� स्तरावर भारतीय जनता पार्टीची व्याप्ती वाढविण्यात भारतीय जनता पार्टी युवा…\nएसटी महामंडळात नियुक्त १६३ महिला बसचालकांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ\nपुणे, दि 23/8/2019: महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2019/01/blog-post_71.html", "date_download": "2020-01-29T17:50:28Z", "digest": "sha1:YNLGB5ES33GAVXCFBDYB2VPGMNIQRVAQ", "length": 16689, "nlines": 124, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "राष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : राष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nमुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रवारी 4 जानेवारी रोजी राकाँ प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष खा शरद पवार यांच्या उपस्थितीत परभणी, बीड,उस्मानाबाद ,रायगड, कोल्हापूर मतदार संघातील उमेवारांची चाचपणी करण्यात आली. यात परभणी साठी राजेश विटेकर यांच्या नावाची शिफारस तिन्ही आमदार आणि सर्व पदाधिकारी यांनी केली असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली.\nया वेळी लोकसभे साठी परभणी जिल्ह्यातील स्थिती राकाँच्या बाजूने असल्याची माहिती पक्षाध्यक्ष खा शरद पवार यांच्या समोर जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी, आ विजय भांबळे, आ मधूसूदन केंद्रे यांच्या सह, जि प अध्यक्ष ,उपाध्यक्ष,नगराध्यक्ष,जि प सदस्य, नगरसेवक, तालुकाध्यक्ष ,पदाधिकारी यांनी राजेश विटेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळाली आहे. परभणी लोकसभे साठी माजी जि प उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर आणि माजी महापौर प्रताप देशमुख हेही इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दोघांनाही एकाही पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याचे समर्थन नसल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला उधवस्त करावयाचा असेल तर राजेश विटेकरांची उमेदवारी कशी योग्य आहे याची सविस्तर माहिती या वेळी पक्षाध्यक्ष पवार यांना देण्यात आली. आघाडीतील जागांची अंतिम चर्चा झाल्या नंतर राजेश विटेकरांचे नावच राकाँ कडून जाहिर होणार या वर आता जवळपास शिक्का मोर्तब झाल्या खात्रिशिर माहिती मिळत आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nकन्हेरवाडीचे कल्पना मुंडे एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम\nमहादेव गित्ते ----------------------------- परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील सर्वसामान्...\nपाथरीत शिवजयंती निमित्त हिंदु-मुस्लिम आंतरजातिय विवाहाने समाजापुढे ठेवला नवा आदर्श\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-येथिल ओंकार सेवाभावी संस्था, पुणे येथील सह धर्मदाय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाथरी-मानवत रा...\nपरभणीत नगरसेवकाची हत्या;,आरोपी स्वत: होऊन पोलीसात हजर\nप्रतिनिधी परभणी : परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झ...\nसातबारातून नाव गायब असल्याचा धक्का बसल्याने पाथरीत शेतक-याचा मृत्यू;संबंधिताला निलंबित करण्याची जमावाची मागणी\nप्रतिनिधी पाथरी:-तालुक्यातील तुरा येथील शेतकरी विमा भरण्या साठी गेला असता त्याचे सातबारावर नावच नसल्याचे आढळून आल्याने मा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nपाथरीत जायवाडी पाटबंधारेचे कलशेट्टी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:- येथील जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र.६ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून कार्यरत असलेले मुकूंदराज ...\nसौ.राजश्री वहिणींना महिलांचा मिळतोय प्रतिसाद; धनंजय मुंडेंना मिळणार यावेळी पक्का आशीर्वाद\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.28......... परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच...\nपरळी तालुक्यातील हाळम येथील शेतकऱ्याची मुलगी पोलिस उपनिरीक्षकपदी निवड\nमहादेव गित्ते ------------------------------ परळी वैजनाथ (प्रतिनिधी): :- डोळ्यातील स्वप्न उराशी बाळगुन त्याच्या पुर्ततेसाठी कष...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-siddhewadi-and-anjani-lake-dry-21248?page=1", "date_download": "2020-01-29T17:34:23Z", "digest": "sha1:33H7YPIYA3UKJPNKKQFLVQKVIZKD6VLW", "length": 16537, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Siddhewadi and Anjani lake dry | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिद्धेवाडी आणि अंजनी तलाव कोरडे\nसिद्धेवाडी आणि अंजनी तलाव कोरडे\nरविवार, 14 जुलै 2019\nसांगली ः पावसाळा सुरू होऊन एक महिना संपला. तरीदेखील दुष्काळी पट्ट्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस बरसला नाही. ऐन पावसाळ्यात तासगाव पूर्व भागात पाणीटंचाई उभी आहे. या भागात असलेले सिद्धेवाडी आणि अंजनी तलाव कोरडे आहेत. त्यातही म्हैसाळ आणि विसापूर-पुनदी योजना बंद झाल्याने पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.\nसांगली ः पावसाळा सुरू होऊन एक महिना संपला. तरीदेखील दुष्काळी पट्ट्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस बरसला नाही. ऐन पावसाळ्यात तासगाव पूर्व भागात पाणीटंचाई उभी आहे. या भागात असलेले सिद्धेवाडी आणि अंजनी तलाव कोरडे आहेत. त्यातही म्हैसाळ आणि विसापूर-पुनदी योजना बंद झाल्याने पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.\nतासगाव तालुक्याचा पूर्व भाग तसा दुष्काळी आहे. या भागात उन्हाळी पाऊस झाला नाही, तर जून महिना संपला, जुलै महिन्या निम्मा झाला तरीदेखील या भागात पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. या भागात सिद्धेवाडी आणि अंजनी हे दोन तलाव मोठे आहेत. याच तलावातील पाण्यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय आहे. या दोन्ही तलावावरील सुमारे १५ ते २० गावांच्या पाण्याची प्रश्न गंभीर झाला आहे. तर परंतु पाऊस नसल्याने हे दोन्ही तलाव कोरडे पडले आहेत.\nम्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होती. याच योजनेवर तासगाव तालुक्यातील विसापूर-पुनदी ही योजना सुरू राहते. परतु ही योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे वि��ागाने पुढाकार घेतला नाही. त्यातच योजना सुरू असताना दुष्काळी भागातील तलाव भरून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु पाटबंधारे विभागाने या भागातील तलावात पाणी सोडले नाही. अर्थात हे दोन्ही तलाव भरून दिले असते तर पाणीटंचाई कमी झाली असती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाकडे पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी सांगत होते. दरम्यान, टेंभू उपसा सिंचन योजनचे पाणी खानापूर तालुक्यातून तासगावच्या पूर्व भागात पाणी देता येणे शक्य आहे. त्यासाठी अग्रणी नदी बारमाही करणे आवश्यक आहे. परंतु अग्रणी नदी बारमाही करण्यासाठीदेखील जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता अधिक वाढली आहे.\nसिद्धेवाडी तलावावर सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरडी, वायफळे, मांजर्डे, गौरगाव, बस्तवडे, गावे अवलंबून आहेत. परंतु तलावात पाणी नसल्याने या गावांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. सर्व प्रादेशिक योजना ठप्प आहेत. प्रशासनाकडून पुरेसे टॅंकर सुरू केले, अशीच अवस्था अंजनी तलावावरील गावांची आहे.\nतासगाव ऊस पाऊस पाणी water पाणीटंचाई म्हैसाळ तूर सिंचन प्रशासन\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nमोहाडीची मिरची निघाली दुबईलाभंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून...\nखाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव...पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल...\n‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार...\nगोंदिया, नागपूर, वर्धा येथे पावसाची...पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे....\n'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळ���ाव ः सध्या रब्बी हंगाम...\nथकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...\nसंपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...\nफेब्रुवारीअखेरपासून कर्जमाफीची रक्कम...पुणे : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन...\n`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन...पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)...\nसीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...\nकेंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...\nखानदेशात सव्वासात लाख टन उसाचे गाळपजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार या...\nमुंबई बाजार समिती निवडणुकीकरिता अर्ज...पुणे ः देशातील सर्वांत मोठ्या समजल्या...\nपुणे विभागासाठी १९९० कोटींच्या...पुणे ः पुणे विभागाच्या २०२०-२१ च्या...\nसाताऱ्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण...सातारा ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेंतर्गत...\nपरमीट बंद; नगर जिल्ह्यात फळबाग लागवडीवर...नगरः राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग...\nकमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...\nखानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...\nनाशिकमध्ये 'शिवभोजन’ थाळी सुरूनाशिक : ''शिवभोजन योजना'' ही राज्यातील...\nबुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/interesting-facts-about-languages/", "date_download": "2020-01-29T16:51:04Z", "digest": "sha1:TJZZ3HZMKGKT5FQKMBBQJMY6KCIG5BKR", "length": 18422, "nlines": 87, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती..!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती..\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nलेखिका – केटलीन निकोलसन\nमराठी रूपांतर – ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान\n[ ] या कंसातील वाक्ये मूळ लेखात समाविष्ट नसून अनुवादकाने ल��हिलेली आहेत.\nवयाच्या पहिल्या वर्षातच, आई किंवा बाबा हा शब्द उच्चारताना आपलं भाषेशी नातं जोडलं जातं. मुळातचं, संशोधनाव्दारे सिद्ध झालं आहे, की मुल आईच्या गर्भात असल्यापासून आईने साधलेला संवाद, इतरांचे शब्द यांतून भाषेची पहिली ओळख होते.\nत्यानंतर घरात बोलली जाणारी मातृभाषा असो, शाळेतील शिक्षणाची वेगळी भाषा असो वा सभोवताली एकली जाणारी अन्य कोणतीही भाषा, अनेक भाषा एकाच वेळी शिकण्याची कला माणसाला मुळातच अवगत आहे.\nकुठलीही भाषा ही मानवी आयुष्याचा एक क्लिष्ट तरीही रंजक भाग आहे. केवळ भारतीयच नाही तर जागतिक पातळीवर भाषेचा अभ्यास केल्यास, अनेक विचार करायला लावणारी तथ्य आपल्या समोर येतात.\nकिंबहुना, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करत, याच क्षेत्रात काम करणा-यांची संख्याही सातत्याने वाढत असल्याने, भाषांचे वैविध्य या विषयाची व्याप्ती लक्षात येते,\nभाषांच्हीया उत्कांतीची तथ्वाय वाचून आपण आपल्या मातृभाषेच्या संवर्धनाकरता किती जागरूक असायला हवे, कोणत्या योजना/धोरणांच्या आखणीची गरज आहे, याची तुम्हाला कल्पना येईल.\n१. जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्यावर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.\nचिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, आणि चिनी भाषेत ५०००० अक्षरे आहेत, पण एखादे चिनी वृत्तपत्र वाचण्याकरता यातली केवळ २००० अक्षरे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.\n२. दर पंधरवड्याला एक भाषा/बोली मरण पावते. आत्तापर्यंत एकूण २३१ भाषा जगातून नष्ट झालेल्या आहेत तर, जगातील २४०० भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. [भाषातज्ञ श्री. गणेश देवींच्या अभ्यासानुसार मराठी आणि बंगालीला सध्या कसलाही धोका नाही.]\n३. बायबल सर्वात जास्त भाषांतरीत झालेला ग्रंथ असून एकूण २४५४ भाषांमध्ये बायबलचे भाषांतर झालेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर पिनोकियो हे पुस्तक आहे.\n[१८८३ मध्ये प्रकाशित झालेले ‘द ऍडव्हेंचर्स ऑफ पिनोकियो’ आतापर्यंत २६० हुन अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. हे पुस्तक इटलीच्या कार्लो कोलोडी यांनी लिहिले आहे ] तर अॅगॅथा ख्रिस्ती या इंग्लिश लेखिकेचे साहित्य सर्वाधिक भाषांतरीत झालेले आहे.\n४. जागतिक स्तरावर, कंबोडीयन-खमेर भाषेत सर्वात मोठी वर्णमाला असून त्यात ७४ अक्षरे आहेत, तर पपुआ न्यू गिनीतील रोटोकास भाषे��� केवळ १२ अक्षरांची वर्णमाला आहे.\nजगातील सर्वाधिक शब्द असलेली भाषा म्हणून इंग्रजी, २५०००० शब्दांच्या शब्दभांडारावर शेखी मिरवते आहे.\nइंग्रजीचा वाढता वापर याचा प्रत्यय सध्या आपणही अनुभवत आहोत.\n५. अमेरिकेत एकूण ३०० भाषा बोलल्या जातात पण सर्वात जास्त म्हणजे ११ अधिकृत भाषा असण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे.\nअमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या २१% लोक घरी इतर भाषेत संवाद साधतात. यात स्पॅनिश वापरणारांचे प्रमाण ६२% आहे . घरी स्पॅनिश बोलणाऱ्यांपैकी ५६ टक्के लोकांना इंग्रजी चांगले येते.\n६. प्राचीन भाषांमध्ये संस्कृत, सुमेरियन, हिब्रू आणि बस्कचा समावेश होतो, असं आपण म्हणू शकतो कारण या भाषांमध्ये प्राचीन लिखित साहित्य उपलब्ध आहे.\nपण कुणी विचारलं की, जगातील सर्वात जुनी भाषा कोणती तर त्याचं उत्तर आपल्याला कधीच मिळू शकणार नाही, कारण मौखिक स्वरुपात असणाऱ्या भाषांच्या नोंदी मिळणे अशक्य आहे.\n७. भाषा आपल्या पूर्वजांशी आपली नाळ जोडते. १००००० वर्षांपूर्वी भाषांचा उगम झाला असे म्हटले जाते. भाषेचा उगम कधी झाला यावर मतमतांतरे असली तरीही, बहुतेक भाषातज्ञ मानतात की, आधुनिक मेंदू, स्वरयंत्र, कवटीचा आकार, वगैरे सहीत अफ्रिकेत उत्क्रांत झालेला आधुनिक मानव (Homo sapiens) तयार झाला, आणि भाषेचा उगम झाला असावा.\nकाही मानववंशशास्त्रज्ञ असंही मानतात की, मानव उत्क्रांत होण्याअगोदरपासून भाषेचा उगम झाला असावा. पण एकूणच परिस्थितीचा अभ्यास केला तर १००००० वर्षांपूर्वी, हा काळ पकडायला हरकत नाही.\n८. आपल्या पूर्वजांमध्ये सामाजिक बंध दृढ होण्यासाठी भाषा विकसित झाली. शृंगार, हातवारे अथवा तत्सम देहबोली बाजूला सारून परस्परांमधील बंध अधिक मजबूत घडविण्यासाठी भाषा उत्क्रांत झाली असावी.\nयाला मकॅक माकडांवर झालेल्या संशोधनाने पुष्टी मिळते.\nअजून एका सिद्धांतानुसार आपल्या पूर्वजांनी प्राणी आणि पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करून वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली आणि भाषेची निर्मिती झाली.\nएक सिद्धांत तर असं देखील सांगतो की मानवी संवादाची उत्पत्ती विव्हळणे, वेदना, आश्चर्य, राग, आनंद अशा विविध संवेदनशील भावना व्यक्त करणाऱ्या नादातून झाली असावी.\n९. दुसरी भाषा शिकणे तुम्हाला चतुर बनवू शकते. अनेक शास्त्रज्ञांच्या मते बहुभाषिक असल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते त्याचप्रमाणे एक अभ्यास असं देखील सांगतो की, बहुभाषिकत्त्वामुळे मन ताजंतवानं राहण्यास मदत मिळू शकते.\n१०. भाषा सतत एकमेकांवर प्रभाव पाडत असतात. इंग्रजी भाषा, ३०% फ्रेंच आहे, कारण फ्रेंचमधले शब्द जसेच्या तसे इंग्रजीत उचलले आहेत. उदा. बॅलेनृत्य या नृत्याशी संबंधित सर्व शब्द फ्रेंच आहेत, आणि ते जसेच्या तसे इंग्रजीने उचलले आहेत.\n[आता तुमची मराठी इतर भाषांमधून शब्द उचलते, सायकल बाहेरून आली, त्याबरोबर सायकलचे सर्व सुटे भाग आले, सर्व नावे इंग्रजी त्याला मराठीत प्रतिशब्ददेखील नाहीत त्याला मराठीत प्रतिशब्ददेखील नाहीत म्हणून खिजवणाऱ्यांच्या तोंडावर बॅलेचे उदाहरण नक्की मारा… म्हणून खिजवणाऱ्यांच्या तोंडावर बॅलेचे उदाहरण नक्की मारा…\n११. जवळ जवळ २०० अनैसर्गिक / फसव्या भाषा आहेत ज्या पुस्तकं, दूरदर्शन किंवा सिनेमा या माध्यमांसाठी शोधल्या/तयार केल्या गेल्या आहेत. त्यात १३ विशिष्ट भाषा आहेत ज्या टॉल्किनच्या विश्वातल्या आहेत.\nपण कृत्रिम भाषा काही शतकांपुर्वीपासून अस्तित्वात आहेत, जेव्हा तत्वज्ञानविषयक चर्चा/वादविवादासाठी भाषांचा शोध लावला गेला.\n१२. पण, इतकं सगळं असूनही नादानुकरणीय शब्द मात्र प्रत्येक भाषेत वेगळे आहेत. जसं अमेरिकेत राईस क्रीस्पीज (एक प्रकारच्या तांदळाच्या वड्या) बनताना होणाऱ्या आवाजसाठी ‘snap, crackle व pop’ (स्नॅप, क्रॅकल व पॉप) हे शब्द आहेत.\nतोच पदार्थ जर्मनीमध्ये बनतानाचं वर्णन ‘Knisper Knasper (क्नीस्पर, क्नॅस्पर व क्नस्पर) आहे; फ्रांसमध्ये त्यासाठीच ‘‘Cric Crac’ (क्रिक, क्रॅक व क्रॉक) आणि स्पेनमध्ये शब्द आहेत ‘Cris Cras’ (क्रिस, क्रॅस व क्रॉस).\nआफ्रिकन्स भाषेत मधमाश्या बझ्झ (buzz) करत नाहीत तर त्या ‘झोम झोम’ (zoem-zoem) करत फिरतात. आणि, अमेरिकेतल्या मांजरी ‘म्याऊ’ (meow) म्हणतात तर व्हिएतनाम मधल्या ‘मेओ-मेओ’ (meo-meo), एस्टोनियामधल्या ‘नाउ’ (nau) तर माले मधल्या मांजरी ‘न्-गीआऊ’ (ngiau) करतात.\nगायी भारतात पवित्र मानल्या जातात पण त्या बंगाली भाषेत ‘मूऽऽऽ‘ (moo) असा आवाज नाही काढत, त्या ‘हंबाऽऽऽ‘ (hamba) असं करतात. थायलंड मधले घुबड ‘हुक हुक (hook hook) म्हणतात, इंग्लंड मधल्या सारखे ‘हुट हुट’ (hoot hoot) नाही. अल्बेनियामधली डुकरे ‘ऑऽऽऽइंक ऑऽऽऽइंक’ (oink) असा आवाज करत नाहीत, ते ‘हंऽऽक हंऽऽक) असा करतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ९/११ ची घटना ते मदर तेरेसांचं “खरं” जीवन: सत्य की “षडयंत्र”\n“अरे यार, डास मलाच का चावतात” विज्ञानाने दिलेलं रंजक उत्तर… →\nक्रूर, वेडा, तरीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘जोकर’ बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nअसे आहेत जगभरातील “राम राम” चे विविध १५ प्रकार\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/nanded/", "date_download": "2020-01-29T16:55:39Z", "digest": "sha1:3T7KVN75KGUJYK5EKEXJ6HJLQECALUXS", "length": 14418, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नांदेड – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nनांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला\nनांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते. कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे. कंधारच्या किल्ल्याची माहिती देणारी ही एक चित्रफीत पहा… https://www.youtube.com/watch\nदेवीच्या साडेतीन पीठांपैकी एक – माहूर गड\nमहाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ […]\nनागपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nनागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात येतो. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मी.मी. इतके आहे.\nनांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. ऐतिहासिक महत्व लाभलेला नांदेड जिल्हा श्री रेणुकामातेचे मंदिर […]\nज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. या […]\nनांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे\nगुरु गोविंदसिंहजी – त्यांचे या जिल्ह्यातील वास्तव्य व समाधी हीच आज नांदेडची मुख्य ओळख आहे. कवी वामन पंडित – मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन […]\nनांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो. माळेगावची जत्रा, हिंदू व शीख समुदायाचा दसरा हे वार्षिक सोहळे इथे बघण्यासारखे […]\nनांदेड जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nनांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. […]\nमाहूरची रेणूकादेवी (शक्तीपिठ) – दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, […]\nनांदेड जिल्ह्यातील दळणवळण सोयी\nरस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत. नांदेड येथे छोटे विमानतळ आहे.\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nमी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम ...\nबेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nसरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाख���े त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते . ...\nअतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा (नशायात्रा – भाग १०)\nजोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे ...\nबेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन\nसरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ' ' तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nकोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/prime-minister.html?page=7", "date_download": "2020-01-29T17:40:40Z", "digest": "sha1:EX5BJFN7S6VAIFXQ22YCVCCVQR7DY2LJ", "length": 10443, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Prime Minister News in Marathi, Latest Prime Minister news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nनीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया\nपंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही.\nसिगापूर बंदराचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण\nजेएनपीटीमधील सिगापूर बंदर प्राधिकरण भारत मुंबई टर्मिनल या चवथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले आहे. आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.\nकॅनडाचे पंतप्रधान भारतात, विमानातूनच केला नमस्कार\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो ७ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आले आहेत.\nपंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा'\nपंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा'\nनेपाळमध्ये शेर बहादूर देबुआंनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा\nदक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ��ता नेपाळला ही मोठा धक्का बसला आहे.\nकाँग्रेसकडून 'ही' व्यक्ती असणार PM पदाचे उमेदवार\nगुजरात आणि राजस्थान उपनिवडणूकीचे निकाल हे काँग्रेससाठी संजीवनी ठरणार आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.\nमस्‍कतच्या सुल्‍तान कबूस मशिदीला पंतप्रधान मोदींनी दिली भेट\nतीन देशांच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान मोजी सध्या ओमानमधील मस्कतमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सुल्तान कबूस मशिदीला भेट दिली.\nमोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय \"कॉमन मॅन\"\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय कॉमन मॅन\nबजेट २०१९ : स्वातंत्र्यानंतरही भारताच्या अर्थसंकल्पावर होती इंग्रजांची छाप\nज्या वेळेस भारतात बजेट सादर व्हायचं त्यावेळीच लंडन स्टॉक एक्सचेंज खुलं होतं असे...\nप्रजासत्ताक दिनादिवशी पंतप्रधान मोदींनी केली ही घोडचूक\n69 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला.\nनेतान्याहू अहमदाबादमध्ये दाखल, मोदींनी केलं स्वागत\nसहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.\nराजस्थानमध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते शुभारंभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर येथील पचपदरामध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. २०२३ पर्यंत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरुष्काने घेतली भेट\nअलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेले टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.\nइस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी\nतब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली.\nपंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये दोन दिवसात सात सभा\n'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला\nराशीभविष्य २९ जानेवारी २०२० : आज 'या' राशीच्या व्यक्तींना कळणार शुभवार्ता\n'सुपर ओव्हर'साठी होती ही रणनिती, रो'हिट'मॅनचा खुलासा\n'सुपर' सामन्यात भारताचा रो��ांचक विजय\nहिटमॅन रोहित शर्माचा आणखी एक रेकॉर्ड\nपुणे-बंगळुरु महामार्गावर पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री\nशेअर बाजारात तेजी, सोन्या-चांदीचे भाव घसरले\n'फुलराणी' सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश\nफक्त रोहितच नाही, तर या खेळाडूने फिरवली मॅच\nतुम्ही सांगाल तिथे येतो, गोळ्या घालून दाखवाच; ओवेसींचे अनुराग ठाकुरांना आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?tag=travel", "date_download": "2020-01-29T19:24:56Z", "digest": "sha1:FNYLTJEMSOG3ZGK3T6GYPYULDHKTP35N", "length": 8470, "nlines": 162, "source_domain": "activenews.in", "title": "Travel – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/meeting-between-shard-pawar-and-udhav-thackeray-latest-update/", "date_download": "2020-01-29T19:08:23Z", "digest": "sha1:LENCCFRLFOQNBEOEOY5554BD3YN2Y7EV", "length": 6387, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू ; सत्तेत राहण्यावर चर्चा?", "raw_content": "\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nदेवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या ‘ आयुष्यमान ‘ योजनेच्या दसपट मोठी व सर्वसमावेशक अशी योजना दिल्लीत : आप\nवीस वर्षांचा खासदार निधी कुठे गेला – खा. इम्तियाज जलील\nइंदिरा गांधींनी ‘ लोकशाहीचा गळा ‘ घोटण्याचा प्रयत्न केला होता\nशरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू ; सत्तेत राहण्यावर चर्चा\nटीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असल्याच समोर आल आहे. भाजप विरोधातील नाराजी यावेळी उद्धव यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली आहे.\nमागील काही काळापासून शिवसेना आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आल्याच दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या हालचाली भाजपकडून केल्या जात आहेत. राणे यांच्या प्रवेशाला शिवसेनेचा विरोध असतानाही भाजप सेनेला विचारात घेत नसल्याचं दिसत आहे. याच दरम्यान आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे राजकीय वर्तुळ��त चर्चांना उधाण आल आहे.\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nनिर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद\nऔरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक\nवारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा\nसंज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे\nदिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं\nमंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...\nलोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/12/7/rushatai-ramsing-valvi-nomination-to-Baya-Karve-Award-2019-.html", "date_download": "2020-01-29T18:34:29Z", "digest": "sha1:P5ASKTP3JKWONACESHJFLUFUKZKR7IDN", "length": 19738, "nlines": 25, "source_domain": "www.evivek.com", "title": " rushatai walvi - विवेक मराठी विवेक मराठी - rushatai walvi", "raw_content": "संघर्षमय विकसशील प्रवास -रुषाताई रामसिंग वळवी\nस्रोत: विवेक मराठी दिनांक07-Dec-2019\nरुषाताई रामसिंग वळवी यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा 'बाया कर्वे पुरस्कार' देण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत एका महिलेला दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सातपुडयाच्या दुर्गम पहाडी भागात गेली 20 वर्षे रुषाताई आणि रामसिंग वळवी हे दांपत्य गावातच राहून आपल्या भागासाठी कार्यरत आहे.\nकंजाल्यात रानभाज्यांची नोंदणी सुरू होती. स्थानिक महिलांच्या एका गटात कोणत्या महिन्यात कोणत्या भाज्या अशी संगत लावणे सुरू होते. पण काही केल्या ते नीटसे जमेना. चर्चा अडली होती. रुषाताई म्हणाल्या, ''आमच्या महिन्यांची नावे घेतली तर सुटेल कदाचित, करायचा का प्रयत्न'' आणि पुढील काही वेळातच भाज्या आणि महिने याचा तक्ता तयार झाला. स्थानिक ठिकाणी कामे करताना आपल्या लोकांची बलस्थाने आणि कमजोरी दोन्ही माहीत असावे लागते.\nआमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक\nआज हे आठवायचे कारण म्हणजे नुकताच रुषाताईंना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा 'बाया कर्व��� पुरस्कार' देण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत एका महिलेला दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सातपुडयाच्या दुर्गम पहाडी भागात गेली 20 वर्षे रुषाताई आणि रामसिंग वळवी हे दांपत्य गावातच राहून आपल्या भागासाठी कार्यरत आहे. कोणत्याही शहरी भागापासून किमान 200 कि.मी. अंतरावर हा भाग आहे. दुर्गमता काय, तर एका बाजूला सरदार धरणाचे अजस्र पाणी आणि अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत पक्का रस्ता आणि वीज नसलेले गाव. पण याही परिस्थितीत प्रत्येक चांगल्या बदलाची सुरुवात आपल्यापासून करत हे काम करत राहिले.\nरुषाताईंचा जन्म सातपुडयाच्या दुर्गम भागात भगदारी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फत्तेसिंग निमजी पाडवी, तर आईचे नाव गिंबूबाई फत्तेसिंग पाडवी होते. त्या काळी वडिलांचे इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झाले होते, आईने मात्र शालेय शिक्षण कधी घेतले नाही. या दांपत्यास 7 मुली व 4 मुले झाली. त्यातील रूषाताई ह्या सगळयात धाकटया परिस्थितीमुळे मोठया भाऊ-बहिणींपैकी कोणीही शालेय शिक्षण घेऊ शकले नाही. रुषाताईंनी मात्र शाळेची वाट धरली.\n1989 साली रामसिंग वळवी या त्याच परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याशी त्यांचा त्यांचा विवाह झाला. त्या वेळी रुषाताईंचे आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. दोघांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन लग्नानंतर शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, परंतु परिस्थितीमुळे पती रामसिंग वळवी पुढे शिक्षण घेऊ शकले नाही.\nकंजाला हा संपूर्ण जंगलाने वेढलेला दुर्गम परिसर येथे पावसाच्या पाण्यावर छोटी छोटी शेती करणारे अल्पभूधारक शेतकरीच अधिक प्रमाणात होते. जंगल हाच दैनंदिन गरजांकरिता कंजाला परिसराचा मोठा आधार होता. हा सगळा 90च्या दशकाचा काळ येथे पावसाच्या पाण्यावर छोटी छोटी शेती करणारे अल्पभूधारक शेतकरीच अधिक प्रमाणात होते. जंगल हाच दैनंदिन गरजांकरिता कंजाला परिसराचा मोठा आधार होता. हा सगळा 90च्या दशकाचा काळ तेव्हा या परिसरात ना वीज होती, ना रस्ता. बिकट डोंगरदऱ्या ओलांडून 15 कि.मी.वर दवाखाना, शाळा व बाजारात जावे लागत असे.\nपरिसर विकासातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षणाचा प्रसार व्हावा व आपला परिसरदेखील शिक्षणाच्या प्रवाहात जोडला जावा, या विचाराने त्यांनी नर्मदेकाठी डेब्रामाळ ग्रामपंचायत अंतर्गत कंजाला या गावी अंगणवाडी सेविक�� म्हणून कार्य प्रारंभ केले. परिसरातील पहिली अंगणवाडी सुरू केली.\nविकासाच्या आधुनिक सुविधांपासून दूर असलेल्या या भागाचे चित्र बदलावे, म्हणून परिसरातील सर्व लोकांशी विचारविनिमय करून पंचायत समितीच्या निवडणुकीस उभे राहण्याचे ठरले. पिंपळखुटा गणातून पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या व अक्कलकुवा या दुर्गम तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती होण्याचा मान मिळाला. नंतरच्या काळात डेब्रामाळ ग्रामपंचायतच्या पहिल्या सरपंच झाल्या. दरम्यान काही काळ त्या जनशिक्षण संस्थानच्या संचालिकादेखील होत्या. सद्यःस्थितीत जिल्ह्याच्या भूजल सर्वेक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.\nपरिसर विकासासाठी असे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असतानादेखील शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. परिसराच्या विकासासाठी त्यांनी आवश्यक ते शिक्षण, प्रशिक्षण पूर्ण करण्याची धडपड केली. त्यानुसार यशदा, पुणे येथून BRGF, तसेच दिल्ली मुक्त विद्यापीठातून फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठ येथून औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रशिक्षण पूर्ण केले. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार या केंद्राशी त्यांनी प्रशिक्षणाकरिता घट्ट संबंध जोडला व तेथून वेगवेगळे प्रशिक्षण सातत्याने पूर्ण केले.\nया विकास कार्यातील एक टप्पा म्हणजे पती रामसिंग वळवी यांनी परिसराच्या विकासासाठी सन 1998 साली 'एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ, कंजाला' या संस्थेची स्थापना केली.\nरुषाताई यांनी विकासकार्यात महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टीने 'शबरी महिला बचत गटाची' स्थापना केली. हळूहळू बचत गटाची संख्या वाढवत नेत 'शबरी महिला ग्राम सेवा संघाची' स्थापना केली. 250पेक्षा अधिक महिला या संघाच्या सदस्य झाल्या. परिसरातील नागरिक, शासन, प्रशासनातील अधिकारी विविध सेवाभावी संस्था यांच्याशी उत्तम संबंध व समन्वय स्थापन केला. बचत गटाच्या माध्यमातून रुषाताईंनी आपल्या परिसरातील उद्योजक महिलांशी जोडून घेतले. परसबाग, कुक्कुटपालन, पळसाच्या चहा-आवळा कँडीची निर्मिती, अंगणवाडी व प्राथमिक शाळेचा पोषक आहार या सगळयाचा फायदा अनेक महिलांनी करून घेतला.\nयातूनच अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरातील महिलांनी चालविलेला पहिला पोषण आहार तयार करणारा कारखाना सुरू केला. परि��रातील 100 अंगणवाडयांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर महिला, स्तनदा माता, कुपोषित बालके यांच्याकरिता शास्त्रशुध्द पोषण आहार निर्मिती व पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडली. कारखाना चालवीत असताना आर्थिक चणचण, बदलते शासकीय धोरण, बाजारातील स्पर्धा यावर अत्यंत कष्टाने मात करण्याचा प्रयत्न केला.\nकंजाला गाव आपले जंगल राखत होते. पण आजूबाजूचे जंगल तुटल्याने इतर गावातील लोक कंजाल्याचे जंगल तोडायला लागले. यातून संघर्ष निर्माण झाला. यावर रुषाताई व महिलांनी तोडगा काढला. त्यांनी महिलांचे एक दांडुका पथक तयार केले व वृक्षतोड करणाऱ्यांना रोखायला स्वत:च जाऊ लागल्या. महिला दिसल्यामुळे लोकसुध्दा वाद व संघर्ष टाळू लागले आणि निमूटपणे निघून जाऊ लागले. कंजालाचे जंगल सुरक्षित राहावे यासाठी हे 'दांडुका पथक' अजूनही कार्यरत आहे. पण आता आजूबाजूच्या गावांनासुध्दा जंगल रक्षणाचे महत्त्व समजले आहे. परिसरातील गावे जंगल रक्षण करू लागली आहेत.\nएका बाजूला आधुनिक विकासाची कास धरीत असताना परिसरातील परंपरागत ज्ञानाच्या व मौखिक ज्ञानपरंपरेच्या प्रवाहाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. 'कृषी विज्ञान केंद्र', 'योजक' अशा विविध संस्थांसह त्यांनी एकलव्य ग्राामीण आदिवासी विकास मंडळाच्या कार्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जंगलातील रानभाज्यांचे, त्यांच्या वापराचे, औषधी गुणधर्माचे मौखिक ज्ञान लिखित स्वरूपात आणण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. परिसरातील सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीतून, तसेच विविध विषयतज्ज्ञांच्या मदतीतून कंजाला परिसरातील रानभाज्यांच्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती झाली. कधीही शाळेत न गेलेल्या महिलांच्या ज्ञानावर आधारित या पुस्तकाचे प्रकाशन 2016मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवशी महाराष्ट्राच्या राजभवनात मा. राज्यपाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रामसिंग वळवी व रुषाताई व परिसरातील नागरिक यांच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला.\nसंस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प, योजना आणण्यात यश आले. त्यातून परिसरातील आमचूर, मोह, सीताफळ अशा संपत्तीवर आधारित छोटे व्यवसाय सुरू झाले. तसेच कुपोषण कमी करण्यासाठी परसबागा व घरात पौष्टिक अन्नपदार्थ निर्मिती याची चळवळ उभारली गेली.\nविकासाच्या खडतर वाटेवर वाटचाल करीत असताना त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. ���्रत्येक वेळी बदलाच्या गोष्टी स्वत:पासून सुरू करण्याचा प्रयत्न हे दांपत्य करीत राहिले. या भावनेमुळे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या गावपरिसरातील त्या पहिल्या महिला होत्या.\nपरिसरातील इतरांप्रमाणे सर्वसामान्य राहणी ठेवत मनात शिक्षणावर, प्रशिक्षणावर प्रगाढ निष्ठा ठेवत त्यांनी आजवरची वाटचाल केली आहे. सत्कारच्या भाषणातसुध्दा त्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत स्थानिक ज्ञान, परिसरात राहण्यासाठी उपयोगी शिक्षण असे मुद्दे सर्वांसमोर मांडले. त्यांनी कर्वे संस्थेतील मुलीना आवाहन केले की ''शिक्षण झाल्यावर काही काळ आमच्या भागात या, प्रश्न समजून घ्या आणि ते सोडवायला आम्हाला मदत करा. आपण बरोबर काम करू.''\nदुर्गम भागात काम करत स्थानिक समाजाच्या भल्याचा सतत विचार करणाऱ्या रुषाताईंना आणि अप्रकाशित कार्यकर्त्यांचे प्रयत्न समाजासमोर आणण्याचे काम करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला प्रणाम.\nBaya Karve Award रुषाताई रामसिंग वळवी महर्षी कर्वे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mns-targets-bmc-over-non-vegetarian-issue-1209", "date_download": "2020-01-29T17:36:17Z", "digest": "sha1:KIUNG2M6WBRZY3UCZ6FO4LQLNAZRY7V4", "length": 5581, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पोलीस 'ही' भांडणेही सोडवणार? | Pali Hill | Mumbai Live", "raw_content": "\nपोलीस 'ही' भांडणेही सोडवणार\nपोलीस 'ही' भांडणेही सोडवणार\nBy मंगल हनवते | मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - शाकाहार-मांसाहारावरून घर नाकारल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा अजब सल्ला पालिकेने दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी संताप व्यक्त करत विरोध केला. त्यामुळे यासंबंधीचा प्रस्ताव परत पाठवण्यात आला.\nमनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी विकसकांविरोधात कारवाईसंबंधीच्या ठरावाची सूचना मांडली होती. यावर अभिप्राय देताना पालिकेने असा अजब सल्ला दिला आहे. 'हा विषय पालिकेच्या कार्यकक्षेत येत नसून याचा संबंध कायदा आणि सुव्यवस्थेशी आहे', असे स्पष्टीकरणही यामागे दिले आहेत. मनसे, काॅंग्रेस, शिवसेनेसह सर्वच पक्षातील नगरसेवकांनी पालिकेच्या या अजब सल्ल्याबाबत आश्चर्य व्यक्त करत विकासकांवर कारवाई झालीच पाहिजे ही मागणी उचलून धरली आहे.\nआता २४ व्या आठवड्यातही करता येईल गर्भपात\nआरे कारशेडवरील स्थगिती उठवा, देवेंद्र फडणवीसांची मागणी\nआरे कारशेडचा अहवाल स्वीकारणं बंधनकारक नाही- आदित्य ठाकरे\nआता मी बोलताना ५० वेळा विचार करतो- अजित पवार\nकल्याण, भिवंडी मेट्रोचा मार्ग बदलणार, नव्याने होणार सर्वेक्षण\n‘भारत बंद’ला सरकारचाच पाठिंबा, मनसेचा गंभीर आरोप\nमुंबई काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष\n'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'\n३ वर्षात पूर्ण होणार मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे\nदोन झेंड्यांची गोष्ट, मनसे-शिवसेनेत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2019/11/blog-post_969.html", "date_download": "2020-01-29T18:18:08Z", "digest": "sha1:WAV4SOHFIRHOGELYZYMYA34OUXATE4ZW", "length": 23125, "nlines": 131, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "भारतीय संविधानाचा आदर राखावा - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : भारतीय संविधानाचा आदर राखावा - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nभारतीय संविधानाचा आदर राखावा - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय\n- अयोध्या प्रकरणी संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाचे आवाहन\n- शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सहकार्याचे आवाहन\n- प्रत्येकाने शांततादुताची भूमिका पार पाडावी\n- अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क\n- अफवा पसरवू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये\nअयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांततादुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.\nअयोध्या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, बीडचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अंबाजोगाईच्या अतिरीक���त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.\nअयोध्या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाचा सर्वांनी आदर करावा निकालाच्या पार्श्वभूमिवर सर्वांनी शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखावा. मानवता हाच खरा धर्म असून एकमेकांना सहकार्य, प्रेम ही खरी या धर्माची शिकवण आहे. सर्वांनी त्याचे पालन करावे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, समाजकंटक आणि अपप्रवृत्ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नयेत. असे मजकूर सुजाण नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाच्या किंवा सायबर सेलच्या निदर्शनास आणावेत. शांतता समितीचे सदस्य शांततादूत आहेत. त्यांनी समाजापर्यंत, युवा पिढी, महिलांपर्यंत हा संदेश पोहोचवावा. प्रसारमाध्यमांनी संयमाने वार्तांकन करावे. असे त्यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, प्रशासन हे निःपक्षपाती असून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. तरीही घटना घडल्यास संबधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याची दक्षता घेवून धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असे वर्तन ठेवावे. या निकालाप्रकरणी केलेले राजकारण, समाज व्यवस्थेशी केलेली छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने सामान्य निर्दोष नागरिकांना संरक्षण द्यावे. माणुसकीचा धर्म पाळून प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nजिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणावरील आगामी निकाल हा संपूर्ण न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल असून तो कोणतीही जात, धर्म, पंथ यांच्याशी जोडलेला नाही. त्यामुळे सर्वांनी तो आदरपूर्वक स्वीकारावा. पोलीस प्रशासन निःपक्षपाती असल्याबाबत खात्री बाळगा. पोलीस प्रशास��� तुमच्या सोबत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकंटक समाजात अशांतता पसरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मिडिया मॉनिटरिंग सेल अत्यंत कार्यक्षम करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नये. आक्षेपार्ह मजकूर निदर्शनास आल्यास पोलीस स्टेशन, सायबर सेल यांच्या निदर्शनास आणावेत. पोलीस प्रशासन सामाजिक सुरक्षततेसाठी कटिबध्द असून हुल्लडबाजी करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nअयोध्या प्रकरणी निकालासंदर्भात पोलीस प्रशासनाने केलेल्या कृती आराखड्याची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, यासंदर्भात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विविध बैठका घेण्यात येत आहेत. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल 24 तास कार्यरत आहे. पथसंचलन, जमावबंदी आदेश, 14 ठिकाणी नाकाबंदी, मोहल्ला बैठका, कोबिंग ऑपरेशन आदि आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत.\nयावेळी विविध धर्मीय मार्गदर्शक, राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठीत व्यक्ती आणि सामान्य नागरिक यांनी विचार व्यक्त करत सूचना मांडल्या. तसेच,\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nकन्हेरवाडीचे कल्पना मुंडे एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम\nमहादेव गित्ते ----------------------------- परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील सर्वसामान्...\nपाथरीत शिवजयंती निमित्त हिंदु-मुस्लिम आंतरजातिय विवाहाने समाजापुढे ठेवला नवा आदर्श\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-येथिल ओंकार सेवाभावी संस्था, पुणे येथील सह धर्मदाय आयुक्त यांच्या संयुक्त विद���यमाने शहरातील पाथरी-मानवत रा...\nपरभणीत नगरसेवकाची हत्या;,आरोपी स्वत: होऊन पोलीसात हजर\nप्रतिनिधी परभणी : परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झ...\nसातबारातून नाव गायब असल्याचा धक्का बसल्याने पाथरीत शेतक-याचा मृत्यू;संबंधिताला निलंबित करण्याची जमावाची मागणी\nप्रतिनिधी पाथरी:-तालुक्यातील तुरा येथील शेतकरी विमा भरण्या साठी गेला असता त्याचे सातबारावर नावच नसल्याचे आढळून आल्याने मा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nपाथरीत जायवाडी पाटबंधारेचे कलशेट्टी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:- येथील जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र.६ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून कार्यरत असलेले मुकूंदराज ...\nसौ.राजश्री वहिणींना महिलांचा मिळतोय प्रतिसाद; धनंजय मुंडेंना मिळणार यावेळी पक्का आशीर्वाद\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.28......... परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच...\nपरळी तालुक्यातील हाळम येथील शेतकऱ्याची मुलगी पोलिस उपनिरीक्षकपदी निवड\nमहादेव गित्ते ------------------------------ परळी वैजनाथ (प्रतिनिधी): :- डोळ्यातील स्वप्न उराशी बाळगुन त्याच्या पुर्ततेसाठी कष...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/president.html?page=3", "date_download": "2020-01-29T17:36:28Z", "digest": "sha1:WGGU7L6CNY2KKN6ANFMHTLIWS3SZPTTG", "length": 9379, "nlines": 134, "source_domain": "zeenews.india.com", "title": "President News in Marathi, Latest President news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमुंबई | पुरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांची मदत\nअनुच्छेद ३७० तरतुदी रद्द करण्याला राष्ट्रपतींची मंजुरी\nखुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यासंबंधी विधेयक मंजूर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती\n२०वा कारगिल विजय दिवस : राष्ट्रपतींचा द्रास दौरा रद्द\nया शहिदांना पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली.\n२०वा कारगिल विजय दिवस : राष्ट्रपती, संरक्षण मंत्री द्रासमध्ये\n१९९९ साली कारगिल युद्ध जवळपास ६० दिवसांपर्यंत सुरू होतं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला\nनवी मुंबई | नवाब मलिक मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष\nनवी मुंबई | नवाब मलिक मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष\nकाश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय\nकाश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय\n'काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदींनी कधीही ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही'\nट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थ बनण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं\nशीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही दाखल झाले\n'या' महिलेला काँग्रेस अध्यक्ष बनवा, सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला\nराज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी यावर काँग्रेसला सल्ला दिला आहे.\nबंगळुरु, कर्नाटक | विधानसभा अध्यक्ष सरकारच्या मदतीला धावले\nविधानसभा अध्यक्ष सरकारच्या मदतीला धावले\nमुंबई | मिलिंद देवरांचा राजीनामा\nमुंबई | मिलिंद देवरांचा राजीनामा\nलोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांचा राजीनामा\nनिवडणुकीसाठी तयार होण्याची वेळ फारच कमी आणि खूप उशिरा देण्यात आली होती\nनवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण\nनवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण\nतीन तलाक, निकाह हलालासारख्या कुप्रथा नष्ट होणं गरजेचं - राष्ट्रपती\nनुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती कोविंद यांनी निवडणूक आयोग आणि देशाच्या जनतेचे आभार मानले\nसगळं समसमान पाहिजे, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या वर्धापनदिनी संकेत\nसगळं समसमान पाहिजे, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या वर्धापनदिनी संकेत\n'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला\nराशीभविष्य २९ जानेवारी २०२० : आज 'या' राशीच्या व्यक्तींना कळणार शुभवार्ता\n'सुपर ओव्हर'साठी होती ही रणनिती, रो'हिट'मॅनचा खुलासा\n'सुपर' सामन्यात भारताचा रोमांचक विजय\nहिटमॅन रोहित शर्माचा आणखी एक रेकॉर्ड\nपुणे-बंगळुरु महामार्गावर पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री\nशेअर बाजारात तेजी, सोन्या-चांदीचे भाव घसरले\n'फुलराणी' सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश\nतुम्ही सांगाल तिथे येतो, गोळ्या घालून दाखवाच; ओवेसींचे अनुराग ठाकुरांना आव्हान\nफक्त रोहितच नाही, तर या खेळाडूने फिरवली मॅच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amumbai&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&f%5B3%5D=field_site_section_tags%3A42&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&f%5B5%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95&search_api_views_fulltext=mumbai", "date_download": "2020-01-29T18:34:14Z", "digest": "sha1:YUPCOJX7Q6CUJCXSAA4IC4YTPIQ6ZMMC", "length": 10601, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 30, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\n(-) Remove महापालिका filter महापालिका\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nकॉंग्रेस (1) Apply कॉंग्रेस filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nनगरपालिका (1) Apply नगरपालिका filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपिंपरी-चिंचवड (1) Apply पिंपरी-चिंचवड filter\nमहानगरपालिका (1) Apply महानगरपालिका filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (1) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nपिंपरी-चिंचवड सर्वाधिक 67 टक्के; मुंबई 55; पुणे 54 टक्के\nमुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/latest-marathi-news/page/1337/", "date_download": "2020-01-29T18:20:12Z", "digest": "sha1:XGTTZATBMCOS3EQLEPFPDOTUUDA4QZ4J", "length": 16229, "nlines": 303, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Latest Marathi News on maharashtra today | महाराष्ट्र टुडे - ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनाशिक अपघातातील मृतकांच्या कुटुंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्या – दरेकर\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\nमध्यप्रदेश : अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nभोपाळ :- अतिशय चुरशीची लढत झालेल्या मध्यप्रदेशच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करत काँग्रेसनं बाजी मारली आहे. अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेस आज शपथविधी घेणार असल्याची...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील चार खासदारांची दांडी\nनवी दिल्ली :- पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जनतेने नाकारत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी संधी दिली. या निवडणुकीत आपलाच विजय होणार असा दावा...\nखा. संजय काकडे; इथून पुढे खबरदार \nमुंबई :- पक्षावर टीका करणं योग्य नाही, पक्षाचं गांभीर्य लक्षात घ्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे पुण्याचे खासदार संजय काकडेंना फोनवरून झापल्याची...\nकमलनाथ सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री\nमुंबई :- नेत्यांकडे किती संपत्ती आहे हा नेहमी उत्सुकतेचा विषय असतो. यासाठी वेगवेगळी वर्गवारीही करता येते. अशी मुख्यमंत्र्यांची वर्गवारी केली तर, काल मध्य प्रदेशचे...\nस्वतःला फास लावणारे शेतकरी उद्या सरकारलाही फास लावतील – उद्धव ठाकरे\nमुंबई :- सततची नापिकी, दुष्काळ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नुकताच जाहीर झालेल्या आकडेवारीवरून शिवसेना पक्षप्रमुख...\nसंसदेत मी कधीच गोंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई :- दिल्ली येथे सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आणि संसदेत चर्चा होणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी संसदेत एकदाही गोंधळ घातला नाही, असं...\nशिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक; युती तर होणारच – मुख्यमंत्री\nनवी दिल्ली :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक शिवसेना स्वबळावर लढणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात जाहीर केले असून, त्यादृष्टीने...\nचिमुकलीच्या लसीकरण मृत्यू प्रकरणाचे उद्या उलगडणार रहस्य\nनागपूर : गत चार दिवसांपूर्वी भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्या���ंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणाला...\nनोकराने लॉटरी व्यापाऱ्याचे ३४ लाख रुपये केले लंपास\nनागपूर : चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन शक्कल लढवितात. याची प्रचिती नागपुरातील एका चोरीच्या घटनेवरून आले. चक्कर आल्याचा बहाणा करून शहरातील एका लॉटरी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने...\nप्रशांत वासनकरविरुद्ध अखेर दोषारोप निश्चित\nनागपूर : उपराजधानीत वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह अन्य आरोपींनी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली....\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/dhaneshpatil/", "date_download": "2020-01-29T18:46:50Z", "digest": "sha1:JCCPP2TNZHVH2NKV2WFWCYTYPNU7KFK2", "length": 17207, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "धनेश रामचंद्र पाटील – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 29, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \n[ January 27, 2020 ] कन्येस निराश बघून\tकविता - गझल\n[ January 27, 2020 ] अविवेकी कष्ट\tकविता - गझल\nArticles by धनेश रामचंद्र पाटील\nदेखणी – प्रिया मराठे\nप्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्ट���ं.. आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या […]\nभाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता. […]\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो. […]\nलक्षवेधी – स्वप्नाली पाटील\nसाधारणपणे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ – २००८ साली ठाण्यातल्या घंटाळी मंदिरात मी आणि स्वप्नाली पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलो. निमित्त होतं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या एका शूटचं. या मंदिराच्या आवारात असलेल्या डौलदार झाडांच्या बॅकग्राऊंडला आम्ही शूट करत होतो. मराठमोळी संस्कृती उठून दिसावी असाच पेहराव स्वप्नालीचा होता. लाल रंगाची नक्षीदार साडी, नाकात नथ, लाल रंगाची मोठाली टिकली, अंबाडा त्यावर हळुवारपणे सजलेला मोगऱयाचा गजरा आणि या सगळ्यात तिचा खुललेला चेहरा. हे सारं काही कॅमेऱयात बंदिस्त करण्याची माझी धडपड सुरू होती. अत्यंत प्रसन्न वातावरणात आमचं शूट तासाभरात पार पडलं. […]\nविलक्षण तेजस्वी… देखणा अंगद म्हसकर\nअंगद म्हसकर… एक गुणी आणि वास्तववादी कलावंत… रंगमंचावरून प्रवेश ���रून त्याने स्वत:चा पाया किती पक्का आहे हे कधीच दाखवून दिलंय…. साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दिग्दर्शक विजू मानेचा मला फोन आला. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका फिमेल मॉडेलचं फोटोशूट करण्यासाठीचा तो फोन होता. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टुडिओत भेटलो आणि शूटला सुरुवातही केली. त्या मॉडेलचं शूट संपल्यावर […]\nदिलखुलास – प्रवीण दवणे\nप्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते… पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून […]\nराम गणेश गडकरींचा समृद्ध वारसा – जुई गडकरी\nआपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी. मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या […]\nलाखात अशी देखणी – सुरेखा पुणेकर\nलावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा… कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने […]\nमोहक मोहिनी – गिरिजा जोशी\nअभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे. ‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधू��� वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली […]\nमेहनती… डॅशिंग – संतोष जुवेकर\nमराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल. […]\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nबेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nपाप वा पूण्य काय \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/beware-of-de-dhaka-gang-2506", "date_download": "2020-01-29T17:47:00Z", "digest": "sha1:IDQ4UVLK5IPGMCMMAPDGTH4X3XYVHLGM", "length": 6084, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "धक्का देणाऱ्यांपासून सावधान! | Pali Hill | Mumbai Live", "raw_content": "\nBy मुंबई लाइव्ह टीम\nगर्दीत धक्का देणाऱ्यांपासून सावधान..कारण आता मुंबईत दे धक्का गँग सतर्क झालीय. जी गँग तुमच्या नजरेदेखत अगदी शिताफीने तुमचे पैसे चोरू शकते.\nमुंबईतलं मनीष मार्केट...तुम्हाला नेहमीच इथे गर्दी दिसेल..पण याच गर्दीचा फायदा या दे धक्का गँगनं घेतला..आणि एका तरूणाला त्याच्या डोळ्यांदेखत 2 लाखांचा गंडा घातला.. या टोळक्याची मोडस ओपरांडी अतिशय चलाक..आधी या टोळीन आपलं लक्ष्य निश्चित केलं आणि मग त्या तरूणाला घेरलं. त्यानंतर सराईतपणे त्या तरूणाला धक्का मारून त्याचं लक्ष विचलित केलं. आणि हीच संधी साधत त्याच्या हातातली बॅग लंपास केली..काही कळायच्या आतच ही बॅग तिस-या व्यक्तीच्या हातात गेली आणि गायब झाली..शिवाय चोरणा-या व्यक्तीचा पाठलाग होऊ नये म्हणून इतर साथीदार रस्ता अडवायलाही लगेच तयार...त्यामुळे जर तुम्ही गर्दीतून प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे किंमती ऐवज असेल तर जरा सावध रहा...कारण गर्���ीत तुम्हाला कधीही धक्का लागू शकतो...\nमुंबईतील 'या' स्थानकांवर होते सर्वाधिक मोबाइल चोरी\nगुगलवर गॅस गळतीची तक्रार करणे पडले महागात\nरिक्षा चालकाने केला प्रवाशी महिलेचा विनयभंग\nदारूच्या नशेत जावयाने केली मेव्हण्याची हत्या\nकुख्यात गुंड अरूण गवळीने यासाठी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव\nप्रवाशांना चाकूच्या धाकावर लुटणारे टॅक्सी चालक अटकेत\nम्हणून दाखल झाला अभिनेता नसरूद्दीन शहाच्या मुलीवर गुन्हा\nएजाज लकडावालाच्या पोलिस कोठडीत वाढ\nपोलिसांच्या अश्वदलाला Amul ने अशा प्रकारे दिली मानवंदना\n‘ये अंधा कानून है’..., न्यायालयात वाजलेल्या गाण्याने एकच खळबळ\nकुर्ल्यात ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक\nपरदेशी नागरिकाचं १० लाखाचं सामान मुंबई पोलिसांनी १२ तासात दिलं शोधून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kolhapur-shivaji-university-name", "date_download": "2020-01-29T18:20:20Z", "digest": "sha1:XXX6TOZ7IA67XSX4L7GT6PZW2ABCLQQ7", "length": 6999, "nlines": 126, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "kolhapur shivaji university name Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी\nकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी\nकोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्यात यावा. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना केली (kolhapur shivaji university name expansion) आहे.\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिश�� पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\nअण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://dagdushethganpati.com/marathi/ganesh-utsav-2016/", "date_download": "2020-01-29T18:49:51Z", "digest": "sha1:M34DEDB6DFBCOBVW34QA3P7JNVHLA7U4", "length": 30058, "nlines": 176, "source_domain": "dagdushethganpati.com", "title": "गणेश उत्सव २०१६", "raw_content": "\nआरक्षणासाठी पुढील पत्त्यावर ई मेल पाठवावा; jayganesh.dhgt@gmail.com किंवा संपर्क +९१ २० २४४७९२२२\nगणेश उत्सवातील सेवेसाठी पर्याय\nउत्सवाच्या काळात ११ दिवस प्रसाद वाटपसाठी\n(दररोज ४०० किलो प्रसाद)\nमहा अभिषेक देणगी रु. ५००/-\nNote: गणेशोत्सवाच्या काळातील सेवेसाठी वरील पत्त्यावर संपर्क साधा..\nउत्सव २०१६ कार्यक्रमाचे वेळापत्रक\nदगडूशेठ गणपती गणेश उत्सव २०१६\nप्रतिवर्षी गणेशचतुर्थीला श्रींच्या मंदिरामध्ये सकाळी श्रींची मंगलार्ती होते, आपल्या गणपती बाप्पाला सर्व वस्त्रालंकारांनी सजविण्यात येते. श्रींचे त्या दिवशी अत्यंत प्रसन्न व विलक्षण सुंदर असे रूप पाहून भक्तीभावाने सर्व भाविक नतमस्तक होतात. फुलांच्या सुंदर अशा रथामधुन श्रींची भव्य अशी मिरवणूक काढली जाते. असंख्य कार्यकर्ते ढोल, ताशे, बँड, नगारे अशा अत्यंत उत्साही वातावरणात श्रींची मिरवणूक गणेशोत्सव मंडपात दाखल होते व सर्वत्र पावित्रयाचा सुगंध दरवळतो. श्रींच्या गणेशोत्सव मंडपासाठी प्रतिवर्षी भारतातील पवित्र मंदिरे, उत्तम कलाकृती, राजवाडे इ. आपण प्रतिकृती रूपाने नयनरम्य अशी रोषणाई करतो.\nसोमवार दिनांक ०५ सप्टेंबर २०१६,\nश्रींची आगमन मिरवणुक वेळ :- सकाळी ८ .०० वा. मंदिरापासून\nश्रींची प्राणप्रतिष्ठापना वेळ :- सकाळी ११.०१ वा.\nपरम पूज्य डॉ.श्री.बाबासाहेब तराणेकर महाराज (इंदूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे.\nप्रतिवर्षी मुहूर्तानुसार धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानमुर्तीच्या हस्ते आपण प्राणप्रतिष्ठापना विधीपूर्वक करतो. प्राणप्रतिष्ठापनेची उत्सव मुर्ती ही वेगळी असते व त्याचेच नंतर विसर्जन केले जाते. या प्राणप्रतिष्ठापना सोहळयास ज्ञानवंत पुरोहित पौरूहित करतात.\nश्रींची प्राणप्रतिष्ठापना प्रतिमा गॅलरी\nसोमवार दिनांक ०५ सप्टेंबर २०१६,\nवेळ :- सायं. ७ .०० वा.\n“महाबलीपुरम (चेन्नई) येथील शिव मंदिर” या मंदिरावर लावलेल्या मोतिया रंगाच्या लक्ष्य लक्ष्य दिव्यांच्या, नयनरम्य, नेत्रदिपक विद्युत रोषणाईचे उद्घाटन श्री.सतीशजी माथूर साहेब, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते होणार आहे.\nमंगलमूर्ती गणरायाच्या प्रतिवर्षी १० दिवस उत्सव हा महाराष्ट्रात संपन्न होतो. प्रतिवर्षी विलोभनीय, चित्ताकर्षक, मनमोहक आणि प्रबोधनात्मक देखावे, उभे केले जातात. भारतातील प्रसिध्द देवालये, राजप्रासाद पाहण्याचे भाग्य सर्वांच्याच नशीबात असेल असे नाही. अनेक अडचणींमुळे, अनेक कारणामुळे ईच्छा असूनही जाता येत नाही अशा भाविकांना इथल्या इथे दर्शन घडावे, या भावनेतून गेली चार दशके आपण भारतातील मदुरा-मिनाक्षी मंदिर, ओरिसातील सूर्यमंदिर, कोल्हापूरमधील श्री. महालक्ष्मी मंदिर, म्हैसुरचा राजवाडा, बिकानेरचा राजप्रासाद, अंगोला महल (राजस्थान), इंदौरचा शिशमहल अशी अनेकविविध कलात्मक शिल्पे उभी केली आहेत.देशाची एकता आणि अखंडताही यामधून साधण्याचा आणि राज्याराज्यातील बंधुप्रेम वृध्दींगत करण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, लोकजागृतीचे, लोकशिक्षणाचे, प्रबोधनात्मक देखावे हे या गणेशोत्सवाचे आगळे वेगळे वैशिष्टय आहे.\nविद्युत रोषणाई प्रतिमा गॅलरी\nदगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई\nदगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई\nदगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई\nदगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई\nमंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६\nवेळ :- पहाटे ६.०० वा.\nमहिला अथर्वशीर्ष पठण शंखनाद आणि बाप्पांची महामंगल आरती. प्रमुख अतिथी : श्रीमती रश्मीताई शुक्ला, पोलिस आयुक्त, पुणे, सौ.गिरीजाताई बापट, आमदार श्रीमती नीलमताई गोर्‍हे\nगणेशोत्सवाचा ऋषीपंचमीचा दुसरा दिवस हा या उत्सवाचा मेरूमणी आहे. पहाटे ६ वाजता शहरातील महिला भ��िनी महाराष्ट्राच्या पारंपारिक वेषात गणपतीच्या शिव मंदिरात विराजमान होणार आहेत. २५ हजार महिलांचा महासागर येथे दिसणार आहे. मंगलमूर्तीच्या सामुदायिक महाआरतीचा प्रारंभ शंख नादाने होणार आहे. अथर्वशीर्ष आवर्तनाने वातावरण पवित्र होणार आहे. गणपतीच्या नाम स्मरणाने भक्ती, प्रिती आणि श्रध्देचा भक्तीमळा फुलणार आहे. महिलांचा वाढता सहभाग ही या कार्यक्रमाची खासीयत आहे. गणपतीबाप्पाची कृपा मोठी आहे.\nऋषीपंचमी महाआरती प्रतिमा गॅलरी\nदगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती\nदगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती\nदगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती\nदगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती\nमंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६,\nवेळ :- रात्री १०.०० ते पहाटे ३ वाजेपर्यंत\nसहभाग : महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधुंच्यावतीने श्रीगणराया समोर हरी जागर कार्यक्रम होणार आहे.\nबाप्पांची विशेष संकल्प पुजा\nबुधवार दि. ७ सप्टेंबर २१०६\nबाप्पांच्या दर्शनासाठी आध्याित्मक गुरु श्री. श्री. रवीशंकरजी यांचे आगमन दुपारी १.१५\nमंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६\nगणेशयाग शुभारंभ – सकाळी ९ .०० वा. शुभहस्ते, परमहंस योगीनी श्री वेणाभारती दीदी, नाशिक क्षेत्र. पौरोहित्य वेदमूर्ती श्री. मिलिंद राहुरकर आणि श्री. नटराज शास्त्री\nमंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत\nवेळ :- रोज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होईल.\nप्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये ऋषी पंचमीपासून म्हणजेच दुस-या दिवसापासून गणपती मंडपात पवित्र गणेशयागासाठी सर्व साहित्य, पुरोहित यांची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात येते. यागासाठी यजमान भाविक नोंदणी करतात, यागास सहकुट्रंब बसता येते. साधारण तीन ते साडेतीन तासाचा हा पवित्र धार्मिक विधी असतो व गणेशभक्तांची गणेशयाग करण्याची ईच्छा यातून पुर्ण होते. हे गणेशयाग आपण पाच दिवस करतो. वेदमुर्ती मिलिंद राहूरकर तसेच श्री. नटराज हे विधीपुर्वक गणेश याग पार पाडतात.\nगणेश याग प्रतिमा गॅलरी\nदगडूशेठ गणपती गणेश याग\nदगडूशेठ गणपती गणेश याग\nदगडूशेठ गणपती गणेश याग\nदगडूशेठ गणपती गणेश याग\nमंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत\nवेळ :- रोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वांसाठी.\nश्रींच्या मंडपामध्ये दररोज पहाटे ५ वाजता श्रींच्या महापुजा सुरू हो���ात. श्री व सौ अशा जोडया या पुजेस बसतात. प्रत्यक्ष गणपती बाप्पास अभिषेक करतात. गणपती बाप्पा पुढे विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष व महापूजा असं अत्यंत पवित्र वातावरणात त्याठिकाणी असते. ब-याच मंदिरांमध्ये प्रत्यक्ष जोडीने बसून अभिषेक, महापूजा भाविकांना इच्छा असूनही करता येत नाही. तेथे नावाने अभिषेक केला जातो. परंतु आपल्या येथे प्रत्यक्ष जोडीने, सहकुटूंब श्रींच्या पवित्र मुर्तीवर विधीपुर्वक अभिषेक होतो. सर्व साहित्याची व्यवस्था ट्रस्ट करते. फक्त श्रींचा प्रसाद भाविकांस आणावयास सांगितला जातो. पुजा करून अनेक भाविक कृतघ्न होतात, धन्य होतात. त्यांच्या चेह-यावरील समाधान हेच आमच्या प्रेरणेचे बळ आहे.\nमहाअभिषेक पूजा प्रतिमा गॅलरी\nमंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत\nवेळ :- पहाटे ५.०० ते रात्री ८ .३० वाजेपर्यंत.\nश्री गणेशांच्या पूजनानंतर आणि आरतीनंतर त्यांच्या चरणी महानैवेद्य अर्पण करणे हा आणखी एक आनंद-सोहळा असतो. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरातील महानैवेद्य ही तर एक नेत्रसुखद अशी पर्वणी असते. भक्तांनी गजाननाला भक्तिभावाने अर्पण केलेला नैवेद्य अतिशय कलात्मक रीतीने सजवून गणेशमूर्तीसमोर मांडला जातो आणि ती सजावट बघण्यासाठीही गणेशोत्सवाच्या काळात भक्तांची गर्दी लोटते. मोदकप्रिय अशा गजाननाच्या चरणी हजारो मोदकंचा आणि अन्य गोड मिठाईचा हा महानैवेद्य हेही भक्तिभावाचेच प्रतीक असते. सायंकाळच्या महामंगल, आरती नंतर हा प्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटला जातो.\nमहानैवेदयम प्रसाद प्रतिमा गॅलरी\nदगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद\nदगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद\nदगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद\nदगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद\nदररोज रात्री ८.०० वाजता.\nश्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशोत्सवाच्या काळात दररोज महाआरती केली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामवंत या आरतीत आवर्जून सहभागी होतात. श्री गजाननाची आरती करणे ही भक्तांसाठी आनंददायक घटना असते. तबकात प्रज्वलित केलेल्या निरांजनाच्या वातींचा प्रकाश, उदबत्तीचा दरवळ आणि फुलांचा सुगंध, टाळांचा ध्वनी आणि त्याला टाळ्यांची साथ अशा प्रसन्न वातावरणात समस्त भक्तांच्या समवेत म्हटली जाणारी गणरायाची आरती मन भारून टाकते. त्या सुखकर्त्या आणि विघ्नहर्त्या गणेशापाशी मन एकाग्र करून त्याच्या आरतीच्या सुरात सूर मिसळताना लहान-थोर असा भेद कोणाच्या मनात उरतच नाही. मंगलमूर्ती गजाननाच्या कृपेची याचना करणारे सारे भक्त या आरतीत सामिल होतात.\nश्रींची मंगल आरती प्रतिमा गॅलरी\nदगडूशेठ गणपती मंगल आरती\nदगडूशेठ गणपती मंगल आरती\nदगडूशेठ गणपती मंगल आरती\nदगडूशेठ गणपती मंगल आरती\nमंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत वेळ :- दररोज सकाळी पहाटे ५.०० ते ६.०० वाजता.\nहरी नमस्ते गणपतये…….हे पवित्र स्वर गणेशोत्सवात प्रतिदिन पहाटे ५ वाजता श्रींच्या मंडपामध्ये आपल्या कानी पडतात. पुण्याच्या विविध शाळांमधील विद्यार्थी उत्सवामध्ये रोज पहाटे नियमितपणे अथर्वशीर्ष म्हणावयास मंडपात येतात, स्वेच्छेने येतात संपूर्ण वातावरण त्या मंगलमय सुरांनी न्हाऊन निघते. हे सर्व विद्यार्थी आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. ट्रस्टने या विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती, आपला देव, आपला धर्म रूजविण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांची ही फलश्रुती आहे.\nशालेय अथर्वशीर्ष पठण प्रतिमा गॅलरी\nदगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण\nदगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण\nदगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण\nदगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण\nगुरुवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ रोजी श्रींची वैभवशाली विसर्जन मिरवणुक, नयनरम्य रोषणाईंने नटलेल्या भव्य, दिव्य, ‘श्री गणनायक रथातून‘ भाविकांच्या उपस्थितीत निघेल.\nअनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रींना मंडपातून श्रीमंदिराकडे मिरवणुकीने नेण्यात येते. सकाळी ६ वाजता श्रींची सर्व कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते मंगलआरती होते व रात्रीचे वेळी अत्यंत नयनरम्य, आकर्षक अशा रथामधून श्रींच्या विसर्जन मिरवणूकीस सुरूवात होते. अत्यंत शिस्तबध्द पाढ-यां रंगाच्या पारंपारीक पोशाखात सर्व कार्यकर्ते येतात, महिलांचासुध्दा सहभाग वाखाणण्याजोगा असतो. अत्यंत उत्साह व भक्तीचा मळा फुललेला असतो. श्रींच्या मंगलगीतांनी व घोषणांनी वातावरणात जल्लोष भरतो. पारंपारीक ढोल, ताशे, ठेका धरायला लागतात. भक्तीगीते व देशभक्तीपर गीतांनी आणि बॅडने लक्ष वेधून घेतात. मिरवणुकीत सर्वात पुढे मंगलमय सनई नगारा वाजत असतो. विविध शाळाची ध्वज पथके मिरवणूकीत सर्वांचे लक्ष वेधून घे��ात व हा अत्यंत पावित्र्याचा व मांगयाचा उत्सव त्याची सांगता ह्या मिरवणूकीने भावपूर्ण वातावरणात होत असते. लक्ष्मी रस्त्यावरून ही मिरवणूक जाते. जस जसा श्रींचा रथ पुढे जातो तसतसे सर्व रस्त्यावरील भाविक, बाजूच्या ईमारतीवरील भाविक नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतात व पावन होतात. खास दगडूशेठ गणपतीसाठी बाहेरगावाहून आलेले लोक त्याची वाट पाहत असतात व त्याच्या दर्शनाने धन्य होतात. लाकडीपूल, खंडूजीबाबा चौकातील नदीच्या घाटावर प्राणप्रतिष्ठापना केलेल्या श्रींच्या मुर्तीचे अथर्वशीर्ष व आरती करून विधीपूर्वक विसर्जन केले जाते व ”गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष वातावरणात दुमदुमतो. अशाप्रकारे ह्या अत्यंत विलक्षण, सुंदर, अनुपम उत्सवाची सांगता होते.\nविसर्जन मिरवणूक प्रतिमा गॅलरी\nदगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक\nदगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक\nदगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक\nदगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०१५: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mukundgaan.blogspot.com/2009/07/", "date_download": "2020-01-29T17:47:14Z", "digest": "sha1:DJKNFC46IUMBHMHVUVDDRUCN4EXMF6EC", "length": 7573, "nlines": 95, "source_domain": "mukundgaan.blogspot.com", "title": "मुकुंदगान: July 2009", "raw_content": "\nया माझ्या स्वतःच्या निवडक कविता आहेत. निवडक अशासाठी की वगळलेल्या काहींमागच्या अनुभूती केवळ माझ्या असल्याने कदाचित तुम्हाला त्यात स्वारस्य असणार नाही. मग त्या वाचताना तुम्हाला कंटाळा येईल. मला ते नको होतं. माझा विश्वास आहे, या निवडलेल्या कविता तुम्हाला आवडतील. -मुकुंद संतुराम कर्णिक karnik.mukund@gmail.com\nतुझ्या आठवांना उतारा मिळेना\nमना मोहवीती न मंजूळगाने\nकशाहीमधे चित्त माझे रुळेना\nरिकामी तुझ्या बाजुची शेज आज\nकुठे हरपले ते तुझे प्र���मकूज\nबदलणे कुशी फिरफिरुनि हे टळेना\nजरी ठेवली उघडुनी मद्यशाला\nपुन्हा भरभरूनी रिकामाच प्याला\nकिती संपले काहि गणना जुळेना\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे १२:०५ म.उ. 0 टिप्पणी(ण्या)\nमरणाचे भय धरू नको\nजगण्यावर कर प्रेम आणखी मरणाचे भय धरू नको\nलढा जीवनाचा लढताना हतबल होउन हरू नको\nजमिनीवरती पाय रोवुनी नक्षत्रांना कवेत घे\nविजिगीषू वृत्तीस तुझ्यातिल बळेबळे आवरू नको\nमनात जे ते प्राप्त करावे, रास्त जरी, धरणे बाणा\nसाधनशुचिता सांभाळावी या नियमाला विसरु नको\nभान वास्तवाचे ठेवावे धडा नित्य हा घे ध्यानी\nनियती अपुल्या हाती नसते, हमी फुका कधि भरू नको\nअपमानाला ठेव मनामधि अन मानाची गाथा गा\nगाथा गाताना पण लवही अतिशयउक्ती करू नको\nखलवृत्तीने लिप्त नसे जग, नेक अनेक इथे असती\nनिवडुंगावरदेखिल येती फुले तयां विस्मरू नको\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ४:३४ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nमी इथे खुशाल आहे\nथंडी, वादळ, ऊन, पाऊस, निसर्गाची सारी हौस\nसर्वांपासून रक्षण करणारी माझ्याकडे शाल आहे\nवार्‍या सांग सार्‍याना, मी इथे खुशाल आहे\nमाझ्यासाठी प्रेमाची ही शाल त्यांनीच विणली होती\nआलो तिथून इथे तेव्हा बरोबर मी आणली होती\nएकटेपणाच्या अंधारात ही धीर देणारी मशाल आहे\nवार्‍या सांग सार्‍याना, मी इथे खुशाल आहे\nअरे तिथे सार्‍याना माझा एवढा निरोप सांग\nउदंड प्रेम दिलेत म्हणावे, कधीच फिटणार नाहीत पांग\nप्रेमाच्या त्या शिदोरीवरच माझी इथली वाटचाल आहे\nवार्‍या सांग सार्‍याना, मी इथे खुशाल आहे\nस्वर्लोकीच्या वाटिकेतून तसाच वाहू नकोस थेट\nतिथे आई, दादा माझे, त्यांना जरूर जरूर भेट\nत्यांचे आशिर्वाद, वार्‍या, हीच माझी ढाल आहे\nआर्जवून त्यांना सांग, मी इथे खुशाल आहे\nकरायचे त्यांच्यासाठी तेव्हा हात होते रिते\nसमृध्दीचे दिवस आले तेव्हा दोघे नव्हते इथे\nकाहीच दिले नाही त्याना....\nकाहीच दिले नाही त्याना, मनात चुकचुकती पाल आहे\nतरीदेखिल त्याना सांग मी इथे खुशाल आहे\nआणि माझी सहचारिणी... तीही तिथेच स्वर्गात रहाते\nघाईघाईने गेली पुढे, म्हटली, \"तुमची वाट पहाते\"\nपुन्हा भेटावी म्हणून उभे डोळ्यांमध्ये प्राण\nनको सांगू तिला सारे, तुला आहे माझी आण\nआठवणींनी कासाविस असा माझा हाल आहे\nफक्त एवढेच सांग तिला, मी इथे खुशाल आहे\nद्वारा पोस्ट केलेले Mukund Karnik येथे ८:५४ म.पू. 0 टिप्पणी(ण्या)\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी ��ोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमी इथे खुशाल आहे\nमरणाचे भय धरू नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE,_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2020-01-29T18:10:31Z", "digest": "sha1:IHCI5RMQLRGVBZMJJG7HHD4ZWQDCALRZ", "length": 5644, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेजिना, कॅनडा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १८८२\nक्षेत्रफळ १४५.५ चौ. किमी (५६.२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,८९३ फूट (५७७ मी)\n- घनता १,३२८ /चौ. किमी (३,४४० /चौ. मैल)\nरेजिना ही कॅनडा देशाच्या सास्काचेवान प्रांताची राजधानी व सास्काटून खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सास्काचेवानच्या दक्षिण भागात वसलेल्या रेजिनाची लोकसंख्या २०११ साली सुमारे १.९३ लाख होती.\nविकिव्हॉयेज वरील रेजिना पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१४ रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Welcome", "date_download": "2020-01-29T18:57:31Z", "digest": "sha1:UDCBFCLAXDJ2SF76YDVMDD6GPCMNHPP6", "length": 5655, "nlines": 96, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साचा:Welcome - विकिस्रोत", "raw_content": "\nमराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,\nविकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी \"स्रोत\" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मर��ठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎\nआपले विनम्र, साहाय्य चमू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१८ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/guide/", "date_download": "2020-01-29T17:49:02Z", "digest": "sha1:EIRPCRYIR5HYFDWGFGBLRLJJKJDTPKQ2", "length": 17047, "nlines": 132, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "guide - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nतुम स्वयं ही स्वयं के मार्गदर्शक हो \nहर एक व्यक्ति स्वयं ही स्वयं का मार्गदर्शक है मनुष्य को चाहिए कि वह अपने अस्तित्व का एहसास रखकर स्वयं के हित का विचार करके, स्वयं का आत्मपरीक्षण करके अपना विकास करे मनुष्य को चाहिए कि वह अपने अस्तित्व का एहसास रखकर स्वयं के हित का विचार करके, स्वयं का आत्मपरीक्षण करके अपना विकास करे उपलब्ध जीवनकाल का उचित उपयोग करके मानव अपना आत्महित किस तरह कर सकता है, इस बारे में परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने अपने गुरूवार दिनांक २४ जुलाई २०१४ के हिंदी प्रवचन में बताया, जो\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nll हरि ॐ ll आज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला\n॥ हरि ॐ ॥ आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे. दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले. सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आज ’साईसच्चरिता’च्या या फोरममध्ये आपला\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ६\nसुलेमानी की हत्या के बाद खाड़ी क्षेत्र में बदलते हालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/ajun-tari-rula-sodun-sutala-nahi-dabba.html", "date_download": "2020-01-29T17:19:43Z", "digest": "sha1:BOX5R3OOSXYTJM7SMVNVVCVYBX52OAK3", "length": 5396, "nlines": 60, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा - संदिप खरे..... Ajun Tari Rula Sodun Sutala Nahi Dabba", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nअजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा - संदिप खरे..... Ajun Tari Rula Sodun Sutala Nahi Dabba\nअजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा\nअजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥\nआमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर\nआम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर\nअजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर\nमैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा\nअजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥\nकुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी\nकुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी\nअन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी\nमयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा\nअजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥\nकधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी\nरमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी\nसर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी\nअजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा\nअजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥\nकोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते\nवाटा देती हाका तरिही पाउल अडखळते\nकुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते\nमोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा\nअजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥\nअजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा\nअजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2018/08/blog-post_31.html", "date_download": "2020-01-29T17:58:38Z", "digest": "sha1:QYKUBBFXODURH6WVGJSLUSVVFBWCVBV7", "length": 7885, "nlines": 84, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत", "raw_content": "\nHomeसतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेतसतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत\nसतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत\nसतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत\nप्रत्येक माणसाला भूक लागणं ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. रोजच्या रोज खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य म्हणूनच सुरळीतपणे चालतं.\nमात्र जर भूकेचे गणित बिघडले असेल तर मात्र हे आपल्या शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण असू शकते.\nडिहायड्रेशन किंवा गरोदरपणात सतत भूक लागणे एकवेळ समजू शकते. मात्र तुम्हांला ह्या व्यतिरिक्त कायमच सतत भूक लागत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचे आहे.\nसतत भूक लागण्याची कारणं आणि आजार\nभारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. मधुमेह हा आजार हल्ली सगळ्याच वयोगटामध्ये झपाट्याने वाढत चाललेला दिसून येत आहे. हल्लीच्या बदलत्या लाईफस्टाईमुळे हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बळावण्याचा धोका वाढलेला असून सतत भूक लागणं हे मधुमेहातील काही लक्षणांपैकी एक लक्षण असून त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब स्वतःची वैद्यकीय चाचणी करून घ्यावी.\n२. अनियमितपणे जेवणे -\nअनियमितपणे जेवणे ह्यालाच वैद्यकीय भाषेत इटिंग डिसऑर्डर असे म्हटले जाते ज्यात, ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे अशी व्यक्ती संपूर्ण दिवसभरात अनियमितपणे खाते. कधी कधी तर खायचा अंदाज न आल्याने व अति खाल्ल्याने अनेकदा अशा लोकांना उलटीचा त्रास देखील होतो. अशी व्यक्ती खाण्याच्या बाबतीत खूपच गोंधळलेली असते, त्या व्यक्तीला कधी काय खावं हे कळतच नाही.\n३.पोटात जंत होणे -\nजर तुमच्या पोटात जंत झाले असतील तर तुम्हांला सतत भूक लागू शकते. कारण जंत हे परजीवी असून ते आपल्याच पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं सातत्याने शोषून घेतात. यामधूनच शरीरामध्ये फॅट वाढणं, रक्तातील साखरेची पातळी वाढणं अशा समस्या कालांतराने बळावू लागतात.\nजर तुम्ही सतत काही औषधे घेत असाल तर अशा औषधांमुळेही सतत भूक लागू शकते. म���हणूनच आपल्या रोजच्या औषधांबरोबर जर काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय आपण केलेत तर आपल्या औषधांची मात्रा निश्चितच कमी होऊ शकते.\n५. ताण तणाव -\nताणतणावामध्ये असणार्‍या व्यक्ती बहुतेकवेळा अनियमितपणे जेवण घेतात. यामुळे त्यांच्यामध्ये सतत खाण्याची इच्छा बळावून त्याचा थेट परिणाम मेंदूवर ताण येण्यावर होतो. अशामुळे भूकेचं प्रमाण वाढू शकते. म्हणूनच स्वतःला शक्यतो ताण तणावापासून दूर ठेवा, त्यासाठी व्यायाम, ध्यान किंवा एखादा आवडता छंद जोपासा, जेणेकरून तुम्हाला तणावापासून दूर राहता येईल.\nआमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:\n१) पोटाची चरबी कमी करण्यासाठी वापरा हा पदार्थ \n२) व्यायामानंतर केलेल्या या चूकांमुळे वजन कमी होत नाही\n३) तुमचं वजन वाढतच चाललंय\n४) वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे\n५) चुकीची लाइफस्टाइल आरोग्य साठी घातक \nसतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/jmm", "date_download": "2020-01-29T18:55:55Z", "digest": "sha1:VXJVYV6LZNGJDMCMCOS6H4VOKJJLX5NY", "length": 10586, "nlines": 146, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "JMM Archives - TV9 Marathi", "raw_content": "\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nझारखंडमध्ये ‘सोरेन’ सरकार, शपथविधीला देशभरातील विरोधीपक्षांचं शक्तीप्रदर्शन\nझारखंड विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-आरजेडी आघाडीचे नेता हेमंत सोरेन (Hemant Soren swearing ceremony) यांनी आज (29 डिसेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nपवार साहेब तुमच्या लढाईने प्रेरणा मिळाली, झारखंड जिंकणाऱ्या हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया\nहेमंत सोरेन यांनी महाराष्ट्रातील शरद पवारांच्या लढाईपासून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं (we get inspired from sharad pawar said JMM Hemant Soren) म्हटलं.\nझारखंड विधानसभा अंतिम निकाल, भाजप आऊट, मुख्यमंत्रीही पडले, हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री\nझारखंड विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल (Jharkhand election result) जाहीर झाले आहेत. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिली.\nतिकीट नाकारल्याचा वचपा, बंडखोर म���त्र्याकडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव\nतिकीटवाटपावेळी तिष्ठत ठेवल्याने बंडखोरी केलेल्या शरयू रॉय यांनी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना हरवलं.\nभाजपला उतरती कळा, अहंकारी राजकारणाला झारखंडने नाकारलं : शरद पवार\nभाजपला उतरती कळा, अहंकारी राजकारणाला झारखंडने नाकारलं : शरद पवार\nकेंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं आहे. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदी सरकारवर घणाघात केला.\nJharkhand Election Results : झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का, सरकार कुणाचं बनणार\nझारखंड विधानसभा निवडणूक : ‘त्या’ जागेवर राष्ट्रवादीची आघाडी\nझारखंडमधील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह आघाडीवर आहेत.\nLIVE Jharkhand Election Results 2019 : भाजप पिछाडीवर, जेएमएम आणि काँग्रेस आघाडीवर\nझारखंड विधानसभा निवडणूक 2019 ची मतमोजणी सुरु झाली आहे. 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान 5 टप्प्यांमध्ये मतदान झाले. आज (23 डिसेंबर) या मतांची मोजणी होत आहे.\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nIndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\n‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरण���ची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2020-01-29T18:36:59Z", "digest": "sha1:YI27AZE5OCJSU22UI2K6CIZGIZUTXWTG", "length": 7046, "nlines": 224, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: पाहताना ती मला टाळायची", "raw_content": "\nपाहताना ती मला टाळायची\nपाहताना ती मला टाळायची\nटाळताना पण किती लाजायची\nबोलताना मी पुढे बोलायचो\nचालताना ती पुढे चालायची\nबोललो जर मी नवेल्या पाखरा\nकाळजाला ती किती जाळायची\nमी मला तिज भोवती शोधायचो\nती मला माझ्यातली वाटायची\nमी खरे तर चेहरा वाचायचो\nती तवा पण पुस्तके वाचायची \nमी तिच्यावर जीव ओवाळायचो\nती तसा मग जीव माझा घ्यायची \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 4:24 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (62)\nजिथं फाटलं आभाळ (32)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nकितने सिकुडकर बैठे है लोग\nआभाळाला टेकण लावू चल\nपाहताना ती मला टाळायची\nपंचम - बस नाम ही काफी हैं \nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/swooping-roaming-the-lakes-in-nagpur/articleshow/72368072.cms", "date_download": "2020-01-29T17:21:02Z", "digest": "sha1:ZGYXEWQI35KRBYULBKK5EQTLFOG6G6WP", "length": 15183, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: नागपुरातील तलावांवर घुमतोय ‘हंसध्वनी’ - 'swooping' roaming the lakes in nagpur | Maharashtra Times", "raw_content": "\nनागपुरातील तलावांवर घुमतोय ‘हंसध्वनी’\nसाडेतीन हजार किमीवरून आले स्थलांतरित पक्षीम टा...\nसाडेतीन हजार किमीवरून आले स्थलांतरित पक्षी\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nलांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरू झालेला हिवाळा यामुळे नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने नागपुरात विविध प्रजाती���च्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. जिल्ह्यातील निरनिराळ्या तलावांवर या स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी झाली असून यामध्ये तब्बल साडेतीन हजार किलोमीटर अंतरावरून आलेल्या राजहंस अर्थात पट्टकदंब हंसांचाही समावेश आहे. स्थलांतरित पक्ष्यांच्या या आगमनामुळे पुढील दोन ते तीन महिने हे पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणीकाळ राहणार आहेत.\nदरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी हिमालयापल्याडच्या देशांमधून विविध प्रजातींचे पक्षी नागपूर आणि विदर्भातील तलावांवर स्थलांतर करून येतात. यंदा हिवाळ्याला उशिरा प्रारंभ झाल्याने नोव्हेंबर अर्धा उलटल्यानंतरही या पक्ष्यांचे म्हणावे तसे आगमन झाले नव्हते. मात्र, आता नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील तलावांवर या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे दिसायला लागले आहेत. यामध्ये अत्यंत डौलदार आणि आकर्षक अशा पट्टकदंब हंसांचाही समावेश आहे. इंग्रजीत बार हेडेड गूज म्हणून ओळखले जाणारे पक्षी हे मंगोलिया, कझाकिस्तान, रशिया आणि तिबेटच्या पठारांवरून भारतात विविध ठिकाणी स्थलांतर करून येतात. मंगोलियातून नागपुरातील तलावांवर पोहोचण्यास या पक्ष्यांना सुमारे ३,८६८ किलोमीटर अंतराचा दीर्घ प्रवास करावा लागतो. हिमालय ओलांडून येताना माउंट मकालु किंवा माउंट एव्हरेस्टसारखी शिखरे ओलांडून सुमारे आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवरून उडत असतात. लांबीत ७१ ते ७६ सेमी आणि १.८७ ते ३.२ किलो वजनाच्या पक्ष्यांची कमी प्राणवायूतही उड्डाण करण्याची अनोखी क्षमता त्यांना हे प्रचंड उंचीवरील स्थलांतर करण्यास मदत करते. आगळी वैशिष्ट्ये असलेले पट्टकदंब हंस नागपुरातील विविध तलावांवार स्थलांतर करून आले आहेत. या हंस पक्ष्यांसह चक्रवाक, तलवार बदक, शेंडी बदक, लहान लालसरी, मोठी लालसरी, अडई, भुवई बदक, तरंग बदक, मलिन बदक आणि थापट्या बदक इत्यादी पक्षीदेखील नागपुरात स्थलांतर करून आले आहेत.\n'सध्या अनेक तलाव काठोकाठ भरले आहेत. स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांना बहुतांश वेळा तलाव आणि किनारा अशी जागा हवी असते. त्यांच्यासाठी तो आदर्श अधिवास असतो. असे तलाव जेथे आहेत त्या ठिकाणी या परदेशी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. सध्या नागपुरात विविध तलावांवर हे पक्षी बघायला मिळत आहेत. आपल्या पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या हंस किंवा कदंब पक्ष्यांचाही यांमध्ये समावेश आहे. अन्न किंवा प्रजनन यासाठी हे पक्षी स्थलांतर करून येत असतात. त्यांचे स्थलांतर ही एक रंजक प्रक्रिया आहे आणि दरवर्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करून हे पक्षी विदर्भात येत असतात. दरवर्षी एकाच मोसमात आणि साधारणत: एकाच मार्गावरून हे स्थलांतर होत असते. गहू, तांदूळ किंवा इतर पिकांच्या शेतांमध्येही हे पक्षी आपले अन्न शोधतात,' असे बर्डस ऑफ विदर्भाचे समूहाचे प्रमुख आणि पक्षीअभ्यासक अविनाश लोंढे यांनी मटाशी बोलताना सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nक्रौर्यही हादरले, तरुणीच्या गुप्तांगात रॉड टाकून अत्याचार\nएका गाडीत एकत्र नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आहोत: मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक\nकोरेगाव भीमा: तपासावरून केंद्र-राज्य सरकार आमनेसामने\nभरदिवसा वाघाचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन जण गंभीर\nसव्वाशे कोटींनी वाढवा निधी\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nकरोना व्हायरसः मदुराई रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राहुल गांधी\nसंघ १३० कोटी लोकांचा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य\nनाशिक अपघातातील मृतांचा आकडा २६ वर\nमाझे 'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nगडचिरोली: माओवाद्यांसोबत चकमक; पाच जहाल माओवादी अटकेत\n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनागपुरातील तलावांवर घुमतोय ‘हंसध्वनी’...\nबुलडाणा: येळगावात आढळला पाण्यावर तरंगणारा दगड...\nनागपूर आकाशवाणीत प्रथमच ‘ब्रेल’ बातम्या...\n‘वैद्यकीय अधीक्षक’चे दार अखेर उघडले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/the-milk-producers-will-get-rs-25-per-liter-from-today/articleshow/65217474.cms", "date_download": "2020-01-29T18:07:44Z", "digest": "sha1:ZA5TIOR2VXK3TL3SRENL56MJBDW5ATUT", "length": 11442, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: दूध उत्पादकांना आजपासून प्रति लिटर २५ रुपये दर - the milk producers will get rs 25 per liter from today | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळीWATCH LIVE TV\nदूध उत्पादकांना आजपासून प्रति लिटर २५ रुपये दर\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nराज्यातील दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी आज, १ ऑगस्टपासून प्रति लिटर २५ रुपये दर देण्याची तयारी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दर्शविली असून राज्य सरकार आणि दूध संघांच्या प्रतिनिधींच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. अनुदानासाठी दुधाच्या गुणवत्तेची अट ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ अशी शिथील करण्याचा निर्णय घेण्यासही सरकारने यावेळी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, जे दूध संघ उत्पादकांना २५ रुपये दर देणार नाहीत अशांवर यापुढे कारवाई अटळ असल्याचा इशाराही राज्य सरकारने संघांना दिला आहे.\nराज्यभरात दूध आंदोलन पेटल्यामुळे राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात १९ जुलै रोजी दुधाला २५ रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता. तसेच ही नवीन दरवाढ २१ जुलै २०१८ पासून लागू होईल, असेही जाहीर केले होते. मात्र, गोकुळ, वारणा, स्वाभिमानी असे काही मोजके दूध संघ वगळता इतर सहकारी, खासगी दूध संघांकडून नव्या दराची अंमलबजावणी केली जात नव्हती. इतर सहकारी, खासगी दूध संघांनी अंमलबजावणीसाठी तांत्रिक कारणांमुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत दूध संघांनी १ ऑगस्टपासून सरकारच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर २५ रुपये दर देण्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी तयारी दर्शविली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमाणगावजवळ एसटी बस पुलावरून कोसळली; २७ जखमी\n'मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे; पण पूर्वीच्या\nकोकण भवन खऱ्या अर्थाने ‘मिनी मंत्रालय’\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना दिलं 'हे' चॅलेंज\nनिर्भया हत��याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास भाजप आजही तयार\nकर्जमाफीः सहकार विभागाने मागितले १५ हजार कोटी\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राहुल गांधी\nसंघ १३० कोटी लोकांचा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य\nनाशिक अपघातातील मृतांचा आकडा २६ वर\n# भविष्य २९ जानेवारी २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदूध उत्पादकांना आजपासून प्रति लिटर २५ रुपये दर...\nरोहन तोडकर मृत्यूप्रकरणी एकाला अटक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/kiara-advani-new-photoshoot-for-boat-accessories/kiara-advani-new-photoshoot-for-boat/photoshow/72439769.cms", "date_download": "2020-01-29T18:48:33Z", "digest": "sha1:2BWUAFRWMIIDF7553EZEW6K3G3GOW2HN", "length": 38716, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kiara Advani:kiara advani new photoshoot for boat- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nअमित शहांचं अरविंद केजरीवाल यांना..\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्म..\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्..\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीन..\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nकरोना व्हायरसः मदुराई रुग्णालयात ..\nनेत्यांना शिक्षणाची गरज नाही: कार..\nकियाराचे 'बोट'साठी हॉट फोटोशूट\n1/7कियाराचे 'बोट'साठी हॉट फोटोशूट\nअभिनेत्री कियारा आडवाणीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सध्या कियारा तिच्या हॉट फोटोशूटमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअलिकडेच कियाराने मोबाइल अॅक्सेसरीज तयार करणाऱ्या बोट (boAT) कंपनीसाठी फोटोशूट केले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट सम��जाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'लस्ट स्टोरीज' वेबसीरिज आणि अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'कबीर सिंग' या सिनेमातील कियाराच्या भूमिकेला सिनेप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. कियारा सोशल मीडियावर सक्रिय असून ती स्वतःचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांना वेड लावणारे आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाच��� उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nफॅशन जगतातील नावाजलेल्या 'VOGUE' मासिकासाठी कियाराने फोटोशूट केले होते. तिने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटोही शेअर केले होते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nत���म्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/7​नवीन सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nकियारा लवकरच 'गुड न्यूज' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात कियारा व्यतिरिक्त अक्षय कुमार, करिना कपूर आणि दिलजीत दोसांज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फ��ल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-dhamangaon-village-latur-district-has-done-remarkable-progress-village", "date_download": "2020-01-29T17:33:31Z", "digest": "sha1:2QJH666XSN2QMVJK7XB3WHATLAKN46DB", "length": 27157, "nlines": 219, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Dhamangaon village of Latur district has done remarkable progress in village development through various development projects,programmess. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकसहभागातून धामणगावने साधला कायापालट\nलोकसहभागातून धामणगावने साधला कायापालट\nलोकसहभाग���तून धामणगावने साधला कायापालट\nगुरुवार, 1 ऑगस्ट 2019\nगावाचा विकास हाच मुख्य उद्देश ठेवून कार्यरत आहोत. प्रत्येक ग्रामस्थाची मोलाची साथ मिळते.\nअधिकाधिक लोकसहभाग वाढवून गावाने मिळवलेला लौकिक कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. पुढील काळात धामणगाव हे पर्यटनस्थळ बनवण्याच्या दृष्टीने कामे सुरू आहेत.\n-धनराज पाटील, सरपंच, धामणगाव\nलातूर जिल्ह्यातील धामणगाव या छोट्याशा गावाने लोकसहभागातून गावाचा कायापालट केला आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीतून स्वच्छ परिसर, सुंदर, पर्यावरण संतुलित गावाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. बिनविरोध सरपंचाची परंपराही कायम ठेवण्याबरोबरच पंचायत समिती स्तरापासून ते राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव अशी भरारी घेतली आहे.\nलातूर जिल्ह्यात धामणगाव (ता. शिरूर, अनंतपाळ) हे घरणी मध्यम प्रकल्पाच्या शेजारी वसलेले गाव आहे. त्यामुळे परिसरातील शिवाराला बारा महिने पाणी मिळते. ग्रामस्थांनी एकत्र येत आपल्या गावाची प्रगती करण्याचा ध्यास घेतला. एकदा निश्‍चय झाला व सर्वांची साथ मिळाली की कायापालट होण्यास असा किती उशीर लागतो\nवृक्ष लागवड व संवर्धन\nपर्यावरण संतुलनाचे महत्त्व समजलेले धामणगावचे ग्रामस्थ केवळ वृक्ष लागवड करून थांबले नाहीत. लोकसंखेच्या दुप्पट त्यांनी वृक्षांची लागवड केली. सध्या रस्त्यांच्या दुतर्फा, रिक्त जागेत साडेतीन\nहजारांपेक्षा जास्त झाडे आहेत. त्यात नारळाच्या झाडांची संख्या अधिक आहे. प्रत्येक कुटुंबाकडे झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव हिरवाईने नटलेले दिसते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते नुकतीच स्मशानभूमीत मियावाक तंत्रज्ञानाच्या साह्याने वृक्ष लागवड करण्यात आली.\nधामणगावची ग्रामपंचायत १९७१ मध्ये अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक झालीच नाही. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आरक्षणनिहाय बिनविरोध सरपंच व सदस्य निवडतात. त्यामुळे गावात गटातटाचे राजकारण नाही.\nसौर पॅनलमुळे कायम वीज\nवीज भारनियमनावर कायमचा उपाय म्हणून म्हणून ग्रामपंचायतीने हनुमान मंदिराच्या छतावर\nसौर पॅनल यंत्रणा बसवली असून, त्यापासून दिवसाला १७ किलोवॉट वीजनिर्मिती होते. त्याआधारे\nग्रामपंचायतीसह अंगणवाडी, पिठाची गिरणी, आरओ फिल्टर व तलाठी कार्यालयांना अखंड विद्युत पुरवठा होत आहे.\nएक गाव एक स्मशानभूमी\nसर्व जाती-धर्मांत एकोपा राहावा, यासाठी साडेचार एकरांवर एकच स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. फुले, नारळ, आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली असून, परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. एक कूपनलिका व शेततळे घेतले असून, त्यातील पाण्यावर झाडांचे संगोपन केले जाते.\nगावातील तंटे गावातच मिटवण्यावर भर\nगावात पूर्वीपासूनच एकोप्याचे वातावरण आहे. त्यामुळे फारसे तंटे होत नाहीत. गावाने ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियाना’तही चांगले काम केले आहे. सन २००८ मध्ये त्यातील कामांसाठी अडीच लाख रुपयांचे बक्षीसही पटकावले आहे.\nडिजिटल शिक्षणाची दारे उघडली\nपहिली ते सातवीपर्यंत असलेल्या इथल्या जिल्हा परिषद शाळेने विविध उपक्रमांद्वारे आपली ओळख निर्माण केली. शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्यांच्या पाल्यांना डिजिटल शिक्षणाची दारे उघडण्याचे काम या शाळेने केले. स्वच्छ परिसर, विद्यार्थ्यांना शुद्ध पाणीव्यवस्था, सुसज्ज संगणक कक्ष, अद्ययावत इमारत आदी सोयी आहेत. सन २०१२-१३ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळा स्पर्धेत सर्वोकृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक शाळेने पटकावले आहे.\nशेतीच्या विकासासाठी ग्रामपंचायत सातत्याने पुढाकार घेते. या भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने २०१८ मध्ये ऊस परिषदेचे आयोजन करून शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले. कृषी विभागाच्या मदतीनेही अन्य पिकांविषयी मार्गदर्शन देण्यात येते. गावाशेजारील दोन नद्यांचे जलयुक्त शिवार अंतर्गत तीन किलोमीटरचे नाला रुंदी-खोलीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून पाणीपातळीत वाढ झाली आहे.\nगावात स्वच्छता टिकून राहावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, चोरी होऊ नये यासाठी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्वरित समज दिली जाते.\nधामणगावाने स्वच्छता अभियानात लागोपाठ पुरस्कार मिळवले. सन २०१६-१७ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सरपंच धनराज पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत हुडगे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री, राज्यपाल, ग्रामविकास मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. या सन्मानामुळे अधिक काम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळाल्याचे सरपंच सांगतात.\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय पुरस्कार.\n-शाहू-फुले स्वच्छ सुंदर दलित वस्ती जिल्ह्यात प्रथम पुरस्कार.\nएकूण क्षेत्र- ४९५ हेक्टर\nलागवड क्षेत्र- ३१० हेक्टर\nप्रमुख पिके- ऊस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू.\nठिबकखालील क्षेत्र- २७० हेक्टर\nशौचालय असलेली कुटुंब संख्या - २६७\nविकास कामे- ठळक बाबी\nरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड.\nविजेची सोय. हायमास्ट दिवे दोन, ४५ एलईडी बल्ब व १५ सौरदिवे.\nग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा.\nदररोज सकाळी घंटागाडीने गावातील कचरासंकलन.\nसन २००७ पासून स्वच्छता व वृक्षारोपणाची कामे आजगायत सुरू.\nकुटुंबातील मुलीच्या लग्नाला ग्रामपंचायतीकडून दहा हजार रुपये दिले जातात.\nदररोज सकाळी साडेआठ वाजता सार्वजनिक राष्ट्रगीत.\nशंभर टक्के कर भरणाऱ्याला मोफत शुद्ध पाणी व दळण\nसंगणकीकृत ग्रामपंचायत. सर्व १८ प्रकारचे दाखले संगणकीकृत दिले जातात.\nसरपंच धनराज पाटील यांनी देहदानाचा संकल्प करून आदर्श निर्माण केला.\nजलपुर्भरणातून दुष्काळातही पाणीटंचाईवर मात\nग्रामस्थांची एकी हाच विकासाचा मूलमंत्र\nग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेमुळे गावाचा विकास होऊ शकला. ग्रामपंचायतीची सर्व कामे पारदर्शक होत असल्याने विकासकामांत कुठलाच अडथळा येत नाही. सर्व शासकीय योजना आम्ही प्रभावीपणे राबवित असतो.\nसंपर्क- धनराज पाटील- ९८५१९९७७७७\nविकास लातूर latur तूर पर्यावरण environment पाणी water वृक्ष जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणूक राजकारण politics वीज भारनियमन शेततळे farm pond शिक्षण education उपक्रम महाराष्ट्र maharashtra जलसंधारण शेती farming पुढाकार initiatives 2018 ऊस कृषी विभाग agriculture department जलयुक्त शिवार पुरस्कार awards राष्ट्रपती रामनाथ कोविंद ग्रामविकास rural development सोयाबीन\nगावातील अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे\n‘आरओ फिल्टर’ यंत्रणेद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जातो.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारताना सरपंच धनराज पाटील.\nजिल्हा परिषद शाळेत अभ्यासात रमलेले विद्यार्थी. तसेच शिवारातील ऊस, सोयाबीन पिके\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फ��ऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nनिर्यातवृद्धीचे शुभसंकेतपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि...\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यातमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा...\nपूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...\nसांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...\n‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...\nधोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...\nइथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...\nमोहाडीची मिरची निघाली दुबईलाभंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून...\nखाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव...पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल...\n‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार...\nगोंदिया, नागपूर, वर्धा येथे पावसाची...पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे....\nफेब्रुवारीअखेरपासून कर्जमाफीची रक्कम...पुणे : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन...\n`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन...पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)...\nसौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस...डोर्ले (ता. जि. रत्नागिरी) येथील अजय तेंडूलकर...\nव्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...\nक्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...\nकमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...\nविदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...\nनाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...\nदूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/3-temples-from-south-india-situated-in-single-line/", "date_download": "2020-01-29T17:28:31Z", "digest": "sha1:CZSLJJBGDGCEONRCDZ54DZCI7HYMA2YI", "length": 12539, "nlines": 77, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "दक्षिण भारतातील ३ प्राचीन शिव मंदिरे एकाच रांगेत...हा चमत्कार म्हणावा का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदक्षिण भारतातील ३ प्राचीन शिव मंदिरे एकाच रांगेत…हा चमत्कार म्हणावा का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपल्या भारतात कोठेही जा, तुम्हाला मंदिर दिसणार नाही असे होणार नाही. प्रत्येक ठिकाणी छोटे का होईना मंदिर आढळतेच अशी ही मंदिरे काही आधुनिक आहेत तर काही अतिप्राचीन अशी ही मंदिरे काही आधुनिक आहेत तर काही अतिप्राचीन इतकी प्राचीन की त्यांच्याशी संबंधित धागे आपल्याला थेट राजा-महाराजांच्या काळात घेऊन जातात. तसं तर आपल्याकडे सर्वच देवांची मंदिरे आढळतात, पण कधीतरी विचार करा मग तुमच्याही लक्षात येईल की भारतात भगवान शंकरांची मंदिरे जास्त प्रमाणात आढळतात. नेमकी किती आहेत वगैरे एवढ्या खोलात जाण्याची गरज नाही. पण वेगवेगळ्या नावाने का होईना शिवशंभोची मंदिरे जास्तीत जास्त पाहायला मिळतात.\nहिंदू धर्मात भगवान शंकराचं स्थान अति उच्च आणि महत्त्वाचं आहे. विश्वाचा रचयिता ब्रह्मा, विश्वाचा रक्षणकर्ता विष्णू यांच्यानंतर पंचभूताधारी भगवान शंकर पूजनीय आहेत. पृथ्वी, पाणी, आग, हवा आणि आकाश या सृष्टीच्या पाच मुलभूत तत्वांना पंच महाभूते म्हणतात, त्यांचे नियंत्रण हे भगवान शंकरांकडे असते असे मानले जाते.\nदक्षिण भारतात पाच मंदिरे आहेत ज्यांच्याकडे याच पंचमहाभूतांची प्रतीके म्हणून पहिले जाते. यांना पंचमहाभूत स्थळे या नावाने देखील ओळखले जाते. ही पाचही मंदिरे भगवान शंकरांना अर्पित आहेत म्हणजेच येथे भगवान ��ंकरांची पूजा केली जाते. या पाच मंदिरांपैकी चार मंदिरे तामिळनाडू राज्यामध्ये असून एक मंदिर हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. दक्षिण भारतातील भाविकांमध्ये या पाच मंदिरांबद्दल पराकोटीची आस्था आहे.\nथिरूवनाईकावल मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये पाणी पाझरते जे पाण्याचे अस्तित्व दर्शवते म्हणून हे मंदिर पाणी या तत्वाचे प्रतिक आहे.\nथिरूवन्नामलाई मंदिरामध्ये दरवर्षी कार्तीकाई दिपम नावाचा सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यात अन्नामलाई पर्वताच्या माथ्यावर एक भलामोठा दीप प्रज्वलित केला जातो. हा दीप आगीचे अस्तित्व दर्शवतो म्हणून हे मंदिर आग या तत्वाचे प्रतिक आहे.\nश्रीकालहस्ती मंदिरामध्ये ‘फडफडणारा दिवा’ आहे, जो हवेचे अस्तित्व दर्शवतो म्हणून हे मंदिर हवा या तत्वाचे प्रतिक आहे.\nकांचीपुरम एकंबरेश्वर मंदिरामधील मातीचे स्वयंभू लिंग पृथ्वीशी साधार्म्य दर्शवते म्हणून हे मंदिर पृथ्वी या तत्वाचे प्रतिक आहे.\nआणि चिदंबरम नटराजना मंदिरचे प्राचीन ग्रंथांमध्ये अनादी अनंत असे वर्णन केले आहे, हे वर्णन आकाशाचे अस्तित्व दर्शवते म्हणून हे मंदिर आकाश या तत्वाचे प्रतिक मानले जाते.\nया पाच मंदिरांबद्दल विशेष गोष्ट म्हणजे या पाचही मंदिरांचे बांधकाम यौगिक विज्ञानानुसार करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिरांची भौगोलिक स्थिती पाहता ही मंदिरे एकमेकांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेली आढळून येतात.\nपाच पैकी तीन मंदिरे अगदी बरोबर ७९ अंश ४१ मि पूर्व रेखांशावर एका रांगेत स्थित आहेत. चिदंबरम नटराजना मंदिर, कांचीपुरम एकंबरेश्वर मंदिर आणि श्रीकालहस्ती मंदिर ही तिन्ही मंदिरे बरोब्बर एकाच रांगेत आहेत.\nथिरूवनाईकावल मंदिर आणि थिरूवन्नामलाई मंदिर ही उर्वरित दोन मंदिरे मात्र या रेषेपासून दूर आहेत. असे का हा देखील एक सतावणारा प्रश्न आहे.\nअजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच रेषेत असणारी ही तिन्ही मंदिरे तब्बल १००० वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. त्याकाळी कोणत्याही प्रकारची सॅटेलाईट टेक्नोलॉजी नव्हती तरीही बांधकाम करणाऱ्यांनी ही मंदिरे एकाच रांगेत कशी उभारली हे न उलगडणारं कोडं आहे.\nहा एखादा अभियांत्रिकी, ज्योतिषी आणि भौगोलिक करिष्माच म्हणावा लागेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज���ा नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← त्या दिवशी सेहवागने सचिनचा सल्ला नाकारला आणि इतिहास घडवला\nयुद्ध संपलं…पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला\nमहादेव वाघाचं कातडं का परिधान करतात शिवपुराणातील एक रोचक कथा\nही कथा महादेवाच्या भक्तांनासुद्धा माहिती नसेल: शंकराची अज्ञात बहीण…\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं”- मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\n2 thoughts on “दक्षिण भारतातील ३ प्राचीन शिव मंदिरे एकाच रांगेत…हा चमत्कार म्हणावा का\nथिरू वगैरे नसतं हो ते , तिरुपती प्रमाणे तिरु, तिरु म्हणजे तमिळ भाषेत श्री, त्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी तिरु असतं, तमिळ भाषेत थ हे अक्षरच नसल्याने th हे त साठी वापरतात,\nनिव्वळ दुसऱ्या भाषेतील अनुवाद करण्यापेक्षा एखाद्या स्थानिक व्यक्तीकडून मदत घेतल्यास उपयोगी पडेल.\nइतरही अनेक चुका ह्या गावांची नावं लिहिताना झालेल्या आहेत,\nतिरूवनैक्कावल् असं नाव आहे ते. सर्व श्री रक्षण असा त्याचा अर्थ आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/first-cruise-ship-on-lng-to-arrive-in-india/", "date_download": "2020-01-29T18:06:17Z", "digest": "sha1:E6TLI3GR2JRTETKAJIRGJRGQBKJ2KIA7", "length": 15324, "nlines": 308, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "First cruise ship on LNG to arrive in India | एलएनजीवरील पहिले क्रुझ जहाज येणार भारतात - Business News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनाशिक अपघातातील मृतकांच्या कुटुंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्या – दरेकर\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\nHome Business एलएनजीवरील पहिले क्रुझ जहाज येणार भारतात\nएलएनजीवरील पहिले क्रुझ जहाज येणार भारतात\nमुंबईत तळ असलेल्या कोस्टा क्रुझचा पुढाकार\nमुंबई :- ब्रँडचे नवीन फ्लॅगशिप म्हणून, कोस्टा स्मेराल्डा हे द्रवरुप नैसर्गिक वायूचा (एलएनजी) वापर करणारे पहिले जहाज बनले आहे. हे एक इंडस्ट्री इनोव्हेशन जे पर्यावरणीय परिणामांना लक्षणीयरीत्या कमी करते. हे पहिले क्रूझ जलपर्यटनासाठी २१ डिसेंबर २०१९ रोजी सावोना���ून सुटेल. मुंबईहून ते ऑपरेट होणार आहे.\nभारतात सध्या क्रुझ पर्यटन झपाट्याने वाढते आहे. मुंबईतील कोस्टा कंपनीने त्यात आघाडी घेतली आहे. मुंबईत तळ असलेल्या कोस्टा क्रूझने कोस्टा स्मेराल्डाची डिलिव्हरी घेतली आहे. एलएनजीवरील हे जहाज समुद्री उद्योगातील सर्वात प्रगत इंधन तंत्रज्ञान आहे. पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी एकनाविन्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग आहे. फिनलँडमधील तुर्कु येथील मेयर शिपयार्डमध्ये हे जहाज तयार झाले आहे.\nमोबाइल कंपन्या येणार नफ्यात\nकोस्टा स्मेराल्डा ऑक्टोबर २०१९ मध्ये सेवेत दाखल होईल. जगातील सर्वात स्वच्छ “जीवाश्म इंधन” असलेल्या एलएनजी द्वाराचलित पहिले कोस्टा जहाज असेल. २६०० हून अधिक स्टेटरुमसह असलेले तसेच आनंद, स्वाद आणि उत्सव यांना समर्पित आगामीकोस्टा फ्लॅगशिप आपल्या पाहुण्यांना इटलीच्या दौरावर घेऊन जाईल.\nसल्फर ऑक्साईड्सच्या उत्सर्जनाला प्रतिबंध करून हवेची गुणवत्ता यामुळे सुधरेल. हे नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी करते. कोस्टा स्मेराल्डा आणि तिचे सिस्टर शिप २०२१ मध्ये लॉन्च होणार आहे, हे २०२५ पर्यंत २५ टक्के कार्बन फूटप्रिंट कमी करेल.\nPrevious articleदारु आणि बीडी आणून देण्यास नकार देणार्‍या बालकाचा खून करणार्‍या आरोपीला जन्मठेप.\nNext articleतरूणास शिवीगाळ करून मारहाण\nनाशिक अपघातातील मृतकांच्या कुटुंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्या – दरेकर\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी आयोग\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nतुरळक हिंचाचार वगळता ‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/1mumbai/page/5/", "date_download": "2020-01-29T18:49:00Z", "digest": "sha1:O5GRGDWZN4V3OJ6EGOTGOJDUF3G3LNME", "length": 15813, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई | Saamana (सामना) | पृष्ठ 5", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्ती��� स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nमै पंडित हूं, शिकाराचा दुसरा दमदार ट्रेलर प्रदर्शित\n7 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘मिशन मंगल’च्या दिग्दर्शकाची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार सुरू\nजगनने मिशन मंगल या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.\nसगळीकडे फक्त ‘दूरदर्शन’ची चर्चा वाचा काय आहे कारण…\nहिंदुस्थानचा 71वा प्रजासत्ताक दिन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.\nराणीच्या बागेतील ‘मुक्त पक्षी विहारा’चे लोकार्पण, कासवांसाठीही विशेष दालन\nमुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव...\nविकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी\nशहरांच्या विकासाबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. राज्यात विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबींवर भर देण्यात येईल. एकदाच वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू यावर...\nप्रजासत्ताक दिनी राज्यात ‘शिवभोजन’ थाळीचा शुभारंभ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात 'शिवभोजन' उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ आज रविवारी झाला.\nराणीबागेत ब्रीडिंग-संवर्धन, रेस्क्युड अ‍ॅनिमल पुनर्वसन केंद्र- आदित्य ठाकरे\nवीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नुतनीकरण, पेंग्विनसह नवीन आलेल्या नवीन पक्षी-प्राण्यांमुळे मुंबईकर- पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी आणखी अनोख्या योजना...\n‘आपलं सरकार’, पालिकेमुळे मुंबईचा सर्वांगिण विकास होणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ठाम विश्वास\nचारही बाजूंनी वाढणार्‍या मुंबईतील सुविधांवर ताण पडत आहे. सुविधा कमी पडत आहेत. वाहतूक कोंडी होत आहे. मात्र सागरी मार्ग, मेट्रो, नवे रस्ते-पुलांमुळे हा खोळंबा...\nभूक लागलेल्या प्रत्येकाला शिवभोजन – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ आज रविवारी झाला. पर्यावरण मंत्री आदित्य...\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nदिल्ली – विजय चौकात तिन्ही सैन्यदलांचा बीटिंग रिट्रीट सोहळा\nमातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\n हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15832", "date_download": "2020-01-29T18:21:13Z", "digest": "sha1:5ZKLV4LLB4BYZIYAT6VN5ACB6YZS4XIE", "length": 12433, "nlines": 185, "source_domain": "activenews.in", "title": "स्वयं सेवक यांनी केले वाघी गाव स्वछ – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/स्वयं सेवक यांनी केले वाघी गाव स्वछ\nस्वयं सेवक यांनी केले वाघी गाव स्वछ\nमुख्य संपादक 2 weeks ago\nदि 14 जानेवारी 2020\nस्व पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय शिरपूर जैन येथील रासेयोच्या वाघी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिर पहिल्या बौध्दिक सत्रात शिरपूर येथील प्रा. कलाने सर यांनी मार्गदशन केले यांनी स्वयंसेवकांनी वाघी येथील ग्रामपंचायत आवारातील मुरूम टाकून गड्डे भरले तसेच तेथील काट्या साफ केल्या काही वृक्षारोपण केले त्या झाडांना त्याच्या भोवतील विटी मांडून आले केले तसेच आज गावातून प्रभात फेरी काढली उद्या गावातील रस्ते साफ करणार कार्यक्रमाला दत्तराव कव्हर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्रीकांत जहेरव व पंजाब घुगे व मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी ढोले हिने केले तर पूनम पुंडगे हिने आभार मानले. कार्यक्रमाला रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया, प्रा. श्रीकांत कलाने, प्रा डॉ. स्मिता लांडे, ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nवाघी येथील रासेयो शिबिरात पाण्याचे महत्व व कौटुंबिक हिंसाचार या विषयावर व्याख्यान\nपुंडलीकराव गवळी महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आ���ि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/3234/sudesh-bhosle-pay-tribute-to-kalyanji-anandji-in--music-concert.html", "date_download": "2020-01-29T19:06:40Z", "digest": "sha1:PUXRLOEGPWLHI4SDFNC3NWCS7FCHFKZU", "length": 10716, "nlines": 106, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "मी कल्याणजी-आनंदजी यांचा ऋणी आहे : सुदेश भोसले", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nमी कल्याणजी-आनंदजी यांचा ऋणी आहे : सुदेश भोसल��\nगायक सुदेश भोसले यांनी महान संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्या अविस्मरणीय गीतांना उजाळा दिला. पद्मश्री आनंदजी भाई यांच्या उपस्तिथीत मुंबईच्या प्रसिद्ध षण्मुखानंद ऑडिटोरियम येथे 'गीतो का कारवान' हा संगीतमय कार्यक्रम रंगला.\nसुदेश भोसले यांनी कल्याणजी-आनंदजींच्या लोकप्रिय धून मधून, अपनी तो जैसे तैसे, पल पल दिल के पास, यारी है इमान, सलाम-ए-इश्क मेरी जान, राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लडी है, खैके पान बनारसवाला, मेरे अंगने मैं यांसारखी एका पेक्षा एक सरस गाणी गायली. इतकेच नाही तर खुद्द आनंदजी यांनी त्यांना मंचावर साथ दिली आणि त्यांच्या बरोबर गाणी गायली.\nभावुक सुदेश भोसले त्या सुवर्ण काळाची आठवण करत म्हणाले की, \"कल्याणजी-आनंदजी यांचे नेहमीच माझ्या हृदयात एक खास स्थान आहे. करियरनुसार, मी त्यांचा ऋणी आहे. खूप दिल आहे मला त्यांनी. ते मला नेहमीच वेगवेगळ्या आवाजात गाण्यासाठी प्रोत्साहन करत असतात. त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, चित्रपट जगतात मोठी व्यक्तिमत्त्व असले तरीही, ते नेहमीच विनम्र असतात. आजही, जेव्हा मी आनंदजीच्या घरी भेट देतो तेव्हा ती भेट कोणत्याही औपचारिकतेशिवाय असते, ते नेहमीच मला परिवारातील एका सदस्या प्रमाणे वागणूक देतात. अमितजी (अमिताभ बच्चन) ९० च्या दशकात बरेच सारे थेट कार्यक्रम चालवत असत आणि त्यांचे हे कार्यक्रम कल्याणजी-आनंदजी यांच्या ऑर्केस्ट्रा शिवाय होत नसत. जेव्हा ही अमितजी परफॉर्म करायचे तेव्हा मी कल्याणजी-आनंदजी बरोबर शो मध्ये असायचो आणि हे शो एका कुटुंबीय सहलीप्रमाणे असायचे माझ्यासाठी. येथूनच माझी अमितजी यांच्याशी जवळीक वाढत गेली. आज मला आनंद होतोय की मी आनंदजी यांना त्यांच्यासमोर त्यांना आणि स्वर्गंयीय कल्याणजी यांना हा ट्रीबुट देतोय.\"\nह्या कार्यक्रमास आनंदजी ह्यांच्या पत्नी शांता बेन शाह हि उपस्थित होत्या. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, पामेला चोपडा, मुख्तार शाह, तरनुम मल्लिक आणि वैभव वशिस्त यांनी हि ह्या कार्यक्रमात जादुई संगीतकार जोडीची अनेक हिट गाणी गायिली.\nसिद्धार्थ जाधवने त्याच्या या खास मित्रांसोबत शेअर केली ही आठवण\nही बोल्ड अभिनेत्री एथनिक लुकमध्येही दिसतेय खास, पाहा Photos\nBonus Song: प्रेक्षकांना मिळणार ‘रॅप साँग’चा ‘बोनस’, नवीन गाणं रसिकांच्या भेटीला\n‘सिटी ऑफ ड्रीम्सच्य�� दुस-या सीझनला सुरुवात, प्रिया बापटचा हा लूक पाहिला का\nसुबोध भावेने घेतली शरद पवारांची भेट, सुरु झाली बायोपिकची तयारी\nप्राजक्ताची फिरायची आणि अख्खं जग बघायची इच्छा होतेय पूर्ण, हे आहे कारण\nनिकिता गोखलेचे हे फोटो पाहून थंडीतही तुम्हाला सुटेल घाम\nछोटी मृणाल दिसणार सुबोध भावेसोबत ‘भयभीत’ सिनेमात\n'पंगा'साठी दिड वर्ष मी कब्बडीची प्रॅक्टिस केली : स्मिता तांबे\nअभिनेता अंकित मोहन पहिल्यांदाच दिसणार हटके भूमिकेत\nकाय होणार जेव्हा जुळ्या भावंडाचा जीव एकीवरच जडणार \n'कुलवधू'नंतर पूर्वा गोखले आणि सुबोध भावे पुन्हा एकत्र\n'तानाजी'साठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर अजय-काजोलची धम्माल\nयुवा डान्सिंग क्विनमधील गंगाची होत आहे चर्चा, कोण आहे गंगा \nDhurala Review: राजकारणाच्या जात्यात भरडलेल्या नात्यांचा 'धुरळा'\nसिद्धार्थ जाधवने त्याच्या या खास मित्रांसोबत शेअर केली ही आठवण\nही बोल्ड अभिनेत्री एथनिक लुकमध्येही दिसतेय खास, पाहा Photos\nBonus Song: प्रेक्षकांना मिळणार ‘रॅप साँग’चा ‘बोनस’, नवीन गाणं रसिकांच्या भेटीला\n‘सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुस-या सीझनला सुरुवात, प्रिया बापटचा हा लूक पाहिला का\nसुबोध भावेने घेतली शरद पवारांची भेट, सुरु झाली बायोपिकची तयारी\nExclusive: अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’मधून नुपूर सेनॉन नाही करणार डेब्यु\nExclusive: अभिनेत्री मनीषा कोईराला आदिल हुसैनसोबत एका इंटरनॅशनल कॉमेडी सिनेमात दिसणार\nExclusive: 'मिशन मंगल'चा दिग्दर्शक जगन शक्तीची झाली ब्रेन क्लॉट सर्जरी\nExclusive: प्रभास झळकणार पुजा हेगडेसोबत, दिसणार ज्योतिषाच्या भूमिकेत\nExclusive: इम्रान हाश्मी बनणार ‘हरामी’, का ते जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/mumbai-port-trust-starts-mumbai-to-goa-cruise-service-23900", "date_download": "2020-01-29T17:32:30Z", "digest": "sha1:SZDI6HMXKYZPLKGDJ6K5QFTXHWIBSBBQ", "length": 11788, "nlines": 112, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आता आलिशान क्रूझनं करा 'मुंबई टू गोवा' सफर | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nआता आलिशान क्रूझनं करा 'मुंबई टू गोवा' सफर\nआता आलिशान क्रूझनं करा 'मुंबई टू गोवा' सफर\nचहूबाजूंनी निळाभोर समुद्र...खवळणाऱ्या लाटा..सुसाट वारा आणि शांत वातावरणात सफरीला जाण्याची महत्त्वांकाक्षी इच्छा सर्वांचीच असते. समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना समुद्राच्या शांत, निर्मनुष्य वातावरणात काही क्षण घालवायला कुणाला नाही आवडणार त्यात जर एका आलिशान ��्रूझमधून सफर करण्याची संधी मिळाली तर त्यात जर एका आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मिळाली तर क्या बात...तुम्ही म्हणाल क्रूझ वैगरे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना थोडी परवडणार क्या बात...तुम्ही म्हणाल क्रूझ वैगरे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना थोडी परवडणार हे तर श्रीमंतांचे चोचले. पण नॉट टू वरी. तुम्हाला परवडेल अशीच आहे मुंबई टू गोवा जाणारी ही क्रूझ.\nमुंबई ते गोवा आपण विमानानं किंवा एक्स्प्रेसनं नेहमीच जातो. पण एखाद्या आलिशान क्रूझचा आनंद घेण्याची संधी यावेळी मुंबईकरांना देखील मिळाली आहे. मुंबईकरांना जलवाहतुकीचा वेगळा अनुभव मिळावा, यासाठी मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूज सेवा सुरू करण्यात आली आहे. या क्रूझ सेवेचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं.\n'अांग्रिया' असं या क्रूझचं नाव आहे. अांग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी सोबत ही क्रूझ सेवा सुरू केली आहे. क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट्स, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असं बरंच काही अनुभवता येणार आहे.\nमुंबईहून रोज संध्याकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहोचणार. क्रूझमध्ये जवळपास ३५० प्रवासी प्रवास करू शकतात. या आलिशान प्रवासासाठी तुम्हाला ७५०० रुपये मोजावे लागतील. यामध्ये ब्रेकफास्ट, मिल आणि रिफ्रेशमेंट देण्यात येईल.\nमुंबईत ही क्रूझ भाऊचा धक्का इथं थांबणार आहे. त्यानंतर पुढे ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतला जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत ही क्रूझ गोव्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.\nक्रूझचं नाव अांग्रिया का\nकान्होजी आंग्रे नावाचे मराठा सरदार शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. कान्होजींनी या प्रतिकूल परिस्थितीतही कान्होजींनी महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीचं रक्षण करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नावावरून महाराष्ट्र आणि गोव्याच्या दरम्यान प्रवाळांचं एक मोठं बेट आहे, त्याला आंग्रिया बेट असं नाव पडलं. आणि त्या बेटावरून या क्रूझला 'अांग्रिया' हे नाव देण्यात आलं आहे. ही क्रूझ जपानमधून मागवण्यात आली आहे.\nमुंबई-गोवा फेरी बोटसाठी हा पहिलाच प्रयत्न नाही. तर यापूर्वी देखील कोकण किनारपट्टीवर साठ-सत्तरच्या दशकात पणजी ते मुंबई फेरी बोट सेवा चालायची. रस्ते आणि हवाई मार्गाऐवजी जलमार्गाला तेव्हा अधिक प्राधान्य दिलं जायचं. १९८൦ पर्यंत चालणारी ही सेवा नंतर बंद झाली. 'कोकण शक्ती आणि कोकण सेवा'तर्फे ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. त्यानंतर दमानिया शिपिंगनं १९९४ साली मुंबई ते गोवा दरम्यान फेरी बोट सेवा सुरू केली. या बोटीनं मुंबईहून गोव्याला जायला सात तास लागायचे. पण २൦൦४ पासून ही सेवाही बंद करण्यात आली.\nमुंबई टू गोवाआलिशान क्रूझमुंबई पोर्टआंग्रीयाआंग्रीया बेटप्रवाळ बेटMumbai To GoaCruise\nलोकलमधून पडून तरुण जखमी, एक पाय निकामी\nमनुष्यबळाअभावी बेस्टच्या १२५ गाड्या बस आगारात उभ्या\nठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर गुरूवारपासून धावणार एसी लोकल\nबेस्टमध्ये कंत्राटी वाहक भरण्यास विरोध\n'फटका गँग'ला रोखण्यासाठी रेल्वे उभारणार टेहळणी बुरूज\nअपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टॅक्टटाइल एजलाइन तंत्रज्ञान\n वाॅटरटॅक्सीची प्रतिक्षा लांबली, तांत्रिक अडचणींचा फटका\n शुक्रवारपासून उबर वाॅटरटॅक्सीनं अवघ्या २५ मिनिटांत पोहचा मांडव्याला\n मुंबई ते नवी मुंबई प्रवास करा वाॅटर टॅक्सीने\nमुंबईत सेव्हन स्टार क्रूझचं आगमन, परदेशी पाहुण्यांचा ३ दिवस मुक्काम\nदेशातल्या पहिल्यावहिल्या अांतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं भूमिपूजन\nफेरी बोटने गाठा 'मुंबई टू गोवा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/jay-bhagwan-goyal", "date_download": "2020-01-29T17:40:36Z", "digest": "sha1:VGYENP6VKJSHIAJ6WZUSEGU2SUKGHQKU", "length": 9305, "nlines": 137, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "jay bhagwan goyal Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nशिवसेनेच्या नावाबद्दल प्रश्न विचारण्यापूर्वी कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी चर्चा करा, संजय राऊतांचा सल्ला\nशिवसेना हे नाव ठेवताना छत्रपती शिवरायांच्या वंशजांना विचारलं होतं का या उदयनराजेंच्या प्रश्नाला शिवसेना खासद��र संजय राऊत (Sanjay Raut Vs Udayanraje Bhonsale) यांनी उत्तर दिलं आहे.\nतंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना, उदयनराजेंच्या ‘मातोश्री’ही शिवसेनेच्या उमेदवार होत्या : संजय राऊत\nसगळ्यांना प्रश्न विचारता येतात. जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगडे तोडण्यचा भाषा बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज. महाराष्ट्राची 11 कोटी जनता शिवरायांची वंशज आहे, असं संजय राऊत म्हणाले.\nआज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तक मागे घेणार नाही : लेखक जयभगवान गोयल\nछत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तक अखेर मागे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकाला देशभरातून जोरदार विरोध झाला. त्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे (Controversial book on Shivaji Maharaj).\nआज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक वाद : आतापर्यंत शांत असलेल्या उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया\nया पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत थेट तुलना केल्याने महाराष्ट्रात संताप (Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book) व्यक्त केला जात आहे.\n‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तक वाद : लेखक जय भगवान गोयल यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\nअण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/theft-in-Chiplun-area/", "date_download": "2020-01-29T17:10:00Z", "digest": "sha1:HHFOXIAKIXEO6HNMB7KWD2GWNSPBUHTP", "length": 8526, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आठ सदनिकांसह बंगला फोडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आठ सदनिकांसह बंगला फोडला\nआठ सदनिकांसह बंगला फोडला\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nचिपळुणात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सलग दुसर्‍या दिवशी आठ सदनिका व एक बंगला फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये रोख रकमेसह एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत शहर परिसरात तब्बल 32 घरफोड्या झाल्याने पोलिस चोरट्यांपुढे हतबल झाले आहेत.\nमंगळवारी रात्री चोरट्यांनी गुहागर नाका परिसरात 17 सदनिका फोडल्या. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली. मात्र, त्याच्याच दुसर्‍या रात्री म्हणजेच बुधवारी शहरालगतच्या कापसाळ हद्दीतील तीन\nइमारतींमधील आठ सदनिका व पेठमाप येथील एक बंगला फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन महिलांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत बाळासाहेब माटे सभागृहाशेजारी असलेल्या ‘औदुंबर अपार्टमेंट’मधील दोन, ‘अवधूत’मधील एक तर रस्त्याच्या पलीकडील ‘द्वारका रेसिडेन्सी’ या इमारतीमधील पाच सदनिका चोरट्यांनी फोडल्या. ‘अवधूत अपार्टमेंट’मध्ये राहणार्‍या दीपाली प्रमोद ठसाळे यांची सदनिका चोरट्यांनी फोडून घरातील रोख सात हजार रूपये व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसहीत 73 हजारांचा ऐवज लंपास केला. सदनिकेच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून घरातील कपाट फोडून चोरी करण्यात आली.\n‘औदुंबर अपार्टमेंट’मधील शीतल सुदेश भालेकर यांची सदनिका फोडून चोरट्यांनी वीस हजारांची रोख रक्‍कम लांबवली. याच इमारतीमधील आणखी एक सदनिका फोडली. मात्र, चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. रस्त्याच्या पलीकडील ‘द्वारका रेसिडेन्सी’मध्ये पाच सदनिका फोडल्या. यामध्ये रवी टोपरे, पाटील व जोशी व अन्य दोन सदनिका फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, येथील नागरिकांच्या किमती वस्तू चोरण्यात चोरट्यांना अपयश आले. शहरातील पेठमाप भागातील एक बंगला चोरट्यांनी फोडला. परंतु, या ठिकाणीही चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. अवघ्या पंधरा दिवसांत 32 घरफोड्या झाल्याने पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सुट्ट्यांमुळे बंद असलेल्या घरांवरच चोरट्यांनी वक्रद‍ृष्टी वळवली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत.\nपोलिसांच्या हातावर चोरट्यांची तुरी\nमहामार्गालगतच्या कापसाळ यशोधननगर येथे चोरट्यांना मध्यरात्री पोलिसांनी हटकले. मात्र, हे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. एका पोलिस हवालदाराने या चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु, जंगलामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले. येथील ‘द्वारका रेसिडेन्सी’मधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हे चोरटे कैद झाले आहेत. परंतु, सीसीटीव्हीत आपण ओळखून येणार नाही याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे हे सराईत चोरटे असावेत. शिवाय या चोरट्यांना शहरातील बंद सदनिकांची माहिती देणारा स्थानिक असावा, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vivekvichar.vkendra.org/2017/04/vivek-vichar-april-2017.html", "date_download": "2020-01-29T18:48:01Z", "digest": "sha1:Z7VOVDXKQVEI3O76KUIVGCL5NCTK553U", "length": 6741, "nlines": 124, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: विवेक विचार : एप्रिल २०१७", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nमागील 1200 वर्षांपासून भारतीय मनाला छळणारा एक प्रश्‍न आजही कायम आहे. 1947 ला तेव्हा देशाच्या नेतृत्वस्थानी असल���ल्या हिंदू नेत्यांना वाटले, ‘मुस्लिमांसाठी वेगळी भूमी देऊ, त्यामुळे या प्रश्‍नातून सुटका होईल.’ त्यासाठी काकडी कापावी इतक्या सहजतेने मातृभूमीचे तुकडे पाडले गेले. त्यानंतरही लक्षावधी निष्पाप देशवासीयांची कत्तल रोखणे शक्य झाले नाही. लाखोंना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले. अगणित लोकांना निर्वासिताचे जगणे नशिबी आले. प्रश्‍न जसाच्या तसा राहिला. भारतीयांनी जिहादी मानसिकता कधीच समजून घेतली नाही. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांची अक्षम्य अवहेलना करण्यात आली. परिणामी, उर्वरित खंडित भारतातही जिहादी फुटिरता कायम राहिली. वाढत गेली. पश्‍चिम बंगाल, आसाम, केरळसारख्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. काही ठिकाणी 2 टक्के तर काही ठिकाणी 18 ते 20 टक्क्यांनी फरक झाला आहे. आजही काही मुस्लिमबहुल ठिकाणी निर्वासित होण्याची वेळ हिंदू कुटुंबांवर येत आहे. आता जनतेत हळूहळू जागृती होत आहे. आव्हानाचे स्वरूप पाहता ती खूपच तोकडी आहे. या पार्श्‍वभूमीवर बीबीसीचे माजी पत्रकार, विचारवंत आणि ओपन सोर्स इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. तुफेल अहमद यांची लेखमाला विवेक विचारच्या वाचकांसाठी सुरू करत आहोत. या लेखांमधून लेखकाने या देशाला दीर्घकाळ छळणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येईल.\nलेबल: 2017, Vivek vichar, Vivekananda Kendra, विवेक विचार, विवेकानन्द केन्द्र, सांस्कृतिक मासिक\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nविवेक विचार : एप्रिल २०१७\n१० कारणे, मदरशांपासून का व्हावी इस्लाममधील सुधारणा...\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mahamesh.co.in/mr/Home/Contact", "date_download": "2020-01-29T18:46:25Z", "digest": "sha1:POILQANEUZVTVXIYDDRSNDE4FIIKILKB", "length": 5045, "nlines": 86, "source_domain": "mahamesh.co.in", "title": "Contact - Mahamesh", "raw_content": "\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे ध्येय\nमहिला तक्रार निवारण समिती\nस्थानिक जातीच्या शेळ्या मेंढ्यांचे जतन व विस्तार\nबहुवार्षिक चारा पिकांच्या बियाणे व ठोंबे उत्पादन व पुरवठा\nयंत्राच्या सहाय्याने लोकर कातरणी\nशेळी मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण\nग्राहक व विक्रेता मेळाव्याच्या माध्यमातून कुर्बानी करिता बोकड विक्री\nशेळी मेंढी पालक मेळावे, चर्चासत्रे व शिबिरांचे आयोजन\nपत्ता मेंढी फार्म, गोखलेनगर, पुणे-४११०१६\nविविध प्रक्षेत्रे व त्यांचा पत्ता\n१. रांजणी रांजणी, ता. कवठेमहांकाळ जि. सांगली sgf.ranjani@gmail.com ०२३४१/२४४२२२\n२. महुद महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर sgf.mahud@gmail.com ९५४५४६७५८९\n३. तीर्थ तीर्थ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद sgf.tirth@gmail.com ०२४७१/२५९०६६\n४. दहीवडी दहीवडी, ता. माण, जि. सातारा sgf.dahiwadi@gmail.com ९४०४२९६५०८\n५. बिलाखेड बिलाखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव sgf.bilakhed@gmail.com ०२५८९/२२२४५७\n६. पडेगाव पडेगाव, ता. औरंगाबाद, जि. औरंगाबाद sgf.padegaon@gmail.com ०२४०/२३७०४४९\n७. मुखेड मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड sgf.mukhed@gmail.com ९४०५४९४७७०\n८. अंबाजोगाई अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड sgf.ambajogai@gmail.com ०२४४/२४७३३९\n९. पोहरा पोहरा, ता. अमरावती, जि. अमरावती sgf.pohara@gmail.com ९८९००३१७५६\n१०. बोंद्री बोंद्री ता. रामटेक, जि. नागपुर sgf.bondri@gmail.com ८७८८६३५१७१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/nagpur-today/page/3/", "date_download": "2020-01-29T18:30:06Z", "digest": "sha1:I7SFYO5HBSOJLLL755S6NEKD4A5RZVY5", "length": 15909, "nlines": 303, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Nagpur Today - Page 3 of 22 - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनाशिक अपघातातील मृतकांच्या कुटुंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्या – दरेकर\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\nशेतक-यांना मदत जाहीर होत नाही तोपर्यंत सभागृह चालवू नका : देवेंद्र...\nनागपूर : अवकाळीग्रस्तांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्याची मागणी स्वतः उद्धव ठाकरे यांनी केली होती. ही मदत जाहीर होत नाही तोवर सभागृह चालवू...\n बलात्कारासंबंधित आरोपीला १०० दिवसांत फाशी\nनागपूर :– आंध्रप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातही लैंगिक अत्याचारासंबंधित कडक कायदा लागू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीला १०० दिवसांत फाशी म��ळू शकते. शिवसेनेचे...\nही महाराष्ट्राची विधानसभा नव्हे तर, ब्रिटिशांची – देवेंद्र फडणवीस\nनागपूर : आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने गाजला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच सावरकर यांच्याबाबत अपमानजनक विधान...\nशिवसेना नाही तर, नागपुरात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना ‘यांच्याकडून’ देण्यात येते 10...\nनागपूर :- आमची सत्ता आल्यानंतर सर्वत्र 10 रूपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार असे शिवसेनेने जाहीर केले होते. त्यानंतर राज्यात सत्तेत येऊन आता 20 दिवस...\nमुख्यमंत्री म्हणतात, शेतकऱ्यांसाठी ह्या ६ दिवसात ‘गुड न्यूज’ नाही\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. ह्या अधिवेशनात आपल्याला काय मिळते ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. खास करून अवकाळी पावसाने झालेल्या पिकाची...\nमी विरोधी पक्षासाठी काम करत नाही : मुख्यमंत्री ठाकरे\nनागपूर : मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. आमचे मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही, असे उत्तर मुख्यमंत्री...\nभाजपा केवळ आमच्यात मतभेद होण्याची वाट पाहत आहे : थोरात\nनागपूर : उद्यापासून सहा दिवस चालणारे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे आणि तसे संकेतही विरोधी पक्ष...\nनेते कर्तृत्वाने मोठे होतात, जातीने नाही – चंद्रशेखर...\nनागपूर :- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कालच्या भाषणात कुठेही ‘ओबीसी’ भाजपवर नाराज असल्याचे म्हटले नाही. त्यांच्या मनात दुःख आहे ते मांडले. ओबीसी समाज...\nनागपुरचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासाविना चालणार\nनागपूर :- महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात येत्या 16 डिसेंबरपासून होत आहे. मात्र यावेळी प्रश्नोत्तराचा तास राहणार नाही. विधिमंडळ सचिवालयाने देखील याबाबत संकेत दिले आहेत....\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-01-29T18:12:24Z", "digest": "sha1:5S27FXXU2Y4QK5GIOG7GXOTMOLXTSPXH", "length": 8760, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उल्यानोव्स्क ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nउल्यानोव्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३७,३०० चौ. किमी (१४,४०० चौ. मैल)\nउल्यानोव्स्क ओब्लास्त (रशियन: Ульяновская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०१८ रोजी १८:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=12217", "date_download": "2020-01-29T17:17:39Z", "digest": "sha1:BWBORQKBIDJBIDFBRPWRNYEREKHSKLCD", "length": 12861, "nlines": 184, "source_domain": "activenews.in", "title": "कामरगांवच्या विद्यार्थ्यांनी रुबेला लसिकरणाची केली जनजागृती – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/आरोग्य/कामरगांवच्या विद्यार्थ्यांनी रुबेला लसिकरणाची केली जनजागृती\nकामरगांवच्या विद्यार्थ्यांनी रुबेला लसिकरणाची केली जनजागृती\nजिल्ह्याभरात रुबेला लसिकरण मोहिम यशस्वी होण्याकरिता शासनाच्या वतीने जोरदारपणे जनजागृती करण्यात येत आहे.\nजि.प.विद्यालय कामरगांव येथे दि.६ डिसेंबरला लसिकरण असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लस घ्यावी म्हणुन आज ५ डिसेंबरला मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनात बॅंडपथकाच्या तालावर एम.आर.सी.ची मानवी आकृती साकारली.यात बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या.शाळेचे पर्यवेक्षक दिलिप सावळे नोडल टिचर गोविंद भोंडणे,धनंजय घुले,गोपाल खाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. सदर जि.प. शाळेतील इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना गोवर रुबेला ची लस देण्यात येणार आहे. लसिकरणास ८९० विद्यार्थी पात्र आहेतआरोग्य विभाग व शाळेने लसिकरणाची जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थी वर्गात उत्साह जाणवत आहे.अशी माहिती गोपाल खाडे यांनी दिली.\nमहाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.\nमुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934\nमंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक गजानन महाराज मंदिर - गणेशपुर ता. रिसोड येथील घटना\nशिरपूर जैन येथे चीडीमारांचा हैदोस .... बंदोबस्त व्हावा,विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा शिरपूरची मागणी\nशताब्दी पार करूनही मुलभुत सुविधांचा अभाव\nनिर्मल वारी उपक्रमास मोठ्या प्रमाणात यश\nनियमीत योग-प्राणायम करणे हे सर्वात चांगले व्यसन\nइंग्रजी शाळांची इंग्रजा सारखी लूट\nइंग्रजी शाळांची इंग्रजा सारखी लूट\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15836", "date_download": "2020-01-29T17:19:04Z", "digest": "sha1:YYAASLYOLZOEYPCIEIAUTHB5Q5LI3QDV", "length": 16683, "nlines": 183, "source_domain": "activenews.in", "title": "पुंडलीकराव गवळी महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/पुंडलीकराव गवळी महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न\nपुंडलीकराव गवळी महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न\nमुख्य संपादक 2 weeks ago\nशिरपूर जैन येथील पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती चे माननीय कुलगुरू डॉ. मुरलीधरजी चांदेकर यांच्या या संकल्पनेतून संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के. पोकळे यांच्या मार्गदर्शनात दि. 14 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये करण्यात आले आह���. त्या अनुषंगाने प्रथम दिवशी कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ थाटात संपन्न झाला. सर्वप्रथम वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के. पोकळे हे अध्यक्ष म्हणून तर श्री गुलाब नबी आजाद समाजकार्य महाविद्यालय पुसदचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भालचंद्र देशमुख हे उद्घाटक तथा प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. सचिन तायडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश तथा आवश्यकता इत्यादींचे कथन केले.\nसदर कार्यशाळेमध्ये बीए व बीएस्सी तृतीय वर्षाचे एकूण चाळीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेमध्ये मोटिवेशन, गोल सेटिंग, प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, रिझ्यूम रायटिंग, वर्बल कम्युनिकेशन, नाॅन वर्बल कमुनिकेशन, टाईम मॅनेजमेंट, इंटरव्यू स्किल व कॅरेक्टर, एथिक्स अँड मॉरल या दहा सत्रांचा समावेश असेल. या कार्यशाळेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रशिक्षक प्रा. डाॅ. भालचंद्र देशमुख, प्रा.डॉ. पद्मानंद तायडे डॉ. संजय देव्हडे व डॉ. सचिन गवई हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसदचे प्रा. डॉ. भालचंद्र देशमुख यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन व रिझ्युम रायटिंग या कौशल्यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू. के. पोकळे सर यांनी या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात, नोकरी व्यवसायात या कौशल्यांचा कसा उपयोग होईल हे पटवून दिले. कार्यशाळेला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अपूर्व गुप्ता, कार्यशाळेच्या आयोजन समितीचे सदस्य प्रा. संतोष गायकवाड हे मंचावर उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाचे संचालन कु. शुभांगी गुडदे व कु. शुभांगी मारवाडी, अतिथींचा परिचय योगेश लादे याने तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विशाल भिसे, ग्रंथपाल कल्पना मुरादे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत���वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nस्वयं सेवक यांनी केले वाघी गाव स्वछ\nअरिहंत विद्यामंदीर म.प्राथ.शाळा शिरपूर येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भव्य रॕलीचे आयोजन\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी हो���ार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/84-mein-hua-to-hua-congress-leader-sam-pitrodas-insensitive-remark-about-anti-sikh-riots-amit-shah-attacks-congress/articleshow/69257314.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-29T17:29:27Z", "digest": "sha1:FARMN2LAKAHJAQDOCDJMGEMLIAUC2VI6", "length": 12430, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "anti-sikh riots : शीख दंगल: पित्रोदा यांच्या विधानावर शहांची तोफ - '84 mein hua to hua', congress leader sam pitroda's insensitive remark about anti-sikh riots, amit shah attacks congress | Maharashtra Times", "raw_content": "\nशीख दंगल: पित्रोदा यांच्या विधानावर शहांची तोफ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या सभेत बोलताना शीख दंगलीवरून काँग्रेसवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी '८४मध्ये झालं तर झालं, त्याचं आता काय' असा उलट सवाल भाजपला केल्याने नवे वादळ उठले आहे.\nशीख दंगल: पित्रोदा यांच्या विधानावर शहांची तोफ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या सभेत बोलताना शीख दंगलीवरून काँग्रेसवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी '८४मध्ये झालं तर झालं, त्याचं आता काय' असा उलट सवाल भाजपला केल्याने नवे वादळ उठले आहे.\nपत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना, ८४च्या दंगलीचं आता काय आहे तुम्ही पाच वर्षांच्या कारभारावर बोला. ८४मध्ये झालं तर झालं, आता तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. तुम्हाला लोकांनी रोजगारासाठी मतदान केले होते मात्र, तुम्ही एकही नोकरी दिली नाही. देशात २०० स्मार्ट शहरं बनतील म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता मात्र, ते झाले नाही. तुम्ही केलं तरी काय तुम्ही पाच वर्षांच्या कारभारावर बोला. ८४मध्ये झालं तर झालं, आता तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. तुम्हाला लोकांनी रोजगारासाठी मतदान केले होते मात्र, तुम्ही एकही नोकरी दिली नाही. देशात २०० स्मार्ट शहरं बनतील म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता मात्र, ते झाले नाही. तुम्ही केलं तरी काय तुम्ही पाच वर्षांत काहीच केले नाही म्हणून आता काहीही बोलत सुटला आहात, असा निशाणा पित्रोदा यांनी मोदी सरकारवर साधल्याने त्याचे लगेचच पडसाद उमटले. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पित्रोदा यांच्य��वर पलटवार केला.\nशहांनी ट्विटरवर शेअर केला पित्रोदांचा व्हिडिओ\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पित्रोदा यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे. शीख दंगलीतून शीख समुदायावर झालेल्या आघातावर बोट ठेवत 'मर्डरर काँग्रेसने जी पापं केली आहेत, त्याला देश कधीही माफ करणार नाही', असा पलटवार शहा यांनी केला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCAAची भीती; शेकडो बांगलादेशींनी भारत सोडला\nअमित शहांची मध्यस्थी; बोडोलँड वाद अखेर संपुष्टात\nCAAविरोधी हिंसक आंदोलनामागे पीएफआय, बँक खात्यात १२० कोटी जमा\nसुमित्रा महाजन यांच्यासह एक हजार भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nशरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढली; राष्ट्रवादी खवळली\nनिर्भया हत्याकांडः दोषी विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर...\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nभारत बंदला हिंसक वळण; आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू\nकरोना व्हायरसः चार विद्यार्थी चीनमध्ये अडकले; व्हिडिओ पाठवला\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nकरोना व्हायरसः मदुराई रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु\nमध्यप्रदेशात बेरोजगारांना महिना पाच हजार मिळणार\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशीख दंगल: पित्रोदा यांच्या विधानावर शहांची तोफ...\n'...तर मोदींनी कान धरून १०० उठाबशा काढाव्या'...\nभाषणांवर भाषणे; मोदींचा घसा बसला\nअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी...\nराजीव यांचा 'विराट' दौरा अधिकृत होता; हे घ्या पुरावे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=1738", "date_download": "2020-01-29T17:57:32Z", "digest": "sha1:JWMUEPVN6LPUYBYCVJ7XL72RII4NQC3A", "length": 26447, "nlines": 203, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "www.shirurtaluka.com", "raw_content": "बुधवार, २९ जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या सं��्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nविद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या रक्कम बक खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार कार्डची नोंदणी अत्यावश्यक असल्याने प्रत्येक शाळा स्तरावरील राहिलेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्डची नोंदणी ही प्राधान्यांने त्यांच्या शाळेमध्येच होणे सोईस्कर असून, यामध्ये विद्यार्थी व पालक यांची होणारी ससेहोलपट थांबविण्याची मागणी विधार्थी व पालक वर्गांकडून करण्यात आली आहे.\nशासनाकडुन विविध योजणांसाठी आधार कार्डचा उपयोग होत असल्याने त्याचे महत्त्व व गरज नागरिकांना हळुहळू समजू लागले आहे. मात्र 'आधार कार्ड'चे काम अपूर्ण आहे, हा यातील मोठा विरोधाभास आहे. आधार कार्ड नसणाऱया विद्यार्थी व नागरिकांची सध्या मोठी गैरसोय सध्या होत असून, शासनाच्या दुसऱया टप्प्यातील नोंदणीचे नागरिक अत्यंत अतुरतेने वाट पाहत आहेत. यातील विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.\nसर्वप्रथम कोणत्याही नागरी सोयी-सुविधा देण्यासाठी अथवा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी किमान काही वेळ हा दयावाच लागतो. या वेळेच्या नियोजणासाठी आधार कार्ड ही निरंतर काम करणारी प्रक्रिया ठरल्यास त्यामध्ये राहिलेल्या नोंदणीचा अनुशेष भरुन काढता येईल. आधार कार्डची नोंदणी पुर्ण होईपर्यंत हे काम करुन घेण्यासाठी शासणाकडून केलेल्या व्यवस्थेची दिरंगाई नागरिकांचे ओढीस कारणीभूत ठरत आहे.\nसध्या विद्यार्थ्यांच्या पुर्व अथवा सराव परिक्षेचा हंगाम असून, आधार नोंदणी शिबिराच्या ठिकाणी सर्वच विद्यार्थी व पालक यांना जावून नोंदणी करणे केवळ अशक्य आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा बुडवून तसेच मोलमजुरी करणाऱया पालकांना आपला रोजगार बुडवून आपल्या पाल्यास संबंधित शिबिराच्या ठिकाणी घेवून जाणे भाग पडत आहे. तसेच संबंधित या ठिकाणी जाण्यास प्रत्येक विद्यार्थी व पालकांना आर्थिक खर्चास सामोरे जावे लागते आहे. आधार कार्डची राहिलेला अनुशेषाची नोंदणी ही त्या शाळेमध्येच अथवा जवळच्या ठिकाणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.\nयापुढेही जावून आधार कार्ड नोंदल्यानंतर कार्ड तयार होवून, ते लाभार्थी घटकांपर्यंत पोचण्यास मोठा कालावधी जात आहे. हा कालावधी कमी करण्यासाठी नोंदणी झालेल्या नागरिकांना आधार कार्डची प्रिंट इंटरनेटद्वारे देण्याची व्यवस्था केली तर यामधील सर्व वेळ वाचणार आहे. केवळ शिबिरे घेवून वेळ व होणारा आर्थिक खर्च घालविण्यापेक्षा गावपातळीवरील जवळच्या ठिकाणी अथवा शाळेमध्ये ही नोंदणीची मागणी होत आहे.\nमहागणपतीच्या पेजला Like करण्यासाठी क्लिक करा\nशिरूर- फेसबुकवर जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.\nआपल्या प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी इथे क्लिक करा.\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइन���मगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती प���त या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Today-Nipani-bandh/", "date_download": "2020-01-29T17:59:30Z", "digest": "sha1:H4MCFC7TMC2EXVWIASYZLBIWHLFRJC2X", "length": 4397, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आज निपाणीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आज निपाणीत बंद\nभीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 5) येथील बहुजन समाजाच्या वतीने निपाणी बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चिकोडीचे उपअधीक्षक बी. एस. अंगडी यांच्या मागदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला जाणार आहे.\nसकाळी 9 वा. जत्राट वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निषेध मोर्चा निघणार असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा निघून तहसीलदार कार्यालय येथे गेल्यावर निवेदन दिले जाणार आहे. पोलिस प्रशासनाने चिकोडी विभागातील सदलगा, अंकली, चिकोडी, चिकोडी ट्रॅफिक तसेच राज्य राखीव दलाच्या पोलिस तुकडीला बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. शुक्रवारी निपाणी शहरासह ग्रामीण भागातील बेनाडी येथेही बंद पाळला जाणार आहे.\nबेळगावात लक्ष्मी गोल्ड पॅलेसवर प्राप्‍तिकर छापे\nदोन मुलांना विहिरीत फेकून बापाची आत्महत्या\nमनपाच्या 5 महिन्यांच्या खर्चाला मंजुरी\nविभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे\nपोक्सो आरोपातून निर्दोष मुक्तता\nसशस्त्र चकमकीनंतर गडचिरोलीत पाच नक्षलवादी अटकेत\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3Atopics&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2020-01-29T17:11:48Z", "digest": "sha1:4KAIHT52FMR55KTNG3HSHTP7RDNJ5BFC", "length": 12836, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व ���ातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\n(-) Remove धार्मिक filter धार्मिक\nउच्च न्यायालय (3) Apply उच्च न्यायालय filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nमहापालिका आयुक्त (2) Apply महापालिका आयुक्त filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nचंद्रकांत पाटील (1) Apply चंद्रकांत पाटील filter\nत्र्यंबकेश्‍वर (1) Apply त्र्यंबकेश्‍वर filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहेश झगडे (1) Apply महेश झगडे filter\nसर्वोच्च न्यायालय (1) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nमहसूल- पोलिसांनी संगनमताने कुजविला कोलंबिका जमीन घोटाळा\nनाशिक : दस्तुरखुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांनी देवस्थान जमिनींचे घोटाळे होऊ दिले जाणार नाहीत व प्रसंगी त्या सरकारजमा केल्या जातील, असे स्पष्ट केल्यानंतरही जवळपास दोनशे कोटी रुपये किमतीची त्र्यंबकेश्‍वरच्या कोलंबिका देवस्थानची जमीन बळकावण्याचा घोटाळा महसूल व पोलिस प्रशासनाने संगनमताने कुजविल्याचे...\nधार्मिक स्थळांच्या पाडापाडीचा सस्पेन्स\nदोन दिवस उलटले, प्रशासनाची तयारी सुरूच; महापौरांनीही घेतला आढावा औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील ११०१ धार्मिक स्थळांवर हातोडा मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे; मात्र कारवाईबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. चार पथकांतील अधिकाऱ्यांच्या...\nसार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळे त्वरित हटवा\nखंडपीठाचे महापालिकेला आदेश, कारवाईचा टप्पानिहाय अहवाल सादर करण्याच्या सूचना औरंगाबाद - महापालिका हद्दीतील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम महापालिकेने त्वरित हाती घ्यावी, पोलिसांनी पालिकेला सहकार्य करावे; तसेच कारवाईचा टप्पानिहाय अहवाल खंडपीठास सादर करावा, असे आदेश मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे त�� बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/chandrapaur/", "date_download": "2020-01-29T16:55:04Z", "digest": "sha1:GFVLUBAXBZ4T66IEVMRL65QWBJ63GEX7", "length": 14250, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चंद्रपूर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nवाघ ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा […]\nताडोबा व्याघ्र अभयारण्य, चंद्रपूर\nताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण […]\nकोळसा व चुन्याच्या खाणींसाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आश्रय व ज्यांचे अनमोल कार्य ज्या जिल्ह्याला लाभले तो हा चंद्रपूर जिल्हा. याच जिल्ह्यात ज्येष्ठ […]\nचंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते. वर्धा नदीच्या खोर्‍यात […]\nचंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे\nदादासाहेब कन्नमवार – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री […]\nचंद्रपूर जिल्ह्यात मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषा या भाषादेखिल प्रचलीत आहेत. राजुरा व गोंडप��ंपरी, मूल व चंद्रपूर या तालुक्यांच्या काही भागांत महाराष्ट्र राज्य शासनाची ‘विशेष कृती योजना’ कार्यान्वित केली आहे. ही योजना राबवताना […]\nचंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nचंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस […]\nताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) – हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच […]\nचंद्रपूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी\nचंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली – चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे. चंद्रपूर, नागभीड, तडळी व मांजरी ही जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.\nचंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत. याचबरोबर या जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे […]\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nमी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम ...\nबेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nसरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते . ...\nअतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा (नशायात्रा – भाग १०)\nजोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे ...\nबेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन\nसरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ' ' तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nकोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/swayambhagwan-trivikram-18-vachan-marathi/", "date_download": "2020-01-29T17:28:11Z", "digest": "sha1:OTFKYZZBVLR6YKWUOH537XUTAMFKUZ2H", "length": 7281, "nlines": 137, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "त्रिविक्रमाची १८ वचने (मराठी) » Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nदत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर \nश्रद्धावानास देईन सदैव आधार ॥१॥\nमी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित \nमात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात ॥२॥\nधरू नका जराही संशय याबाबत \nन होऊ देईन तुमचा मी घात ॥३॥\nनाही मी पापे शोधीत बसत ॥४॥\nभक्त होईल पापरहित ॥५॥\nमाझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्‍वास \nत्याच्या चुका दुरुस्त करीन खास ॥६॥\nतैसेचि माझ्या भक्तां जो देई त्रास \nसजा मी नक्कीच देईन त्यास ॥७॥\nमाझिया भक्तांचे कुठलेही प्रारब्ध \nबदलीन, तोडीन वा घालीन बांध ॥८॥\nन येऊ देता जगदंबेच्या नियमास बाध \nदु:खातून काढूनी बाहेर, मार्ग दावीन अगाध ॥९॥\nसदैव मी तुमचा उगवता देव \nनाही मावळणार, सौम्य करीन दैव ॥ १०॥\nपूर्ण श्रद्धेने करा नवस, करा भक्ती गाळा घाम \nपावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम ॥११॥\nसर्व मार्गांमध्ये, मज असे भक्ती प्रिय \nजन्म-जीवन-मृत्यू तुमचे काहीही न व्यर्थ जाय ॥१२॥\nशरणागत होऊनी करी जो गजर \nत्याचिया जीवनी सुख अपरंपार ॥१३॥\nमाझिया भक्तीपासून, कोण तुम्हांस रोखेल\nकामक्रोध जरी असले भरून, माझे नाम माझिया भक्तास तारेल ॥१४॥\nप्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरवीन \nसंपन्न करीन त्याचे धाम, भरीन शांती समाधान ॥१५॥\nमाझ्या चरणांचिया नि:शंक ध्याने \nसहस्रकोटी संकटे पळती भयाने ॥१६॥\nखरा भक्त राही, दोन चरणांत माझ्या \nतिसरे पाऊल माझे तुडवील संकटास तुमच्या ॥१७॥\nजेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम \nतेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम ॥ १८ ॥\nअभंगलेखक – डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी\nll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll\nश्रद्धावान मित्रों के लिए एक सूचना...\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा – २०२० चा पारितोषिक...\nअनिरुध्द भक्तिभाव चैतन्य कार्यक्रमाचे वेळापत्रक...\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\nईरान मसले पर तनाव बढा\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ६\nसुलेमानी की हत्या के बाद खाड़ी क्षेत्र में बदलते हालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/public-sector-banks-psbs-to-be-provided-rs-70000-crore/articleshow/70087782.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-01-29T16:57:30Z", "digest": "sha1:XLBGWO6EMHUQDE5MANXZNLF3WJO57BVP", "length": 11762, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "बजेटमध्ये सार्वजनिक बँका : सार्वजनिक बँकांना ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य - Public Sector Banks (Psbs) To Be Provided Rs 70,000 Crore | Maharashtra Times", "raw_content": "\nसार्वजनिक बँकांना ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य\nदेशातील सार्वजनिक बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार ठोस पाऊल उचलणार असून यासाठी तब्बल ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्पात दिली.\nसार्वजनिक बँकांना ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य\nदेशातील सार्वजनिक बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार ठोस पाऊल उचलणार असून यासाठी तब्बल ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्पात दिली.\nमोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचा आज पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक केले. मागील वर्षभरात १ लाख कोटींनी एनपीए कमी झाला असून केंद्र सरकार सार्वजनिक बँकांना ७० हजार कोटींची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती सीतारामण यांनी दिली. देशातली बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारचा आधीपासून प्रयत्न राहिला असून तो याहीपुढे कायम राहिल असे त्या म्हणाल्या. गेल्या ४ वर्षांत बुडीत खात्यात गेलेले ४ लाख कोटी रुपये हे बँकांना परत मिळाले आहे, असेही त्या म्हणाल्या. देशाचे गुंतवणुकीचे लक्ष्य १.०५ कोटी रुपये आहे. क्रेडिट ग्रोथमध्ये १३.८ टक्क्यांची वाढ झाली असून NBFC ला बाजारातून फंड मिळवून देण्यास���ठी केंद्र सरकार मदत करणार आहे. तसेच गृहप्रकल्पांसाठीच्या वित्त पुरवठ्याचे नियंत्रण रिझर्ल्व बँकेकडे येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआयकरसंबंधी या बनावट ई-मेल, SMS पासून राहा सावधान\nग्राहकांनो बँकिंग कामे गुरुवारपर्यंत उरका अन्यथा...\n'या' प्रसिद्ध उद्योगपतीला ओळखलंत का\n २० वर्षातील सुमार कामगिरी\nचीनमध्ये 'करोना'चा संसर्ग; विमान कंपन्यांची 'ही' सवलत\nइतर बातम्या:बजेटमध्ये सार्वजनिक बँका|अर्थसंकल्प २०१९|union budget|Public sector banks|India budget|budget 2019\nनागपाड्यात सीएए-एनआरसीविरोधात महिलांचे ठिय्या आंदोलन\nआदित्य ठाकरेंकडून 'मुंबई मेट्रो'च्या भुयारीकरणाची पाहणी\nकरोना व्हायरस: चीन मधला व्हिडिओ होतोय व्हायरल\n११ महिन्यांनंतर नासाचा अंतराळवीर घरी परतणार\nचीनमध्ये करोना व्हायरसचे ४५०० रुग्ण\nअनुराग ठाकूर, प्रवेश वर्मांना वादग्रस्त वक्तव्ये भोवली\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कमाई\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केला\n'बजेट २०२०' ; या गोष्टींची माहिती आहे का \nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसार्वजनिक बँकांना ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य...\nबजेट २०१९: अनिवासी भारतीयांना लगेच आधार कार्ड मिळणार...\nबजेट सादरीकरण सुरू होताच सेन्सेक्समध्ये घसरण...\nअर्थसंकल्पः छोट्या दुकानदारांना मिळणार पेन्शन...\nबजेट २०१९: ५९ मिनिटात एक कोटीचं कर्ज मिळणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:A_Grammar_of_the_Mahratta_Language._To_which_are_Added_Dialogues_on_Familiar_Subjects.djvu/117", "date_download": "2020-01-29T19:03:13Z", "digest": "sha1:NBYOGQ6Q6CBSN46QBRINVN3YRYWEQZDP", "length": 2903, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:A Grammar of the Mahratta Language. To which are Added Dialogues on Familiar Subjects.djvu/117 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी ११:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:A_Grammar_of_the_Mahratta_Language._To_which_are_Added_Dialogues_on_Familiar_Subjects.djvu/21", "date_download": "2020-01-29T19:04:57Z", "digest": "sha1:5XFLSO764XUO7MS6XRTMVNFSSXAJVG7P", "length": 2900, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:A Grammar of the Mahratta Language. To which are Added Dialogues on Familiar Subjects.djvu/21 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/131", "date_download": "2020-01-29T19:05:31Z", "digest": "sha1:KUQCMNFELJ6VBYKGORSR63LAAJMLIUJT", "length": 4488, "nlines": 49, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/131\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/131\" ला जुळलेली पाने\n← पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/131\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/131 या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2020-01-29T19:07:18Z", "digest": "sha1:3F5V3DI3QZHU4KSLCFVV4CK3EFEALYWQ", "length": 5425, "nlines": 121, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आज ठरणार बिग बॉस मराठीचा विजेता | Janshakti", "raw_content": "\nजळगाव, धुळ्यात बंदला हिसंक वळण\nभुसावळ मध्ये बंद दरम्यान दगडफेक\nजळगावातून कारसह दुचाकी लांबविणारे दोघे ताब्यात\nअतिक्रमण काढण्यावरुन मनपा कर्मचार्‍यास मारहाण\nपैशांच्या वादातून तिघांसह तरुणीवर प्राणघातक हल्ला\nआसोदा रेल्वे गेट एक फेब्रुवारीपासून बंद\n…तर आमदारकीचा राजीनामा द्या\nजिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nजळगाव, धुळ्यात बंदला हिसंक वळण\nभुसावळ मध्ये बंद दरम्यान दगडफेक\nजळगावातून कारसह दुचाकी लांबविणारे दोघे ताब्यात\nअतिक्रमण काढण्यावरुन मनपा कर्मचार्‍यास मारहाण\nपैशांच्या वादातून तिघांसह तरुणीवर प्राणघातक हल्ला\nआसोदा रेल्वे गेट एक फेब्रुवारीपासून बंद\n…तर आमदारकीचा राजीनामा द्या\nजिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nआज ठरणार बिग बॉस मराठीचा विजेता\nin ठळक बातम्या, मनोरंजन, राज्य\nमुंबईः छोट्या पडद्यावरून घरारात पोहोचलेला आणि रसिकांची मने जिंकणारा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्���ाच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे.\nअंतिम फेरीतील स्पर्धक नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर आदी सहा सदस्य अंतिम फेरीत पोहोचले आहे. दरम्यान किशोरी शहाणे, आरोह वेलणकर घराबाहेर पडले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asections&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Aincidents&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2020-01-29T18:42:29Z", "digest": "sha1:MKP3UQE2BJMUBBI2ZGSKDHKBZGJXABNT", "length": 10979, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 30, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nशाहू महाराज (1) Apply शाहू महाराज filter\nस्त्री (1) Apply स्त्री filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nमहापूर निवारणाच्या नियोजनाची गरज\nभारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले. प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nandurbar-vidhan-sabha-news/", "date_download": "2020-01-29T18:05:39Z", "digest": "sha1:B32B52MXT2BGH23L5PCXT6ZC6NNLZJBV", "length": 20679, "nlines": 308, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलताहेत कमळं - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनाशिक अपघातातील मृतकांच्या कुटुंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्या – दरेकर\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\nHome मराठी Nandurbar Marathi News काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलताहेत कमळं\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलताहेत कमळं\nआदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात कशी असतील समीकरणे\nवर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यात जागोजागी कमळ फुलू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी चिन्ह आहेत. नंदुरबार लोकसभेची जागा भाजपने सलग दुसऱ्यांदा काँग्रेसच्या हातून हिसकावून घेतली. माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हिना गावित दुसऱ्यांदा खासदार म्हणून मोठ्या मतांनी निवडून आल्या. नंदुरबार विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात डॉ. विजयकुमार गावित यांची कसोटी लागेल. गेल्यावेळी ते 70 हजार मतांनी विजयी झाले होते. मतदारसंघावरील पकड आजही मजबूत असल्याचे त्यांना सिद्ध करावे लागणार आहे. काँग्रेसचे डॉ. राजेश वळवी किंवा कुणाल वसावे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.\nबाजूच्या शहादा मतदारसंघात भाजपचे उदयसिंह पाडवी आमदार आहेत. ते पुन्हा एकदा इच्छुक आहेत पण यावेळी त्यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. पोलीस अधिकारी असलेला त्यांचा मुलगा राजेश पाडवी यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या वेळी केवळ पंधराशे मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनाच काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्रकुमार गावित हे तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी पाडवी यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्यास गावी त्याच्यासोबत असतील असे राजकीय समीकरण आहे.\nअक्राणी या मतदारसंघात काँग्रेसचे के. सी.पाडवी सातव्यांदा आमदार आहेत आणि आता आठव्यांदा विधानसभेत पोचण्याची तयारीत करीत आहेत. अलीकडे त्यांनी काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढविली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपतर्फे विजय पराडके, किरसिंह वसावे इच्छुक आहेत. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित हे आपली कन्या डॉक्टर सुप्रिया हिला या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत. युती तुटली तर शिवसेनेतर्फे माजी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी उमेदवार असू शकतील. याशिवाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी हेदेखील इच्छुक आहेत.माजी मंत्री दिलवरसिंह पाडवी यांचे पुत्र आहेत.\nनवापूर मतदारसंघात माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार की त्यांचे पुत्र आणि आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरीष नाईक यांना संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. सुरुपसिंग नाईक यांचा हा बालेकिल्ला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित आणि सुरूपसिंग नाईक यांनी एकत्रित राहत अनेक वर्ष जिल्ह्याचे राजकारण केले. मात्र यावेळी पहिल्यांदाच दोघे वेगवेगळ्या दिशेला जात असल्याचे दिसत आहेत. माणिकराव गावित यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भारत गावित यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपतर्फे उमेदवारीचे सशक्त दावेदार आहेत. नाईक विरुद्ध गावित हा उत्कंठावर्धक सामना बघायला मिळू शकतो. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शरद गावित हे यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.\nजिल्ह्यातील चारही जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. त्यामुळे बिगर आदिवासी असलेल्या नेत्यांना या ठिकाणी संधी नाही पण जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा बोलबाला आहे. त्यात प्रमुख्याने विधान परिषदेचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते चंद्रकांत रघुवंशी, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते दीपक पुरुषोत्तम पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदींचा समावेश आहे. नवापूर आणि नंदुरबार नगरपालिका काँग्रेसच्या हातात आहे तर शहादा आणि तळोदा नगरपालिकेवर भाजपाचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात भाजपचे दोन आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सध्या नेतृत्वहीन आणि दिशाहीन वाटत असलेली काँग्रे��� आपल्या दोन जागा टिकवून ठेवू शकेल का आणि केंद्र व राज्यात सत्ता असलेला भाजप चारही जागा जिंकू शकेल का हा प्रश्न आहे.\nPrevious articleदाभोळ खाडीतील आठ चिनी नौका परत पाठवल्या\nNext articleकांदा गाठणार शंभरी \nनाशिक अपघातातील मृतकांच्या कुटुंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्या – दरेकर\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी आयोग\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nतुरळक हिंचाचार वगळता ‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketprasade.com/2019/05/how-to-reduce-stress.html", "date_download": "2020-01-29T18:06:40Z", "digest": "sha1:TPONGAZCZXJQO3J4Z45SQVW3LEXUM642", "length": 11609, "nlines": 74, "source_domain": "www.sanketprasade.com", "title": "या मार्गाने थकवा दूर करा", "raw_content": "\nHomeया मार्गाने थकवा दूर कराया मार्गाने थकवा दूर करा\nया मार्गाने थकवा दूर करा\nया मार्गाने थकवा दूर करा\nसततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठे��ले पाहिजे. दिवसभर काम, काम आणि फक्‍त काम करणारे अनेक जण असतात. त्या कामापुढे मग त्यांना कशाचेही भान नसते. याचा परिणाम त्यांच्या केवळ जीवनशैलीवरच होत नाही तर आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे सततचे काम आणि दररोजचे ताण देणारे काम यामुळे एकप्रकारे थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी मग नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. असेच काही योग्य रीत्या केलेले उपाय आणि प्रयत्न थकवा दूर करू शकतात. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर त्यासाठी आपण मनातून काही गोष्टी करणे आवश्‍यक आहे.\n1) जेवण वेळेवर न घेणे, जंक फूड खाणे, स्टार्च आणि गोड पदार्थ खूप खाणे यामुळे बऱ्याचवेळेला अशक्तपणा येतो. यासारख्या सवयींमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी सतत कमी-जास्त होते आणि त्यामुळे कालांतराने आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. ह्या अशा पदार्थांमुळे आपल्या शरीराला पुरेशी एनर्जी मिळत नाहीत. म्हणूनच आपण रोजच्या रोज व्यवस्थित आहार घेतला जाईल, याची काळजी घ्यावी. रोजचा आहार शक्यतो ठरलेल्या वेळेतच घ्यावा. पोषणतत्वांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. दर दोन ते तीन तासांनी थोडे थोडे खावे. जेवणावर तुमच्या शरीराची शक्‍ती केंद्रित असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्‍त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्‍त पदार्थ खाणे टाळावे.\n2) एखाद्या गोष्टीचा अतिविचार, सतत निगेटीव्ह विचार करणे किंवा मला सगळं येतं अशा अविर्भावात राहणे, यासारख्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेला साकारात्मकतेपासून दूर नेतात. यामुळे देखील आपल्याला मानसिक थकवा येऊ शकतो. तेव्हा तुम्ही तुमच्या विचाराची दिशा सुरूवातीला बदलली पाहीजे. एखाद्या गोष्टीची विनाकारण भिती बाळगल्यामुळे आलेल्या समस्या, तसेच नकारात्मक विचारांमुळे भूतकाळात सामना करावे लागलेले प्रॉब्लेम्स, याबद्दल एका ठिकाणी लिहून ठेवा आणि समस्येवर कशी मात करता येईल, याचा विचार करा. थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्‍त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो.\n3) थोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी आपण नेहमी चांगल्या गोष्टी कराव्यात जसे की आपण स्वतःला चांगल्या आशयाची पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यावी. कारण त्यामुळे आपले माइंड आपोआपच रिलॅक्स होण्यास खूपच मोठी मदत होते. दिवसभर आपण ऑफिसच्या कामात व्यस्त असतो किंवा घरातही सातत्याने काही ना काही काम असतेच. परिणामी धावपळीमुळे श्वासोच्छवास आणि हार्ट बीट्सचा रेट कमी होतो. तसेच ब्लड सर्क्युलेशन मंदावते. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. म्हणूनच आपण आपल्याला फावल्या वेळेत चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत.\n4) शरीरास मुबलक ऑक्सिजन न मिळाल्यास आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा शक्य तितक्या वेळेस दिर्घ श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडण्याची सवय लावून घ्या. शक्‍य झाल्यास एका जागी बसून एखादा प्राणायाम केल्यास त्याचा नक्‍कीच फायदा होईल. तसेच नेहमी स्वतःला मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.\nह्या अशा गोष्टी जर तुम्ही नीट समजून घेतल्यात आणि त्याचे रोजच्यारोज योग्य पालन केलेत तर तुमचा थकवा दूर होण्यास ह्याचा नक्की तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. जास्त काम करणे, अवेळी जेवण करणे, पूर्ण झोप न घेणे यासारख्या सवयींचा वाईट परिणाम शरीराच्या कार्यक्षमतेवर पडतो. यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. शारीरिक किंवा मानिसकरित्या तुम्ही जास्त थकला असाल तर तुम्हाला सातत्याने अकार्यक्षमता जाणवते. अनेकदा हा थकवा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असतो. दिर्घकाळ काम करणे, जेवण टाळणे, अतिश्रम आणि कमी झोप ही थकवा येण्याची काही मुख्य कारणे आहेत.\nखालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:\n१) डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कशी दूर कराल\n२) ऋतुमानानुसार पौष्टिक अन्न खा\n३) तणावमुक्त राहण्यासाठी या गोष्टी करा\n४) निद्रानाशेच्या समस्येवर मात कशी कराल\n५) तणाव दूर पळवण्यासाठी खा 'हे' पदार्थ\nखालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या\nया मार्गाने थकवा दूर करा\nतुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही\nरोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15839", "date_download": "2020-01-29T18:47:22Z", "digest": "sha1:DEY3RUKZCT2KJ65XOAHJKX5PFEBTDS7L", "length": 13505, "nlines": 182, "source_domain": "activenews.in", "title": "अरिहंत विद्यामंदीर म.प्राथ.शाळा शिरपूर येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भव्य रॕलीचे आयोजन – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/अरिहंत विद्यामंदीर म.प्राथ.शाळा शिरपूर येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भव्य रॕलीचे आयोजन\nअरिहंत विद्यामंदीर म.प्राथ.शाळा शिरपूर येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भव्य रॕलीचे आयोजन\nमुख्य संपादक 2 weeks ago\nशिरपूर जैन- अरिहंत विद्यामंदिर म.प्राथ शाळा शिरपूर जैन येथे राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि १३/०१/२०२० रोज सोमवारला भव्य रॕलीचे आयोजन करण्यात आले.या रॕलीचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष मा. संदीप भुरे व संस्थेच्या उपाध्यक्षा सरस्वती बांदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन आणि फित कापून करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्याने रॕली काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथसंचलन ,भाषणे,गणितीय उखाणे इ.उपक्रम सादर करून समस्त शिरपूर नगरिय नागरिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ठिकठिकाणी रॕली रथाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना चॉकलेट व खाऊचे वाटप करण्यात आले. यामध्ये पत्रकार गोपाल वाढे सर,गजानन देशमुख ,वाशिम जिल्हा शिवसेना उपप्रमुख अशोक अंभोरे ,मुंकुंद चोपडे, प्रतापराव देशमुख,राजेश्वरराव देशमुख सुवर्णाताई देशमुख ,सचिन जाधव,प्रविण कदम, नरेंद्र मनाटकर राहूल मनाटकर आदी गावातील मान्यवरांच्या वतीने रलीचे स्वागत व खाऊचे वाटप केले. रॕलीच्या यशस्वीतेसाठी मु.अ.किशोर जाधव यांच्यासह सोनाली पंचवाटकर, दिप्ती कान्हेड, आश्विनी देशमुख, रूपाली दायमा, लता कोकीळवार, नंदा वाघ, दिलीप तागड, बंडू चोपडे, तेजस बांदे, राहूल बोबडे, संदीप सोमटकर, विकास देशमुख आदी शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्यु��� for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nपुंडलीकराव गवळी महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न\nशिरपूर जैन येथे तालुकास्तरीय प्रश्न्न मंजुषा कार्यक्रम संपन्न\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोब�� महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.attitudehindishayari.in/2019/09/good-night-marathi-images.html", "date_download": "2020-01-29T17:17:41Z", "digest": "sha1:OT6Y57FMHKK7NKJJUKCHC4TEIT4THOTC", "length": 6322, "nlines": 72, "source_domain": "www.attitudehindishayari.in", "title": "Top 55+ Good night Marathi images, शुभ रात्री मराठी प्रतिमा - Attitude Hindi Shayari", "raw_content": "\nसर्वात गोड, स्वप्नवत, सर्वात खोल झोप आपल्यासह आज रात्री असू दे. मला तुझी आवड आहे की मी झोपलो आहोत.\nजरी मी डोळे बंद करतो तेव्हा देखील मी आपला चेहरा पाहतो, मला तुमच्याविषयी वाटते, मला वाटते की कदाचित मी तुमच्यावर प्रेम करतो. शुभ रात्री\nजेव्हा मी दररोज रात्री तुला माझ्याकडे बघतो तेव्हा माझ्या सर्व चिंता अदृष्य होतात. शुभ रात्री माझा जिवलगा.\nआपण माझे आणि माझे सर्वकाही आहात. शुभ रात्री माझ्या राणी.\nजरी माझा कठीण दिवस असतानाही काही फरक पडत नाही कारण मी आपल्याकडे घरी येऊन आपल्याबरोबर जागे व्हावे असे मला वाटते. बाळा, रात्री झोप घ्या.\nबरेच काही चालले आहे, विचार करण्यासारखे बरेच आहे, करण्यासारखे बरेच काही आहे, परंतु एक गोष्ट नक्कीच आहे, मला वाटते की मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगणे मला चुकवायचे नाही. शुभ रात्री बाळा.\nआपले शरीर आणि मन शांत होऊ द्या, आपण फक्त सर्वोत्कृष्ट आहात. प्रिये, झोपायला जा, चांगले झोप.\nतुझ्या डोळ्यांतील चमक मला माझा दिवस आणि तुझ्या उबदार मिठीमुळे माझी रात्र बनवते. चांगली झोप आणि रात्री.\nचमकदार चिलखत मध्ये माझ्या रात्री नाईट. दररोज रात्री आपल्याबरोबर झोपायला गेलो याबद्दल मी कृतज्ञ आहे\nमी झोपायला गेल्यावर तू माझ्या मनातली शेवटची गोष्ट आहेस हे मला फक्त सांगायचं आहे. झोपलेला घट्ट प्रिये.\nआपण रात्री माझ्याशी गोंधळ घालण्याचे आणि माझ्या आवडत्या कप कॉफीसाठी कायमचे वचन देणार काय नाही, हरकत नाही आपण माझ्याशी अडकले आहेत. शुभ रात्री बाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?cat=1&paged=2", "date_download": "2020-01-29T18:59:14Z", "digest": "sha1:TDFDCV4V5QBPUS46CONZ27UP44MCNU6Y", "length": 13638, "nlines": 189, "source_domain": "activenews.in", "title": "Uncategorized – Page 2 – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरण��� गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nमुख्य संपादक 5 days ago\n…अन् त्याने सापडलेली सोन्याची पोथ केली परत\nमालेगावः स्थानिक मालेगाव अकोला रोडवरील SBI एटीएम जवळ एक सोन्याची पोथ एका युवा कास्तकाराला सापडते. तो युवा कास्तकार कोणताही मोह…\nमुख्य संपादक 6 days ago\nअडोळी येथील जि.प.शाळेत स्वातंत्र्यवीर सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी\nवाशीम :- येथून जवळच असलेल्या अडोळी येथील जि.प.शाळेत स्वातंत्र्यवीर व आझाद हिंद सेनेचे संस्थापक क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी…\nमुख्य संपादक 6 days ago\nव्होडाफोन व आयडिया नेटवर्क सुरुळीत करा;\nजळगाव जा. (ता.प्र.) तालुक्यातील व्होडाफोन व आयडियाचे नेटवर्क पूर्णतः बंद असल्याने याचा फटका ग्राहकांना, शेतकऱ्यांना तर बसत आहेच यासोबतच शाळा,…\nमुख्य संपादक 6 days ago\nपुंडलिकराव गवळी महाविद्यालयामध्ये स्वच्छता पंधरवडाचे आयोजनः\nस्वर्गीय पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय शिरपूर जैन येथे विश्वविद्यालय अनुदान आयोग व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या…\nमुख्य संपादक 6 days ago\nविवेकानंदांनी भारतीयांचे स्वत्व जागृत केले- गणेश घोडे\nआज दिनांक २१जानेवारी २०२० रोजी पिंपळा व बोरगाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे जि. प. प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज…\nमुख्य संपादक 1 week ago\nवीज कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न\nअवाजवी देयकामुळे ग्राहक त्रस्त महावितरण कंपनीकडून अनेकदा ग्राहकांना रिडींग न घेता अंदाजे देयक देण्यात येते. शेतकरी जाधव यांना डिसेंबर महिन्यात तब्बल…\nमुख्य संपादक 1 week ago\nशिरपूर जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न\nराष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भव्य दणदणीत कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २० जानेवारी रोजी या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन…\nमुख्य संपादक 1 week ago\nश्री शंभुशेष महाराज संस्थान तर्हाळा येथे भव्य यात्रा महोत्सवा निमीत्ताने महाप्रसादाचा लाभ घेतांना भाविक….\nचोरद/नवनाथ गुठे दिनांक १९/०१/२०२० प्रतिनीधी……….चोरद येथुन जवळच असलेल्या मौजे तर्हाळा येथे श्री शंभुशेष महाराज संस्थान येथे दिनांक १४/०१/२०२० ते.दिनांक १९/०१/२०२०…\nमुख्य संपादक 1 week ago\nनामदार बच्चू कडूंना सेल्फी पाँईंट करू नका \nचार वेऴा अपक्ष आमदार म्हणून निवडूण आलेले आणि नुकतेच महाराष्ट्राचे राज्यमंत्री झालेले बच्चू कडू हे खर्या अर्थाने लोकनेते आहेत. महाराष्ट्राच्या…\nमुख्य संपादक 1 week ago\nवाघी येथील रासेयो शिबिरात नेत्ररोग,दंतरोग व बालरोग तपासणी शिबिर\nदिलीप शिंदे/ प्रतिनिधी ऍक्टिव्ह न्यूज खंडाळा वाघी येथे सुरू असलेल्या स्व. पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय शिरपूर (जैन) येथील…\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/india-vs-england/", "date_download": "2020-01-29T18:39:39Z", "digest": "sha1:27QPAKPHNKNWDZRARAUYFMQLJWTR73UI", "length": 1953, "nlines": 30, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "India Vs England Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nलॉर्डस वर “अकरा मुंड्या” चीत\nरोड रोलरखाली ‘पिचल्या’ जाणाऱ्या डांबराच्या आणि हिंदुस्थानी संघाच्या भावना लॉर्डस् वर सारख्या होत्या.\nभारतीय संघाचा पराभव, इतिहासाची पुनरावृत्ती नको रे बाबा\nआपण टी-20 मालिका जिंकली. वाटलं, लग्न जमलं. कसोटी मालिका जिंकून लंडनच्या सेंट जॉन्स कॅथेड्रेलमध्ये लग्न होणार.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3", "date_download": "2020-01-29T16:56:25Z", "digest": "sha1:HW2CTKUTIZZV3SKRIGIK3HEC6562FO2F", "length": 9499, "nlines": 161, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (9) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (2) Apply स्पॉटलाईट filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nमासेमारी (3) Apply मासेमारी filter\nसमुद्र (3) Apply समुद्र filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nपापलेट (2) Apply पापलेट filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nतुमच्या ताटातून पापलेट, बोंबील होणार कायमचं हद्दपार\nतुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आणि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट,...\nतुमच्या ताटातून पापलेट, बोंबील होणार कायमचे हद्दपार\nतुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आ���ि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट,...\nहे आहे 'या' सहा मंत्र्यांच्या हकालपट्टीचं कारण..\nमुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन 13 मंत्र्याचा आज(ता.16) समावेश करण्यात आला. तर जुन्या सहा मंत्र्यांना नारळ दिला. काही...\nलोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडियाद्वारे युतीला लक्ष्य करण्यास सुरवात\nमुंबई - देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना हद्दपार करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (...\nLoksabha 2019 :भाजपमधून ४ विद्यमान खासदारांचा पत्ता कट\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर करताना चार विद्यमान खासदारांचे तिकीट कापत त्यांना नारळ...\nप्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी अधिक वेगाने सुरू\nमुंबई - मोठ्या प्रयत्नांनंतर सहा महिन्यांपूर्वी राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू झाली. जनजागृतीनंतर हळूहळू प्लास्टिकच्या जागी कापडी...\n म्हटल्यानंतरही कपिलने केला गर्लफ्रेण्डशी विवाह\nजालंधर : कामेडी किंग कपिल शर्मा याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माला शटअप म्हणून विवाहास नकार दिला होता....\nनारळी पौर्णिमेआधीच मच्छिमारांनी समुद्रात उतरवल्या नौका\nरायगड जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून समुद्रात मासेमारी सुरुवात करण्यात आलीय. नारळी पौर्णिमेआधी सरकारनं मासेमारीसाठी परवानगी दिल्यामुळं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/uddhav-thackeray/", "date_download": "2020-01-29T18:42:04Z", "digest": "sha1:LHCS6YO2QTQ6RXMXT5JMFBO5DTRPZKYZ", "length": 10331, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Uddhav Thackeray Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBaramati : शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nPune : शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; मराठवाड्यात वसंतदादा शुगर…\nएमपीसी न्यूज - शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निक्षून सांगितले. सध्या आम्ही 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमितपणे कर्ज फेडण���ऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती मागितली आहे. तज्ञ कमिटीची…\nPune : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव\nएमपीसी न्यूज - शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वपक्षीय…\nPune : ‘भाजप’ने आकसाने गणेशोत्सव कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत -चेतन…\nएमपीसी न्यूज - पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर भाजप सरकारने आकसाने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.पुणे…\nPimpri : नव्या सरकारकडून तरुणाईला मोठ्या अपेक्षा…\n(गौरव चौधरी)एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभर अनेक नाट्यमय घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारने विधानसभेत बहुमत देखील सिद्ध केले आहे. आता या सरकारकडून अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत.…\nPimpri : पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा करणा-या अकार्यक्षम आयुक्तांची तत्काळ बदली करा\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि.25) पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. पवना धरण पूर्ण भरलेले असताना केवळ नियोजनाचा अभाव, अकार्यक्षम, गलथान, भ्रष्ट कारभारामुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच…\nPune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार ; पुण्यातील शिवसैनिकांच्या…\nएमपीसी न्यूज - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची मुंबईतील शिवतीर्थावर शपथ घेणार असल्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याच्या भावना पुण्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. शपथविधीचा सोहळा 'ना भूतो ना…\nPimpri : युवासेना पिंपरी विधानसभेच्या ‘कार्य अहवाल’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…\nएमपीसी न्यूज - गेली सहा महिन्यापासून सामन्य जनतेला मदत करण्यासाठी युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक कार्याची माहिती 'कार्य अह���ाल'मध्ये देण्यात आली आहे. यात आंदोलन, उपोषण,…\nPune : दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे काय आदेश देणार; याकडे पुण्यातील शिवसैनिकांचे लक्ष\nएमपीसी न्यूज - मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय आदेश देणार याकडे पुण्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. वारंवार मागणी करूनही पुण्यात शिवसेनेला एकही मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे शिवसैनिकांत नाराजीची…\nBhosari: राष्ट्रवादीकडून अन्याय, उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देऊन बीडकरांचा मान वाढविला -जयदत्त…\nएमपीसी न्यूज - बीड जिल्ह्यातील सर्व जनता माझे कुटुंब आहे. मी सार्वजनिक जीवनात लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा वापर केला. राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर अन्याय केला असला. तरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्री करून…\nTalegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’\nPune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट\nPune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nPune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह\nSangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊन अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक\nLonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/3183/sanjay-dutt-on-being-a-producer-for-baba.html", "date_download": "2020-01-29T18:07:18Z", "digest": "sha1:AN3QWE5EGBM2S7A4YBL4S4GWTZOILSO3", "length": 8786, "nlines": 103, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "काहीतरी नवं अनुभवण्याचा आनंद सगळ्यात खास असतो: संजय दत्त ‘", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment Newsकाहीतरी नवं अनुभवण्याचा आनंद सगळ्यात खास असतो: संजय दत्त ‘\nकाहीतरी नवं अनुभवण्याचा आनंद सगळ्यात खास असतो: संजय दत्त ‘\nसध्या अनेक बॉलिवूडचे कलाकार मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये रस घेताना दिसत आहेत. अभिनेता संजय दत्तही अलीकडेच ‘बाबा’ सिनेमाद्वारे मराठी सिनेमाच्या निर्मितीची धुरा हाताळताना दिसत आहे. यावेळी त्याने या सिनेमाच्या निर्मिती करण्यामागचं कारण रसिकांशी शेअर केलं आहे.\nतो म्हणतो, ‘या सिनेमाचं कथानक ऐकल्यावरच मी ठरवलं होतं की हा सिनेमा प्रोड्युस करायचा. कारण उत्तम कंटेंट या सिनेमाची जमेची बाजू आहे. हा माझा पहिला सिनेमा असला तरी मी वडिल सुनील दत्त यांना डेडिक���ट करण्याचं टाळलं आहे. पण या सिनेमामागची प्रेरणा तेच आहेत. लहान मूल भावनिकदृष्ट्या सर्वात जास्त कुणावर अवलंबून असतं तर पित्यावर असं मला नेहमी वाटतं. दिग्दर्शक राज गुप्ता यांना या सिनेमाचं क्रेडिट जातं. या सिनेमाचं शीर्षक ऐकूनच मी त्याच्या प्रेमात पडलो. या सिनेमाच्या निर्मितीचा आनंद माझ्यासाठी खास होता.’ या सिनेमात मुलाला अत्यंत प्रेमाने वाढवणा-या मुकबधिर दांपत्याची कथा आहे. एक घटना घडते आणि या जोडप्याला मुलाच्या कस्टडीसाठी झगडावं लागतं. ‘बाबा’ हा ह्र्दयस्पर्शी सिनेमा 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे.\nही बोल्ड अभिनेत्री एथनिक लुकमध्येही दिसतेय खास, पाहा Photos\nBonus Song: प्रेक्षकांना मिळणार ‘रॅप साँग’चा ‘बोनस’, नवीन गाणं रसिकांच्या भेटीला\n‘सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुस-या सीझनला सुरुवात, प्रिया बापटचा हा लूक पाहिला का\nसुबोध भावेने घेतली शरद पवारांची भेट, सुरु झाली बायोपिकची तयारी\nप्राजक्ताची फिरायची आणि अख्खं जग बघायची इच्छा होतेय पूर्ण, हे आहे कारण\nनिकिता गोखलेचे हे फोटो पाहून थंडीतही तुम्हाला सुटेल घाम\nछोटी मृणाल दिसणार सुबोध भावेसोबत ‘भयभीत’ सिनेमात\n'पंगा'साठी दिड वर्ष मी कब्बडीची प्रॅक्टिस केली : स्मिता तांबे\nअभिनेता अंकित मोहन पहिल्यांदाच दिसणार हटके भूमिकेत\nस्वप्नील जोशीने शेअर केला त्याच्या आवडत्या शोमधील फोटो\nकाय होणार जेव्हा जुळ्या भावंडाचा जीव एकीवरच जडणार \n'कुलवधू'नंतर पूर्वा गोखले आणि सुबोध भावे पुन्हा एकत्र\n'तानाजी'साठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर अजय-काजोलची धम्माल\nयुवा डान्सिंग क्विनमधील गंगाची होत आहे चर्चा, कोण आहे गंगा \nDhurala Review: राजकारणाच्या जात्यात भरडलेल्या नात्यांचा 'धुरळा'\nसिद्धार्थ जाधवने त्याच्या या खास मित्रांसोबत शेअर केली ही आठवण\nही बोल्ड अभिनेत्री एथनिक लुकमध्येही दिसतेय खास, पाहा Photos\nBonus Song: प्रेक्षकांना मिळणार ‘रॅप साँग’चा ‘बोनस’, नवीन गाणं रसिकांच्या भेटीला\n‘सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुस-या सीझनला सुरुवात, प्रिया बापटचा हा लूक पाहिला का\nसुबोध भावेने घेतली शरद पवारांची भेट, सुरु झाली बायोपिकची तयारी\nExclusive: अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’मधून नुपूर सेनॉन नाही करणार डेब्यु\nExclusive: अभिनेत्री मनीषा कोईराला आदिल हुसैनसोबत एका इंटरनॅशनल कॉमेडी सिनेमात दिसणार\nExclusive: 'मिशन मंगल'चा दिग्दर्शक जगन शक्तीची झाली ब्रेन ���्लॉट सर्जरी\nExclusive: प्रभास झळकणार पुजा हेगडेसोबत, दिसणार ज्योतिषाच्या भूमिकेत\nExclusive: इम्रान हाश्मी बनणार ‘हरामी’, का ते जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-01-29T18:48:47Z", "digest": "sha1:54AGJNQS55RI7IAIRH3BYXLEEDEBER7A", "length": 3534, "nlines": 51, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"आदित्यराणूबाईची कहाणी\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"आदित्यराणूबाईची कहाणी\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख आदित्यराणूबाईची कहाणी या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहिंदू सण, वार आणि देवांच्या कहाण्या ‎ (← दुवे | संपादन)\nसंपत शनिवारची कहाणी ‎ (← दुवे | संपादन)\nबोडणाची कहाणी ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/fire-breaks-out-at-ramabai-colony-3950", "date_download": "2020-01-29T18:29:32Z", "digest": "sha1:FCQNPA27SVVMKMG5WY6CEFFAAW25IAYU", "length": 5297, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत आग | Ghatkopar | Mumbai Live", "raw_content": "\nघाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत आग\nघाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत आग\nBy अपर्णा गोतपागर | मुंबई लाइव्ह टीम\nघाटकोपर - रमाबाई कॉलनीमध्ये डी. बी. पवार चौकातल्या चाळीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गुरुवारी सायंकाळी ८ वाजता लक्ष्मी देवेंद्र या महिलेच्या दोन मजली घराला आग लागली. या आगीत लक्ष्मी यांनी भाड्यानं दिलेल्या घरात राहणारा मनोज वानखेडे जखमी झाला असून त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर रात्री नऊ वाजता नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शॉर्ट सर्किट नेमकं कशामुळे झालं, ते स्पष्ट झालेलं नाही.\nमुंबईतील 'या' स्थानकांवर होते सर्वाधिक मोबाइल चोरी\nगुगलवर गॅस गळतीची तक्रार करणे पडले महागात\nरिक्षा चालकाने केला प्रवाशी महिलेचा विनयभंग\nकुख्यात गुंड अरूण गवळीने यासाठी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव\nप्रवाशांना चाकूच्या धाकावर लुटणारे टॅक्सी चालक अटकेत\nकोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार\nदारूच्या नशेत जावयाने केली मेव्हण्याची हत्या\n१५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला\nअजमेर बॉम्ब स्फोटातील आरोपी डॉ. जलीस अन्सारी मुंबईतून फरार\nतरुणाचे अपहरण करत क्लिन अप मार्शलने उकळले ८ हजार\nटॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार, आरपीएफ जवानाला अटक\nशीर नसलेल्या मृतदेहाचे पाय सापडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2020-01-29T18:51:08Z", "digest": "sha1:5VC266BUTNHTSNDMZQ3EQ4O5CKT5YPGL", "length": 5882, "nlines": 142, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove पूरस्थिती filter पूरस्थिती\n(-) Remove संभाजीराजे filter संभाजीराजे\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकृष्णा%20नदी (1) Apply कृष्णा%20नदी filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश%20महाजन (1) Apply गिरीश%20महाजन filter\nचंद्रकांत%20पाटील (1) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nपेट्रोल (1) Apply पेट्रोल filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nबंगळूर (1) Apply बंगळूर filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महारा���्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\n कोल्हापूर आणि सांगलीत भीषण पूरस्थिती...#MaharashtraFlood\nकोल्हापूर/ सांगली - कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=dharma%20patil&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adharma%2520patil", "date_download": "2020-01-29T16:46:25Z", "digest": "sha1:EJGX6DPAZUSFQ2TWJRQSVEZG33BUP5CU", "length": 5243, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nधर्मा%20पाटील (4) Apply धर्मा%20पाटील filter\nमंत्रालय (4) Apply मंत्रालय filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nसुधीर%20मुनगंटीवार (1) Apply सुधीर%20मुनगंटीवार filter\nमंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nधर्मा पाटील यांचं प्रकरण ताजं असतानाच आज परत एकदा हर्षल रावते नामक तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा...\nधर्मा पाटील यांच्या मृत्यू संदर्भात सरकार गंभीर\nशेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यू संदर्भात सरकार गंभीर आहे. ही घटना प्रशासनामधील उदासिनता दूर करण्यासाठी धारधार व्यवस्थेची...\nधर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल..\nधर्मा पाटील यांच्या आत्महत्येवरुन सामना संपादकीयमधून सरकारवर तोफ डागण्यात आलीय. जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे...\nशेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन...\nधुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन झाले. विखरण या गावी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/for-the-home-department-the-possibility-of-becoming-a-shiv-sena-and-ncp/", "date_download": "2020-01-29T18:02:53Z", "digest": "sha1:DJVPC43ONBA4PCFRDIL5DXK76QMQXRNF", "length": 16237, "nlines": 312, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "गृह खात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसण्याची शक्यता - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nHome मराठी Mumbai Marathi News गृह खात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसण्याची शक्यता\nगृह खात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसण्याची शक्यता\nमुंबई : राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलेला आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्तास्थापनेचा नवीन प्रयोग साकारला. मात्र या आघाडीत मंत्रिपदावरून अद्याप एकमत झाले नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार केवळ फुटीच्या भीतीने रखडला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत गृह खात्यावरून एकमत होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून दोघांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.\nयेत्या मे-जूनमध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार; भाजप नेत्याचा दावा\nनिवडणुकीपूर्वी आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते म्हणत होते. त्या दृष्टीने या नेत्यांनी तयारीही केली होती. मात्र ऐनवेळी राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेत जाण्याची संधी मिळाली. आता काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सर्वच नेत्यांकडून मंत्रिपदासाठी जोर लावण्यात येत आहे. यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमहाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे गेली असून राष्ट्रवादीच्या वाट्याला १६ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळणार आहेत. शिवसेनेत मंत्रिपदासाठी जाहीर नाराजी व्यक्त करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे पक्षप्रमुख सांगतील तोच आदेश समजून नेते काम करतात. मात्र काँग्रेसमध���ये मंत्रिपदासाठी नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये हे पाहायला मिळाले होते. राज्यातही असे होण्याची शक्यता आहे. किंबहुना मंत्रिपद न मिळाल्यास, काँग्रेस पक्षात फुटीची शक्यताही होऊ शकते.\nPrevious articleप्रशासनाचा गाढा अनुभव असलेले विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून रुजू\nNext article…त्यामुळे कर्जमाफीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल – जयंत पाटील\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी आयोग\nमुंबईत मनसेच्या मोर्चा काढणार\nतुरळक हिंचाचार वगळता ‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद\nआता निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड : मंत्रिमंडळाचा निर्णय\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15411", "date_download": "2020-01-29T18:33:48Z", "digest": "sha1:B63R23F2LUQMRZGILDMIO6POZS2XVQBH", "length": 21373, "nlines": 208, "source_domain": "activenews.in", "title": "अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस अलर्ट – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेत���ऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस अलर्ट\nअयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस अलर्ट\nठाणेदार वाठोरे यांची माहिती ; सोशल मीडियावर विशेष लक्ष\nराम जन्मभूमी व बाबरी मज्जिद वादाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत येण्याची शक्यता असण्याच्या पृष्ठभूमीवर शिरपूर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून या कालावधीमध्ये सोशल मीडियावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार असल्याची माहिती ठाणेदार समाधान वाठोरे यांनी दिली ठाणेदार वाठोरे म्हणाले की, शिरपूर शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी आजपर्यंत ज्या प्रकारे सर्व धर्मियांचे सण, उत्सव गुण्यागोविंदाने शांततेत साजरे केलेत, सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. त्याच प्रमाणे येणाऱ्या काळात सुद्धा शांतता अबाधित रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काही समाज कंटकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील. कोणतीही गय करण्यात येणार नाही. तसेच सोशल मीडियावर या बाबत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, अफवा पसरविणाऱ्या पोस्टवर पोलीस दलाच्या ‘सोशल मीडिया’ सेल द्वारे बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याचे आढळून आल्यास त्वरित शिरपूर पोलिस स्टेशनला किंवा आपल्या संपर्कातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तीस संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार समाधान वाठोरे यांनी केले आहे.\nआयोध्या प्रकरणाचा निर्णय लवकरच येणार असून सर्वोच्च न्���ायालयाने दिलेल्या निर्णयाचा समाजातील सर्वांनी आदर राखावा कोणीही कायदा-सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करू नये. यामध्ये काही आढळून आल्यास कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही.- ठाणेदार समाधान वाठोरे, पोलीस स्टेशन शिरपूर\nपोलिस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन\nयेणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडून पुढील काही दिवसात निकाल अपेक्षित आहेत. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. त्याच्यावर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप,फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया,पत्रकबाजी टीकाटिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे.\n➡ जमाव करून थांबू नये.\n➡ सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.\n➡ निकालानंतर गुलाल उधळू नये.\n➡ फटाके वाजवू नयेत.\n➡ सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.\n➡महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.\n➡ निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत\n➡ घोषणाबाजी जल्लोष करू नये.\n➡ मिरवणुका रॅली काढू नये.\n➡ भाषण बाजी करू नये.\n➡ कोणतेही वाद्य वाजवू नये.धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.\n➡ कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये.\n➡निकालाच्या अनुषंगाने कोणतेही होर्डिंग,फ्लेक्स,बॅनर लावू नये.\n➡अतिउत्साही धार्मिक संघटनांकडून युद्ध जिंकल्यासारखे जल्लोष केलेली कृत्ये प्रसारित करू नये.\nतरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहिता कलम\n➡ कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.\n➡ कलम 295 (अ) कोणत्याही वर���गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.\n➡ कलम 298 धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे.\n➡ कलम 153(अ) तोंडी किंवा लेखी शब्दांमार्फत ,खुनांमार्फत,आगर दृश्य देखाव्यांद्वारे व अन्य प्रकारे धर्म,वंश,जन्मस्थान,निवास,भाषा,जात किंवा अन्य कोणत्याही कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढविणे व एकोपा टिकण्यास बाधक कृती करणे.\n➡ कलम 188 लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे.\n➡ आय. टी. अॅक्ट. कलम 66 (फ) सोशल मीडियाच्या (सायबरच्या) माध्यमातून भारताची एकता सुरक्षितता आणि सारवभौमत्व यांना इजा पोहचविणे किंवा न्यायालयाचा अवमान करणे\nयाशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल. तरी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष्य आहे\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nशिरपूर परिसरात अवैध सावकारीला आले उधान\nआज पुणे येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना २६/११ कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्��ालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/whatsapp-admin-jokes/", "date_download": "2020-01-29T17:20:50Z", "digest": "sha1:KFB72G5FSVPHWJ6W74IGTQLPJEIT4VUD", "length": 8921, "nlines": 188, "source_domain": "mazespandan.com", "title": "whatsapp admin jokes | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nसोप नसतं राव, ग्रुप अँडमीन होणं\nआईच्या मायेने प्रत्येकाला सामाऊन घेणं\n‘लेफ्ट’ होतातच काही, कितीही रहा राईट\nअँडमीनला तेव्हा खुप वाटतं वाईट\nजरी त्यात त्याची काहीच नसते चुक,\nतरी सुद्धा बिचा-याला रहावं लागतं मुक\nसर्वांचे हित त्याला मनात धरावे लागते,\nईच्छा नसली तरी एखाद्याला ‘रिमूव’ करावे लागते\nकाही सन्माननीय सदस्य कायम असतात गप्प,\nग्रुपचा कारभार तेव्हा होऊन जातो ठप्प\nतरी सुद्धा त्याला मुकाट्याने बसाव लागतं,\nईच्छा नसली तरी उगीच हसावं लागत.\nप्रवास करावा आम्ही त्याला भरावा लागतो टोल,\nचुकीच्या पोष्ट चे त्यालाच चुकवावे लागते मोल\nअल्प मतातील सरकार सारखं त्याला निमुट बघावं लागतं,\nकितीही चढला पारा तरी शालिनतेनं बघावं लागतं\nस्वतः दुखःत राहून वसवतो आनंदाचे गाव,\nमाझ्या मते त्याचे अँडमीन ऐसे नाव\nबाकी सब बकवास है.\nअंधारल���ल्या वाटे साठी तारा असतो अँडमीन,\nगुदमरणा-या जिवा साठी वारा असतो अँडमीन\nरखरखणा-या वाळवंटातील हिरवळ असतो अँडमीन,\nअत्तराच्या कुप्पीतील दरवळ असतो अँडमीन\nसुदाम्याच्या मनाची ओढ असतो अँडमीन,\nशबरीच्या बोरासारखा गोड असतो अँडमीन\nकिलबिणा-या पाखरांचा थवा असतो अँडमीन,\nभळभळणा-या जखमेसाठी दवा असतो अँडमीन\nकोकिळेच्या कंठातील गित असतो अँडमीन,\nयशोदेची हळवी प्रित असतो अँडमीन\nकधी कधी फुल कधी अंगार असतो अँडमीन,\nलढणाऱ्याच्या शमशेरीची धार असतो अँडमीन\nबहरणा-या प्रतिभेचा श्रुंगार असतो अँडमीन,\nसरस्वतीच्या गळ्यातील हार असतो अँडमीन\nएक गोष्ट ध्यानात ठेवा ऊगीच नसतो अँडमीन,\nतुम्ही झोपी गेलात तरी जागीच असतो अँडमीन\nकर्णा सारखं भरभरून दान देतो अँडमीन,\nबघा बरं किती मोठा मान देतो अँडमीन\nतुमच्या हाती हुकुमाचं पान देतो अँडमीन,\nस्वतःच्या काळजात स्थान देतो अँडमीन\nशब्दांच्या दरबारावर पहारा देतो अँडमीन,\nसारे सोडून जातात तेव्हा सहारा देतो अँडमीन\nवा-यावर झुलणारं पातं असतो अँडमीन,\nजिवापाड जपावं असं नातं असतो अँडमीन\n बाकी सारं कॉमन आहे,\nएवढंच म्हणतो शेवटी अँडमीनजी फक्त तुमच्यासाठी…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nमराठी माणूस आणि व्यवसाय\n तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं\nआठवणीतले पुलं – गणगोत\nआज घरी ‘ती’ आहे म्हणून..\nआस ही तुझी फार लागली..\nकाही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF", "date_download": "2020-01-29T19:05:47Z", "digest": "sha1:ZZ4TEO4O5ASIU36NOANBQXZSRGFOTE2U", "length": 5103, "nlines": 69, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"गजानन विजय\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"गजानन विजय\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक स��हित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गजानन विजय या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगजानन विजय/अध्याय १ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय २ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ३ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ४ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ५ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ६ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ७ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ८ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ९ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १० ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय ११ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १२ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १३ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १४ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १५ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १६ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १७ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १८ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय १९ ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय २० ‎ (← दुवे | संपादन)\nगजानन विजय/अध्याय २१ ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/138", "date_download": "2020-01-29T18:54:26Z", "digest": "sha1:2KAGDXYCK7XQBM7RC7MV2SNBRVEY5UOS", "length": 4488, "nlines": 49, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/138\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/138\" ला जुळलेली पाने\n← पान:तुकारामबावांचे बंधु कान्���ोबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/138\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/138 या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/nature-unavoidable-order/", "date_download": "2020-01-29T17:20:57Z", "digest": "sha1:B6E5A5EWMKPPZFKQIEKNMZA26PV4YNLB", "length": 9568, "nlines": 107, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता (The Unavoidable Order of Nature)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nनिसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता (The Unavoidable Order of Nature)\nनिसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता (The Unavoidable Order of Nature)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता’ याबाबत सांगितले.\nतर सूर्य असणं आणि चंद्र असणं तर दोन्ही असणं म्हणजे काय तर अग्नि आणि षोम ही दोन्ही तत्त्व जी ह्या विश्वाची दोन मुलभूत तत्व आहेत. षोम म्हणजे शितलता नव्हे ओ.के. अग्नितत्त्व म्हणजे काय तर अग्नि आणि षोम ही दोन्ही तत्त्व जी ह्या विश्वाची दोन मुलभूत तत्व आहेत. षोम म्हणजे शितलता नव्हे ओ.के. अग्नितत्त्व म्हणजे काय तर प्राणतत्त्व. शरीरामध्ये प्राण आहेत म्हणजे काय तर प्राणतत्त्व. शरीरामध्ये प्राण आहेत म्हणजे काय शरीरामध्ये अग्नि आहे. म्हणून सामान्य गावातल्या माणसाने एखाद्या काय कळत शरीरामध्ये अग्नि आहे. म्हणून सामान्य गावातल्या माणसाने एखाद्या काय कळत की बाबा ह्याच�� प्राण गेले म्हणजे ह्याचे शरीर थंड पडलेल आहे हा निपचीत पडलाय, गार पडलय म्हणजे गेला. म्हणजे काय होत की बाबा ह्याचे प्राण गेले म्हणजे ह्याचे शरीर थंड पडलेल आहे हा निपचीत पडलाय, गार पडलय म्हणजे गेला. म्हणजे काय होत की माणसाचे प्राण गेले त्या शरीरातले अग्नि निघून जातो. म्हणजे प्राण हा अग्नितत्त्वाशी संबंधित आहे पटल, ओ.के.\nतर चंद्र जो आहे म्हणजे षोम शक्तीच प्रतिक आहे तो. हा अग्नितत्त्वाच किंवा अग्नितत्त्वाच प्राणतत्त्वाच प्रतिक सूर्य आहे तर चंद्र हे कशाच प्रतिक आहे षोमतत्त्वाच, अग्नितत्त्वाच प्राणतत्त्वाच आहे. हे म्हटल मी षोमतत्त्वाच म्हणजे सौम्यत्व बरोबर, सौम्य माईल्डनेस. सूर्य कसा आहे सूर्य तेजपुंज आहे राईट, तो प्रखर पण आहे. तर चंद्र कायम काय चंद्र सूर्याचच प्रकाश घेतं आणि परावर्तीत करतो, बरोबर. परंतु ते कसं आहे सूर्य तेजपुंज आहे राईट, तो प्रखर पण आहे. तर चंद्र कायम काय चंद्र सूर्याचच प्रकाश घेतं आणि परावर्तीत करतो, बरोबर. परंतु ते कसं आहे चंद्र किरण ऍज वेल ऍज चंद्र दोघे कसे आहेत चंद्र किरण ऍज वेल ऍज चंद्र दोघे कसे आहेत सौम्य आहेत आणि त्याबरोबर चंद्र काय दाखवतो सौम्य आहेत आणि त्याबरोबर चंद्र काय दाखवतो पंधरा दिवस वाढत जातो, पुढचे पंधरा दिवस कमी होतो परत वाढवतो.\n निसर्गाची अनिवार क्रमबद्धता. अन अवॉयडेबल (unavoidable) जी आपण नाकारूच शकत नाही क्रमबद्धता निसर्गामध्ये आहे आणि तिच प्रतिक म्हणजे चंद्र, की कुठली ही गोष्ट क्रमाच्या शिवाय होऊच शकत नाही. तर आज पोर्णिमा झाली की लगेच उद्या अमावस्या आणि मग तिसर्‍या दिवशी तृतिया आणि मग मध्येच सप्तमी, मग मध्येच चतुर्थी असं होत का नाही, पटतय. म्हणजे निर्गातील अटळ काय आहे क्रमबद्धता तिच प्रतिक कोण आहे नाही, पटतय. म्हणजे निर्गातील अटळ काय आहे क्रमबद्धता तिच प्रतिक कोण आहे\nजेव्हा प्राणतत्त्व हे सौम्यत्वाने म्हणजे धीरगंभीर पणे कार्य करतं आणि क्रमबद्धता जाणून कार्य करतं म्हणजे उचित दिशेने कार्य करत तेव्हाच विकास होऊ शकतो. म्हणून सूर्य आणि चंद्र हे दोन्ही एकत्र दाखवले जातात कशासाठी की मनुष्याला सदैव त्याच्या जाणीवा ज्या आहेत त्या जीणीवा शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे हे सूर्य-चंद्राच एकत्रित प्रतिक.\nआता आपण कुठपर्यंत आलो, सूर्य-चंद्राच एकत्रित प्रतिक म्हणजे काय तर मनुष्याच्या स्वत:च्या जाणीवा अधिक प्रबळ आणि शुद्ध करण्यासाठीची चिन्ह, पटल.\nसद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या प्रवचनात ‘निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें...\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील म...\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ६\nसुलेमानी की हत्या के बाद खाड़ी क्षेत्र में बदलते हालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/remembering-sangli-jail-incident-in-1942/", "date_download": "2020-01-29T17:06:14Z", "digest": "sha1:K5OOB7O4XTTLIB33F3Y4C5SLUSBCSCVL", "length": 11663, "nlines": 105, "source_domain": "bigul.co.in", "title": "ब्रिटिश सत्तेच्या छाताडावरची ऐतिहासिक उडी – बिगुल", "raw_content": "\nब्रिटिश सत्तेच्या छाताडावरची ऐतिहासिक उडी\nभारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक उड्या नोंदवल्या असतीलही, पण ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील जिगरबाज क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती ती नुसतीच ऐतिहासिक नव्हती तर ब्रिटिश हुकमतीला कृष्णेच्या पाण्याची ताकत दाखवणारी होती. सांगलीचा जेल फोडून, त्याच्या तटावरून पूर आलेल्या कृष्णेत ज्या बहाद्दर स्वातंत्र्यसैनिकांनी उड्या घेतल्या, त्या त्यांच्या शौर्याला सलाम. २४ जुलै २०१९. जेल फोडो आंदोलनाचा ७६ वा शौर्य दिन झाला.\n१९४२ चं वर्ष म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातलं धगधगणारं वर्ष. महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला चले जाव चा इशारा दिला आणि सारा देश रस्त्यावर उतरला. सांगली म्हणजे पूर्वीचा सातारा जिल्हाही या लढ्यात धगधगत होताच. अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होते आणि बिनीचे साथीदार तुरुंगात होते. १९४२ च्या चळवळीत क्रांतिकार्यात भाग घेतल्याबद्दल वसंतदादा पाटिल, हिंदूराव पाटील , गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलिंग शेटे, महादेव बुटाले, वसंत सावंत, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, विट्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबूराव पचोरे यांना कैद करुन ब्रिटिशांनी सांगलीच्या जेलमध्ये डांबले होते. पण तुरुंगाला घाबरतील ते लढवय्ये कसले त्यांनी तुरुंगात बसूनच तुरुंग फोडायचा जबरदस्त प्लॅन तयार केला. नुसता तयार केला नाही तर तो फोडलाही.\nया सर्व क्रांतिकारकांनी शनिवार दि.२४ जुलै १९४३ रोजी अभेद्य असा सांगलीचा जेल फोडला. नुसता जेल फोडला नाही तर पहारेकऱ्यांना कोंडले. किल्ल्याच्या उंच तटावरुन खंदकात उडी मारून हे क्रांतिकारक बाहेर पडले. पहारेकरी सावध झाले. या वेळी तुरुंग फोडणाऱ्या क्रांतिकारकांच्या मागे १२५ ब्रिटिश घोड़ेस्वार पोलिसांची तुकड़ी व लष्कराच्या दोन गाड्या असा पाठलाग सुरु झाला. एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या थरारक सीनलाही लाजवेल असा हा प्रसंग. सांगलीच्या गर्दी भरल्या चौकातून आणि रस्त्यावरून हे क्रांतिकारक दुथड़ी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीकड़े धावले. नदीकाठावर ब्रिटिश पोलिस आणि क्रांतिकरकांच्यामध्ये गोळीबार चालू झाला. यामध्ये अण्णासाहेब पत्रावळे व बाबूराव जाधव शहीद झाले. बाबुराव जाधव यांचा मृतदेह कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहात तसाच वाहून गेला. वसंतदादा पाटील यांना देखील गोळी लागली. काही क्रांतिकारकांनी पूर आलेल्या कृष्णेच्या पाण्यात उड्या टाकल्या आणि पालिकड़चा काठ गाठला. वसंतदादा आणि राहिलेल्या क्रांतिकारकांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली.\nभारताच्या स्वातंत्रलढ्यातील हा प्रचंड धाडसी प्रयत्न होता. ज्यांच्या सम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा ब्रिटिश सत्तेच्या उरात धडकी भरवणारी ही सांगली जेल फोड़ कृति होती. सांगलीच्या किल्ल्याच्या तटावरुन मारलेली उडी व कृष्णेच्या महापुरात मारलेली क्रांतिकरकांची उडी ही ब्रिटिश सत्तेला हादवणारी उडी ठरली. देश प्रेमाने भारावलेले हे क्रांतिकारक, आणि त्या उडीचा धाक अजूनही संपलेला नाही. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेले, इंग्रजांची पाठराखण करणारे आणि खोट्या देशप्रेमाचा आव आणणारे याना पण या उडीने धडकी भरली होती. ती अजूनही कमी झालेली नाही.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2020-01-29T18:16:26Z", "digest": "sha1:TZ6UB66ZWACJRIRR76IUPULNOPSNQVDX", "length": 3509, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "| Mumbai Live", "raw_content": "\nसिडको पोलिसांसाठी बांधणार घर- एकनाथ शिंदे यांच्या सूचना\nती बेपत्ता मुलगी अखेर सापडली\nशिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा\nबीकेसी, माझगावची हवा सर्वाधिक दूषित\nकांद्यानं आणलं डोळ्यात पाणी, भाव कडाडले\nनवी मुंबईतील ओएनजीसीच्या प्रकल्पातून रसायन गळती\nगणेश नाईक यांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश\nगणेशोत्सव २०१९ : टाकाऊ प्लास्टीकच्या बाटल्यांपासून साकारली बाप्पाची मूर्ती\nमहाराष्ट्रातही लागू होणार NRC\nफवारणी न केलेल्या भाज्या खायच्यात मग मातीविना टेरेसवर फुलवा शेत मळा\nमुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी\nएम्फेटामाईन ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; १५ कोटींचं ड्रग्ज हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/It-is-impossible-to-give-the-FRP/", "date_download": "2020-01-29T17:16:33Z", "digest": "sha1:3SVWHTAVOKL37QXNMZTLM5JGJMIHM35B", "length": 6483, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एफआरपी देणे अशक्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › एफआरपी देणे अशक्य\nसाखर दरात घसरण सुरू असून त्यात सुधारणा न झाल्यास शेतकर्‍यांना उसाची एफआरपी देणे शक्य नसल्याचे पत्र इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या साखर कारखानदांच्या संघटनेने केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठा मंत्रालयाला दिले आहेत. प्रतिक्‍विंटल 3400 रुपयांच्यावर दर मिळाला, तर कारखान्यांना एफआरपी देणे शक्य असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.\nपाकिस्तानने साखर निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान वाढविले असल्याकडे ‘इस्मा’ने या पत्रातून सरकारचे लक्ष वेधले आहे. परदेशातील साखर अजिबात आयात होणार नाही, याकडे गांभीर्याने पाहण्याबरोबरच आपली साखर निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही सूचित केले आहे. पाकिस्तानची साखर आयात झाली, तर स्थानिक बाजारात साखरेचे दर आणखी कोसळण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे.\nगेल्या दीड महिन्यात साखरेचा दर प्रतिक्‍विंटल 500 रुपयांनी घसरला आहे. सध्या हा दर तीन हजार ते 3200 रुपये प्रतिक्‍विंटल आहे. हाच दर कायम राहिल्यास एफआरपी देणे कोणत्याच कारखान्याला शक्य होणार नसल्याने सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज या पत्रात व्यक्‍त केली आहे. ‘इस्मा’चे महासंचालक अविनाश वर्मा यांनी केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुभाषिस पांडा यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, सरकारने आयात शुल्क वाढविले असले तरी त्यामुळे फारसा परिणाम होईल, असे दिसत नाही. म्हणून साखर आयात पूर्णपणे बंदच करावी लागेल. कारण किरकोळ बाजारातील साखरेचा दर 40 ते 42 रुपये प्रतिकिलोच्या पुढे जाणार नाही, याची दक्षता सरकार घेत आहे.\nकाँग्रेसच्या स्वाती यवलुजे नूतन महापौर\nअंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात चालढकल : आमदार क्षीरसागर\nकोल्हापूर: महापौरपदी यवलुजे, उपमहापौरपदी पाटील\nबेलवळे दुहेरी खून : पिता-पुत्रास जन्मठेप\nनांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे निर्वाण\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-01-29T19:05:58Z", "digest": "sha1:JOHSPGR5ZWPZCC34BEG4G7BD2ICE6SBA", "length": 10206, "nlines": 129, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नवीन घनकचरा प्रकल्प उभारण्याचा ठराव बहुमताने मंजूर | Janshakti", "raw_content": "\nजळगाव, धुळ्यात बंदला हिसंक वळण\nभुसावळ मध्य�� बंद दरम्यान दगडफेक\nजळगावातून कारसह दुचाकी लांबविणारे दोघे ताब्यात\nअतिक्रमण काढण्यावरुन मनपा कर्मचार्‍यास मारहाण\nपैशांच्या वादातून तिघांसह तरुणीवर प्राणघातक हल्ला\nआसोदा रेल्वे गेट एक फेब्रुवारीपासून बंद\n…तर आमदारकीचा राजीनामा द्या\nजिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nजळगाव, धुळ्यात बंदला हिसंक वळण\nभुसावळ मध्ये बंद दरम्यान दगडफेक\nजळगावातून कारसह दुचाकी लांबविणारे दोघे ताब्यात\nअतिक्रमण काढण्यावरुन मनपा कर्मचार्‍यास मारहाण\nपैशांच्या वादातून तिघांसह तरुणीवर प्राणघातक हल्ला\nआसोदा रेल्वे गेट एक फेब्रुवारीपासून बंद\n…तर आमदारकीचा राजीनामा द्या\nजिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या\nजि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी\nनवीन घनकचरा प्रकल्प उभारण्याचा ठराव बहुमताने मंजूर\nin आरोग्य, जळगाव, ठळक बातम्या, राजकारण\nस्थायी समिती सभेत शिवसेना व एमआयएमचा विरोध,शास्त्रोक्त पध्दतीने होणार कचर्‍याची विल्हेवाट\nजळगाव-आव्हाणे शिवारातील मनपा मालकीचा घनकचरा प्रकल्प उभारण्याचासाठी आणि साचलेल्या कचर्‍याचे बायोमायनिंग करण्याच्या प्रस्ताव मागील स्थायी समिती सभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी स्थगित ठेवण्याची मागणी केली होती.त्यानुसार दोन्ही ठराव स्थगित करण्यात आले होते.दरम्यान,बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत दोन्ही ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. तसेच तसेच श्‍वान निर्बीजीकरण निविदेचा ठराव देखील बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी शिवसेना व एमआयएमच्या सदस्यांनी विरोध करत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.\nमहापालिकेची स्थायी समिती सभा सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, उत्कर्ष गुटे, मिनीनाथ दंडवते, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरससचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व 6 ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. तर शिवसेना व एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमीका घेतली.\nतर 20 कोटींची बचत झाली असती- नितीन लढ्ढा\nअडीच वर्षापूर्वी नाशिकच्या इशान व���स्ट प्रोडेक्शन मॅनेजमेंट कंपनीने बंद असलेला घनकचरा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. महासभेने ठराव केल्याननंतर तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र मनपा अधिकार्‍यांनी पाठपुरावा न केल्याने आज 20 कोटी रुपये जे महापालिकेचे खर्च होत आहे, ते झाले नसते अशी भूमिका नितीन लढ्ढा यांनी मांडली.\nशासनाने प्रस्ताव केला होता नामंजूर- आयुक्त\nअडीच वर्षापूर्वी नाशिकच्या इशान वेस्ट प्रोडेक्शन मॅनेजमेंट कंपनीने दिलेला प्रस्ताव अपूर्ण होता.त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव नामंजूर केला होता. घनकचरा व्यवस्थापनातंर्गंत निविदा मागविण्यात आल्यानंतर संबंधित कंपनीने निविदा का भरली नाही असा सवाल आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी उपस्थित केला.\nकाम पूर्ण न झाल्यास प्रशासन जबाबदार-उज्जवला बेंडाळे\nनगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी मागील सभेत मक्तेदाराच्या कामाची माहिती घेतली याची विचारणा केली. यावेळी उपायुक्त दंडवते यांनी कराड व पंढरपुर येथील अधिकार्‍यांकडून माहिती घेवून दोघांकडचे काम यशस्वी झाल्याचे कागदपत्रे सभागृहात दिले. यावर हा प्रस्ताव बहुताने मंजूर करून अटी शर्ती नुसार हे\nकाम प्रशासनाने मक्तेदाराकडून पूर्ण करून घ्यावे. काम पूर्ण न झाल्यास जबाबदार प्रशासन राहील असे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bhandardara/", "date_download": "2020-01-29T18:22:02Z", "digest": "sha1:LKOUYCRYEXXZJJADMUGMXWU7EJVBJFBZ", "length": 1649, "nlines": 25, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bhandardara Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया हिवाळ्यात फिरायला आवर्जून गेलंच पाहिजे अशी महाराष्ट्रातील ही १० ठिकाणं\nह्या ठिकाणाशिवाय सातपुडा, नाशिक, माथेरान, तारकर्ली ही ठिकाणे सुद्धा हिवाळ्यात छोट्या सहलीसाठी उत्तम आहेत. दोन क्षण आरामात व निसर्गाच्या सानिध्यात घालवा.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/rajarambapu-patil-birth-centenary/", "date_download": "2020-01-29T17:05:54Z", "digest": "sha1:X6SPZPMHMED7Y2AYGN4VCSR263LMZVOD", "length": 33184, "nlines": 106, "source_domain": "bigul.co.in", "title": "पदयात्री राजारामबापू – बिगुल", "raw_content": "\nआटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ हे तालुके आणि तासगांव, मिरजेचा काही भाग नेह���ीच दुष्काळात सापडत असे. यावर कायमचा उपाय म्हणून खुजगांवला चांदोलीच्या दुप्पट – तिप्पट क्षमतेचे धरण व्हावे यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. खुजगाव धरणाच्या निर्मितीतून शेतीसाठीचे पाणी दुष्काळी पट्टयाकडे उचलून नेण्याचे स्वप्न पाहणारे ‘बापू’ जिल्हयातले पहिले दुरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या पश्चात टेंभू, ताकारी, म्हैशाळसह राज्यातल्या विविध योजनांना मोठी गती देण्याचे काम बापूंचे पुत्र जयंतराव पाटील यांनी आपल्या मंत्रीपदाच्या १५ वर्षात केले. अनुशेषाच्या नावाखाली रखडलेल्या सिंचन योजनांवर मार्ग काढण्यासाठी राज्यपाल महंमद फजल यांना वस्तुस्थिती पटवून देत राज्यपालांना दुष्काळी दौऱ्यावर आणून जयंतरावांनी पार पाडलेली भूमिका अतुलनीय अशीच आहे. आजच्या ९९ व्या जयंती दिनाने सुरू झालेल्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बापूंच्या जीवन कार्याचा मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न होय.\nआटपाडी तालुक्यात अनेक ठिकाणी उभारल्या गेलेल्या शाळा, पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या अनेक रहाटांच्या भल्या मोठाल्या विहीरी, आटपाडी भोवतीच्या शेतीला उर्जितावस्था देणारा आटपाडीचा तलाव, रस्ते, आरोग्याच्या सुविधा यासाठी बापूंनी योगदान दिलेच तथापि सांगोला तालुक्यातल्या चिंध्यापीरला चाललेला माणगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी जवळच्या सोनारसिद्ध येथे होण्यासाठी बापूंच्या मुख्यमंत्री महोदयां जवळच्या शिष्टाईलाच यश आले होते . विद्यार्थी, शेतमजूर संघटना अध्यक्ष पदापासून आटपाडी तालुका जनता पक्षाच्या अध्यक्षपदापर्यत मजल मारणाऱ्या, आपल्या अमोघ वक्तृत्वाने जिल्हाभर नाव कमावलेल्या युवा नेता रावसाहेबकाका पाटील यांचा राजकारण प्रवेश, त्या पुढचा प्रवास बापूंच्या पाठबळानेच साकारलेला. बापूंच्या प्रेरणा आणि पाठबळाने स्थापन झालेल्या राजारामबापू हायस्कूल आणि श्री .भवानी शिक्षण संस्थेच्या नेतृत्वाची, सारथ्याची भूमिका बापूंच्या पश्चात रावसाहेबकाका पाटील यांच्याकडे येणे हे बापूंच्याच आशीर्वादाचे फलीत होते, असे मानणारा मी एक छोटा बापूप्रेमी कार्यकर्ता आहे . १९७७ -७८ साली बापूंच्या नावच्या आटपाडीतल्या हायस्कुलचा मी विद्यार्थी होतो. ते राजारामबापू हायस्कूल आणि घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या त्यावेळच्या युवा नेता रावसाहेबकाका पाटील यांच्या आणि हायस्कुल मधील बापूंच्यावरील प्रेमाच्या वातावरणाने मी ही बापूंच्या विचारधारेवर प्रेम करू लागलो. राजकारण, समाजकारण थोडं कळण्याच्या त्या तेरा चौदा वर्षाच्या वयात बापूंच्या आटपाडीतल्या कार्यक्रमांना जाणे, त्यांच्या मिरवणूकीतल्या लेझीम , ढोल पथकाचा घटक बनने, प्रसंगी रावसाहेबकाकां बरोबर इस्लामपूरला जाणे असे उपक्रम करीत असे. त्यावेळचे केंद्रीय गृह राज्यमंत्री सोनूसिंग पाटील यांचा बापूंसमवेत चा आटपाडी दौरा, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या समवेतचा मंत्री बापूंचा आटपाडी दौरा आजही आठवतो. अवघ्या सात वर्षानंतर म्हणजे १९८४ ला बापू सर्वांनाच सोडून गेले त्यामुळे त्यांच्या सोबत फारसे प्रत्यक्ष बोलण्याचा, त्यांच्यासमवेत वावरण्याचा योग आलाच नाही. बापू गेले त्यावेळी मी बारावीचा विद्यार्थी होतो. तथापी ते गेल्यापासून त्यांच्या जयंती , पुण्यतिथीला रावसाहेबकाकांच्या समवेत इस्लामपूरला कारखान्यावर जावून त्यांना आदरांजली वाहण्याचा दोन – तीन वेळचा अपवाद वगळता आज अखेर ३४ वर्षे सातत्य राहीले आहे. मात्र गत ३५ वर्षात बापूंचे जीवन चरित्र अभ्यासण्याचा , त्यांची महती, कार्यप्रणाली जाणून घेण्याचा आणि बापूंच्या पश्चात त्यांचे पुत्र आमदार जयंतराव पाटील यांच्या समवेत असंख्य वेळा बोलण्याचा, वावरण्याचा, त्यांना कार्यक्रमांना आणण्याचा, आपुलकीचा नेहमीच योग आला आहे. आपल्या आयुष्यातील ४० वर्षे राजकारण , समाजकारण, शिक्षण, शेती, सहकार, उदयोग इत्यादी अनेक क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या बापूंनी केलेले कार्य अभ्यासताना अक्षरशः थक्क होवून जाते. सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक काम करणाऱ्या बापूंनी इतर राजकारण्यांपेक्षा आपण वेगळे होतो हेच कृतीशील दाखवून दिले आहे. जनतेच्या प्रश्नांपर्यत भिडण्यासाठी बापू वाडयावस्त्यांवर जायचे. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सुटेपर्यत कार्यरत रहायचे, अनेक वेळा अशा वस्त्यांवर गरीबांच्या चटणी, भाजी भाकरीचा आस्वाद घेत बापूंनी अनेक वस्त्यांवर मुक्कामही केलेला होता. जनतेशी नाळ जोडलेले, जनतेतच मिसळणारे , त्यांचेच होणारे बापू एकमेव नेते असावेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, शिक्षण, आरोग्य, पिण���याचे पाणी, शेतीचे शाश्वत पाणी, रस्ते, वीज इत्यादींच्या पूर्तीसाठी बापू नेहमीच समर्पित व्हायचे. तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील शेकडो किलोमीटर पदयात्रांद्वारे जनतेशी संवाद साधणाऱ्या बापूंनी जनतारुपी पांडुरंगासाठी पदयात्री, वारकरी बनत आयूष्यभर जनसेवेचा ध्यास घेतल्याचे दिसून येते. विद्यार्थी दशेतल्या राजारामबापूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरोधी चळवळीत भाग घेत आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली. परदेशी मालावर बहिष्कार व त्याची होळी करण्याचे काम त्यांनी केले. दलितांना मंदिर प्रवेशासाठी आग्रही राहीलेल्या बापूंनी खादी, चरखा संघ, युवक सेवादलाच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले.\nकासेगावातून राजकीय जीवनाची सुरूवात करणाऱ्या बापूंनी सर्वप्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले. आझाद विद्यालय आणि सर्वोदय वस्तीगृहाची सुरुवात करून प्रारंभी काही काळ ज्ञानदान करणाऱ्या बापूंनी साने गुरुजींच्या जीवन प्रणालीला आदर्श मानले. बापूंनी स्थापन केलेल्या कासेगांव शिक्षण संस्थेच्या विविध विभागांच्या बहुसंख्य शाखांमधून हजारो विदयार्थ्यानी ज्ञानार्जन करून आपले विश्व साकारले आहे . बापूंनी स्थापन केलेल्या इंजिनीअरींग कॉलेजच्या हजारो प्रज्ञावंत अभियंत्यांनी जगाच्या काना कोपऱ्यात आपले दैदिप्यमान कौशल्य , कसब सिध्द करून राजारामबापू इंजिनिअरींग कॉलेजच्या गुणवत्तेची पताका जगभर फडकाविली आहे . आज ही कासेगांव शिक्षण संस्थेचे विविध विभागातील हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करून जगाला कवेत घेणारी गरूड भरारी मारत आहेत. सातारा लोकल बोर्डावर बिनविरोध निवडून जात स्कुल बोर्डाचे चेअरमन बनलेल्या बापूंनी गाव तिथे शाळा व सक्तीच्या मोफत शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी केली. सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष बनल्यानंतर बापूंनी रस्ते, पंचायत इमारती, वाचनालये, नदी काठावरील आणि ग्रामीण भागातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याची सोय , इत्यादी सोयी सुविधा करताना शासकीय बजेटचा पूरेपूर वापर केला. सांगली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर बापूंनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यात्रेत सहभाग घेतला. या दरम्यान त्यांची अखिल भारतीय तंबाखू कमेटीवर शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. पुणे विभाग पंचायत मंडळाचे उपाध्यक्ष, महाराष्���्र स्टेट हौसींग फायनान्स बोर्डाचे चेअरमन आणि पुणे विद्यापीठ कोर्ट सदस्य बनलेले बापू १९५९ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्षाने विधानसभा , लोकसभा निवडणूकीत नेत्रदिपक कामगिरी करत सत्ता खेचून आणली . याच दरम्यान उभारल्या गेलेल्या सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखाना निर्मितीत त्यांनी पुढाकार घेतला. लोकशाही व सामाजिक संस्था यांच्या अभ्यासासाठी इंग्लंडचा दौरा केलेल्या बापूंना शिवाजी विद्यापीठ स्थापना समितीत सदस्य , सिनेटर होण्याची संधी लाभली. १९६२ मध्ये वाळवा मतदार संघातून आमदार झालेल्या बापुंना राज्याच्या मंत्रीमंडळात महसूल व वन खात्याचे उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी लाभली. १९६५ सालच्या राज्य मंत्रीमंडळात महसूल खात्याचे मंत्री बनलेल्या बापूंनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या खाते पुस्तिकेची निर्मिती केली . पुढे नागरी पुरवठा, सहकार, उद्योग, वीज खात्याचे कॅबीनेट मंत्री राहिलेल्या बापूंनी १४ हजार गावात वीज देण्याचे काम करून वेगवान मंत्री म्हणून नाव करताना राज्यातल्या अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारून उद्योगांना चालना दिली. जनतेला, शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील असे अनेक प्रस्ताव त्यांनी संमत करून घेतले. उद्योजकांना विशेष सवलती उपलब्ध करून देणाऱ्या बापूंनी वाळवा ग्राहक भांडाराची, औद्योगिक वसाहतीची उभारणी केली. नंतर बापूंनी वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीला प्रारंभ केला. जिल्हा , राज्यस्तरावरून केला गेलेला विरोध मोडून काढीत १४ महिन्यातच कारखाना उभारून बापूंनी सर्वांवर मात केली . १९७० मध्ये उद्योग विकासासाठी जपान, अमेरिका दौरा करून आल्यानंतर बापूंनी, ‘लोकशाही क्षितीजे व आधुनिक जपान’ या पुस्तकाचे लेखन केले. १९७२ च्या विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर विषयांवर परखडपणे मते मांडणारे , प्रश्न विचारणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बापूंनी विधानसभा गाजविली. शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम, सुफलाम व्हावे, दुष्काळी भागाला उचलून पाणी देता यावे आणि चांदोली पेक्षा जास्त क्षमतेचे खुजगांव येथे धरण व्हावे म्हणून त्यांनी १९७३ मध्ये खुजगांव येथे १ लाख लोकांची भव्य परिषद घेतली. १९७४ साली मुंबई महानगर पालिका मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडल्य�� गेलेल्या बापूंनी त्या सभागृहातही नेत्रदीपक काम केले. त्याच कालावधीत त्यांनी कृषी विकास संघाची भागात स्थापना केली. २० कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी वाळवा तालुक्यातील ९७ गावांची ६५० कि.मी. ची पदयात्रा करीत बापूंनी नवा अध्याय घालून दिला. त्याच वर्षी म्हणजे १९७५ ला वाळवा दुध संघाची स्थापना करून बापूंनी संस्थात्मक जाळे विणण्याचे काम चालुच ठेवले. दरम्यान जनता पक्षात प्रवेश केलेल्या बापूंना उपाध्यक्षपद आणि सलग दोनदा अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान मिळाला. १९७९ च्या पुलोद च्या मंत्रीमंडळात ग्रामीण विकास , कायदा , न्याय खात्याचे कॅबीनेट मंत्रीपद भूषविणाऱ्या बापूंनी काही काळ अर्थमंत्री म्हणून ही काम केले. शेतकरी सहकारी सुतगिरणी, वाळवा बँकेची उभारणी करून बापूंनी आणखी दोन नव्या उद्योग, व्यवसायाची भर तालुक्याच्या विकासात घातली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बापूंना, जनतेकडून दिल्या गेलेल्या पाच लाखाच्या थैलीतूनच राजारामबापू विकास प्रतिष्ठान व सामाजिक ट्रस्टची स्थापना केली गेली. जळगांव ते नागपूर या दरम्यान शेतकऱ्यांसाठी काढलेल्या शेतकरी दिंडी, पदयात्रेनंतर बापूंना वर्धा येथे अटक करण्यात आली. ४६५ किलोमीटर अंतराच्या हजारो लोकांसमवेतच्या या पदयात्रेने राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. १९८२ साली शेतमजुरांच्या मागण्यांसाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढणाऱ्या बापूंनी सांगली ते उमदी ही २५० किलोमीटरची पदयात्रा काढून विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. साखराळे कारखान्यावर अॅसिटोन प्रकल्प उभारण्याबरोबरच जवळच अभियांत्रीकी तंत्रनिकेतनची स्थापना करणाऱ्या बापूंनी आणखी दोन नव्या व्यवस्था साकारल्या. सर्वसामान्य जनता शहाणी झाली पाहिजे , वैचारिकदृष्टया समृध्द झाली पाहीजे , सर्वार्थाने पुढे आली पाहिजे याच ध्यासाने चिंतन शिबिरांचे आयोजन बापू नेहमी करीत. राज्य, देशस्तरावरच्या नामंकीत वक्त्याला, तज्ञाला, विचारवंत, प्रज्ञावंताला आमंत्रित करून त्यांच्या अमोघ वाणीतून सर्वांना ज्ञानामृत वाटणाच्या संकल्पनेतूनच राजारामबापू ज्ञान प्रबोधीनीची निर्मिती केली गेली . राष्ट्रीय नेते, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पदयात्रेत ११०० किलोमीटर सहभागी झालेल्या बापूंची ती शेवटचीच पदयात्रा ठरली. सर्दीच्या आजाराने दवाखान्यात दाखल झालेल्या बापूंनी संघटनेसंदर्भातली एक हजार पत्रे पाठवून दवाखान्यातही आपले काम चालुच ठेवले. तथापि १७ दिवसांच्या उपचारानंतरही बापू आजारातून पुन्हा बाहेर येवू शकले नाहीत. १७ जानेवारी १९८४ रोजी बापूंचे निधन झाले. लाखो चाहत्यांना तीव्र दु:खात लोटून गेलेल्या बापूंवरचे जनता जनार्दनांचे प्रेम आजही तसेच आबाधीत आहे . आपल्या प्रचंड कामाच्या माध्यमातून जनतेला अभिप्रेत असणारे रामराज्य साकारणाऱ्या बापूंच्या पश्चात त्यांचे पुत्र आमदार जयंतराव पाटील यांनी ही बापूंनी निर्माण केलेले संस्था, उद्योग, संघटनांचे साम्राज्य जतन केलेच परंतू अनेक नव्या संस्था निर्मिती बरोबर पूर्वीच्या संस्थांना प्रचंड मजबुतीचे, त्यांच्या शाखा विस्ताराचे मोठे काम केले.\nमुख्य धारेतील प्रसारमाध्यमे सरकारी, राजकीय तसेच कॉर्पोरेट दबावाखाली काम करीत असताना कोणत्याही दबावाशिवाय, स्वतंत्र बाण्याने काम करणारे बिगुल हे मराठीतील पहिले मतपोर्टल आहे. ६ जानेवारी २०१७ पासून मराठीतील नव्या, जुन्या पिढीतील अनेक पत्रकारांच्या सहकार्यातून बिगुलची वाटचाल सुरू आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांवरचा दृढ विश्वास आणि वाचकांशी बांधिलकी हेच बिगुलचे धोरण आहे. संपादक : राजा कांदळकर\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/marathi-batmya/page/3/", "date_download": "2020-01-29T18:04:18Z", "digest": "sha1:EZK6HHCFKM25RIBPRZCZHQD3IQHSQAER", "length": 16696, "nlines": 303, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi Batmya - Page 3 of 1731 - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनाशिक अपघातातील मृतकांच्या कुटुंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्या – दरेकर\nकलाविश्वच्या 35 विद्यार्थीनींचे पुण्यात चित्र-शिल्प प्रदर्शन\nपुणेकरांनी ‘आफ्टरनून लाईफ’चे वक्तव्य गंमतीत घ्यावे – आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्री असो किंवा आमदार गरज पडल्यास चौकशीला यावेच लागेल : चौकशी…\n‘बंद’ला सांगलीत उस्फूर्त प्रतिसाद : महिलांचा लक्षणीय सहभाग\nसांगली: सीएए आणि एनआरसीच्या विरोधात देशातील मूलनिवासी रस्त्यावर उतरला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा करायचा असेल तर डीएनए वर करावा, अशी मागणी करत सांगलीत निघालेल्या...\nगोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना कोकणाकडे आकृष्ट केले पाहिजे- पर्यटन परिषदेत मनोज कोटक...\nरत्नागिरी /प्रतिनिधी: कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो. मात्र त्यासाठी कोकणात इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास व त्यातून रोजगाराच्या दृष्टीने पावले उचलावीत. देशांतर्गत...\nराष्ट्रविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विधानापासून दूर राहा; आयआयटी बॉम्बेचे...\nमुंबई :- जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधील (एएमयू) विधानानंतर झालेल्या वादानंतर आयआयटी बॉम्बेने आज विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी नवीन नियम जारी केले आहेत....\nमीरा भाईंदर, ठाण्याच्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे काम सुरु करावे –...\nमुंबई : मिरा भाईंदर व ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला आवश्यक परवानगी व निधी देण्यात आला असून या भवनाचे काम तात्काळ सुरु...\nमहाविकास आघाडीने भाजपाचा धसका घेतला आहे- खासदार मनोज कोटक\nरत्नागिरी/प्रतिनिधी : गेल्या दोन महिन्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार पाहता हे सरकार जनताभिमुख नाही, हेच स्पष्ट झाले आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाने याआधीच्या सत्ताकाळात...\nऔरंगाबाद : बनावट कागदपत्राआधारे वाहन कर्ज\nऔरंगाबाद : बनावट कागदपत्रा आधारे वाहन कर्जावर घेतलेली कार परस्पर अहमनगर जिल्ह्यात विक्री करुन पिप��्स को-ऑपरेटिव्ह बँकेची १५ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार...\n‘हिटमॅन’ म्हणतो, विजयाचे खरे श्रेय मोहम्मद शामीलाच \nहॅमिल्टन : न्यूझीलंडविरुध्दच्या टी-२० सामन्यातील भारताच्या बुधवारच्या थरारक विजयाचे श्रेय सारे क्रिकेट जगत सुपर ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूवर लागोपाठ षटकार मारणाऱ्या रोहित शर्माला देत...\nसंत चोखामेळा जन्मस्थळाच्या विकासासाठी साडेचार कोटी देणार – धनंजय मुंडे\nमुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील मेव्हुणाराजा येथील संत चोखामेळा यांचे जन्मस्थान असलेल्या गावात समाज मंदिर बांधण्यासाठी साडेचार कोटी रुपये देण्यात येणार आहे. उद्घाटन...\nमेट्रो -३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा पूर्ण- आदित्य ठाकरे यांची उपस्थिती\nमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्ग ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा वरळी येथे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत...\nग्रामसभेमध्ये कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई: कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त उद्यापासून 13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त उद्या सर्वत्र ग्रामसभांचे आयोजन करुन कुष्ठरोग निवारणाबाबत शपथ घेण्यात...\nमहाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\nपूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे – मनसे\nउद्धव ठाकरेंनी का केले गडकरींचे कौतुक\nनागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत नाराज\nअशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव\nपंतप्रधान मोदी राम असतील तर अमित शाह हनुमान : शिवराजसिंह चौहान\n‘एनआयए’ला सहकार्य न केल्यास… चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा\nकेजरीवाल यांना रोखू शकतील मोदी-शहा\nआजच्या भारत बंदची माहिती नाही – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CAAच्या विरोधात ठराव मंजूर करावा – ओवेसी\n मुंबईनंतर नांदेडमध्ये आढळला ‘कोरोना’चा संशयित रुग्ण\nआघ��डी सरकारचा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-01-29T18:54:14Z", "digest": "sha1:DAXQX4VQRLAFT33JKHBLIPOO2SRRE727", "length": 15406, "nlines": 191, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (30) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (84) Apply बातम्या filter\nसरकारनामा (77) Apply सरकारनामा filter\nएक्स्क्लुझिव्ह (1) Apply एक्स्क्लुझिव्ह filter\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\nकाँग्रेस (35) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (23) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (19) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (19) Apply राजकारण filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (12) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nदेवेंद्र%20फडणवीस (11) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nप्रकाश%20आंबेडकर (11) Apply प्रकाश%20आंबेडकर filter\nलोकसभा%20मतदारसंघ (11) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nबारामती (10) Apply बारामती filter\nनरेंद्र%20मोदी (9) Apply नरेंद्र%20मोदी filter\nशिवसेना आणि मित्रपक्ष एकत्रच लढू; राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल - देवेंद्र फडणवीस\nमुंबई : आज आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेताना कोणालाही मंत्रिपदाची आश्वासने दिलेले नाही. धाक आणि प्रलोभने देऊन पक्षात...\nशिवेंद्रराजे, राहुल आणि संग्राम जगताप हे राष्ट्रवादीतसोबतच - शरद पवार\nपुणे : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे काल मला भेटले, त्यांनी मला सांगितलं, पक्षाच्या चौकटीबाहेर मी नाही. श्रीगोंद्याचे आमदार...\nबैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये अप्रत्यक्ष मागणी\nनवी दिल्ली : ग्रामीण रोजगार, पर्यटन यासारख्या मुद्द्यांवर लोकसभेत बोलताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा...\nमोदीजी, शिवरायांचे हे धोरण शेतकऱ्यांसाठी अवलंबवा - अमोल कोल्हे\nनवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या धोरणांसंदर्भात सांगितले होते, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू...\nमनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल - बाळासाहेब थोरात\nमुंबई : 'लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा...\nमहाआघाडीला मोदी लाटेसमोर टिकाव धरण्यासाठी 'मनसे'बळ उपयोगाचे\nमुंबई : मोदी लाटेसमोर टिकाव धरण्यासाठी राज ठाकरे यांचे मनसेबळ उपयोगाचे असल्याचे बहुतांश काँग्रेसजनांचे मत आहे. महाआघाडीत 'वंचित'...\nराज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं \nनवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी...\nकॉंग्रेसमध्ये टीम राहुलचं राजीनामासत्र\nमुंबई/इंदूर - कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून राहुल गांधी दूर झाल्यानंतर या पक्षात पुन्हा एकदा राजीनामासत्र सुरू झाले आहे. मुंबई...\nजयंत पाटील यांचा भाजप निश्चित पराभव करेल- चंद्रकांत पाटील\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांच्या मागे लागल्याचे दिसत आहेत. बारामतीत अजित पवार यांचा...\n'जय भवानी जय शिवाजी' म्हणत खासदारांनी शपथ घेताना केले मराठी बाण्याचे प्रदर्शन\nनवी दिल्ली : 'जय भवानी जय शिवाजी', \"छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत...\nभविष्यात 'काँग्रेस - राष्ट्रवादी' एकत्र असणे आवश्‍यक\nमुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने...\nईव्हीएम घोटाळ्याच्या खोलात जाऊ - शरद पवार\nलोकसभा निवडणूक यंत्रात घोटाळा झाल्याचा शरद पवारांनी पुन्हा धक्काॉदायक आरोप केलाय . मतदार मतदान केंद्रामध्ये जाऊन जिथे मत देतात,...\nइंजिन नेमके कोणासाठी धावणार\n‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...\n मला मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पाचवीच रांग दिली होती : शरद पवार\nपिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास मला पाचव्या रांगेतीलच आसन राखीव ठेवले होते, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी...\n..आता कुंपणावरील नेत्यांची परीक्षा\nगेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-...\nविधानसभेत आघाडीला मनसेची साथ \nमुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीत सामावून घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे...\nलोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍...\nमहाराष्ट्रात कॉंग्रेस मनसेला घेणार आघाडीत\nआघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; \"मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी...\nया १० कारणांमुळे मोदींनी मारली बाजी....\nनवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय...\nयंदा लोकसभेत ८ महिला खासदार\nभारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवरमुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=12643", "date_download": "2020-01-29T17:18:36Z", "digest": "sha1:I5VSW4AXBT76GDMXYEE63IGKF24OHPFC", "length": 16436, "nlines": 190, "source_domain": "activenews.in", "title": "ग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/मालेगाव/ग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nग��राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nप्रतिनिधी/दिलीप शिंदे : खंडाळा\nशिरपूर जैन येथून जवळच असलेल्या दत्तक ग्राम वाघी येथे पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष शिबिर दि. ११ जानेवारी पासून सूरू होते या शिबिरामध्ये रासेयो स्वयंसेवकानी वाघी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, रस्ते स्वच्छता केली. काही संदेश आपल्या नाट्य कार्यक्रमातून सादर केले व लोकांनी हे संदेश आमलात आणवायस सांगितले. तसेच गावातील मागासवर्गीय भागात १०० मिटर नवीन रस्ता बांधण्याचे काम करण्यात येत आले. तसेच बौद्धिक सत्रात तज्ञांद्वारे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आले. त्यामध्ये स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, संवाद कला, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनांचे दुष्परिणाम, सायबर क्राईम, महिला सक्षमीकरण, रस्ता सुरक्षा, शेततळे व जल व्यवस्थापन, दंतरोग व नेत्ररोग तपासणी शिबिर व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात आले. या शिबिरिच्या आयोजन करण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू के पोकळे यांचे मार्गदर्शन लाभले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. वरूण लोहिया, श्रीकांत कलाने व प्रा. स्मिता लांडे, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी हे परीश्रम घेतले . या शिबिर करीता ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.\n“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;\nपाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल ….. Active न्युज\nअपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव न्यूज म्हणजे Active न्युज..\nआम्ही बातमी लावण्यासाठी कोणतेही शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅन�� Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336, गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983\nआपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.\nमुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934\nActive न्युज for Active Person’s News that worksमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…\nकेनवड येथील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले\nभिम अर्मी भारत एकता मिशनची आढावा बैठक संपन्न\n“जिओ जीने नही दे रहा”\nदांडीबहाद्दर, नशेडी व कामचुकार तलाठ्याची तहसिलदाराकडे तक्रार\nविद्यार्थ्यांची तहान भागवण्यासाठी दूकानदार करतोय पदरमोड\nशताब्दी पार करूनही मुलभुत सुविधांचा अभाव\nशताब्दी पार करूनही मुलभुत सुविधांचा अभाव\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=14722", "date_download": "2020-01-29T17:46:42Z", "digest": "sha1:EU3CVB5J5FDOZUOZINOSLRVPDCZBUDM5", "length": 14554, "nlines": 178, "source_domain": "activenews.in", "title": "कळमगव्हाण नजीक दुचाकीस्वारास अडवून लुटले – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/क्राईम/कळमगव्हाण नजीक दुचाकीस्वारास अडवून लुटले\nकळमगव्हाण नजीक दुचाकीस्वारास अडवून लुटले\nशिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्राम कळमगव्हाण नजीक नागपूर- औरंगाबाद महामार्गावर दिनांक १९ जुलै सायंकाळी ७.३० वाजताचे सुमारास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला.\nपोलीस स्टेशन कडून प्राप्त माहिती नुसार जालना येथील एका औषध निर्मिती कंपनीचा सेल्समन असलेल्या आकाश दिलीप सारडा वय २५राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा हे वाशीम येथील औषध दुकानांवरील कंपनीच्या दिलेल्या मालाचे वसुलीचे काम आटोपून वाशिम वरून मेहकर कडे जात असताना त्यांचे वर पाळत ठेऊन असलेल्या ३ अनोळखी इसमांपैकी एकाने ग्राम कळमनजीक एका छोट्या मंदिराच्या बाजूला त्यांच्या मोटार सायकल समोर मोटारसायकल थांबवून लोणार जाणारा रस्ता विचारपूस करायला सुरुवात केली. त्याच वेळी एका मोटारसायकल वर दोन व्यक्तींनी येवून सारडा यांचे मागून हात धरले व चाकूचा धाक धक्वत आरडाओरडा केल्यास जीवाने मारून टाकू असे धमकावले व गाडीची चावी व मोबाईलकाढून घेतले आणि सारडा यांच्या कडील पैशाची बग व मोबाईल घेऊन पोबारा केला. सदर ३ अनोळखी इसमांनी सारडा यांची सीबीझेड एम एच २८ एक्यू १०१४ मोटरसायकल अडवून त्यांच्याकडील चाळीस हजार रुपये रोख १४ धनादेश व २० हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. घटनेचे माहिती कळताच ठाणेदार वाठोरे यांनी घटनास्थळी भेट देऊनू चोरांचा शोध घेतला. सारडा यांच्या फिर्यादी वरून शिरपूर पोलीस स्टेशन येथे भांदवी ३९२,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी.एस.आय. राहुल काटकाडे हे करीत आहेत.\nमहाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहेमिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.\nमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nमहामार्गाच्या कडेला व्यायाम करताना वाहनाची धडक; तीन शालेय विद्यार्थी ठार\n\"जिओ जीने नही दे रहा\"\n“जिओ जीने नही दे रहा”\nमहामार्गाच्या कडेला व्यायाम करताना वाहनाची धडक; तीन शालेय विद्यार्थी ठार\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकत्तलीसाठी नेणाऱ्या पाच गायी, दोन कालवडांची सुटका\nकत्तलीसाठी नेणाऱ्या पाच गायी, दोन कालवडांची सुटका\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=15569", "date_download": "2020-01-29T19:16:09Z", "digest": "sha1:LWAE4J6ZRB3EG3OQASNHRBABTCQACBIU", "length": 12646, "nlines": 183, "source_domain": "activenews.in", "title": "अज्ञात वाहनाची धडक एक ठार एक जखमी आडगाव खुर्द ते शिरसोली रस्त्यावरील घटना – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/Uncategorized/अज्ञात वाहनाची धडक एक ठार एक जखमी आडगाव खुर्द ते शिरसोली रस्त्यावरील घटना\nअज्ञात वाहनाची धडक एक ठा�� एक जखमी आडगाव खुर्द ते शिरसोली रस्त्यावरील घटना\nनिलेश बहाड अकोट प्रतिनिधी\nभरधाव अज्ञात वाहनाने दुचाकी जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना 28 नोव्हेंबर रोजी शिरसोली आडगावरस्त्यावर घडली. प्रमोद साहेबराव सुशिर राहणार उमरा वय पंचवीस असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. बेलखेड येथून प्रमोद सुशिर व पोलीस सूत्रानुसार प्रमोद साहेबराव सुशिर व विशाल मनोहर पवार हे दुचाकी क्रमांक एम एच तीस बीएफ 22 92 बेलखेड येथून मुंब्रा येथे जात होते यावेळी शिरसोली वरून वडगाव कडे जात असताना गुणवंत बाबा मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की प्रमोद सुषिर हा जागीच ठार झाला तर विशाल पवार हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल. केले तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला अकोला येथे हलविण्यात आले\nGOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nमहाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना पुणे जिल्हा च्या वतीने आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण\nदोन दिवसांचे पुरुष जातीचे जीवंत अर्भक आढळले\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-local-train-let/", "date_download": "2020-01-29T17:26:14Z", "digest": "sha1:JDEIX4I7ZKLLJST7WE33K2D54YO7ECDL", "length": 5600, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा\nधुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा\nठाणे : अमोल कदम\nबुधवार संध्याकाळचा दिवस प्रवाशांचा मालगाडी घसरल्यामुळे खोलब्यांत गेला. तर, गुरुवार सकाळी सर्वत्र पसरलेल्या धुक्यामुळे मध्य रेल्वेचे लोकलचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आणि पंधरा मिनिटे उशिरा लोकल ठाण्याच्या पुढे अप-डाऊन मार्गावर कल्याण, डोंबिवली दरम्यान धावू लागली आहे. तर, पश्चिम आणि हार्बर मार्गावर दहा मिनिटे लोकल उशिरा धावत होती.\nसोमवारी ओखी वादळामुळे सर्वत्र पाऊस पडत होता. ओखी वादळ राज्याचा मार्ग बदलून गुजरातच्या दिशेने गेल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्यासह सर्व कोकण किनारपट्टीने सुटकेचा श्वास घेतला. पण मंगळवारी आणि बुधवारी सकाळ पासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम गुरुवारी सकाळीच सर्वत्र मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार���गावर पडलेल्या धुक्यामुळे रेल्वे प्रवाशांना जाणवला. त्यामुळे पुन्हा मध्य रेल्वे लोकलचे वेळापत्रक नियमित वेळेच्या पंधरा मिनिटे कोलमडून लोकल उशिरा धावू लागली. गुरुवारी सकाळीच प्रवाशांना लोकल उशीरा मिळत असल्यामुळे गर्दीचा त्रास सहन करत पुढील स्थानक गाठावे लागले. काही प्रवाशांनी लोकलच्या गर्दीला कंटाळून बसने प्रवास करणेच सोयीचे असल्‍याचे सांगितले.\nधुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा\nराणेंच्या जागी कोणाची वर्णी लागणार\nआता स्मार्टकार्डवर कुटुंबासह एसटी प्रवास\nआंबेडकर स्मारकाचे काम महिन्यात सुरू\nमालगाडी घसरून मरे तीन तास ठप्प\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार\nसत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री आणि अमित देशमुखांची भेट\nयुवक काँग्रेसकडून बेरोजगारी विरोधात मिस्ड कॉल मोहिम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ta/95/", "date_download": "2020-01-29T19:20:27Z", "digest": "sha1:5ZEFCQGVLMMYSYAOKIL3PI5LL2A5KQGS", "length": 21254, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "उभयान्वयी अव्यय २@ubhayānvayī avyaya 2 - मराठी / तामिळ", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक���य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » तामिळ उभयान्वयी अव्यय २\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nती कधीपासून काम करत नाही\nती केव्हा फोन करते\nमला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही. ஜல----- இ-------- எ----- எ--- ம----- த----------.\n« 94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + तामिळ (1-100)\nआज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, अजून काही देशांचा समावेश होईल युरोप मध्ये. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांनचा मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही.\nइतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही... Esperanto सारख्या कृत्रिम भाषाही एकतर काम करत नाहीत. कारण देशाची संस्कृती नेहमी भाषेत प्रतिबिंबित होते. त्यामुळे कोणताही देश त्याची भाषा त्याग करण्यास इच्छूक नसतो. भाषा म्हणजे देशांच्या ओळखिंचा एक भाग आहे. भाषा धोरणा, युरोपियन युनियनच्या विषया मधील एक महत्त्वाचा कलम आहे. अगदी बहुभाषिकत्वा साठी आयुक्त असतो. युरोपियन युनियन ���ध्ये जगभरात सर्वात जास्त अनुवादक आणि दुभाषे आहेत. सुमारे 3,500 लोक करार शक्य करण्यासाठी काम करतात. तरीसुद्धा, सर्वच कागदपत्रे नेहमी अनुवादित होत. त्याचा साठी बराच वेळ आणि खूप पैसा खर्च होईल. सर्वाधिक दस्तऐवज केवळ काही भाषेत भाषांतरीत केल जातात. अनेक भाषा युरोपियन युनियनमध्ये आव्हानास्पद आहेत. युरोप त्याच्या अनेक ओळखी न घालविता संघटित झाले पाहिजे\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-production-one-quintal-fly-seed-khandesh-24038", "date_download": "2020-01-29T18:23:58Z", "digest": "sha1:QSPLYHN2YHQIFQ2KRRVKIO3W2TJHRWTB", "length": 16516, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Production of one quintal of fly seed in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादन\nखानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादन\nशनिवार, 12 ऑक्टोबर 2019\nजळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा आतबट्ट्याचे व तोट्याचे ठरले आहे. दरही हमीभावाएवढे नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.\nअतिपावसाने काळ्या कसदार जमिनीत पीक पुरते वाया गेले. उशिरा पेरणी केलेल्या हलक्‍या क्षेत्रातील पीक हाती आले, परंतु त्याचा दर्जाही अतिपावसात घसरला. अडीच ते तीन क्विंटल एकरी उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु, उत्पादन एकरी एक क्विंटल जेमतेम आले आहे.\nजळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा आतबट्ट्याचे व तोट्याचे ठरले आहे. दरही हमीभावाएवढे नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.\nअतिपावसाने काळ्या कसदार जमिनीत पीक पुरते वा���ा गेले. उशिरा पेरणी केलेल्या हलक्‍या क्षेत्रातील पीक हाती आले, परंतु त्याचा दर्जाही अतिपावसात घसरला. अडीच ते तीन क्विंटल एकरी उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु, उत्पादन एकरी एक क्विंटल जेमतेम आले आहे.\nखानदेशात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर उडदाची पेरणी झाली होती. केळी व इतर पिकांसंबंधी बेवड आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीसंबंधी अनेक शेतकरी या पिकाची पेरणी करतात. तापी, गिरणा, वाघूर, पांझरा, गोमाई नदीकाठी पेरणी बऱ्यापैकी असते. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. कमाल शेतकरी पेरणीसाठी घरी जतन केलेले वाण वापरतात.\nयंदा अतिपावसाने फवारण्यांची गरज नव्हती. एकदा तणनियंत्रण व दोनदा आंतरमशागत करून पीक जोमात वाढले. रासायनिक खतात अनेकांनी फक्त डीएपी किंवा फक्त सुपर फॉस्फेटची एक बॅग एकरी दिली होती. उडदाला ५७०० रुपये हमीभाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दरही बऱ्यापैकी मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु सप्टेंबरमध्ये जळगाव, धुळ्यात अनेक भागांत २८ दिवस सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे पिकाला फटका बसला. दाणे बारीक पडले. त्यांचा रंग फिकट तपकिरी झाला. बुरशी वाढली. दर्जा घसरल्याने बाजारात दर कमी झाले. सध्या फक्त ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत.\nपीक कापणीसाठी एकरी दीड हजार किमान खर्च आला. मळणीसाठी प्रतिक्विंटल २५० रुपये लागले. वाहतूक, शेतकऱ्याचा मेहनताना व इतर बाबी लक्षात घेतल्यास उडदाचे पीक तोट्याचे ठरले आहे. जेथे काळी कसदार शेती आहे, ते शेतकरी उडदानंतर आता कोरडवाहू ज्वारी, हरभरा पेरणीची तयारी करीत आहेत. पेरणीसंबंधी पूर्वमशागतीचा खर्च करायचा आहे.\nउडदाचे पीक अतिपावसाने नुकसानकारक ठरले. ओला उडीद मळणीसाठी क्विंटलमागे ५०० रुपये खर्च आला. पिकात अतिपावसाने तूटही आली होती. दर ३००० रुपये आहे. अशात आर्थिक तोटा वाढला आहे.\n- प्रवीण पाटील, उडीद उत्पादक, खेडी खुर्द (जि. जळगाव)\nजळगाव खानदेश हमीभाव मात रासायनिक खत खत ऊस पाऊस कोरडवाहू उडीद तोटा खेड\nपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या\nफळांचा राजा संकटाच्या फेऱ्यात\nमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव...\nअकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मं\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...\nयेत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आ\nफ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे\nतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरी\nनरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...\nपीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...\nमंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...\nअकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...\nवाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nसांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...\nसोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...\nसूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...\nमोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...\nप्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...\nसोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...\nखानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...\nवाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...\nमराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...\n'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव ः सध्या रब्बी हंगाम...\nथकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...\nसंपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...\nसीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...\nकेंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...\nरिफंड आणि इतर आ��्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2013/09/aathavanitale-pu-la.html", "date_download": "2020-01-29T17:19:37Z", "digest": "sha1:KJ634ILHDFMFO4ZGHFZY6YPPSWZFKE3J", "length": 2510, "nlines": 36, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): Aathavanitale Pu La", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%BC%E0%A4%A1.html", "date_download": "2020-01-29T18:07:10Z", "digest": "sha1:IHGIWULE2ET3WVU7ABJMGHI5G2I2K6UU", "length": 8795, "nlines": 104, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बॉलिवू़ड News in Marathi, Latest बॉलिवू़ड news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nअभिनय क्षेत्रात बिग बींच्या गुरुस्थानी आहे 'ही' व्यक्ती\nHappy B`Day : वाढदिवसानिमित्त वडिलांच्या आठवणीने बिग बी भावूक\nव्यक्त केली अशी इच्छा की....\nफक्त २५ टक्के यकृतावरच जगतोय चित्रपट विश्वाचा महानायक\nस्वत:च केला हा मोठा खुलासा\n'मिशन मंगल' चित्रपटाचा आणखी एक धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित\n'मिशन मंगल' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच...\nसेट पाहून जावेद अख्तर यांना झाली 'पाकिजा' चित्रपटाची आठवण\nISISचा मोर्चा आता बॉलिवू़डकडे\nजगभरात दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध ISIS या जहाल अतिरेकी संघटनेने आता बॉलिवूडला टार्गेट केलंय. या संघटनेची भारतातील जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आलेय असे दोन संशयित पकडल्यानंतर त्यांच्या तपासात ही माहिती पुढे आली आहे.\nरणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक\nबॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.\nजेव्हा रणवीरनं दीपिकाची रणबीरसमोर काढली लाज\nबॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्याच बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर सिंहनं तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि इतर लोकांसमोर लाज काढली. मिळालेल्या माहितीनुसार फिल्म तमाशाच्या सेटवर ही घटना घडली. या चित्रपटात रणबीर आणि दीपिका एकत्र आहेत.\nअनुष्का आधी विराटच्या आयुष्यात होती मी – इझाबेल\nविराट कोहली सोबत आपले गेले दोन वर्ष संबंध होते\nदबंग सलमानने चक्क सनी लिऑनला साडी नेसवली\nबॉलिवूडचा दबंग सलमान खान काय करील त्याचा भरवसा नाही. सध्या त्याच्या नावाची जादू बॉलिवूडमध्ये आहे. आज त्याचा `जय हो` हा सिनेमा रिलीज झालाय. मात्र, सलमान दुसऱ्याच एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्यांने चक्क साडी नेसायला मदत केली आहे ती सुद्धा सनी लिऑनला.\nसलमानचा 'जय हो' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nअनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला \"जय हो\" या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दबंग खान सलमाननं खास आपल्या शैलीत या फिल्मच्या प्रमोशनची सुरुवात केली.\nपाहा मल्लिका कोणाबरोबर करतेय सुट्टी एन्जॉय...\nबॉलिवूड आणि हॉलीवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही सध्या चांगलीच सुट्टी एन्जॉय करते आहे. मल्लिकाने सध्या सिनेमाचं शुटींग बाजूला ठेवलं आहे.\n'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला\nराशीभविष्य २९ जानेवारी २०२० : आज 'या' राशीच्या व्यक्तींना कळणार शुभवार्ता\n'सुपर ओव्हर'साठी होती ही रणनिती, रो'हिट'मॅनचा खुलासा\nहिटमॅन रोहित शर्माचा आणखी एक रेकॉर्ड\n'सुपर' सामन्यात भारताचा रोमांचक विजय\nपुणे-बंगळुरु महामार्गावर पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री\nफक्त रोहितच नाही, तर या खेळाडूने फिरवली मॅच\nशेअर बाजारात तेजी, सोन्या-चांदीचे भाव घसरले\n'फुलराणी' सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश\nतुम्ही सांगाल तिथे येतो, गोळ्या घालून दाखवाच; ओवेसींचे अनुराग ठाकुरांना आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/02/", "date_download": "2020-01-29T17:17:38Z", "digest": "sha1:PWW5UEO5J4TDQUE6C3TU5YIWDXJRTLHZ", "length": 92131, "nlines": 339, "source_domain": "marketaanime.com", "title": "February 2018 - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआठवड्याचे समालोचन – कठीण समय येता कोण कामास येतो – १९ फेब्रुवारी २०१८ ते २३ फेब्रुवारी २०१८\nआधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nकठीण समय येता कोण कामास येतो – १९ फेब्रुवारी २०१८ ते २३ फेब्रुवारी २०१८\nसंकटे येऊ लागली की चोहोबाजूंनी येतात. US $ मजबूत होऊ लागला आहे त्यामुळे अर्थातच रुपया कमजोर होऊ लागला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. रोटोMAC, PNB, वक्रांगी, फोर्टिस असे एकामागून एक घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यातच NPPA ने असा दावा केला की हॉस्पिटल्स नॉन शेड्युल्ड औषधे घ्या अशी त्यांच्या रुग्णावर सक्ती करत आहेत तसेच औषधाच्या किमती अव्वाच्या सव्वा लावत आहेत. रुपया पडतो आहे म्हणून मार्केटमध्ये IT सेक्टरमध्ये तेजी आली तर शुक्रवारी बातमी आली की USA H1B व्हिसाचे नियम कडक करत आहे. घोटाळे होतात म्हणून बँकांनी आपले नियम कडक केले त्याचाही फटका जेम्स आणी ज्युवेलरी तसेच इतर क्षेत्रांना बसत आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर होईल.\nUSA च्या सेन्ट्रल बँक FED ची मार्च २०-२१ २०१८ ला बैठक आहे यात फेड आपले व्याजाचे दर वाढवील असा एकंदरीत अंदाज आहे. USA मध्ये H1B व्हिसाचे नियम अधिक कडक करणार आहे. आता परदेशी कंपन्यांना व्हिसासाठी आपण आपला माणूस स्पेशालिटी जोब साठी पाठवत आहोत हे व्हिसा ऑथोरिटीजना पटवावे लागेल. जे H1B व्हिसा होल्डर कंपनीत बेंचवर असतील (जादा कर्मचारी) त्यांचा व्हिसा आपोआप रिन्यू होणार नाही. जेवढा काळ H1B व्हिसा होल्डर कंपनीच्या कामावर असेल तेवढ्याच काळाकरता H1B व्हिसा रिन्यू होईल. पूर्वी हा व्हिसा ३ वर्षाकरता दिला जात होता या H1B व्हिसाच्या नियमामधील बदलांचा परिणाम IT क्षेत्रातील कंपन्यांवर होईल.\nसरकारने कोळशाच्या खाणीचे वाटप करण्याचे नियम अधिक सोपे आणी पारदर्शक केले. तसेच हे वाटप खाजगी क्षेत्रातील खाण उद्योगांना खुले केले. याचा फायदा खते, धातू या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना होईल. सरकारच्या या निर्णयामुळे कोळसा क्षेत्रातील कोल इंडियाची एकाधिकारशाही संपेल.\nमंत्रिमंडळाने अनियंत्रित ठेवी योजना रद्द होतील असे जाहीर केले. आता अस्तिवात असलेल्या योजनांसाठी सरकारला कायदा करावा लागेल अन्यथा त्या सर्व रद्द होतील. नवीन डीपॉझीट योजना ब��लाला मंजुरी दिली. तसेच सरकारने चीटफंड कायद्यात बदल करायला मंजुरी दिली.\nसरकारने स्वस्त घर योजनेसाठी Rs ६०००० कोटी मंजूर केले.\nमंत्रिमंडळाने अतिरिक्त अंदाजपत्रकास मंजुरी दिली.\nसरकार CNG च्या डीस्ट्रीब्युशनसाठी रोड शो करणार आहे. हे रोड शो मुंबई, दिल्ली आणी इतर मोठ्या शहरात करण्यात येतील. याचा फायदा जिंदाल SAW,महाराष्ट्र सीमलेस यासारख्या पाईप उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना IGL, MGL, गुजरात GAS या कंपन्यांना तसेच EKC या कंपन्यांना होईल.\nपुढील महिन्यात टेलिकॉम मंत्रालयाची बैठक आहे त्यात टेलिकॉम सेक्टरसाठी काही सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे.\nसरकारने PF वरील व्याजाचा दर Rs ८.६५% वरून ८.५५% केला. पण PF कायदा आता १० कर्मचारी काम करत असलेल्या आस्थापनाला लागू होईल.\nIDBI बँकेचे खाजगीकरण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nड्रेजिंग कॉर्पोरेशनसाठी त्यातील कामगार Rs १८००० कोटींची बोली लावतील अशी शक्यता आहे.\nNHAI आपल्या ७०० किलोमीटर लांबीच्या ९ NATIONAL HIGHWAYS चा ३० वर्षासाठी आपल्या TOT –(टोल ऑपरेट ट्रान्स्फर) योजनेखाली लिलाव करणार आहे.यातून NHI ला कमीतकमी Rs ६०००० कोटी मिळतील असा अंदाज आहे.\nMTNL, BSNL, TCIL, आणी ITI या कंपन्यांनी आपापसात MOU केले.\n२ एप्रिल २०१८ पासून निफ्टीमध्ये RBL बंक, ग्रासिम, बजाज फिनसर्व, टायटन हे शेअर्स सामील होतील तर अंबुजा सिमेंट, कॅनरा बँक, ऑरोबिंदो फार्मा, BOSCH हे शेअर्स बाहेर पडतील.\nभारतातही ‘BOND YIELD’ वाढत आहेत. २०२८ च्या BOND वरील YIELD ७.१७% वरून ७.६७ वर तर २०२७ BOND YIELD ७’८४% झाले.\nरुपया सतत पडत आहे. गुरुवारी रुपयाचा दर १US $ = ६५.०५ होता. ‘BOND YIELD’ ७.९२% पर्यंत वाढेल आणी रुपयाचा दर १US $ = Rs ६६ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.\nSAIL या कंपनीने आपल्या स्टील सळ्या, बार, आणी शीट यांच्या किमती वाढवल्या.\nवेदान्ता आणी हिंदाल्को या कंपन्यांनी अल्युमिनियमच्या किंमती वाढवल्या.\nMCX ला क्रॉस करन्सी डेरिव्हेटीव सुरु करायला मंजुरी मिळाली हे एक्स्चेंज संध्याकाळी ७-३० पर्यंत उघडे राहील.\nरिलायंस इंडस्ट्रीज एरॉस INT च्या सबसिडीअरीमध्ये ५% स्टेक घेणार आहे.\nइंडियन हॉटेल भोपालमध्ये नवीन हॉटेल सुरु करणार आहे.\nबायोकॉन रेमिडीजच्या मलेशियातील प्लांटचे USFDA ने इन्स्पेक्शन केले आणी ६ त्रुटी दाखवून फॉर्म ४८३ इशू केला. या युनिटमधून कंपनीला फारसे उत्पन्न होत नाही. या युनिटला युरोपिअन ऑथोरिटीजने परवानगी दिली आहे. ह्या युनिटमधून इन्शुलीनचा पुरवठा केला जाणार होता. त्यामुळे USFDA ने हे युनिट चालू होण्याच्याआधी हे इन्स्पेक्शन केले.\nमहिंद्र लॉजिस्टिकने चाकण मध्ये मोठा इंडस्ट्रीयल पार्क उघडला.\nNTPC अंदमानमध्ये 50MW चा प्लांट लावणार आहे.\nHDFC म्युच्युअल फंडाने SKF, अतुल ऑटो आणी TEXMACO रेल या कंपनीच्या शेअर्सची खरेदी केली.\nनवी मुंबई येथे एक नवा विमानतळ होत आहे या विमानतळाच्या जवळपास जय कॉर्पची बरीच मोठी जमीन आहे.\nऑरोबिंदो फार्माच्या युनिट ४ च्या इन्स्पेक्शनमध्ये USFDA ने काही त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ दिला. पण या त्रुटी डाटाशी संबंधीत नाहीत.\nसन फार्माच्या हलोल प्लांटचे १२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान USFDAने इन्स्पेक्शन केले. ३ त्रुटी दाखवल्या. कंपनीला १५ दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. सन फार्माच्या हलोल प्लांटमधून २० उत्पादने USAमध्ये पाठवली जातात.\nरोटोMAC या कंपनीची पांच बँकांकडे Rs ३६९५ कोटी कर्जाची बाकी आहे. यात युनियन बँक, बँक ऑफ बरोडा अलाहाबाद बँक यांनी दिलेली कर्जे सामील आहेत.\nफोर्टिस हेल्थकेअर या कंपनीने आपल्या दुसऱ्या आणी तिसऱ्या तिमाहीचे निकाल २८ मार्चपर्यंत जाहीर केले नाहीत तर त्याच्या कंपनीचा शेअर वायदे बाजारातून वगळला जाईल असे NSEने जाहीर केले.\nफेडरल बँक EQUIRUS कॅपिटल या इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये २६% स्टेक घेणार आहे.\nसनोफी या कंपनीने प्रती शेअर Rs ५३ तर मर्कने Rs १५ लाभांश दिला.\nसिमेन्स त्यांचा मोबिलिटी आणी मेकॅनिकल बिझिनेस अलग करणार आहेत.\n२७ फेब्रुवारी २०१८ रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी ONGC ची बोर्ड बैठक बोलावली आहे.\nASTER DM हेल्थकेअर या कंपनीच्या शेअरचे लिस्टिंग सोमवारी २५ फेब्रुवारी २०१८ रोजी होईल.\nजसे आपले शारिरीक आरोग्य माणसाने जपले पाहिजे तसेच आपल्या गुंतवणुकीचे आरोग्यही जपले पाहिजे. माणूस आजारी पडल्यावर काही पथ्ये पाळतो, औषधपाणी करतो तसेच आपल्या पोर्टफोलियोचे सिंहावलोकन करून जर काही शेअर्समधील गुंतवणूकीचे आरोग्य संशयास्पद वाटत असेल तर असे शेअर्स प्रथम होत असेल तो फायदा घेवून विकून टाकावेत हे उत्तम. पण काही शेअर्स असे असतात की त्यांची किमत पडत्या मार्केटमध्येही पडत नाही. अशा शेअर्सवर लक्ष ठेवावे. या शेअर्समध्ये प्रतिकारशक्ती जास्त असते. त्यामुळे असे शेअर्स आपल्या पोर्टफोलीओचीही प्रतिकारशक्ती वाढवतात. कठीण समयी कामास येतात. एखादा आजार झाल्यावर माणसाला उपचार केल्यानंतर, हॉस्पिटलमधून डीसचार्ज मिळाल्यावर त्याची तब्येत लगेच सुधारत नाही तसेच मार्केटमध्येही आहे. एखाद्या शेअरच्या बाबतीत सतत चांगल्या वाईट बातम्या येऊ लागल्या की त्याच्या किमतीमध्ये अस्थिरता येते. त्यामुळे फोर्टिस हेल्थकेअर, वक्रांगी, गीतांजली, आणी PNB, अलाहाबाद, युनियन बँक अशा शेअर्स पासून काही काळ दूर राहावे. तसेच मार्केटमधील टीपापासून दूर राहण्याचे पथ्य पाळावे. ह्या टिपा आपल्या मोबाईलवर SMS करून आपल्याला एखाद्या कंपनीचे १००० ते २००० शेअर्स घ्यावयाची शिफारस करतात आणी नंतर या शेअर्सची किंमत खूप पडते. तसेच आपण शेअर्स घेताना ते आपल्याला परवडतील अशा संख्येतच घ्या, वेगवेगळ्या शेअर्स मध्ये छोट्या प्रमाणात शेअर्स घ्या म्हणजे धोका वाटला जाईल. नाहीतर रोग बरा पण औषध नको असे म्हणायची पाळी यायला नको. शक्यतो आपल्या पैशाने शेअर्स घ्या म्हणजे त्यांच्या विक्रीविषयी आपल्याला स्वातंत्र्य राहील.\nPNB घोटाळा निर्यात क्षेत्रात असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक आवरती घेतली, बँकांनी लेटर ऑफ क्रेडीटचे नियम आणी सामान्यतः आयात निर्यात क्षेत्रात अधिक सावधगिरी बाळगायला सुरुवात केली, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. रुपया पडत असल्यामुळे आपले क्रूडचे आयात बिल वाढत आहे, USA मध्ये H1B व्हिसाचे नियम अधिक कडक करण्यात येत आहेत.\n२०-२१ मार्च २०१८ फेडची नव्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. मार्च महिन्यात टेलीकॉम क्षेत्रासाठी नवे PACKAGE जाहीर होईल. मुंबईसाठी DCR प्लान जाहीर करणार आहेत. यामध्ये FSI वाढवला जाईल अशी अटकळ आहे. NCLT मध्ये ज्या NPA च्या केसेस पोहोचल्या आहेत त्यांच्या रेझोल्युशंसाठी बोली येऊ लागल्या आहेत उदा एस्सार स्टील, भूषण स्टील, मॉनेट इस्पात, इलेक्ट्रो स्टील स्टील्स या कंपन्यांचे समाधानकारक रेझोल्युशन झाली तर बँकांना त्यांनी केलेल्या काही प्रोविजन रिव्हर्स करता येतील. त्यामुळे बँकिंग क्षेत्राचे आरोग्य काही प्रमाणात सुधारेल. ADVANCE TAXचे आकडे येतील\nमार्च महिन्यात एक्सपायरी ५ आठवड्यांची असते. जर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर १० पैकी ६ वेळा मार्केट मध्ये तेजी राहिली आहे. त्यामुळे आशा करू या की मार्च २०१८ मध्ये मार्केट सुधारेल.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स 34142 वर तर NSE निर्देशांक निफ्टी 10491 आणी बँक निफ्टी 25302 वर बंद झाले\nआठवड्याचे समालोचन – आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास – १२ फेब्रुवारी २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१८\nआधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nआधीच उल्हास त्यात फाल्गुनमास – १२ फेब्रुवारी २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१८\nमार्केटला ग्रहण लागले की साडेसाती आली म्हणायची की दृष्ट लागली म्हणायची हे कळेनासे झाले आहे. पण होते ते भल्यासाठीच २०११ या वर्षात सुरु झालेला PNB मधील घोटाळा उघडकीस यायला बरोबर साडेसात वर्षे लागली. याला साडेसाती संपली असेच म्हणावे लागेल. नाहीतर असे सांगितले जाते की हा घोटाळा आणखी कित्येक वर्षे बिनबोभाट चालूच राहिला असता. बँकेच्या विदेशविनिमय विभागातील एकूण प्रक्रिया फक्त ग्रहतारेनक्षत्र यांच्या भरोश्यावर चालते असेच म्हणावे लागेल. यातून PNB चे व्यवस्थापन काही शिकते कां २०११ या वर्षात सुरु झालेला PNB मधील घोटाळा उघडकीस यायला बरोबर साडेसात वर्षे लागली. याला साडेसाती संपली असेच म्हणावे लागेल. नाहीतर असे सांगितले जाते की हा घोटाळा आणखी कित्येक वर्षे बिनबोभाट चालूच राहिला असता. बँकेच्या विदेशविनिमय विभागातील एकूण प्रक्रिया फक्त ग्रहतारेनक्षत्र यांच्या भरोश्यावर चालते असेच म्हणावे लागेल. यातून PNB चे व्यवस्थापन काही शिकते कां ते पहाणे सोयीस्कर होईल. गुंतवणूकदारांसाठी बँकिंग आणी फायनांसियल क्षेत्रामध्ये किती अभ्यासपूर्वक आणी काळजीपूर्वक गुंतवणूक करायला हवी आणी आपले मन कोणत्याही गोष्टीसाठी किती तयार पाहिजे,ह्यासाठी हा धडा आहे. येथे एका क्षणात Rs ११००० कोटी गेले अशी बातमी येऊ शकते. आपल्या शेअरची किमत प्रती शेअर Rs ४० इतकी खाली येऊ शकते. काहीवेळा साक्षात्कार आल्हाददायक असतो तर काही वेळेला भीतीदायक असतो. कारण ईश्वर कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. फक्त एकाच दिलासा म्हणजे LIC ने असे जाहीर केले की त्यांचा PNB मधील ११% स्टेक ते कमी करणार नाहीत किंवा वाढवणारही नाहीत.\nसरकार PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड्स) कॅमेरा मोड्यूल्स, आणी कनेक्टर्स या मोबाईल्सच्या सुट्या भांगांवर बेसिक कस्टम्स ड्युटी १ एप्रिल २०१८ पासून बसवण्याच्या विचारात आहे.\nRBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था\nRBI ने PNB ला Rs ११३०० कोटींच्या LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) च्या हमीवर इतर बँकांनी दिलेली कर्ज विनाअट परत करायला सांगितली. यात AXIS बँक, येस बँक, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. त्यामुळे इतर बँकांविषयी लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे सांगितले.\nहा घोटाळा जेम्स आणी ज्युवेलरी क्षेत्राशी संबंधीत असल्यामुळे या क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल. RBI, SEBI ची करडी नजर या क्षेत्रातील कंपन्यांवर राहील\nRBI ने आतापर्यंत प्रचलीत असलेले सर्व RESTRUCTURING प्लान्स रद्द केले आणी BANKRUPTCY कोर्ट ही याबाबतीत एकमेव आणी अंतिम ऑथोरिटी असेल असे सांगितले. या सर्व कर्जांना NPA जाहीर केल्यामुळे Rs २ लाख कोटींची NPA BANKRUPTCY कोर्टात दाखल होतील. यासाठी बँकांना जादा प्रोविजन करावी लागेल. याचा परिणाम सरकारी बँकांच्या प्रॉफीटवर आणी त्यांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर होईल याचा फायदा NBFC सेक्टरला होईल. जर NPA ची रक्कम १ मार्च २०१८ रोजी Rs २००० कोटींवर असेल तर त्या NPA चे रेझोल्युशन १८० दिवसात झाले नाहीतर BANKRUPTCY कोर्टात अर्ज दाखल करावा लागेल. Rs ५ कोटींपेक्षा जास्त कर्जाची थकबाकी असेल तर अशा कर्जांबाबत दर आठवड्याला RBI ला रिपोर्ट पाठवावा लागेल.\nसेबीने असे जाहीर केले की चुकीचे फायनल अकौंट सादर करणाऱ्या कंपन्यांवर आणी हे चुकीचे अकौंट बरोबर म्हणून प्रमाणित करणाऱ्या ऑडीटरवर कारवाई केली जाईल. काही का असेना काही प्रमाणात का होईना स्वच्छता मोहीम सुरु होईल हे नक्की\nUSA चे CPI जानेवारीत ०.५% ने वाढले. १० वर्षाच्या ट्रेजरी BONDS वरील ‘YIELD’ २.८६% ने वाढली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे फेड आपले व्याज दर अपेक्षेपेक्षा वेगाने वाढवील. त्यामुळे USA चे मार्केट पडले.\nभारत सरकारने असे जाहीर केले की GDP (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) आणी IIP निश्चित करण्यासाठी पायाभूत वर्ष (बेस इअर) २०१७- २०१८ असेल तर CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) साठी बेस इअर २०१८ असेल.\nजानेवारी २०१८ साठी WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) सहा महिन्यातील किमान स्तरावर म्हणजे २.८४% (डिसेंबर २०१७ मध्ये ३.५८%) वर होता. घाऊक मार्केटमधील अन्नधान्य, भाजीपाला आणी इंधन यांच्या बाबतीत महागाई कमी झाली.\nजानेवारी २०१८ मध्ये ट्रेड डेफिसिट ५६ महिन्यांच्या कमाल स्तरावर होती. भारताची निर्यात ९% ने वाढून US $ २४.३ बिलियन झाली. भारताची आयात २६% ने वाढून US$ ४०.६ बिलियन झाली. जानेवारी २०१८ साठी ट्रेड GAP US $ १६.३ बिलियन झाली. पेट्रोलियम, क्रूड, आणी जेम्स आणी ज्युवेलरी यांचे आयात वाढली तर सोन्याची आयात कमी झाली.\nजानेवारी २०१८ साठी CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ५.०७% ने वाढले (डिसेंबरमध्ये ५.२१%) होती. अन्नधान्य, भाजीपाला यांच्या किमती कमी झाल्या.\nभारतातील IIP (FACTORY उत्पादन) ७.१ % ने वाढले. नोव्हेंबर मध्ये ८.८% होती. धातू आणी उर्जा यांचे उत्पादन कमी झाले.\nBSE आणी NSE आणी MCX या तीन्ही स्टॉक एक्स्चेंजनी सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजला कळवले की सेन्सेक्स आणी निफ्टी या निर्देशांकाबद्दल कोणताही डाटा घेऊ शकणार नाहीत. या निर्णयामुळे लिक्विडीटी वाढेल.\nइंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटचे USFDA ने इन्स्पेक्शन केले. त्यांनी या इन्स्पेक्शनमध्ये ८ त्रुटी दाखवल्या. पण हंगेरीच्या रेग्युलेटरी ऑथोरीटीने इंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटला क्लीन चीट दिली.\nअजंता फार्माच्या दाहेज प्लांटचे इन्स्पेक्शन ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान USFDA ने केले. कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.\nकॅडिला हेल्थकेअर च्या मोरया प्लांटचे इन्स्पेक्शन केले कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.\nक्रूड आणी खोबरे यांचे दर वाढल्यामुळे मार्जिनवर परिणाम झाला असे मेरिकोच्या व्यवस्थापनाने सांगितलं.\nफ्युचर एन्टरप्रायझेस, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, GSK कंझ्युमर्स, टाटा स्टील, महिंद्र आणी महिंद्र, GAIL यांचे निकाल चांगले आले.\nप्रिझम सिमेंट, ITI या कंपन्या टर्न अराउंड झाल्या.\nस्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, BPCL बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, UCO बँक जेट एअरवेज, अलाहाबाद बँक सन फार्मा यांचे निकाल खराब आले.\nबँक ऑफ इंडिया आणी बँक ऑफ बरोडा यांनी आपल्या परदेशातील काही शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला.\nAXIS बँक येस बँक आणी RBL बँक फोर्टीज हेल्थकेअरने गहाण ठेवलेले शेअर्स विकू शकतील.\nअक्झो नोबेल या कंपनीने ठाण्याला पॉवडर कोटिंग प्लांट सुरु केला.\nझी लर्न या कंपनीने MT EDUCARE या कंपनीमधील ४४.५% स्टेक प्रती शेअर Rs ६२.५७ भावाने खरेदी केला.\nNBCC आणी अमृतांजन हेल्थकेअर या दोन कंपन्यांनी आपल्या एका शेअरचे दोन शेअर्समध्ये विभाजन करणार असे जाहीर केले.\nसोना कोयो या कंपनीने आपले नाव ‘JTEKT’ असे बदलायचे ठरवले आहे.\nGAIL या कंपनीने आपल्या जवळ तीन शेअर्स असतील तर १ बोनस शेअरची घोषणा केली.\nONGC विदेश Rs ६० कोटींना अबुधाबी ऑईलफिल्ड मधला १०% हिस्सा घेणार आहेत.\nऑईल इंडिय��� या कंपनीने २ शेअर्सला १ शेअर बोनस दिला आणी Rs १४ लाभांश दिला.\nटाटा स्टीलचा राईट्स इशू १४ फेब्रुवारी २०१८ला ओपन झाला . कंपनीने आपल्याकडे असलेल्या २५ शेअर्स मागे आपल्याला Rs ५१० प्रती शेअर्स या भावाने ४ फूलली पेड शेअर्स आणी प्रती शेअर Rs ६१५ या भावाने २ पार्टली पेड शेअर्स ऑफर केले आहेत. आपल्याला पार्टली पेड शेअर्सकरता प्रथम Rs १५४ प्रती शेअर भरायचे आहेत. आपल्याला आपल्याला घरी फॉर्म आले पाहिजेत. आपण ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत भरून द्यायचे आहेत. (राईट्स इशू, स्प्लीट, बोनस इशू आणी IPO याबद्दल सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे)\nHG इन्फ्रा इंजिनिअरिंग हा IPO २६ फेब्रुवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ओपन असेल. प्राईस BAND Rs २६३ ते Rs २७० असेल हा इशू Rs ४६२ कोटींचा असेल. त्याच्या प्रोसिडमधून कॅपिटल इक्विपमेंट कर्जफेड आणी इतर कॉर्पोरेट खर्चासाठी रक्कम वापरली जाईल. हा शेअर BSE आणी NSE यु दोन्हीवरही लिस्ट होईल.\nया आठवड्यात बंद झालेला ASTER DM हेल्थकेअरचा इशू एकूण १.३३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला रिटेल कोटा १.१९ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.\nसंरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी मालकीच्या भारत डायनामिक्स या कंपनीचा IPO मार्चमध्ये येईल.\nआर्थिक अपघातांची संख्या वाढली आहे. वक्रांगीचे ढग दूर होतात न होतात तोच फोर्टिस हेल्थकेअरचे ढग जमा झाले त्यानंतर PNB च्या काळ्याकुट्ट ढगांनी शेअर मार्केटचे आकाश वेढून टाकले. आपण एक निरीक्षण केले असेल तर वक्रांगीला प्रथम २०% नंतर १०% आणी नंतर ५% चे खालचे सर्किट लागले. शेअर त्याच्या किमान स्तरावर आल्यावर ‘BUY BACK’ मंजूर झाले अशी घोषणा झाल्याबरोबर सतत वरची सर्किट लागायला सुरुवात झाली. अशा घटनांपासून काही शिकता आल्यास उत्तम असे शेअर आपल्याजवळ असल्यास प्रथम विकून मोकळे व्हावे. वादळ थांबल्यावर पुन्हा विकत घ्यावेत. यामध्ये तोटा कमी होतो. साडेसाती आली असे समजा. साडेसाती माणसाला आयुष्यातील चुका समजावून देते, त्या सुधारण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात हे शिकवते आणी पुढील काळात येणार्या धोक्यांची कल्पना देऊन सावध करते. ही मार्केट्ची साडेसातीच समजा.\nया आठवड्यात मार्केटमध्ये किती नुकसान होईल याचा अंदाज आला आहे. मार्केट मध्ये धोका कोठे आहे याचाही साधारण अंदाज आला आहे. RBI ने ‘BOND YIELD’ ७.६०% वरून ७.५६% वर आले ��हे असे सांगीतल्रे आहे. बँकिंग आणी विशेषतः सरकारी राष्ट्रीयकृत बँकांची नॉन पर्फोर्मिंग फरफट मात्र संपता संपत नाही. RBI च्या अलीकडील आदेशानुसार RECONSTRUCTION योजनांचा ढालीसारखा उपयोग करून NPA अकौंट नजरेआड करणे आता शक्य होणार नाही. RBI ने १८० दिवसांची मुदतही ठरवली आहे. बँक निफ्टी 200 DMA ( डे मूव्हिंग AVERAGE) २४६०० वर आहे बँक निफ्टी येथपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.\nशुक्रवारी तारीख १६ फेब्रुवारी २०१८ रोजी VIX निर्देशांक १७ होता. याचा अर्थ असा की मार्केटमध्ये सतत आणी मोठ्या प्रमाणावर चढ उतार होताहेत आणी सामान्यतः मार्केटमध्ये चिंतेचे आणी द्विधा मनस्थितीचे वातावरण आहे.\nUSA आणी युरोपमधील मार्केट वाढत आहेत. एवढा मोठा हबका बसूनही मार्केटमध्ये खालच्या स्तरावर खरेदी सुरु आहे. काळ हे सर्व दुखः, सर्व व्याधी, सर्व चिंता यावर रामबाण औषध आहे कालाचा महिमा अगाध आहे माणसाच्या मनातली आशा काळावरही कधी कधी मात करते. रात्र संपून पुन्हा नव्या उमेदीने माणूस दिवसाला सुरवात करत असतो.\n‘कालाय तस्मै नमः’ असे म्हणून पडत्या काळात जो तरतो तोच चढत्या काळात उची गाठू शकतो हे लक्षात ठेवून मार्केटमध्ये राहणे, आपले फायद्यात असलेले शेअर्स विकून फायदा घरी आणणे. आणी स्वस्त आणी उच्च प्रतीचे शेअर खरेदी करणे हाच ‘अशुभस्य काल हरणं’ याचा मंत्र आहे.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०१० वर NSE निर्देशांक निफ्टी १०४५१ तर बँक निफ्टी २५१६३ वर बंद\nआठवड्याचे-समालोचन – रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग – ५ फेब्रुवारी २०१८ ते ९ फेब्रुवारी २०१८\nआधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nहा आठवडा वादळी गेला. जग जवळ आले आहे याचे काही फायदे तर काही तोटे आहेत. शेजारच्या इमारतीत आग लागल्यावर आपल्यालाही धग लागतेच. पूर्णपणे होरपळले गेलो नाही तरी थोडाफार परिणाम होतोच. तसे सध्या झाले आहे.USA मधील मार्केटमध्ये मंदी आहे. ‘BOND YIELD’ वाढते आहे त्यामुळे व्याजाचे दर वाढतील, महागाई वाढेल ही कारणे मंदीसाठी दिली जात आहेत. भारताच्या दृष्टीने क्रूडचा दर कमी होत आहे ही जमेची बाजू आहे.पण याकडे सध्या तरी कोणाचेही फारसे लक्ष नाही. २०० Day Moving Average निफ्टी १००४० आहे. या ठिकाणी मार्केट स्थिर होईल असे वाटते. म्युच्युअल फंडवाले सायकल चालवतील आणी शेतकरी फेरारी घेऊन फिरतील असे दृष्य दिसण्याची शक्यता अंदाजपत्रकाच्या स्वरूपावरून जाणवत आहे. भारतात निवेशक पैसे गुंतवत आहेत आणी अमेरिकन निवेशक बाहेर पडत आहेत. ‘Fear’ खूप आहे अशावेळी भीतीवर मात करून आपण चांगल्या शेअर्सच्या बाबतीत ‘greedy’ झाले पाहिजे.\n५ फेब्रुवारी २०१८ रोजी USA ची मार्केट ११७५ पाईंट पडली. CBOE VOLATILITY निर्देशांक एका दिवसात २८% वाढला. जागतिक मार्केटमध्ये ‘BOND YIELD’ सतत वाढत आहे. BOND YIELD ८% ने वाढले याचा अर्थ BOND च्या किमती कमी झाल्या. कॉस्ट ऑफ बॉरोइंग वाढली. बँका आणी NBFC यांना ट्रेजरी लॉस होतील.\nसतत वाढणारी ‘BOND YIELD’, आणी महागाई आणी व्याजाच्या दरात होणारी संभाव्य वाढ यामुळे USA मधील मार्केट्स गुरुवारी पुन्हा ६०० पाईंट पडली.\nSPENDING बिल USA कॉंग्रेसमध्ये मंजूर न होऊ शकल्यामुळे पुन्हा एकदा ‘गवर्नमेंट शट डाऊन’ ची आफत ओढवली होती. पण उशिरा हे बिल मंजूर झाल्यामुळे आता हे संकट टळले आहे.\nचीनच्या युआन या चलनाच्या विनिमय दरात झालेली १,२% घट यामुळे चीनच्या मार्केटमध्येही सेलऑफ झाला.\nआज सरकारने ‘DISCOVERED SMALL FIELDS पॉलिसी जाहीर केली. ONGC आणी ऑईल इंडिया या कंपन्यांकडे काही ऑईल ब्लॉक्स आहेत ते वापरात नाहीत कारण त्यातून ओईल काढणे या दोन कंपन्यांना फायदेशीर वाटत नाही. ह्या ऑईल ब्लॉक मधील ६० विहिरी विकणार आहेत\nसरकारने साखरेवरील इम्पोर्ट ड्युटी १००% केली आणी साखर कारखान्यांसाठी स्टॉक लिमिट बसवली.\nसरकारने नैसर्गिक रबराच्या आयातीवरील ड्युटी १०% वाढवून २७.५% केली.\nऑईल आणी GAS क्षेत्रातील सरकारी कंपन्या २०१८-२०१९ या वर्षात Rs ८९००० कोटींची गुंतवणूक करतील. यातील Rs ४८००० कोटी ऑईल शोधण्यासाठी आणी ऑईलचे उत्पादन करण्यासाठी गुंतवले जातील.\nRBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था\nसुप्रीम कोर्टाने गोव्यामध्ये आयर्न ओअरच्या खाणींवर बंदी घातली. गोवा राज्य सरकारला या खाणींसाठी पुन्हा लिलाव करायला सांगितला. या खाणींमध्ये १५ मार्चपर्यंत मायनिंगला परवानगी दिली आहे.\nRBI ने आपल्या वित्तीय पॉलिसीत रेपोरेटमध्ये, रिव्हर्स रेपो रेटमध्ये आणी CRR मध्ये काहीही बदल केला नाही.\nRBI ने बँकांना त्यांचा बेस रेट MCLR बरोबर लिंक करायला सांगितला. तसेच ATM साठी दिली जाणारी सबसिडी रद्द केली. RBI ने महागाई वाढीचे लक्ष्य २०१८-२०१९ च्या पहिल्या सहामाहीसाठी ५.१% ती ५.६% केले. यासाठी त्यांनी फिस्कल स्लीपेज, वाढणाऱ्या अनधान्याच्या किमती ही कारणे दिली. गुंतवणुकीवर LTCG कर लावल्यामुळे विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यक्�� केली. सध्या गुंतवणुकीवर ५ प्रकारचे कर आकारले जातात. कॉर्पोरेट कर, DDT, STT, LTCG, GST असे ५ प्रकारचे कर लागतात. RBI ने Rs २५ कोटींपेक्षा कमी लोन घेतलेल्या आणी GSTसाठी रजिस्टर केलेल्या MSMEना (मेडियम आणी स्माल एन्टरप्रायझेस) कर्जफेडीसाठी १८० दिवस जादा वेळ देण्याचे जाहीर केले. तसेच MSME ना दिलेली सर्व लोन ‘PRIORITY’ क्षेत्र म्हणून घोषित केली. MSMEसाठी मर्यादा Rs २५० कोटी केली.\nसेबीने वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीने २२ संबंधीत कंपन्यांच्या मदतीने जानेवारी २०१६ ते जून २०१६ या काळात वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीच्या शेअरचे VOLUME आणी पर्यायाने किमत वाढवण्याचा प्रयत्न केल्याच्या बाबतीत कारवाईची सुरुवात केली. वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीने P C ज्युवेलर्स या कंपनीचे २० लाख शेअर्स ओपन मार्केटमधून खरेदी करण्याचा सपाटा लावला. वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीने PC ज्युवेलर्स हे आमचे पार्टनर्स आहेत असे सांगितले, PC ज्युवेलर्सच्या प्रमोटर्सनी या गोष्टीचा साफ इन्कार केला. हा सर्व कॉर्पोरेट गव्हर्नन्स चा प्रश्न असल्यामुळे वक्रांगी सॉफटवेअर चा शेअर वेगाने पडू लागला आणी त्याला ४ ते ५ दिवस सतत लोअर सर्किट लागली.\nBOSCH, कोलगेट, HEG, ACC, गुजरात अल्कली,HERO मोटो CORP, रिलायन्स होम फायनान्स, फर्स्ट सोर्स इनफॉरमेशन, टॉरंट पॉवर, ACC, पराग मिल्क, SAIL, पेट्रोनेट LNG, SKF, टी व्ही टुडे, HPCL, टाटा स्टील, ONGC ( मार्जिन आणी प्रॉफीट कमी झाले) या कंपन्यांचा तिमाही निकाल चांगला आला.\nहायडलबर्ग सिमेंट, हॉटेल लीला या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.\nREC, ल्युपिन, डिश टी व्ही बलरामपुर चीनी,ग्लेनमार्क, ड्रेजिंग कॉर्प या कंपन्यांचे तीमाही निकाल खराब आले.\nPNB चे तिमाही निकाल चांगले आले. PNB मधील मुंबईतील Rs २८० कोटीच्या फसवणूकीची चौकशी सुरु झाली.\nफोर्टिस हेल्थकेअर च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधून मलविंदर आणी शिविंदर सिंग यांनी राजीनामा दिला.\nस्टेट बँक ऑफ इंडिया चे तिमाही निकाल काल असमाधानकारक आले. ग्रॉस NPA आणी नेट NPA मध्ये वाढ, Rs २४३६ कोटी तोटा ही कामगिरी खचितच समाधानकारक म्हणता येणार नाही.\nMACNALLY भारत या कंपनीला Rs ६८ कोटींची ऑर्डर मिळाली. कंपनीच्या साईझच्या मानाने ही ऑर्डर मोठी आहे.\nबँक ऑफ इंडिया Rs २१६६ कोटींचे NPA विकणार आहे.\nKEC INTERNATIONAL या कंपनीला Rs २०३५ कोटींची ऑर्डर मिळाली.\nआजपासून ऑटो एक्स्पो सुरु झाला. मला काय करायचं ‘AUTO एक्स्पो’ ची खबर ठेवून असा विच��र न करता कोणती ऑटो क्षेत्रातील कंपनी कोणकोणती नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत हे बघावं. यावरून प्रत्येक कंपनी किती नवीन गुंतवणूक करणार आहे याचा अंदाज येतो. उदा. महिंद्र & महिंद्र १ वर्षाच्या आत इलेक्ट्रिक बस बाजारात आणत आहे. कंपनीने THREE WHEELER वाहन या प्रदर्शनात शोकेस केली आहे. मारुतीने आपण भारतात Rs २०००० कोटींची गुंतवणूक करू असे जाहीर केले. अशोक LEYLAND या कंपनीने इलेक्ट्रिक बस शोकेस केली.\nएल आय सी ने आपला एशियन पेंटसमधील स्टेक २% ने वाढवला. ५% वरून ७% केला.\nहरयाणातील कर्नालमध्ये IGL ला GAS डीस्ट्रीब्यूशनसाठीचे काम मिळाले.\nAXIS बँकेला ‘NSDL’ चे शेअर्स विकून Rs १६५ कोटी मिळतील.\n‘महिंद्र सन्यो’ या कंपनीतील महिंद्र आणी महिंद्र या कंपनीचा स्टेक ५०% वरून २९% होईल. कंपनीचे २६ लाख शेअर्स Rs १४६ कोटींना विकणार.\nसिंगापूरची सिंगटेल ही कंपनी आपला भारती टेलिकॉममधील स्टेक वाढवण्यासाठी Rs २६५० कोटी गुंतवणार आहे.\nITC ही FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी आता दुग्ध व्यवसायात उतरण्याची तयारी करत आहे.\nHEG ह्या कंपनीने ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली होती कंपनीने Rs ३० अंतरिम लाभांश जाहीर केला.\nMOIL या कंपनीने Rs २४० प्रती शेअर या भावाने ८८ लाख शेअर्स ‘BUY BACK’ जाहीर केले.\nHERO MOTO कॉर्प ने Rs ५५ प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.\nFDC ही कंपनी Rs ३५० प्रती शेअर या भावाने ३४ लाख शेअर्स ‘BUY BACK’ करणार आहे.\n१२ फेब्रुवारी २०१८ रोजी GAIL या कंपनीने बोनसवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.\nNBCC या कंपनीने १३ फेब्रुवारी २०१८ रोजी स्टॉक स्प्लिटवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.\nबलरामपुर चीनी या कंपनीने ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी २१ फेब्रुवारी २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.\nHPCL ने Rs १४.५० प्रती शेअर लाभांश दिला. (स्प्लिट बोनस, लाभांश BUY बक्क इत्यादी कॉर्पोरेट एक्शनविषयी ‘माझ्या मार्केट आणी मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.)\nGALAXY SARFECTANT या कंपनीचा शेअर Rs १५२५ ला लिस्ट झाला. (IPO मध्ये Rs १४८० ला शेअर्स दिले होते)\nया आठवड्यात येणारे IPO\nASTER DM ही हॉस्पिटल्स क्षेत्रातील आपला IPO १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या दरम्यान आणून Rs ९८० कोटी भांडवल उभारेल. प्राईस BAND Rs १८० ते Rs १९० असेल. या कंपनीची मध्यपूर्वेतील देश, भारत आणी थायलंड या देशात हॉस्पिटल्स आहेत.\nमंगळवार तारीख ६ फेब्रुवारी २०१८ रोजी तुम्ही निरीक्षण केले असेल तर बऱ्याच शेअर्सची किमत अशी होती की ‘DEATH CROSS’ ची स्थिती दिसत होती. ५० दिवसाच्या MOVING AVERAGE ची रेषा २०० दिवसांच्या MOVING AVERAGE च्या रेषेला DOWNWARD छेदते तेव्हा DEATH CROSS होतो. अशा वेळेला शेअरमध्ये मंदी येण्याची शक्यता असते ५० दिवसांच्या MOVING AVERAGEची रेषा २०० दिवसांच्या MOVING AVERAGE च्या रेषेला UPWARD छेदते तेव्हा ‘गोल्डन क्रॉस’ होतो. अशा वेळी या शेअर्सचा भाव वाढतो.\nबुधवार तारीख ७ फेब्रुवारी २०१८ रोजी मार्केटमध्ये तेजी होती. याला ‘टेक्निकल बाउंस’ म्हणता येईल. पण सलग तीन दिवस एखादा ट्रेण्ड चालू राहिला तरच ट्रेंड बदलला असे म्हणता येते. अशा तेजीमध्ये न फसता जर आपण आपल्याकडील कमी गुणवत्ता असलेले शेअर्स विकून चांगल्या शेअर्समध्ये प्रवेश करण्यासा/ठी रक्कम गोळा केली तर ती योग्य त्या वेळेला गुंतवता येते.\n‘CONTRA ट्रेड’ घेण्याचा जमाना सुरु झाला आहे. ‘GAP UP’ आणी ‘GAP DOWN’ मार्केट उघडते आहे. तेजी आणी मंदीमधील ‘GAP’ खूप आहे. अशावेळी ‘GAP DOWN’ मार्केट उघडले तर कमी झालेल्या किमतीला चांगले शेअर्स खरेदी करावेत आणी ‘GAP UP’ उघडताच विकून टाकावेत असा ट्रेडच काही दिवस फायदा देईल असे दिसते. LTCG, GST, STT लागत असल्यामुळे इंट्राडे किंवा दीर्घ मुदतीच्या ट्रेडपेक्षा शॉर्ट टर्म ट्रेड करून फायदा मिळवावा असा मार्केटचा कल दिसतो आहे. मार्केटमधील सध्याची VOLATALITY बघता ज्या ट्रेडर्सना आर्थिक आणी अनुभवाच्या दृष्टीने ट्रेड करता येईल त्यांनीच या मार्केटमध्ये ट्रेड करावा. ही मार्केटमधील स्थिती सुधारणार नाही कारण मार्केट तेजीत येताच गुंतवणूकदार १ एप्रिल २०१८ पर्यंत प्रॉफीट बुक करत राहतील. कारण हे प्रॉफीट LTCG कराच्या कक्षेतून बाहेर ठेवले आहे.\nजणू काही ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे मार्केटमधील काही मोठे ट्रेडर्स म्हणत असतील. कारण ते रात्री ‘USA’ मधील मार्केट्ची खबर ठेवतात आणी दिवसा भारतीय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. या आठवड्यात ‘अवघे विश्वची माझे घर’ याची प्रचीती भारतीय शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या ट्रेडर्स आणी गुंतवणूकदार यांना आली. पुढील आठवड्यात काय पान वाढून ठेवले आहे कोणास ठाऊक \nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३४००५ वर, NSE निर्देशांक निफ्टी १०४५५ वर आणी बँक निफ्टी २५४६३ वर बंद झाले.\nआठवड्याचे समालोचन -अंदाजपत्रकाची स��नामी – २९ जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०१८\nआधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nअंदाजपत्रकाची सुनामी ( २९ जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०१८)\nयेणार येणार म्हणून गाजत असलेले २०१८-१९चे अंदाजपत्रक अर्थमंत्र्यांनी ‘सर्वजन सुखाय,सर्वजन हिताय, सर्वजन कल्याणाय’ असे अंदाजपत्रक सादर करीत आहे असे सांगत सादर केले. आयकरात काही बदल केले नाहीत. लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे दिसते. पगारदार वर्गाची निराशा झाली. गुंतवणूकदारांची LTCG (LONG TERM CAPITAL GAINS) कर लावला आणी STT सुद्धा सुरु ठेवला यामुळे नाराजी दिसते. परदेशातून येणारा पैशाचा ओघ कमी होईल असे वाटते. शेती आणी शेतीसंबंधीत उद्योगात असलेल्या कंपन्यांना फायदा होईल असे वाटते. मिनिमम सपोर्ट प्राईसचा फायदा शेतकर्याला व्यक्तीशः मिळतो की अडत्यांच्या सहकारी संस्था याचा फायदा उठवतात याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. सरकारी खर्चामुळे महागाई वाढेल, ‘BOND YIELD’ वाढल्यामुळे व्याजाचे दर वाढतील आणी मार्केटला लिक्विडीटीचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. हे कोडे अर्थमंत्री आणी सरकार कसे उलगडते ते पाहावे लागे.\nजगभरातील मार्केटमध्ये ‘BOND YIELD’ वाढत आहे. त्यामुळे व्याजाचे दर वाढतील. याचा परिणाम लिक्विडीटीवर होईल. पर्यायाने मार्केटमधील तेजीवर होईल. कारण भारतीय मार्केटमधील तेजी परदेशातून येणार्या पैशावर आधारलेली आहे. या बरोबरच F & O सेक्टरसाठी सेबीने मार्जिन वाढवले आहे. म्युच्युअल फंडांची ADJUSTMENT सुरु आहे.\nफेडने आपल्या व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत.\nचीन, युरोप, USA येथून कोटेड पेपरचे ‘DUMPING’ होत आहे. जर या प्रकारच्या म्हणण्यात तथ्य आढळले तर इम्पोर्ट ड्युटी लावली जाईल. याचा परिणाम इमामी पेपर, स्टार पेपर JK पेपर यांच्यावर होईल.\nसरकारनी NCLT मधून युनिटेक टेकओव्हर करण्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला.\nपाकिस्तानमध्ये साखर उत्पादन खूप झाले आहे. ही साखर भारतात DUMP होण्याची शक्यता आहे. खाद्य मंत्रालयाने साखरेवरील ड्युटी ५०% वरून ८०% ते ९०% करावी अशी शिफारस केली आहे.\nमहाराष्ट्र एक्साईजकडून सोम डीस्टीलिअरीच्या तीन नवीन बीअर BRANDला मंजुरी मिळाली.\nसोमवारपासून अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरु झाले. सोमवारी अर्थमंत्र्यांनी इकॉनॉमिक सर्व्हे सादर केल्यावर अधिवेशन गुरुवारी तारीख १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत स्थगीत ��ेवण्यात आले. यामध्ये GDP दर वित्तीय वर्ष २०१८ साठी ६.७५% आणी वित्तीय वर्ष २०१९ साठी ७% ते ७.५% राहील असा अंदाज करण्यात आला. कृषी २.१% ने उद्योग ४.४% तर सेवा क्षेत्र ८.३ % ने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. क्रूडची वाढती किंमत हा चिंतेचा विषय आहे. तसेच निर्यातीत वाढ आणी GST ची कार्यवाही स्थिर होणे अशा काही विषयांना स्पर्श केला गेला.\nसरकारने LTCG शेअर्स आणी म्युच्युअल फंडातून मिळालेल्या उत्पन्नावर लावला. या मध्ये एक सवलत अशी ठेवलेली आहे की ३१ जानेवारी २०१८ च्या आधी झालेल्या LTCG ला हे नियम लागू होणार नाहीत. नवीन नियम १ एप्रिल २०१८ पासून अमलात येतील. म्हणजे आपल्याला १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यात झालेल्या LTCG वर कर भरावा लागणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर Rs १ लाखापेक्षा जास्त LTCG झाला तर एक लाखाच्यावर असलेल्या रकमेवर १०% LTCG कर भरावा लागेल. उदा. ५ जानेवारी २०१७ रोजी अशोक LEYLAND चे Rs १०० प्रती शेअर या भावाने १००० शेअर्स आणी टाटा स्टील चे २०० शेअर्स Rs ५०० प्रती शेअर या भावाने घेतले. हे शेअर्स ३१ मार्च 2018 च्या आधी कधीही विकले आणी यात Rs १,४०,००० फायदा झाला तरीही याला LTCG कर लागणार नाही कारण तो १ एप्रिल २०१८ पासून लागू होणार आहे. पण हे शेअर जर ३ एप्रिल २०१८ ला विकले तर Rs १००००० वरील फायद्यासाठी म्हणजेच Rs ४०००० वर १०% LTCG TAX लागेल. पण जर हेच शेअर्स ३१ जानेवारी २०१८ रोजी जी मार्केट प्राईस होती त्या किमतीला विकले असते तर Rs १,२०,००० ला विकले गेले असते त्यात फायदा फक्त Rs २०००० (Rs १४०००० वजा Rs १,२००००) झाला असता असे गृहीत धरून उरलेल्या Rs २०००० वर १०% LTCG कर लागेल. यालाच अर्थमंत्र्यांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंतचे कॅपिटल गेन्स ‘GRANDFATHERED’ केले असे म्हटले आहे. (म्हणजेच ३१ जानेवारी २०१८ रोजी असलेली शेअर्सची मार्केट प्राईस LTGC ची रक्कम ठरवताना विचारात घेतली जाईल.) पण हेच शेअर्स जर ३ जून २०१८ ला विकले आणी मला Rs ९२००० फायदा झाला तर मला LTCG कर लागणार नाही. (कारण फायदा Rs १००००० पेक्षा कमी आहे).२ फेब्रुवारी २०१८ ला घेऊन जुलै २०१८ मध्ये विकले तर फायद्यावर १५% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स कर लागेल\nज्या कंपन्यांचा टर्नओव्हर Rs २५० कोटींपेक्षा कमी आहे त्यांना वित्तीय वर्ष २०१९ मध्ये आता ३०% ऐवजी २५ % कॉर्पोरेट कर भरावा लागेल.\nNIC, OIC UNI या तीन सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या एक करून त्या कंपनीचे लिस्टिंग केल��� जाईल.\n14 CPSE चे लिस्टिंग केले जाईल.\nइंडोको रेमिडीज या कंपनीच्या गोवा प्लांटसाठी USFDAने ८ त्रुटी दाखवल्या.\nशिल्पा मेडिकेअर च्या रायचूर प्लांटसाठी ३ त्रुटी दाखवल्या फॉर्म ४८३ इशू केला.\nटाटा कॉफी, APL अपोलो ट्युब्स, सेंच्युरी टेक्स्टाईल, गोदरेज कंझ्युमर, चोलामंडलम फायनान्स, GIC हौसिंग फायनान्स, EIL, L&T, भारत फायनांसियल इन्क्लुजन, HDFC, टेक महिंद्र, TVS मोटर्स, सुंदरम फासनर्स, JSW स्टील, डाबर, ओबेराय रिअल्टी, HCC, हिंदाल्को, बजाज ऑटो, बायर क्रॉप याचे निकाल चांगले आले\nICICI बँकेचा तिसर्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक आला.\nमार्कसन फार्माने ग्लोवा प्लांटमध्ये बनवलेली औषधे परत मागवली.\nEID PARRY ही कंपनी SYNTHALITE या कंपनीबरोबर JV मध्ये तामिळनाडूमध्ये प्लांट लावण्यासाठी Rs ११ कोटींची गुंतवणूक करेल.\nकोची शिपयार्डला १६ मच्छीमार जहाजांसाठी ऑर्डर मिळाली.\nTVS मोटर्स (३१%), आयशर मोटर्स (५०%), M & M (३८%), टाटा मोटर्स (४५%) आणी अशोक leyland याची विक्री वाढली.\nMOIL या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.\nIOC या ऑईल आणी GAS क्षेत्रातील कंपनीचे तिमाही निकाल चांगले आले कंपनीने प्रती शेअर Rs १९ लाभांश आणी १:१ या प्रमाणात बोनस जाहीर केला.\nKPIT टेक्नोलॉजी ही कंपनी आपला सॉफटवेअर बिझिनेस बिर्ला सॉफटवेअर या कंपनीबरोबर मर्ज करेल. आपला इंजिनीअरिंग बिझिनेस अलग करून दोम्ही कंपन्यांचे लिस्टिंग करेल. कंपनी २०% स्टेकसाठी प्रती शेअर Rs १८२ प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणणार आहे.\nBEL या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली. या बैठकीत Rs १८२ प्रती शेअर या भावाने BUY BACK जाहीर केले.\nयुनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्रने भांडवल उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.\nफिलीप कार्बन या कंपनीने भांडवल उभारणीसाठी आणी शेअर स्प्लिटवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.\nIOB च्या शेअर प्रीमियमचा उपयोग IOB ला झालेला तोटा भरून काढण्यासाठी वापरण्यासाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली.\nJM फायनांसियल ही कंपनी Rs १६१.२४ प्रती शेअर आणी दीपक नायट्रेट ही कंपनी Rs २६४ प्रती शेअर या भावाने या भावाने QIP करीत आहे.\nLICने आपला बँक ऑफ बरोडामधील स्टेक २%ने कमी केला.\nबँक ऑफ बरोडा आपल्या BOB कॅपिटल मार्केट, BOB फायनांसियल सोल्युशन्स, बरोडा पायोनिअर ASSET MGM, आणी नैनिताल बँक या सबसिडीतील स्टेक विकून भांडवल उभारण्याची शक्यता आहे.\nIDBI आपला IDBI FEDERAL इन्शुरन्स मधील ४८% स्टेक विकून Rs २२०० कोटी उभारण्याची शक्यता आहे.\nअंबर एन्टरप्राईझेस या कंपनीच्या शेअर्सचे Rs ११७५ ला झाले. गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला.\nन्यू जेन सॉफटवेअर या कंपनीच्या शेअर्सचे २५४ वर लिस्टिंग झाले.\nमार्केट म्हणल्यानंतर तेजी आणी मंदी असणारच. सतत मार्केट वाढणे शक्य नाही त्यामुळे आपण खरेदी केलेल्या शेअर्सचा भाव कमी होतो आहे हे दुःखं पचवायला शिकले पाहिजे. या दुःखामध्ये हरवून न जाता आपण करावयाच्या खरेदीची यादी समोर घ्या. आपणाजवळ किती रक्कम आहे ते पहा. आणी प्रत्येक वेळी थोडी थोडी खरेदी करा. मार्केटने उसळी मारल्यास खरेदी केलेल्या शेअर्समध्ये फायदा होत असेल तर ते शेअर्स विकून मोकळे व्हा. पुन्हा खालच्या किंमतीत खरेदी करण्यासाठी नंबर लावा. पण तेजी किंवा मंदी दोन्ही गोष्टी कायम टिकत नाहीत. जो शेअर मंदीत आहे तो तेजीत येणार आणी तेजीत असलेला शेअर मंदीत जाईल हा मार्केटचा अलिखित नियम आहे. अर्थात नियमाला नेहेमी अपवाद असतातच.\nअंदाजपत्रकाच्या सुनामीमुळे मार्केटचे स्वरूप बदलेल. अंदाज पत्रकातील तरतुदीनुसार ज्या क्षेत्राला फायदा होईल त्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वाढतील. ज्या क्षेत्रांना या तरतुदींचा फटका बसेल त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी होतील.सरकारने शेती आणी संबंधीत उद्योगांसाठी येणाऱ्या खर्चाच्या १५०% MSP (मिनिमम सपोर्ट प्राईस) जाहीर केल्यामुळे M&M, ESCORTS, सर्वांना विमा दिल्यामुळे सर्व विमा कंपन्या, हेल्थ आणी वेलनेस केंद्र काढणार असल्यामुळे हॉस्पिटल्सचे शेअर्स, अग्रो कंपन्यांना उत्तेजन दिल्यामुळे गोद्ररेज अग्रोव्हेट, अवंती फीड्स, वेंकी’ज, आणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकार भांडवल घालणार असल्यामुळे अडानी पोर्ट L&T या कंपन्यांवर परिणाम होईल.\nनवीन आलेल्या LTCG चा धसका न घेता त्यातील तरतुदी नीट समजावून घ्या नव्या वातावरणाला साजेसा आणी फायदेशीर असा आपला पोर्टफोलीओ तयार करा. एप्रिलमध्ये येणार्या कंपन्यांच्या वार्षिक निकालांकडे लक्ष ठेवा स्वतः बदललेल्या परीस्थितीत स्थिरस्थावर करा आणी मार्केटलाही स्थिरस्थावर होऊ द्या. नव्याने मार्केटमध्ये येणाऱ्यानी बदललेल्या परिस्थितीचे निरीक्षण करून ती समजावून घ्यावी. मी तुम्हाला पूर्वीच्या दोनतीन भागात सांगितले होतेच की २०१८ या वित्तीय वर्षाचे पहिले सहा महिने थोडे कठीण असतील. वारंवार तेजीमंदीचा लपंडाव खेळावाच लागेल. अशा वेळी प्रथम भांडवल सुरक्षित ठेवून मगच फायद्याचा विचार करावा.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५०६६ तर NSE निर्देशांक निफ्टी १०७६० तर बँक निफ्टी २६४५१ वर बंद झाले\nआजचं मार्केट – २९ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – २८ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – २७ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – 24 Jan 2020\nआजचं मार्केट – 23 Jan 2020\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2019/08/29/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%AF-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7-2/", "date_download": "2020-01-29T17:43:10Z", "digest": "sha1:EUVBRPOIWWRHHKZHLPKPAO5QRTDSTBXQ", "length": 15077, "nlines": 176, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - २९ ऑगस्ट २०१९ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१९\nLike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१९\nआज क्रूड US $ ६०.११ प्रती बॅरल ते US $ ६०.४४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७२ ते Rs ७२.०३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१७ होता. VIX १६.९० वर होता. चिनी युआन US $१= ७.१७२९ होता.\nआजपर्यंत आपण USA- इराण, USA- चीन, चीन- हाँगकाँग, UK मधील ब्रेक्झिट आणि UK च्या पंतप्रधानांनी बरखास्त केलेली संसद या विविध ठिकाणी असणाऱ्या जिओ पोलिटिकल ताणतणाव यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि देशावर आणि पर्यायाने शेअर मार्केटवर काय परिणाम होईल याची चर्चा करत होतो. पण आता हेच जिओ पोलिटिकल ताणतणाव अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.\nपाकिस्तानच्या एका मंत्र्यानी घोषणा केली की पाकिस्तान आणि भारताचे ऑक्टोबर नोव्हेंबर २०१९ मध्ये युद्ध होईल. त्यातच भर म्हणून आज कांडला पोर्टवर आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता जाहीर झाली आहे अडानी पोर्टने मुंद्रा पोर्टला ऍडव्हायझरी जारी केली आहे.\nगुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व बंदरांमध्ये धोक्याचा इशारा दिला आहे.\nशेअरमार्केट किंवा कोणत्याही मार्केटला राजकीय. सामाजिक अस्थिरता आवडत नाही. मार्केट हाव आणि भीती या दोन ज���रदस्त भावनांवर चालते. त्यामुळे भारताच्या माथ्यावर घोंगावत असलेल्या युद्धाच्या ढगांची भीती मार्केटला आणखी किती खाली खेचते हे बघावे लागेल.\n२७ सप्टेंबर २०१९ पासून इंडिया बुल्स हौसिंग निफ्टीमधून बाहेर पडेल आणि नेस्लेचा शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट होईल. २६ सप्टेंबरपासून रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल, DHFL हे शेअर्स F & O मार्केटमधून बाहेर पडतील.\nलक्ष्मी विलास बँकेचे CEO पार्थसारथी मुखर्जी यानी राजीनामा दिला. ३० ऑगस्ट २०१९ हा त्यांच्या कार्यकालाचा शेवटचा दिवस असेल.\nकमर्शियल कोल मायनिंगसाठी १००% FDI ला सरकारने मंजुरी दिली.\nशुगरसाठी ठरल्याप्रमाणे Rs ६२०० कोटी सबसिडीअरी मंजूर झाली. पण ही सबसिडी शुगरमीलला न मिळता थेट शेतकऱ्यांना मिळेल.\nव्होल्टासला मुंबई मेट्रोकडून Rs २३३ कोटींची ऑर्डर मिळाली.\nC G पॉवरचे चेअरमन गौतम थापर यांना त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी परवानगी दिली. ही कारवाई शेअरहोल्डर्स आणि कंपनीचे हित लक्षात घेऊन केली असे जाहीर केले. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी आली.\nसरकार आता डायव्हेस्टमेन्टवर पुरा जोर देणार आहे. इंटरमिनिस्टरीयल समिती यावर विचार करत आहे. BEL, IRCON, SJVN, MOIL, RITES, NBCC या कंपन्या सरकारच्या डायव्हेस्टमेन्टच्या लक्ष्यावर आहेत. ही डायव्हेस्टमेन्ट शेअर बायबॅक प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाईल. बायबॅकची साईझ आणि वेळ ही लवकरच निश्चित केली जाईल.\nआंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सिमेंटच्या किमतीमध्ये प्रती बॅग Rs ४० ते Rs ५० च्या दरम्यान दरवाढ करण्यात आली. या दरवाढीचा फायदा इंडिया सिमेंट, सागर सिमेंट, रामको सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना होईल.\nसूर्या रोशनी या कंपनीला IOC कडून Rs ८९ कोटींची ऑर्डर मिळाली त्यामुळे हा शेअर वाढला.\n१ सप्टेंबर २०१९ हा दिवस महत्वाचा ठरणार आहे त्या दिवशीपासून चीनने जाहीर केलेली USA मधून होणाऱ्या US $७५ बिलियन आयातीवर वाढीव ड्युटी लागू होईल, आणी USA ने चीनमधून होणाऱ्या US $ ३०० बिलियन आयातीवर वाढीव ड्युटी लागू होईल.\n१ सप्टेंबर २०१९ पासून मार्जिनट्रेडिंग विषयी सेबीने केलेले नवीन नियम लागू होतील. त्या आधी सेबीने ब्रोकर्स, ट्रेडिंग मेम्बर्सना त्यांच्याजवळ असलेल्या किंवा त्यांनी तारण ठेवलेल्या सर्व पार्टली पेड शेअर्सचा बॅलन्स क्लिअर करायला सांगि���ला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी म्हणजे उद्या मार्केटमध्ये उदाहरणादाखल येस बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग, RIL, L & T, तसेच मारुती या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये जोरदार विक्री होण्याची शक्यता आहे.\nNSE ने आज काही तांत्रिक अडचणींमुळे डेरिव्हेटीव्ह डेटाची भाव कॉपी प्रसिद्ध केली नाही. त्यातून आज मंथली एक्स्पायरीचा दिवस. आज झीरोदा या ब्रोकिंग हाऊसची ऑन लाईन साईट काही वेळ बंद होती. त्यामुळे शेअर्समध्ये विशेषतः F &O सेगमेंट ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सची गैरसोय झाली.\nRBL बँकेच्या व्यवस्थापनाने खुलासा केला की सेबीने घालून दिलेल्या नियमानुसार कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर काम करते. आमची बँक ही प्रोफेशनली मॅनेज्ड बँक आहे. जे स्टाफला ESOP दिलेले आहेत त्यासंबंधातील नियम स्टाफवर बंधनकारक आहेत. या नियमांचा भंग करून कोणीही शेअर्स विकलेले नाहीत. या व्यवस्थापनाच्या स्पष्टीकरणानंतर बँकेचा शेअर पुन्हा वाढावयास सुरुवात झाली.\nसरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक सरकारी बँकेला किती कॅपिटलायझेशनची जरूर आहे याचा शोध घेत आहे. मार्केटने आज बँक निफ्टीमधील शेअर्समध्ये जोरदार विक्री केली.\nIIFL वेल्थ ही L & T फायनान्सचा वेल्थ मॅनेजमेंट बिझिनेस खरेदी करणार आहे\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०६८ NSE निर्देशांक निफ्टी १०९४८ बँक निफ्टी २७३०५ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१९ आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१९ →\nआजचं मार्केट – २९ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – २८ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – २७ जानेवारी २०२०\nआजचं मार्केट – 24 Jan 2020\nआजचं मार्केट – 23 Jan 2020\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2020-01-29T17:26:41Z", "digest": "sha1:XZGSQ4NRYEXEC5LWEHQK5PPA6VNCKSCT", "length": 6206, "nlines": 138, "source_domain": "solapur.gov.in", "title": "पर्जन्यमान | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nसोलापूर जिल्ह्यातील गेल्या दहा वर्ष���तील पर्जन्यमान आकडेवारी दोन तक्त्यात दिली आहे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1033", "date_download": "2020-01-29T19:12:24Z", "digest": "sha1:2QITNAYSFKPNMSF36KIEMBRWYXN4VOU6", "length": 6477, "nlines": 50, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माचणूर गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nऔरंगजेबाचा किल्ला व त्याची मुलगी बेगम हिची कबर\nसोलापूरच्‍या मंगळवेढा तालुक्‍यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्‍ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात तेथे राहत असे. किल्‍ला व तेथील बुरुज काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. किल्ल्याचा परिसर मोठा असून आतमध्ये रान माजले आहे. तेथे वस्ती नाही. जवळूनच भीमा नदी वाहते.\nकिल्ल्यातच एक पडकी मशीद आहे व बाजूला एक कबर दिसते. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे लोक म्हणतात, पण नक्की माहिती कोणालाच नसल्याने ती कबर कोणाची हा प्रश्न पडतो. सोलापूरचे शासकीय पुरातत्त्व खाते तेथील कारभार पाहते.\n-राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे\nमंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्‍या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्‍या काळात त्‍याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्‍या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bjp-mla-suresh-dhas-criticized-ncp/", "date_download": "2020-01-29T17:12:10Z", "digest": "sha1:24POH5KKG3FT7CZXXYJU4Z4DDKBMRO5D", "length": 16539, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "राष्ट्रवादीची अवस्था ‘गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला’ अशी – सुरेश धस | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर…\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर\nशाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप\nपाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह\n‘लग्नापर्यंत धीर धरा, सेक्स करू नका’; सरकारचं तरुणांना आवाहन\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\n#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली\n‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद\nविराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान\nसामना अग्रलेख – केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप, हे बरे नाही\nमुद्दा – दुचाकीस्वारांचे सुरक्षाकवच\nनिसर्�� आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक\nसामना अग्रलेख – एअर इंडियाची विक्री\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nवरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली\nमॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी\nमराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले…\nकुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव\nगोरे गोरे, ओ बांके छोरे\nराष्ट्रवादीची अवस्था ‘गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला’ अशी – सुरेश धस\n‘गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला’, अशी अवस्था महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे, अशी टीका माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून लोक भाजप-शिवसेनेत का जात आहेत याचा विचार त्या पक्षाच्या नेत्यांनी करावा, असाही सल्ला धस यांनी यावेळी आपल्या भाषणात दिला.\nशिरुर येथील न्हावरे येथे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुरेश धस बोलत होते. आपल्या भाषणात ‘मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है’, ‘दिलके तुकडे हजार हुए’, ‘कशी नशीबाने थट्टा मांडली’, यांसारखी चित्रपटातली गाणी म्हणत आपल्या मिश्किल शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना धस यांनी दोनही पक्षांना ‘वैतागवाडी सहकारी संस्था’ असे संबोधले. त्यांच्याकडे कामापेक्षा इतर वैतागतच जास्त असल्यामुळे त्यांचे नेते पक्ष सोडून इतर पक्षात जात आहेत. तर सर्व सामान्य जनता त्यांना वैतागली आहे. केवळ जनतेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारला मोठ्या प्रमाणावर जनता साथ देत आहे, असेही धस यांनी सांगितले.\nशिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीचा इतिहास, भूगोल माहीत नसल्यामुळे ते शिवस्वराज्य यात्रेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. देशाती��� महापुरुषांवर एखादे स्क्रिप्ट पाठांतर करून भूमिका करणे वेगळे आणि प्रत्यक्ष राजकारण करणे वेगळे. यात खूप फरक आहे. कारण राष्ट्रवादीत काहीही स्क्रिप्ट लिहून देणारे लोक आहेत, असाही टोला धस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. त्यामुळे जरा जपून बोलत चला असा सल्ला धस यांनी खासदार कोल्हे यांना दिला.\nयावेळी भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल, मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हस्कुअण्णा शेंडगे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\nBank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद\nउरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका\nमहाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला\nनाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू\n31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल\nसुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nदिल्ली – विजय चौकात तिन्ही सैन्यदलांचा बीटिंग रिट्रीट सोहळा\nमातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव\nवाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ\n हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा\nया बातम्या अवश्य वाचा\nप्रेमाचा मामला तरुणीला अडीच लाखाला पडला\nसोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर...\n… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले\n#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/142307", "date_download": "2020-01-29T17:13:52Z", "digest": "sha1:Q423X3QT75GKUNA52DXM6ZA4XPCITNMU", "length": 20970, "nlines": 183, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संपादकीय | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमाय म्हनता म्हनता, ओठ ओठालागी भिडे,\nआत्या म्हनता म्हनता, केव्हडं अंतर पडे ,\nताता म्हनता म्हनता, दातामधी जीभ अडे ,\nजीजी म्हनता म्हनता, झाला जिभेला निवारा ,\nसासू म्हनता म्हनता, गेला तोंडातून वारा\nमाणूस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक आकार उभा राहातो. त्याला डोकं, धड, हातपाय असतात. चेहेरा असतो - डोळे, नाक, कान यांनी भरलेला. पण या शरीरापलिकडचं, त्याला गुंतवून ठेवणारं, इकडून तिकडून ताणणारं नात्यांचं जाळं आपल्याला दिसत नाही. या सगळ्या अवयवांपैकी एखादा अवयव नसूनही माणसाचा जन्म होतो, अनेक वेळा आपल्या परीने तो कपाळी आलेलं जीवन जगतोही. पण नात्याविरहित कुठचाच माणूस जन्मत नाही. जन्मायच्या आधीच ती नाळ त्याच्या आईशी जोडलेली असते. आणि आईचं आईपण यायलाही तिचं त्या मुलाच्या बापाशी नातं लागतंच. आणि त्या दोघांची नाती, त्यांची इतरांशी नाती असं करत करत आपण जगभर पसरलेल्या या जाळ्यात आपल्या गाठीपासून जगातल्या इतर कुठच्याही-कुणाच्याही गाठीपर्यंत सहा पावलांमध्ये पोचतो.\nया जगात आत्ता अस्तित्वात असलेल्या व्यक्तींबरोबर आपले धागे जुळलेले आहेत तसेच इतिहासातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाशीही आपण या गाठींनी बांधलेलो आहोत. मुलीकडे आईकडून येणाऱ्या, त्या आईकडे तिच्या आईकडून येणाऱ्या मायटोकाँड्रियल डीएनएचं सूत्र पकडून काळात मागे मागे जात गेलो की आपल्या सर्वांचीच पसरलेली मुळं एका फुटव्यापाशी येऊन थांबतात. आपल्या सर्वांचेच आयुष्याचे धागे पुरेसे मागे नेले की सुमारे लाख ते दोन लाख वर्षांपूर्वीच्या आफ्रिकेतल्या एका आदीम स्त्रीपर्यंत पोचतात. ज्ञात इतिहासाला जन्म देणारी ती अज्ञात माता - महामाया - आपल्या सर्वांनाच युगानुयुगं पसरलेल्या एका अतिक्लिष्ट जाळ्यात जोडते. हे जाळं ऊर्ध्वमूलअधःशाखं पसरलेल्या महावृक्षासारखं आहे. त्याच्या फांद्या काळातून पुढे झेपावतात आणि आजपर्यंत पसरलेल्या या पानांचा एक महाप्रचंड डेरेदार विस्तार दिसतो.\nही झाली रक्ताची नाती. ती आपल्या आईवडिलांशी किंवा पितरांशी असलेली भूतकाळातली रक्ताची नाती असू शकतात, किंवा आपल्या जोडीदाराशी असलेलं आपल्या मुलांमार्फतचं भविष्यकाळातल्या रक्ताचं नातं असू शकतं. पण माणसांची माणसांशी असलेली नाती रक्तावरच थांबत नाहीत. मैत्रीचे धागे या जाळ्याच्या समांतर, कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक भक्कम जाळी निर्माण करतात. तर काहींसाठी त्यांची तत्त्वं आणि ती तत्त्वं पुढे नेणाऱ्या संघटना यांच्याशी असलेलं वैयक्तिक नातं रक्तापेक्षा जास्त दाट बनतं.\nबहिणाबाईंच्या वर दिलेल्या कवितेत वेगवेगळ्या नात्यांशी आपली जवळीक किती असते हे सांगितलं आहे. किंवा जीएंची भाषा वापरायची झाली तर, त्या नात्यात आपलं आतडं किती गुंतलं आहे, यावर टिप्पणी आहे. आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक नातं हे वैयक्तिक असतं, आणि 'तुमचं नि आमचं सेमच असतं' असं कितीही म्हटलं तरी ते तसं नसतं.\nनवीन तंत्रज्ञानाने या सर्व जाळ्यांना प्रत्यक्षरूप देण्यात हातभार लावलेला आहे. आंतरजाल हेच एक मोठ्ठं सर्वव्यापक जाळं आहे. त्यातही फेसबुकसारख्या कंपनीने त्या जाळ्यात एक उपजाळं तयार करून लोकांना आपापल्या केंद्रापासून मैत्रीचे, नात्यांचे धागे नोंदवायला उद्युक्त केलेलं आहे. हे जंजाळ इतकं खेचणारं झालं आहे की लोक दिवसाचे तासन्‌तास त्यात अडकून पडलेले दिसतात. जुन्या हरवलेल्या नात्यांना उजाळा देतात. हजारो मैल दूर असलेल्यांशी गप्पा मारतात. मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात गेल्याचे पुरावे परदेशी ट्रिपचे आणि उंची हॉटेलांत जेवणाचे फोटो टाकून देतात. मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे अशी रस्सीखेच एसी ऑफिसातल्या गुबगुबीत खुर्चीत बसून खेळतात.\nया सर्व प्रकारच्या नात्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणंही प्रचंड मोठं काम आहे. पण त्याच्या काही पैलूंना स्पर्शायचा प्रयत्न करणारा हा ऐसीचा दिवाळी अंक. नाती तयार करणं सोपं असतं पण ती राखण्यासाठी सातत्याने कष्ट घ्यावे लागतात हे अप्रत्यक्षपणे सुचवणारा नंदा खरे यांचा लेख, धनंजयने लिहिलेली नात्यांप्रमाणेच पावलोपावली दुभंगत जाणारी कथा, जयदीप चिपलकट्टी यांची चक्रावून टाकणारी विचित्र लोकशाहीची कथा यात आहेत. तसेच कलेतील गुरूशिष्य परंपरेभोवती घुटमळणारे; कुमार गंधर्व आणि पळशीकरांसारख्या गुरूंबद्दल माहिती सांगणारे शिष्यांचे लेख आहेत. विनय दाभोळकरांचा अध्यात्माकडे सिनेमा नाटकांच्या रूपकांतून पाहाणारा लेख, उसंत सखू, ज्यूनियर ब्रह्मे वगैरेंचे गमतीदार लेख, आपल्या आजीआजोबांची व्यक्तिचित्रणं, अनेक कविता, फ्लॅश कथा, विज्ञानकथा यांनी हा अंक भरलेला आहे. मुखपृष्ठ आणि आतल्या चित्रांतून नात्यांच्या जोडणीचे वेगवेगळे पैलूही संदीप देशपांड��ने दिमाखदार पद्धतीने सादर केलेले आहेत. ऐसीच्या या सादरीकरणात बहुतांशी नवीन लेखन आहेच, पण काही पूर्वप्रकाशित पण विषयाशी संलग्न लिखाणही आहे. आणि विशेष उल्लेख करण्यासारखी आदूबाळ यांची अत्यंत सशक्त कथा आहे. काही नाही वाचलंत तरी ती नक्की वाचा.\nया सगळ्यांतून जे एकत्रित रसायन तयार होईल ते वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.\nइस्त्रिचं रुपक चित्र आवडलं.\nइस्त्रिचं रुपक चित्र आवडलं. तापदायक काटेरीही.\nअन्य लेख विशेषतः गुरु-शिष्य नाते आणि अध्यात्म हा विषय मध्यवर्ती ठेऊन सिनेमा-नाटकांचा घेतलेला धांडोळा वाचण्याची जबरी उत्सुकता आहे.\nकधीही न वाचलेल्या कवितेने सुरुवात करुन पुढे पुढे जास्त गहीरे होत गेलेले,संपादकीय जबरी आवडले.\nग्रह आणि नाती असा काही शोध\nग्रह आणि नाती असा काही शोध लावलाय का .शुची.\nग्रह आणि नाती असा काही शोध\nग्रह आणि नाती असा काही शोध लावलाय का .शुची.\nज्योतिषविषयक जे काही चिंतन,\nज्योतिषविषयक जे काही चिंतन, समज-गैरसमज आहेत ते ललितांमधुन मांडतेच की.\nअंक उघडायला आज मुहूर्त\nअंक उघडायला आज मुहूर्त मिळाला\nमुखपृष्ठावरची चित्ररचना आवडली. तळातली चित्रपट्टी नि त्यातलं शेवटलं चित्र सूचक.\nपण त्या तुलनेत शीर्षकलेखनाचा टंकछाप नाही साजेसा वाटला. शिवाय अंकाच्या आतली सगळीच रंगसंगती करड्या छटेत करायची आवश्यकता वाटली नाही. आभाळ दाटून आल्यासारखं वाटतं कधी कधी.\nनात्यांचे वेगळे अर्थ, ताणेबाणे वाचायला उत्सुक.\nमला तर तो टंक अजिबात आवडला नाही. मराठी \"मंगल\" आणि असल्या फॉन्ट्स मधून बाहेर पडेल तोच सुदिन\nजाता जाता, मी शब्दस्पर्श नावाचा दिवाळी अंक बुकगंगावर चाळला. संगणकीय मराठी विशेषांक आहे, इंट्रेस्टिंग वाटला.\nटुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.\nअन्य दिवाळी अंकांबद्दल निराळा धागाच उघडाल का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : संतकवी निवृत्तीनाथ (१२७४), लेखक थॉमस पेन (१७३७), लेखक आंतोन चेकॉव्ह (१८६०), नोबेलविजेता लेखक रोमॅं रोलॉं (१८६६), कवी चंद्रशेखर गोऱ्हे (१८७१), चित्रकार बार्नेट न्यूमन (१९०५), नोबेलविजेता शास्त्रज्ञ अब्दुस सलाम (१९२६), जलतरणपटू ग्रेग लूगानिस (१९६०), नेमबाज राजवर्धन सिंग राठोड (१९७०)\nमृत्यूदिवस : लेखक अलेक्सांद्र पुश्किन (१८३७), चित्रकार अल्फ्रेड सिसले (१८९९), संशोधक व 'गाथा सप्तशती'चे संपादक स. आ. जोगळेकर (१९६३), कवी रॉबर्ट फ्रॉस्ट (१९६३)\n१७८० : 'हिकीज बेंगॉल गॅझेट' हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.\n१८८६ : कार्ल बेंझने पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारीचे पेटंट घेतले.\n१९९६ : फ्रान्सने अणुचाचण्या बंद केल्याचे जाहीर केले.\n२००६ : इरफान पठाणने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन बळींची हॅट ट्रिक करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=3272", "date_download": "2020-01-29T17:22:21Z", "digest": "sha1:VNTE7ZOR75LSS37WGFDVPLHX2SFCNYFN", "length": 5074, "nlines": 100, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "!!!! ज्ञान पसायदान !!!! - कैलास दसगुडे", "raw_content": "बुधवार, २९ जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nबहीण मुक्ता काढते त्याची\nतरीही नाही कधी रित\nबहीण असते भावा मागे\nमाझ्या महाराष्ट्रात ज्ञाना मुक्ता देवा घाल\nसण आलाय दसरा दसरा\nजीवनात सुगंधी आनंद पसरा॥\nयेतात कधी दिवस आणि रात्र\nबुरे दिन अवश्य विसरा॥\nजीवन सणांचे दुर्मिळ क्षण\nपकडण्यास हात उघडून पसरा॥\nसोनिया पेक्षा मन हेच सोने\nसुवर्ण पेढीचा पत्ता विसरा॥\nचला जपून ठेवण्या ओंजळ पसरा॥\nमन मने जोडून आपाट्या पानासम\nमाणूसकीचा चेहरा ठेवा हसरा॥\nलावून मना मनात जीवन-ज्योत\nनिराशेस लावू जरा कासरा ॥\nजगाला देतो अन्न घास\nदेऊ कडाक्यास तेल पाणी\nनेऊ वाजत गाजत राजा\nमायदाळ पिकू दे गवत अन्न भाज्या\nअन् माल भाज्या बाजार\nसुटु दे विश्वासू वारा...\n- कैलास दसगुडे, कर्डेलवाडी, शिरुर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A5%90", "date_download": "2020-01-29T19:02:55Z", "digest": "sha1:4IOPIJRNZYK6WVPOIAIWI3GH4TLCLH26", "length": 3891, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:साहित्यिक-ॐ - विकिस्रोत", "raw_content": "\n← ←साहित्यिक (अनुक्रमणिका) विकिस्रोत:साहित्यिक\n\"ॐ\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे. उल्लेखनीय साहित्यिकांची नावे येथे बोल्ड स्वरुपात दिसतील तसेच ज्या साहित्यिकांचे साहित्य किंवा काम खूप प्रसिद्धीस पावले आहे अशा साहित्यिकांची नावे बोल्ड स्वरुपात दिसतील. हा वर्ग पहा. साहित्यिक-ॐ\n[[साहित्यिक: ]] ( - )\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१२ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-01-29T19:01:34Z", "digest": "sha1:SWNHXQ7HSDCGNWS5IEF4UMNVISIHI3JC", "length": 3282, "nlines": 51, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"तुतारी\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"तुतारी\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख तुतारी या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nतुझे नाम मुखी ‎ (← दुवे | संपादन)\nरांगोळी घालतांना पाहून ‎ (← दुवे | संपादन)\nसाहित्यिक:केशवसुत ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/jay-bhanushali", "date_download": "2020-01-29T17:55:14Z", "digest": "sha1:TJ43J22OQ4HWLLBRNYUZT34GKNCQA4ZW", "length": 6531, "nlines": 124, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "jay bhanushali Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nअनू मलिकनंतर आता आदित्य नारायणला इंडियन आयडल शोमधून काढले\nइंडियन आयडल सीझन 11 सुरुवातीपासून वादात असल्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे परीक्षक गायक अनू मिलक यांना कार्यक्रमातून काढण्यात आल्यामुळे त्यांच्या ऐवजी गायक हिमेश रेशमियाला रिप्लेस केले.\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\nअण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/musharrafs-death-sentence-canceled-high-court-lahore-pakistan/", "date_download": "2020-01-29T16:49:20Z", "digest": "sha1:7PV52ZXC3IZXVBQPIU7VEUL4E4VCVJYJ", "length": 15582, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "लाहोरच्या उच्च न्यायालयाकडून परवेझ मुशर्रफ यांची 'ही' शिक्षा रद्द | musharrafs death sentence canceled high court lahore pakistan | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\nलाहोरच्या उच्च न्यायालयाकडून परवेझ मुशर्रफ यांची ‘ही’ शिक्षा रद्द\nलाहोरच्या उच्च न्यायालयाकडून परवेझ मुशर्रफ यांची ‘ही’ शिक्षा रद्द\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती. परवेझ मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला असून पाकिस्तानातील विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपीठाने परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान याप्रकरणी परवेझ मुशर्रफ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता लाहोरच्या उच्च न्यायालयाने परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.\nमुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा देणाऱ्या विशेष न्यायालयाला लाहोर उच्च न्यायालयाने असंवैधानिक म्हटले आहे. त्यामुळे परवेझ मुशर्रफ यांच्यावरील संकट तूर्तास तरी टळले असून त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. एकंदरीतच मुशर्रफ यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालू होता याचे कारण म्हणजे ते २००७ मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना त्यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यामुळे त्यांना या घडामोडींना सामोरे जावे लागले. परवेझ मुशर्रफ हे १९९९ ते २००८ या काळात सत्तेत होते. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ होती.\nदरम्यान मुशर्रफ यांच्यावर गरज नसताना देशात आणीबाणी लादणे, सत्ता पालटणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशास अटक करणे तसेच संविधान नष्ट करणे असे काही आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या काळात २००७ मध्ये तब्बल १०० पेक्षा अधिक न्यायाधिशांना पदावरून हटवले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद मधील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी याचिका दा��ल केली होती. तसेच परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी देखील खटला दाखल करण्यात आला होता.\nनिराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू\nजास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा \nमोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का जाणून घ्या किती घातक \nवृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या\n‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका\n‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध \nअळूची पाने आरोग्यासाठी वरदान ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या\nयामुळेही वाढू शकतो ‘टाइप २ डायबिटीस’चा धोका\n‘उतरन’मधील इच्छा उर्फ टीना दत्ता बनली ‘लव्हली’ टिंकरबेल, ‘बोल्ड’ फोटोमुळं खळबळ\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि ‘मुंबई – पुणे…\nजगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी बंगळूरूमध्ये, टॉप 10 मध्ये भारतातील पुण्यासह 4 शहरे\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता शोमध्ये दिसणार…\nकळंब तालुक्यात वाढला मुलींचा ‘जन्मदर’, उस्मानाबाद जिल्ह्यात…\n24 आठवड्यांनीही ‘गर्भपात’ करणं शक्य, सुधारीत कायद्याला कॅबिनेटची मंजुरी\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nMan vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता…\nनवा हेअरकट केल्यानंतर नीना गुप्तानं केली Google कडं…\n होय, महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ अन्…\n‘बुरख्यामध्ये डान्स करणाऱ्या लोकां’चा व्हिडीओ…\n मोदी सरकारने PF वरचे व्याजदर जाहीर केले,…\n लोकलमधून 3 कोटींचे मोबाईल ‘लंपास’,…\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\nपुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\n‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या…\nजामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून 70 संशयित आरोपींचे…\nजगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी बंगळूरूमध्ये, टॉप 10 मध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n ‘हा’ व्यवसाय सुरु करण्यासाठी घ्याव्या लागतात…\n… जेव्हा 82 वर्षाच्या रतन टाटांच्या पाया पडून 73 वर्षीय नारायण…\nब्रेकिंग – ST बस – रिक्षा विहिरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू\nU – 19 विश्वचषक : ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ‘टीम…\nकोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित\nTV मालिकांचा एकच ‘फंडा’, ‘प्रेमात आडवा अन् TRP वाढवा’\nएक लाखाची लाच घेणार्‍या नायब तहसीलदारासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/saurav-ganguly/", "date_download": "2020-01-29T17:24:44Z", "digest": "sha1:22CLFTN3ALHPGKWDDX3TVATAESJFGLLY", "length": 2967, "nlines": 35, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Saurav Ganguly Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nदादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा…\nसाऱ्या भारतीयांचे डोळे या सामन्याकडे लागून होते; या सामन्यात एक वेळ अशी आली होती जिथे हा सामनाही भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले…\nयुवराजच्या निवृत्तीच्या घोषणेवर सौरव गांगुली जे म्हणतोय ते विचारात टाकणारं आहे\nतो जर यो-यो टेस्ट मध्ये अपयशी ठरला असता तर त्याने स्वतःहून फेअरवेल मॅचची मागणी केली असती अशी कबुली देखील त्याने दिली.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही\nअजूनही कितीतरी गमती – जमती या ड्रेसिंग रुममध्ये चालूच असतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=from-town&thgid=2707", "date_download": "2020-01-29T18:31:35Z", "digest": "sha1:L4TEUVSKHTQNGOLRZVETKXZXTMW3JZ4H", "length": 25493, "nlines": 248, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "www.shirurtaluka.com शिरूर तालुका पोवाडा...", "raw_content": "गुरुवार, ३० जानेवारी २०२०\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमुख्य पान थेट गावातून\nवाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...\nवंदुनी गणराय वंदुनी शिवराय\nशाहीर हा महाराष्ट्राचा प्राण\nकवी शंभु गातो शिरूरच गुणगाण जी... जी... जी...\nप्रथम वंदन त्या महागणपतीला\nत्या सुखकर्ताला , विघ्नहर्ताला जी... जी... जी...\nदुसरे वंदन त्या रामलिंगाला\nत्या शिवशंभुला , मल्लिकार्जुनाला\nज्यानं पावन केलं या धरणीला जी... जी... जी...\nघातला तालुक्‍याला तीन नद्यांचा हार\nइंद्रायणी भिमा भामा ही नद्यांची नाव जी... जी... जी...\nज्ञानियाच्या पावलानं तालुका पावन झाला जी... जी...जी...\nइतिहास घडला येथे नेताजी पालकरांचा\nवढू गावी समाधिस्थ झाला\nत्या धर्मवीर शंभु, पुञ शिवाजीचा जी... जी... जी...\nइतिहास घडला येथे मलठणच्या पवार घराण्याचा\nविष्णू गणेश पिंगळयांच्या शौर्याचा जी... जी... जी...\nइनामगावी उत्खननात सापडली ताम्र संस्कृती\nजोडलीया नार एक हो नर मानव जाती\nआलेगाव येथे होत्या राजांच्या घोड्यांच्या पागा जी... जी... जी...\nपेशवा इंग्रजांशी शेवटचा लढला\nमराठी साम्राज्याचा पाया येथे खचला\nतेथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला जी... जी... जी...\nआंधळगावचे क्रिकेट महर्षी द. ब. देवधर\nपद्मश्री किताबान कौतुक करत सरकार जी... जी... जी...\nलोकशाहीरी गाजविली हो मोमिन कवठेकर , विठ्ठल मेदंरकर , भरत दौंडकरांनी\nआखाड्याचा फड गाजवला महाराष्ट्र केशरी रघुनाथ पवारांनी, शिरूर केसरी अशोक पवारांनी जी... जी... जी...\nसंत साहित्य अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे\nसातासमुद्रापार नेल शिरूरच नाव\nरसिकभाऊ धारिवाल उद्योजकाने जी... जी... जी...\nराजकारण इथले कधी ना स्थिरावले\nकोणी कायमचे ना टिकले\nएक बुडाला एक गळाला\nएकच निवडून हो आला. जी... जी... जी...\nविशेष येथे खूप वेगळे\nजन्मभुमी हो गाव वाघाळे\nकरडयाचे हो झुलते मनोरे जी... जी... जी...\nकरूनी स्वाध्याय घेऊ ध्यास\nनिश्‍चित शिरूरचा विकास जी... जी... जी...\n- शाहिर संभाजी गोरडे, ९५५२१२८११७, ९४०४९५९४२९\nफेसबुक पेजला Like करण्यासाठी क्लिक करा...\nप्रतिक्रिया नोंदविण्यासाठी इथे क्लिक करा\nवाघाळे - कर्मयोगी दादा\nनिमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...\nसविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा \nगुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर\nकवठे यमाई - मरिआई दे���ीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील\nवाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात\nरांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची\nसणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर\nगुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण\nशिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन\nकोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक\nकवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर\nहिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर\nवाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'\nसविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श\nवडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' \nरांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...\nरांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर\nरांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू\nवाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी\nशिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू\nशिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे\nरांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'\nशिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा\nकवठे यमाई - ...तरी माझा भारत महान \nमलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी\nवाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे\nइनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा\nवाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल\nकोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का\nवडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर\nजांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द\nशिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...\nइनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..\nशिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल \nमांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस\nचिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र\nढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला\nवडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा\nशिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी\nशिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा\nसादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न\nवाघाळे - दुष्काळाच्��ा पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग\nवाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार\nशिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...\nमांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण \nरांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...\nगणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...\nशिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण\nगोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध\nशिरूर - नेता होणं कायं सोपं हायं\nदहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी\nरांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का\nशिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच\nकवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र \nकरडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’\nशिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ\nकोंढापुरी - इतकी रागावलीस...\nमलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ\nशिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...\nशिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’\nकवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'\nशिरूर - ‘लोकसभा’की ‘मुकसभा’\nशिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार \nशिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ\nशिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...\nशिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज\nशिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार\nशिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज\nवाघाळे - नाना, एकच विनंती परत या...\nशिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'\nतळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे\nरांजणगाव गणपती - 'जिवेत शरदः शतम्‌': डॉ. अंकुश लवांडे\nविठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...\nकवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'\nशिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...\nशिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल\nशिरूर - ....कशी होते वाळूचोरी\nशिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'\nशिरसगाव काटा - मी पाहिलेला देव \nपाबळ - ...खरंच कोण अन् कशी होती मस्तानी\nकरंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....\nशिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम\nशिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...\nशिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...\nशिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट\nगुनाट - आत्महत्या (कविता)\nशिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख\nशिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'\nशिरूर - \" खरंचं आमचं काय चुकलं\nसादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...\nशिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज\nसादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)\nशिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं\nशिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...\nशिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का\nमांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार\nगुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)\nकरंजावणे - शांततेचं झाड- (विशाल दौंडकर)\nशिरूर - मायबाप सरकार शेतीमालाला हमी भाव देईल काय\nशिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'\nसादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...\nवाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)\nशिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी\nशिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...\nशिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...\nशिरूर - रक्ताची नाती\nशिरूर - माझा बाप - कविता\nशिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)\nआमदाबाद - आरटीआय कार्यकर्ता हे एक प्रकारे दुखणेच...\nशिरूर - बेकायदेशीर सावकारी - कायदा\nकोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही \nशिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न\nपारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...\nशिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय\nशिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार\nशिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...\nशिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका\nमांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे\nशिरूर - सरकारचं नेमकं चाललंय काय \nशिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)\nशिरूर - होय... मी फुले वाडा बोलतोय\nआंधळगाव - कृषी शिक्षणातील खाजगीकरणाचे वास्तव\nशिरूर - भटकंती धनगरांची\nशिरूर - वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते\nशिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)\nरांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...\nशिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...\nशिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)\nधामारी - क्रांतीच्या पाऊलखुणा जपणारे गाव - धामारी\nगणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...\nसणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष���टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)\nसणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)\nशिरूर - असे काढा मराठा जात प्रमाणपत्र \nनिमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...\nशिरूर - वडील बागायतदार असेल तरी शिक्षकच ना...\nरांजणगाव गणपती - का होतात स्त्री भ्रूण हत्या...\nरांजणगाव गणपती - माझी आई.... माझी प्रेरणा...\nरांजणगाव गणपती - 'जल है तो कल है. . . '\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nवाघाळे - आजच्या शेतकऱ्याची व्यथा\nरांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा\nवाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)\nरांजणगाव गणपती - आज नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती...\nरांजणगाव गणपती - का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन...\nपुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/videos/page/49/", "date_download": "2020-01-29T17:44:16Z", "digest": "sha1:JYGKGLHMQ7JNYAITGOLDEN4T47NVQ7T5", "length": 14961, "nlines": 141, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Videos - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत(swarm intelligence) संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने असाध्य ते साध्य होते, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांनी सामूहिकपणे स्वत:चाच तराफा करून अ‍ॅमेझॉन नदी शिस्तीत कशी पार केली आणि वारुळातील अवघ्या सामग्रीसह सुरक्षित स्थलान्तर कसे केले याबाबतच्या माहितीपटाबद्द्ल सांगून, जर मुंगीसारखा प्राणी हे करू शकतो तर आम्ही मानवही हे नक्कीच सहजपणे करू शकतो असे\nमुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत (swarm intelligence) संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा ��ुद्दा मुंग्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती\nलहानपणापासून बालिकेला मैत्रिणींशी न खेळू देता तिचे जग फक्त बाहुलीशीच केन्द्रित करून तिला बाहुलीप्रमाणेच जगायला भाग पाडणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे. त्या मुलीला एक मानव म्हणून स्वतन्त्रपणे जगू न देता, विकसित होऊ न देता तिला बाहुलीचेच जीवन जगण्यास भाग पाडणे आणि त्यासाठी तिच्या बाल्यावस्थेपासून तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिला मानवी बाहुली(Human Dolls) बनवणे हे निन्दनीय कृत्य आहे. माणसाला माणूस म्हणून जगू न देणार्‍या यासारख्या अघोरी प्रथांचे कुठल्याही प्रकारे समर्थन न करता आपल्या\nमेरी बुद्धि में ही कुछ खोट है, मेरे पास बुद्धि ही कम है, यह कहकर अकसर मानव स्वयं को कोसते रहता है l भगवान ने सभी मानवों को एकसमान बुद्धि का वरदान दिया है, मानव उसका उपयोग कर अभ्यास के साथ उसे कितना बढाता है, इस बात पर ही उसका बुद्ध्यंक (Intelligence Quotient) निश्चित होता है l मानव के बुद्ध्यंक के बारे में परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने\nमहज परमार्थ में ही नहीं बल्कि जीवन के प्रत्येक क्षेत्र में सफल बनने के लिए आत्मयोग्यता और आत्मविश्वास का होना आवश्यक है l आत्मयोग्यता बढाने से आत्मविश्वास बढता है और आत्मयोग्यता बढाने के लिए सद्गुरुतत्त्व की भक्ति करना यह राजमार्ग है l आत्मयोग्यता को बढाने के संदर्भ में परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापु ने गुरूवार ०१ मई २०१४ के हिंदी के प्रवचन में, मार्गदर्शन किया, जो आप इस व्हिडियो\nजडत्व (Inertia) – Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014 परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे मानवाने त्याच्या विकासाला विरोध करणार्‍या जडत्वापासून दूर रहायला हवे आणि काळाचा अपव्यय न करता भगवद्भक्तीच्या आधारे ध्येय गाठायला हवे, असे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nArizona Bans Bible – अ‍ॅरिझोना प्रान्तात बफोमेटचे म्हणजे महिषासुराचे स���धनास्थळ बांधले जात आहे म्हणजेच सैतानाचे साधनास्थळ बांधले जात आहे. हे दुष्कर्म करणारे परमेश्वराच्या, परमेश्वरी मूल्यांच्या विरुद्ध आहेत आणि त्यांनी सैतानाचे साधनास्थळ बांधण्याच्या या अपवित्र कामाची सुरुवात पवित्र ग्रन्थ बायबलवर बंदी घालून केली आहे. पवित्र परमेश्वरी ग्रन्थाला विरोध करणार्‍या अशा प्रकारच्या सैतानी बुद्धिभेद्यांपासून श्रद्धावानांनी सावध रहावे, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी\nमहज परमार्थ में ही नहीं बल्कि जीवन के प्रत्येक क्षेत्र में सफल बनने के लिए आत्मयोग्यता और आत्मविश्वास का होना आवश्यक है l आत्मयोग्यता बढाने से आत्मविश्वास बढता है और आत्मयोग्यता बढाने के लिए सद्‍गुरुतत्त्व की भक्ति करना यह राजमार्ग है l आत्मयोग्यता को बढाने के संदर्भ में परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने गुरूवार ०१ मई २०१४ के हिंदी के प्रवचन में, मार्गदर्शन किया, जो आप इस व्हिडियो\nसद्‍गुरुतत्त्व पर श्रद्धावान का विश्वास कितना है, इस बात पर ही उसका जीवनविकास निर्भर करता है l जो भी माँगना है, वह सद्‍गुरु से ही माँगना चाहिए l परंतु कुछ माँगने पर भी यदि मेरे साईनाथ ने मुझे वह नहीं दिया तो कोई भी मुझे वह नहीं दे सकता और मैं मेरे साईनाथ के अलावा किसी और से वह स्वीकार भी नहीं करूँगा ऐसा विश्वास श्रद्धावान के मन में रहना\nदुनिया से जुडी महत्वपूर्ण खबरें\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ६\nसुलेमानी की हत्या के बाद खाड़ी क्षेत्र में बदलते हालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2011/12/crash-of-rupee.html", "date_download": "2020-01-29T17:56:39Z", "digest": "sha1:D5RMIXZR3KYFE6ACOVSVHGGO26U4D67K", "length": 18699, "nlines": 124, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Crash of the Rupee", "raw_content": "\nगेले काही दिवस भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत सारखी घसरण होते आहे. गेल्या एक दोन दिवसात तर एका अमेरिकन डॉलरला 53 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. अनेक अर्थ शास्त्रज्ञ या बाबतीत हिरीरीने आपली मते मांडताना दिसत आहेत. रुपया का घसरतो आहे तो असाच घसरत राहिला तर त्याचा सर्व साधारण माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो तो असाच घसरत राहिला तर त्याचा सर्व साधारण माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतोयावर क���ही मार्ग आहे कायावर काही मार्ग आहे का या गोष्टी बर्‍याच ठिकाणी वाचायला मिळाल्या. परंतु असे होण्याचे अचूक कारण लक्षात येत नव्हते. ते शोधून काढता येते का या गोष्टी बर्‍याच ठिकाणी वाचायला मिळाल्या. परंतु असे होण्याचे अचूक कारण लक्षात येत नव्हते. ते शोधून काढता येते का याचा एक प्रयत्न मी या लेखात करून पहाणार आहे.\nकोणत्याही घटकाची मग तो घटक व्यक्ती असो किंवा कुटुंब असो , कंपनी असो किंवा देश असो, त्याची अर्थव्यवस्था त्या घटकाचे उत्पन्न व तो करत असलेला खर्च यावर साहजिकपणे अवलंबून असते. चार्ल्स डिकन्सच्या, डेव्हिड कॉपरफील्ड या कादंबरीमधील मिस्टर मिकॉबर हा डेव्हिडला अर्थव्यवस्थेचे हे मूलभूत गमक समजावून सांगताना म्हणतो की वार्षिक उत्पन्न 20 पाउन्ड्स व खर्च 19 पाउन्ड 19 शिलिंग 6 पेन्स म्हणजे आनंद व खर्च 20 पाउन्ड शून्य शिलिंग आणि 6 पेन्स असेल तर आयुष्यभराचे दुख: अर्थात हे मिकॉबरचे तत्वज्ञान, रोजच्या खर्चापुरते ठीक असले तरी जेंव्हा आपल्याला नवीन सदनिका घ्यायची असते, वाहन खरेदी करायचे असते तेंव्हा ते लागू पडत नाही. अशा वेळी उत्पन्नपेक्षा बराच जास्त खर्च करावा लागतो. अशा वेळी कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. धंद्याचा विचार केला तर धंद्यात जेंव्हा वाढ होत असते तेंव्हा भांडवली व इतर खर्च उत्पन्नापेक्षा बराच जास्त येतो. अशा वेळी ही कर्ज काढण्याशिवाय इलाज नसतो.\nव्यक्ती किंवा कंपन्या यांची बाजारात पत काय आहे याच्यावर त्यांना किती कर्ज मिळू शकेल हे ठरत असते. कंपन्यांना ही पत वाढवण्यासाठी भाग भांडवल (Equity) ही एक मोठी सुविधा असते जी एखाद्या व्यक्तीला उपलब्ध होऊ शकत नाही. भाग भांडवल म्हणजे दुसर्‍या व्यक्ती किंवा कंपन्या यांना कंपनीच्या मालकी हक्कातील थोडा भाग विकत देणे. या पद्धतीने जमा केलेल्या भांडवलाला परत करणे किंवा त्याच्यावर व्याज दिले पाहिजे अशी अपेक्षा नसल्याने, कंपनीची पत चांगली असली तर ती कंपनी मोठे भांडवल उभारू शकते. व्यक्ती किंवा कंपन्या यांच्या बाबतीतले हे विश्लेषण देशालाही बर्‍यापैकी लागू पडते.\nभारतीय अर्थव्यवस्थेचे 2005 या आर्थिक वर्षातले काही आकडे आपण पाहूया.\n81,000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n1,19000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n-38000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n32000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n-6000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n(वर उल्लेख केलेल्या अदृष्य उत्पन्नात पर���यटक, परदेशातील भारतीयांनी देशात पाठवलेले डॉलर्स, सॉफ्टवेअर निर्यात वगैरे सारख्या गोष्टींचा समावेश आहे.)\nयाच वर्षात बाहेरील देशांतील गुंतवणूकदारांकडून 32600 मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक थेट प्रकल्पांत व भारतीय भांडवल बाजारांत झाली. म्हणजेच तेवढेच डॉलर्स भारतात आले. यामुळे प्रत्यक्षात जरी 6000 मिलियन डॉलर्सची तूट असली तरी देशात आलेल्या अमेरिकन डॉलर्समुळे देशाची परकीय चलनाची गंगाजळी वाढत गेली. गेली काही वर्षे ती 300 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी सातत्याने राखण्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेला यश मिळाले आहे.\n2005 सालच्या आकड्यांवरून हे स्पष्टपणे लक्षात येते की जमा खर्चात असलेली तूट भरून काढण्यासाठी देशाला बाहेरून येणार्‍या गुंतवणूकीची नितांत गरज आहे. ही गुंतवणूक जर कमी झाली तर तूट भरून काढण्याचा कोणताच मार्ग भारतीय अर्थ व्यवस्थेकडे नाही. चीनशी तुलना केली तर चिनी निर्यत ही आयातीपेक्षा बरीच जास्त असल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष तूट ही नाही.\nया वर्षी युरोप मधे आर्थिक संकट निर्माण झाल्याने भारतात होणार्‍या गुंतवणुकीवर साहजिकच परिणाम होतो आहे व त्यामुळे भारतीय अर्थ व्यवस्थेच्या जमा खर्चातील तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य शक्यतेमुळे रुपयातील गुंतवणूक कमी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल स्वाभाविकपणे असणार आहे. व यामुळे डॉलरला असलेली मागणी व पुरवठा यातील तफावत वाढून डॉलर घसरत चालला आहे.\nभारतात बाहेरून जी गुंतवणूक होते आहे ती दोन प्रमुख प्रकारची आहे. पहिल्या प्रकारात निरनिराळ्या प्रकल्पात होणारी थेट गुंतवणूक (FDI). ही गुंतवणूक स्थायी स्वरूपाची असते व त्यामुळेच ती निर्धोक असते. दुसर्‍या प्रकारची गुंतवणूक ही शेअर बाजारातील गुंतवणूक असते. ही गुंतवणूक अतिशय चंचल असते व आर्थिक परिस्थिती बिकट असण्याचा जरा जरी वास आला तरी ही गुंतवणूक नाहीशी होण्याची भरपूर शक्यता असते. वर उल्लेख केलेल्या वर्षात थेट परकीय गुंतवणूक ही फक्त 3000 मिलियन अमेरिकन डॉलर्सची होती तर बाकी अस्थायी स्वरूपाची गुंतवणूक तब्बल 29000 मिलियन अमेरिकन डॉलर्सची होती. गेली 5 ते 6 वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेचे जमा खर्चाचे आकडे व परकीय गुंतवणूकीचे आकडे साधारण याच धर्तीवर आहेत.\nवरील विश्लेषणावरून हे लक्षात येईल की युरोप मधील आर्थिक संकट जर अधिक तीव्र झाले तर भारतात येणारा अस्थायी गुंतवणूकीचा ओघ आटणार आहे व या परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात तूट जाणवणार आहे. या परिस्थितीत, अर्थशास्त्रातील तत्वांप्रमाणे डॉलर महाग होत जाणारच असे दिसते. डॉलर महाग झाला की तेलाच्या किंमती, पर्यायाने इंधन व त्यामुळे एकूण माल वाहण्याचा व उत्पादन खर्च यात सतत वाढ होत जाणार आहे. या वाढीमुळे ज्या पद्धतीने गेले वर्षभर महागाई वाढतच जाते आहे तशीच, किंबहुना त्याहूनही जास्त गतीने ती वाढेल अशी स्पष्ट लक्षणे आहेत.\nहे आर्थिक संकट लक्षात घेऊन त्यावर एक उपाय म्हणून मध्यवर्ती सरकारने किरकोळ विक्री मध्ये (FDI in organized retailing) बड्या परकीय कंपन्यांनी गुंतवणूक करावी म्हणून त्यांना भारतीय कंपन्यात 51% गुंतवणूक करण्यास परवानगी देण्याचे जाहीर केले होते. परंतु विरोधी पक्षांच्या विरोधानंतर ही गुंतवणूक जवळच्या काळात तरी होण्याची शक्यता नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारपुढे असलेले मार्ग अशा रितीने बंद होत चाललेले असल्याने, रुपया घसरत जाऊन महागाई मोठ्या प्रमाणात वाढत जाणार हे चित्र स्पष्ट होत चालले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/blog-article-about-priyanka-gandhi-and-narendra-modi/", "date_download": "2020-01-29T18:59:34Z", "digest": "sha1:I63LGUDH2FPPYIE2RDBOPPQHVLFUBB3W", "length": 13039, "nlines": 113, "source_domain": "bigul.co.in", "title": "छप्पन इंचाची छाती आणि ‘दरिया जैसा दिल’ – बिगुल", "raw_content": "\nछप्पन इंचाची छाती आणि ‘दरिया जैसा दिल’\n‘हा भारत देश आहे, हा चालवण्यासाठी ५६ इंचाची छाती नव्हे तर, सागरासारखे विशाल हृदय (दारिया जैसा दिल) पाहिजे.’ पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी जेव्हा ५६ इंचाच्या छातीची बढाई मारली होती, त्याला प्रियंका गांधी यांनी जाहीर सभेत उत्तर दिले होते. दोन नेत्यांच्या विचारसरणीतला फरकही त्यातून स्पष्ट झाला होता. त्यावेळी देशभर मोदी लाट होती. प्रियंका सक्रिय राजकारणात नसल्या तरी अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांत आपल्या भाऊ आणि आईचा प्रचार करीत होत्या. तेव्हापासून त्यांची मोदींशी काही वेळा चकमक झाली आणि त्यातून त्यांची राजकीय प्रगल्भता दिसून आली होती.\nनरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी राज्यात समाजवादी पकहाचे सरकार होते. एका निवडणूक प्रचार सभेत ते म्हणाले होते की, नेताजी तुम्ही म्हणता उत्तर प��रदेशचा गुजरात बनवणार म्हणून. तुम्ही गुजरात नाही बनवू शकत. त्यासाठी ५६ इंचाची छाती पाहिजे.’\nमोदींच्या या विधानाला उत्तर देताना प्रियंका पुढे म्हणाल्या होत्या की, ‘सत्ता राबवण्यासाठी क्रूर ताकद नव्हे तर एका नैतिक ताकदीची आवश्यकता असते.’\nप्रियंका म्हणाल्या होत्या, ‘देश चालवण्यासाठी नुसत्या तोंडी बढाया कामाच्या नाहीत. त्यासाठी मुळातच शौर्य असायला पाहिजे. असे शौर्य जे देशाची संस्कृती वाचवण्यासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी ठेवेल.\nनरेंद्र मोदी यांचे एक कथित विधान चर्चेत आले होते. प्रियंका माझ्या मुलीसारखी आहे. शिवी दिली तरी वाईट वाटून घेणार नाही, असे ते विधान होते. एक पत्रकाराने ते विधान प्रियांकांच्या निदर्शनास आणले तेव्हा अत्यंत शांतपणे त्या उतरल्या होत्या, ‘मी राजीव गांधींची मुलगी आहे.’\nभाजपला ते खूप जिव्हारी लागले होते. निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन तेव्हा दूरदर्शनच्या कामात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आणि सेन्सॉरशिप लादली जात असल्याचा आरोप केला होता.\nमोदी म्हणाले होते, आमचा देशसुद्धा RSVP ने चालवला. पूर्वी RSVP अर्थशास्त्रात असायचे. आता RSVP चे मॉडेल आलेय. R म्हणजे राहुल, S म्हणजे सोनिया, V म्हणजे वाद्रा आणि P म्हणजे प्रियंका. आणखी एकदा मोदींनी अशीच ABCD सांगितली होती. A म्हणजे आदर्श, B म्हणजे बोफोर्स, C म्हणजे कॉमनवेल्थ गेम आणि D म्हणजे जावयाचा कारभार.\nनंतरच्या सभेत प्रियंकांनी मोदींना उत्तर दिले होते. ‘कधी ABCD, कधी RSVP, कधी द पासून देश, कधी क पासून कावळा. अरे कधी ब म्हणजे बस्स करा ना तुम्ही कुठल्या शाळेत तर शिकवत नाही ना तुम्ही कुठल्या शाळेत तर शिकवत नाही ना \nप्रियंका म्हणाल्या होत्या, ही देशाची जनता आहे. जनतेकडे विवेक आहे. जनतेच्या रोमारोमात राष्ट्रभवना आहे. जी माझ्या आणि तुमच्या अहंकारापेक्षा खूप मोठी आहे. मोदी एकदा म्हणाले होते, एक दहावी शिकलेला तरुण, ज्याच्या खिशात एक लाख रुपये होते, ज्याचे तीन वर्षांत तीनशे कोटी झाले. असला जादूगार मां-बेटे का कारोबार है, हे यांचे मॉडेल आहे. टू जी ऐकले होते , आता जीजा जी सुदधा ऐकतोय.\nप्रियंका त्यावर म्हणाल्या होत्या, ‘गोंधळलेले लोक उंदरासारखे पळताहेत. याना काय करायचं ते करु दे. मी घाबरत नाही. यांच्या विध्वंसक आणि लाजिरवण्या राजकारणाविरोधात मी बोलतच राहीन. गप्प राहणार नाही.’ प्रिय��का एका सभेत म्हणाल्या होत्या, ‘माझ्या पतीबद्दल खूप काही बोलले जाते. ते आम्हाला जितके खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, तेवढ्याच ताकदीने आम्ही पुन्हा उठतो. हे मी इंदिराजींपासून शिकलोय.’\nमुख्य धारेतील प्रसारमाध्यमे सरकारी, राजकीय तसेच कॉर्पोरेट दबावाखाली काम करीत असताना कोणत्याही दबावाशिवाय, स्वतंत्र बाण्याने काम करणारे बिगुल हे मराठीतील पहिले मतपोर्टल आहे. ६ जानेवारी २०१७ पासून मराठीतील नव्या, जुन्या पिढीतील अनेक पत्रकारांच्या सहकार्यातून बिगुलची वाटचाल सुरू आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांवरचा दृढ विश्वास आणि वाचकांशी बांधिलकी हेच बिगुलचे धोरण आहे. संपादक : राजा कांदळकर\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/dr-babasaheb-aambedkar-monument-heights-increase-100-feet-said-by-deputy-cm-ajit-pawar-mumbai-166926.html", "date_download": "2020-01-29T17:40:29Z", "digest": "sha1:YNYLWO53KM5JGGD2G3VBUYCLKBV2V55B", "length": 13005, "nlines": 159, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यात 100 फूटांनी वाढ, निधी 400 कोटींनी वधारला", "raw_content": "\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nइंदू मिलमधील बाबासाहेबांच्य�� पुतळ्यात 100 फूटांनी वाढ, निधी 400 कोटींनी वधारला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज (15 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत (Babasaheb Aambedkar monument) घेण्यात आला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज (15 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत (Babasaheb Aambedkar monument) घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. तसेच स्मारकाचा चबुतरा 100 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट (Babasaheb Aambedkar monument) इतकी होणार आहे.\nस्मारकाच्या निधीतही 400 कोटींची वाढ केली असून आता एकून 1100 कोटी निधी करण्यात आला आहे. तसेच या स्मारकाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. त्यासोबतच स्मारकात एक मोठं ग्रंथालयही असणार आहे. विशेष म्हणजे येथे चवदार तळ्याची प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.\nपुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे आणि लोखंडाचे प्रमाण वाढेल. तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय आणि प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.\nया स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.\nभीमा कोरेगाव हिंसाचार : मुख्यमंत्री असो वा कुणीही चौकशीला बोलवू…\nपुण्यात शिवभोजन थाळीसाठी तुफान गर्दी, रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रधारी पोलीस…\nअजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, चंद्रकांत पाटलांचे चिमटे\nभीमा-कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची मागणी\nएका गाडीत बसलो नसलो, तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो :…\nNIA ला सहकार्य न केल्यास सरकार बरखास्तीची कायद्यात तरतूद :…\nशरद पवारांना ईडीची नोटीस आली आणि महाविकासआघाडीची कल्पना सुचली :…\nअशोक चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही :…\nराज्यात सत्���ा होती तेव्हा गोट्या खेळत होता का, इम्तियाज जलील…\nमुंबईत विद्यार्थ्यांसाठी 'छावा फुटबॉल लीग'चे आयोजन\n13 वर्षीय मुलीच्या पोटात अर्धा किलो केसांचा बुचका\nआव्हाडांना साथ द्या, तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल :…\n'त्या' आरटीआय कार्यकर्त्याचे हातपाय तोडा : इम्तियाज जलील\nइथं जन्मलेल्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू : पद्मश्री सय्यद भाई\nICICI आणि SBI कडून कार्डलेस सुविधा सुरु, पैसे कसे काढणार\nइम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nशिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार\nपरदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला\nविद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन, उदय सामंतांचं आश्वासन\nमहाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे\nबीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयए रिकाम्या हातीच माघारी\nकोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी\nकोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा\nअण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/marathi-film-industry", "date_download": "2020-01-29T17:26:42Z", "digest": "sha1:ZTCLISFHYQERKUBHLL66XINKHIKP6PV2", "length": 21350, "nlines": 287, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi film industry: Latest marathi film industry News & Updates,marathi film industry Photos & Images, marathi film industry Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nकुणाल कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राह...\nजागतिक रंगभूमी दिनी उघडणार नाट्य संमेलनाचा...\nसरपंचाची ��िवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत...\nआणखी दोन विमान कंपन्यांची कामरावर बंदी\nराष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहा; आयआयट...\nआरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही: आदित्य ठ...\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\nआणखी ६ बुलेट ट्रेन 'या' मार्गावरून धावणार\nशर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी\nअकाली दलाचा यूटर्न; भाजपला देणार पाठिंबा\nजामिया हिंसाचार: पोलिसांनी जारी केले ७० सं...\nपाकिस्तानात हिंदू नवरीचे लग्न मंडपातून अपहरण\nअफगाणिस्तान: दिल्लीकडे येणारे विमान कोसळले...\nपाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड...\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला\nCAA: युरोपीय संसदेत ठराव; भारताचा तीव्र आक...\nकरोना: भारतीय दूतावासाने सुरू केली तिसरी ह...\nनवी मुंबई विमानतळाला 'SBI'चे कर्ज \nभारतीयांची आयफोन खरेदी; 'Apple'ची बक्कळ कम...\n...अन् मूर्तींनी रतन टाटांचा चरणस्पर्श केल...\nभरपाई; शेअर निर्देशांक ३०० अंकांनी उसळला\nबाजारावर चिनी विषाणूचे गारुड\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हरला बॅन करणार: न्यूझीलंड\nIPL-2020: धोनी, विराट, रोहित एकाच संघात; ब...\n...म्हणून आम्ही पराभूत होऊ असं वाटलं होतं:...\nटीम इंडियाचा 'सुपर विजय'; 'ऐसा लगता है अपु...\nविजयासह हिटमॅन रोहितने रचले हे विक्रम\nVideo: अशी झाली सुपर ओव्हर; रोहितचे दोन षट...\nसबको सन्मती दे भगवान\nमॅन वर्सेस वाइल्डमध्ये आता अक्षय कुमारही\nमाधव देवचकेला भेटायला 'ती' कुवैतवरून आली\nअनन्याच्या सौंदर्याला गोड हास्याचं वरदान\nमिताली राजसारखा पुल शॉट मारतेय तापसी पन्नू...\nपाहा बेअर ग्रिल्स आणि रजनीकांतचा पहिला फोट...\nएक्स बॉयफ्रेंडसह जान्हवी कपूर लोणावळ्यात\n १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती\nकलेच्या मदतीने घडवावे आपले जीवन\nक्षमता विकसनासाठी संशोधन स्पर्धांची गरज\nनॅनोतंत्रज्ञानाने होणार ३० टक्के ऊर्जाबचत\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nसासरच्या घरी घेत नाहीत\n 'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता...\nयाला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड\n'या' शहरात पोलीस बंदोबस्तात शिवभोजन\nमटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\n२४व्या आठवड्यात गर्भपात करता येणा..\nअकाली दल भाजपला देणार पाठिंबा; जे..\n'अॅपल'बाबा�� हे माहिती आहे का\nभारत बंद: पालघरमध्ये पोलिसांचा ला..\nकान्हा व्याघ्र प्रकल्पात कुटुंबास..\nनक्की सांगा माझ्या खटखणाऱ्या गोष्टी\nलोकप्रियतेचं माहीत नाही. ती आज आहे; उद्या कदाचित नसेल. पण, केलेल्या आणि करत असलेल्या कामाचं समाधान आहे. मग ती टीव्हीवरील 'होणार सून मी ह्या घरची' मालिका असतो किंवा 'गोष्ट तशी गंमतीची'सारखं रंगभूमीवरचं काम असो. त्याचबरोबर कामातून दुसरं काम मिळतंय. हे यश आहे, असं मला वाटतं.\nमुंबईची श्रावणक्वीन आज ठरणार\nश्रावणक्वीन... झगमगत्या दुनियेचे प्रवेशद्वार. टीव्ही, चित्रपट, नाटक यामध्ये प्रवेश मिळवण्याची हक्काची संधी. यंदा 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धेचे १३वे वर्ष आहे. गेले एक तप सातत्याने या स्पर्धेने मराठी, हिंदी इंडस्ट्रीला एकाहून एक सरस चेहरे दिले.\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावले मराठी कलाकार\nमराठी चित्रपट निर्मितीचा वेग दरवर्षी वाढता असला, तरी वितरण-प्रदर्शनाच्या चक्रव्यूहात निर्माते गारद होण्याचे प्रमाणही वाढले आहे. किमान परतावा मिळवून देणारी यंत्रणाच मराठी चित्रपटसृष्टीत विकसित झाली नसल्याने हा सगळा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरला आहे.\nमाधुरी दीक्षित-नेने आणखी एक सिनेमात\n​माधुरी दीक्षित-नेनेनं मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत धमाकेदार कमबॅक केलं. सध्या तिच्या हातात अनेक बॉलिवूडपट असून, या यादीत आणखीन एका चित्रपटाची भर पडणार आहे.\n#MeToo: मराठी चित्रपटसृष्टीतही 'हे' घडतं\nगेल्या काही दिवसांत 'मी-टू' वादळामुळे एकीकडे अवघी हिंदी चित्रपटसृष्टी अक्षरशः ढवळून निघत असतानाच आजवर यापासून मुक्त असलेली मराठी चित्रपटसृष्टीदेखील या प्रकारांपासून सुटलेली नाही, असा मोठा गौप्यस्फोट मराठी चित्रपटसृष्टीतीलच काही कलावंत-तंत्रज्ञांनी आणि निर्मात्यांनी केला आहे.\nज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nविनोदांमधून रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झालं. दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालं. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\n'सैराट'ने पटकावले ११ फिल्मफेअर पुरस्कार\nमराठी सिनेसृष्टीचा सन्मान करणाऱ्या पहिल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर केवळ सैराट, सैराट आणि सैराटचीच छाप पडली. एक, दोन नव्हे तब्बल ११ पुरस्कार पटकावून स���राटने हा सोहळाच खिशात घातला अभिनेते अशोक सराफ यांना 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'आर्ची' फेम रिंकू राजगुरूने सर्वोत्कृष्ट आणि पदार्पणातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे दोन्ही पुरस्कार पटकावत डबल धमाका केला.\nसक्षम परंपरेची सोज्वळ उमा\nकौटुंबिक मराठी चित्रपटांच्या परंपरेत अभिनेत्री उमा भेंडे सोज्वळ भूमिकांसाठी गाजली. ऐतिहासिक आणि तमाशाप्रधान चित्रपटात उमा झळकली, तरी सोशिक अभिनय हेच तिचे बलस्थान होते. नायिकाप्रधान चित्रपटांच्या परंपरेतील सक्षम अभिनेत्री अशी ओळख तिने निर्माण केली होती.\nअशोक सराफ पुन्हा पोलिसाच्या भूमिकेत\nअनेक दशके मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवनारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या अभिनयाने आणि आपल्या विनोद बुद्धीने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अशोक सराफ समीर पाटील यांच्या ‘शांतीमेन्टल’ या आगामी सिनेमात तब्बल ४० वर्षांनी पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.\nमराठी सिनेसृष्टी शोभा डे वर नाराज\n'नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात'\n...म्हणून पराभूत होऊ असं वाटलं होतं: कोहली\n'कामराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा'\n'ते' विधान पुणेकरांनी विनोदाने घ्यावे: आदित्य\nपराभव जिव्हारी; सुपर ओव्हर बॅन करा: न्यूझीलंड\nMP: आता बेरोजगारांना महिना ५ हजार मिळणार\nसंघ १३० कोटी लोकांचाः मोहन भागवत\nतैमूर घरात सर्वांना देतो धमकी: सैफ अली खान\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nIPL: धोनी, विराट, रोहित एकाच संघात खेळणार\nभविष्य २९ जानेवारी २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-01-29T19:02:13Z", "digest": "sha1:DBCS3OFY6GXBM2JUKXRLYDFV3HUGDZSH", "length": 3906, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सातारा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:सातारा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\n\"सातारा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nकराड उत्तर विधानसभा मतदारसंघ\nकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इ��� केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१४ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0", "date_download": "2020-01-29T18:05:00Z", "digest": "sha1:YOEMAG2QLPB4VVKMVGZEFVEK2Q4IHH6R", "length": 4122, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंदसौरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मंदसौर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमध्य प्रदेशमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nमंदसौर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय महामार्ग ७९ ‎ (← दुवे | संपादन)\nलक्ष्मीनारायण पांडे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nवाजिद खान ‎ (← दुवे | संपादन)\nहनुवन्तिया ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/2018/11/", "date_download": "2020-01-29T17:41:48Z", "digest": "sha1:YSKXBCJZKZITSKOQ5DH4WWD42VYMLC3U", "length": 13940, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "November 2018 – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउ���्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ही चव सोबत ठेवण्यासाठी किंवा आवडत्या पाहुण्यांचा पाहुणचार करतांना या मेव्यापासून बनविलेले पदार्थ उपयोगात आणले जातात. रत्नागिरीच्या गावागावातून असे पदार्थ तयार स्वरुपात मिळतात. फणसपेाळी, आंबापोळी, […]\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे जामफळ. पांढऱ्या शुभ्र रंगाचे घंटेसारख्या आकारातील हे फळ फारसे गोड नसले तरी त्याची चव छान असते. त्यापेक्षाही त्याचे गुणधर्म शरीलाला पोषक असतात. दहा रुपयात डझनभर […]\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस वजनदार असूनही तो सोबत नेतांना भार जाणवत नाही. त्याची गोडीच मुळी अशी असते. अनेक पौष्टिक घटक असलेल्या फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार येतात. […]\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत. एरवी बाजारात दिसणाऱ्या जांभळापेक्षा लहान आकारातली ही जांभळे खूप गोड आणि चविष्ट असतात. पानांच्या कोनमध्ये त्यांचे सौंदर्यही लोभस वाटते. जांभळाच्या सरबताची चवही समुद्र किनाऱ्यावरील स्टॉल्समध्ये […]\nकोकणचा मेवा – करवंदे\n‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या […]\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही बाजारात मिळतात. कोकमच्या सारची चवही पर्यटकांना या दिवसात घेता येते. मात्र सोबत पॅकींगमध्ये उपलब्ध असलेले गोड-आंबट कोकम किंवा कोकम सरबतालाच पसंती जास्त असते. नारळ आणि […]\nटोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी२ भागात पसरलेली आहेत. राजधानी व सर्वात […]\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या दिसू लागतात. हापूसला चांगली किंमत येत असल्याने बागेची राखण करण्यासाठी गड्यांची हालचाल सुरू झालेली दिसते. आंब्याच्या पॅकींगसाठी लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय सुरू होतो. भातशेतीनंतर उरलेला […]\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी पिवळीशार किंवा लालभडक रंगाची काजूबोंड लक्ष वेधतात. त्याच्या खालच्या बाजूस काजू बी असल्याने आकारही आकर्षक असतो. बाजारात ओले काजूगर शेकड्याप्रमाणे मिळतात. त्याची उसळ चविष्ट असते. […]\nभारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले. २००६-०७ मध्ये पहिल्यांदाच दूध उत्पादनाने १०० […]\nबेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य \nमी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम ...\nबेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा\nसरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते . ...\nअतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा (नशायात्रा – भाग १०)\nजोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे ...\nबेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन\nसरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ' ' तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nकोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे ...\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?p=14729", "date_download": "2020-01-29T18:12:50Z", "digest": "sha1:L7Q7VXOD7EHBZ37KBNNHEWAEZFQ44WPJ", "length": 11912, "nlines": 171, "source_domain": "activenews.in", "title": "पोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nHome/ताज्या बातम्या/पोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली\nपोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली\nअकोला: मुर्तीजापूर पोलिस ठाण्यातुन बदली झालेले तसेच अकोल्यात रुजु झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या गीता नगर येथील निवासस्थानी अज्ञात चोरटयांनी हैदोस घालत जोशी यांची सरकारी पिस्तूल पळविल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. पिस्तूलसोबतच सोन्याचे दागीने व रोखही चोरटयांनी लंपास केली असून चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाल्याने चोरटे आता पोलिसांवरही भारी ठरत असल्याचे दिसून येत आहे.\nअकोल्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणूण रुजु झालेले राजेश जोशी हे कुटुंबीयासह बाहेर असतांना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गीता नगर येथील आशिर्वाद अपार्टमेंटमधील घरात प्रवेश केला. त्यानंतर जोशी यांच्या घरातील त्यांची शासकीय पिस्तूल, सोन्याचे दागीने व रोखरक्कम लंपास केली. या घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर चोरटयांचा शोध सुरु केला. चक्क पोलिस अधिकाºयाच्या घरीच चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ, जुने शहरचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी पोलिस ताफ्यासह धाव घेतल���. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n\"जिओ जीने नही दे रहा\"\nमराठवाड्याची जीवनदानी गोदावरी तुडुंब\nराहुरी पंचायत समिती मधे अस्वच्छतेचे साम्राज्य\nभाजपचे पुढील अध्यक्ष कोण होणार \nभाजपचे पुढील अध्यक्ष कोण होणार \nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Tillari-Ramghat-Amendment-issue/", "date_download": "2020-01-29T17:26:17Z", "digest": "sha1:QT2X46NWI5PAM7J5OGCI5K4HCGZF4TXN", "length": 9396, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिलारी रामघाट दुरुस्तीचे 3 कोटी पाण्यात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तिलारी रामघाट दुरुस्तीचे 3 कोटी पाण्��ात\nतिलारी रामघाट दुरुस्तीचे 3 कोटी पाण्यात\nतिलारी रामघाट गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने खचून वाहून गेल्याने हा घाट अनिश्चित कालावधीसाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.गेल्यावर्षी 3 कोटी 84 लाख रुपये खर्चून हा घाट वाहतुकीस सुस्थितीत बनविण्यात आला. परंतु संरक्षक कठड्याच्या अगदी लगतच खासगी कंपनीची केबल टाकण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने असलेले संरक्षक कठडे व रस्ता कमकुवत बनल्याने व रस्त्यावरुन होणारी ओव्हरलोड वाहतूक अशा अनेक कारणांनी या रस्त्याची दुर्दशा झाली. ठेकेदाराने केलेला मनमानी कारभार व सा.बां. विभागाने केलेले दुर्लक्षामुळे हा घाट बंद झाल्याने याचा फटका वाहनचालकांना बसला आहे.\nवाहतुकीसाठी मारावा लागतो वळसा\nसाटेली-भेडशी तसेच दोडामार्ग याठिकाणी भाजी विक्रेते बेळगावहून तिलारीघाटमार्गे वाहतूक करतात. परंतु हा घाट बंद झाल्याने त्यांना चोर्ला-गोवा घाटमार्गे वाहतूक करावी लागत असल्याने भाज्यांचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उदा.कोंथबीर पेंडी ही 20ते30रुपयाला मिळत होती.तर तिचा दर आता दुप्पट होवून 60 रु. इतका झाला आहे. याचा त्रास आता ग्राहकांना सोसावा लागत आहे. चंदगड येथून शेकडो ब्राँयलर कोंबड्यांची वाहतूकही या मार्गे केली जात होती. परंतु याचा मार्गदेखील बदलल्याने याचा त्रास कोंबडी पुरवठा करणार्‍या व्यापार्‍यांना सहन करावा लागत आहे.वाहतुकीचे अंतरदेखील वाढल्याने दरात देखील फरक पडला आहे. साटेली-भेडशी ,दोडामार्ग तसेच गोवा येथील बरेसचे व्यापारी हे व्यापारासाठी बेळगाव, कोल्हापूर याठिकाणी जातात. ते देखील या घाटातूनच जात असत. परंतु हा घाटच बंद झाल्याने त्यांना देखील वळसा मारुन जावे लागत आहे.\nअन्य राज्यातील पर्यटकांनाही फटका\nआंध्रप्रदेश, तेलंगणा,कर्नाटक या राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गोवा तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन पाहण्यासाठी येतात. परंतु ते परत जात असताना त्यांच्या जीपीआरएस सिस्टिममध्ये तिलारी घाटमार्ग जवळ दाखवत असल्याने ते या घाटातून जाण्यासाठी निघतात. परंतु हा घाट बंद असल्याची कल्पना नसल्याने ते सरळ घाटाच्या पायथ्याशी जातात. परंतु तेथे मातीचा ढिगारा असल्याने तेथून परतून सुमारे 30 कि.मी.अंतर पार करुन दोडामार्ग येथून गोवामार्गे जातात. त्यामुळे पर्यटकांचा गोंधळ उडत आहे.\nस���टेली-भेडशी बाजारपेठेतून कोल्हापूर येथे जाण्यासाठी तिलारी घाटमार्गे 180 किलोमीटर एवढे अंतर असून आंबोलीमार्गे गेल्यास हेच अंतर सुमारे 220 किलोमीटर एवढे होते. त्यामुळे 40किमी. एवढे अंतर वाढते. तर बेळगाव येथे चोर्ला घाटमार्गे जाण्यासाठी 30 ते 35 किमी. अंतर वाढते. त्यामुळे इंधनाचे प्रमाण देखील जास्त लागते तर वेळदेखील जास्त खर्च करावा लागतो.\nघाट रस्ता बंद झाल्याने वाहतुकीचे वाढलेले अंतर पाहता व्यापारी वर्गाला वळसा मारुन व्यापारासाठी जावे लागणार असल्याने वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे वस्तुच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.\nघाटातील आणखी काही दरडी कोसळण्याच्या स्थितीत घाटातील आणखी काही दरडी या झाडांबरोबर खाली कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आणखी भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी गटारांची व्यवस्था नसल्याने पाण्यामुळे झाडांची मुळे निकामी झाली आहेत.परिणामी काही ठिकाणी छोट्या छोट्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून अजूनही काही कोसळण्याच्या स्थितीत आहे.तिलारी घाट बंद झाल्याने अनेक समस्या व प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे प्रशासन कधी लक्ष देवून समस्यांचे निरसन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nकल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय\n#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का\nटॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती\nकास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार\nजनतेतून थेट सरपंच निवड रद्द; निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवड होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-01-29T17:58:59Z", "digest": "sha1:RGCDEYF2DISPAYN6OUHTKEGVJJZBQ5XV", "length": 4570, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चीनचे प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► युइन्नान‎ (१ प)\n► स-च्वान‎ (१ प)\n► चीनचे स्वायत्त प्रदेश‎ (३ क, ५ प)\n► हाइनान‎ (१ प)\n► हूनान प्रांत‎ (३ प)\n\"चीनचे प्रांत\" वर्गातील लेख\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१० रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/fi/61/", "date_download": "2020-01-29T19:16:11Z", "digest": "sha1:PTQJ6YALEAO57KL7AAO76LNWYS2BRDE5", "length": 16957, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "क्रमवाचक संख्या@kramavācaka saṅkhyā - मराठी / फिनीश", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » फिनीश क्रमवाचक संख्या\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\n« 60 - बॅंकेत\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + फिनीश (61-70)\nMP3 मराठी + फिनीश (1-100)\nस्थानिक भा���ा नेहमी सर्वात महत्वाची भाषा असते\nआपली स्थानिक भाषा आपण प्रथम शिकलेली भाषा असते. हे आपोआप होत असते, त्यामुळे आपल्या ते लक्षात येत नाही . बहुतांश लोकांना फक्त एकच स्थानिक भाषा असते. इतर सर्व भाषा परकीय भाषा म्हणून अभ्यासल्या जातात. अर्थातच अनेक भाषांसोबत वाढणारे लोक देखील आहेत. तथापि, ते साधारणपणे अस्खलीतपणाच्या वेगवेगळ्या पातळीसह या भाषा बोलतात. अनेकदा, भाषा वेगळ्या पद्धतीने देखील वापरल्या जातात. उदाहरणार्थ, कामावर एका भाषेचा वापर केला जातो. दुसरी भाषा घरामध्ये वापरली जाते. आपण एखादी भाषा किती चांगल्या प्रकारे कसे बोलतो हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आपण ती जेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे शिकतो तेव्हा, आपण विशेषत: ती फार चांगल्या प्रकारे शिकू शकतो. आपले उच्चार केंद्र जीवनाच्या या वर्षांत सर्वात प्रभावीपणे काम करत असते. किती वेळा आपण एखादी भाषा बोलतो हे देखील महत्त्वाचे आहे.\nजास्तीत जास्त आपण ती वापरु, आपण तितके ती उत्तम बोलतो. परंतु व्यक्ती तितक्याच चांगल्या प्रकारे दोन भाषा बोलू शकत नाही असा संशोधकांचा विश्वास आहे. एक भाषा नेहमी अधिक महत्त्वाची भाषा असते. प्रयोगांनी या गृहीताची पुष्टी केलेली वाटते. वेगवेगळ्या लोकांची एका अभ्यासात चाचणी घेण्यात आली. चाचणीतील अर्धे लोक अस्खलिखितपणे दोन भाषा बोलत. चिनी ही स्थानिक आणि इंग्रजी दुसरी भाषा होती. विषयातील इतर अर्धे फक्त इंग्रजी त्यांची स्थानिक भाषा म्हणून बोलत. चाचणी विषयांत इंग्रजीमध्ये सोपी कार्ये सोडविण्यास लागली. असे करत असताना, त्यांच्या मेंदूंची क्रियाशीलता मोजण्यात आली. आणि चाचणी विषयांचा मेंदूमध्ये फरक दिसू लागले बहुभाषिक व्यक्तींमध्ये, मेंदूचा एक भाग विशेषतः सक्रिय होता. दुसरीकडे एकभाषिक व्यक्तीमध्ये, या भागात कोणतीही क्रिया झाली नाही. दोन्ही गटाने सारखेच जलद आणि चांगले कार्य केले. असे असूनही, अद्याप चिनी त्यांच्या मूळ भाषेत सर्वकाही अनुवादित करतात...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, प��्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B2%5D=field_site_section_tags%3A50&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B5%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%2520%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-01-29T17:25:28Z", "digest": "sha1:7PATH6F7VW4KXTOJDYYEQ63VKCELHM6L", "length": 10112, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, जानेवारी 29, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\n(-) Remove अमित शहा filter अमित शहा\n(-) Remove नरेंद्र मोदी filter नरेंद्र मोदी\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\n(-) Remove शिवसेना filter शिवसेना\n(-) Remove शिवाजी महाराज filter शिवाजी महाराज\nअरबी समुद्र (1) Apply अरबी समुद्र filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरपालिका (1) Apply नगरपालिका filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nरावसाहेब दानवे (1) Apply रावसाहेब दानवे filter\nचलो चले फडणवीस के साथ\nदेवेंद्र फडणवीस हे रुढार्थाने कोणतेही पाठबळ नसलेले तरुण नेते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकल्याने. हा विश्‍वास सार्थ असल्याचा परिचय फडणवीस देत आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकांचा कठीण असणारा पट चित करून ते आता नवी बेरजेची समीकरणे मांडायला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://activenews.in/?tag=classic", "date_download": "2020-01-29T17:46:27Z", "digest": "sha1:OMAGFRDDWGTUKKH45ERMZ2YGQCE6ZUNA", "length": 8474, "nlines": 162, "source_domain": "activenews.in", "title": "Classic – ACTIVE NEWS", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे\nशिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा\nपांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन\nखासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक\nउपोषण कर्त्यास मारहाण, परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल जातीवाचक गुन्हा दाखल\nमुख्य संपादक – गोपाल वाढे\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nशेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी\nअज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले\nतरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nगवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nपोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला\nवाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू\nबाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.\nदंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे\nअखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला\nग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात\nग्रा�� वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप\nबेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई\nशिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार – ACTIVE NEWS\nerror: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rbi-has-announced-new-option-for-payment-while-shopping-need-otp-shop-for-rs-10000-for-you-check-details-of-new-norms/", "date_download": "2020-01-29T17:56:44Z", "digest": "sha1:QTD3YAWOPZHGXG3E6LQY5ABEXZ5GLJ6G", "length": 17683, "nlines": 189, "source_domain": "policenama.com", "title": "खुशखबर ! RBI नं शॉपिंग संदर्भातील 'हे' 2 नियम बदलले, ग्राहकांना आता थेट फायदा | rbi has announced new option for payment while shopping need otp shop for rs 10000 for you check details of new norms | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल आरोपी…\nधुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा गोळीबार\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n RBI नं शॉपिंग संदर्भातील ‘हे’ 2 नियम बदलले, ग्राहकांना आता थेट फायदा\n RBI नं शॉपिंग संदर्भातील ‘हे’ 2 नियम बदलले, ग्राहकांना आता थेट फायदा\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला आता 2000 रुपयापर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी वन-टाइम-पासवर्ड (ओटीपी) ची गरज भासणार नाही. याशिवाय, आरबीआयने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट सुद्धा सादर केले आहे. यावर 10 हजार रुपयापर्यंतची शॉपिंग करता येऊ शकते. तुम्हाला देशातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या आणि मोबाईल अ‍ॅप ट्रान्झॅक्शनमध्ये वन-टाइम-पासवर्ड (ओटीपी) वापरण्याची गरज आता संपली आहे. ट्रान्झॅक्शन अधिक सोपे करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आरबीआयने कंपन्यांना विना ओटीपी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. कंपनी ग्राहकाला व्हेरिफाय करते त्याठिकाणी ही बाब लागू असणार आहे.\nआरबीआय नियमांमध्ये हळूहळू सुट देत असल्याने विना ओटीपी ट्रान्झॅक्शन शक्य होणार आहे. आरबीआयने ट्रान्झॅक्शन अधिक सोपे करण्यासाठी बँकांना विना ओटीपी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनची मंजूरी दिली आहे.\nआता ग्राहक ऑनलाइन शॉपिंग करताना लवकर ट्रान्झॅक्शन करू शकतात. फ्लिपकार्टने वीजा ही नवी सेवा सुरू केली आहे. या सेवेचे नाव वीजा सेफ क्लिक (व्हीएससी) आहे. या सेवेच्या मदतीने फ्लिपकार्टवर 2,000 रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी वन टाइम पासवर्डची गरज भासणार नाही.\n10 हजार रुपयांच्या शॉपिंगसाठी सुद्धा नवी घोषणा\nभारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) एक नवीन प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट (पीपीआय) सादर केले आहे. या पीपीआयद्वारे कमाल 10,000 रुपयांची खरेदी अथवा अन्य सेवांसाठी व्यवहार करता येईल. या पीपीआयमध्ये केवळ बँक अकाउन्टन द्वारेच पैसे टाकता येतील.\nपीपीआयचा उपयोग डिजिटल देय रकमेसाठी होईल, ज्यामध्ये बिल भरणे, मर्चेंटचे बील भरणे, इत्यादी असेल. आरबीआयने म्हटले आहे की, डिजिटल भरणा वाढविण्यासाठी पीपीआय महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. पीपीआय एक फायनान्शीअल इंस्ट्रूमेंट आहे, ज्यामध्ये अगोदरच पैसे टाकून ठेवता येतात. या पैशांनी वस्तू अथवा सेवा खरेदी करता येतात.\nपीपीआयमधून मित्र अथवा नातेवाईक, इत्यादींना पैसे पाठवता येऊ शकतात. आता देशात तीन प्रकारचे काम पीपीआय करत आहे. सेमी क्लोज्ड सिस्टम पीपीआय, क्लोज्ड सिस्टम पीपीआय आणि ओपन सिस्टम पीपीआय असे हे तीन प्रकार आहेत. पीपीआयला कार्ड आणि मोबाइल वॉलेटच्या रूपात जारी केले जाऊ शकते.\nआता देशात कार्यरत असलेल्या काही प्रमुख पीपीआयमध्ये पेटीएम, मोबिक्विक (सेमी क्लोज्ड सिस्टम पीपीआय), गिफ्ट कार्ड (क्लोज्ड सिस्टम पीपीआय), ट्रॅव्हल, डेबिट अथवा क्रेडिट कार्ड (ओपन सिस्टम पीपीआय) यांचा समावेश आहे.\nपीपीआय बँक आणि विना-बँकिंग संस्था जारी करतील. आरबीआयने म्हटले, या पीपीआयमध्ये पैसे भरता येतील. आणि ते कार्ड अथवा इलेक्ट्रॉनिक रूपात जारी करता येऊ शकते.\nयामध्ये पैसे बँक खात्यातूनच भरता येतील. अशा प्रकारे पीपीआयचा उपयोग केवळ वस्तु आणि सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. शिल्लक पैसे पुन्हा खात्यात वळते करता येणार नाहीत.\nझोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके\n‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा\nरिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके\nलाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का \n‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश\nतणावग्रस्त असणार्‍यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे\nहृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा जाणून घ्या 6 लक्षणे\nफक्त 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 1.40 लाख रुपयांची ‘कमाई’ होईल, जाणून घ्या\nभाजप ‘आमदारा’ने छत्रपती शिवाजी महारांजांची तुलना केली ‘या’ ग्रीक राजाशी\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता आणि…’ :…\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला…\n‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि ‘मुंबई – पुणे…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’ सुपरहिट…\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत…\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\n‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’…\nलाहोरमध्ये खलिस्तानी नेता ‘हॅपी PhD’ ची…\nनिर्भया केस : फाशीची प्रक्रिया जवळपास पूर्ण, कडकोट…\nBudget 2020 : मध्यमवर्गीय आणि MSMI साठी सरकार करू शकतं…\nगणेश आचार्यवर महिला कोरियोग्राफरचा आरोप, म्हणाली –…\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १०…\nइंदिरा गांधींनी लोकशाहीचा ‘गळा’ घोटण्याचा…\nधुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा गोळीबार\nअभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल \n‘तो मला मागच्या बाजूनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत…\nसांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक\nप्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला\n90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या…\nशशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल…\nइंदिरा गांधींनी लोकशाहीचा ‘गळा’ घोटण्याचा…\nबँक बंद असल्यानंतर देखील ग्राहक वापरू शकतील त्यांचं ATM आणि चेकबुक,…\nभ्रष्टाचाराच्या पैशातून मुनगंटीवारांनी 500 कोटीचा बंगला बांधला : अमोल…\n सोनं-चांदी 657 रूपयांपर्यंत झालं ‘स्वस्त’, जाणून…\nसराईत गुन्हेगारांच्या टोळीतील एकाला अटक ; दोन गुन्हे उघडकीस\n24 आठवड्यांनीही ‘गर्भपात’ करणं शक्य, सुधारीत कायद्याला कॅबिनेटची मंजुरी\nइंदापूरात CAA विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदला यशस्वी प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-mumbai-traffic-security-awareness-by-charoli-with-twitter/", "date_download": "2020-01-29T18:09:53Z", "digest": "sha1:7357GBIS6OEEJYGIKZGTXY4OXSNBMT4D", "length": 16521, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुंबई पोलिस चारोळीतुन मांडताय वाहतुकीच्या नियमांचा जागर Latest News Mumbai Traffic Security Awareness by Charoli with Twitter", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसर्वांनीच चांगले वागल्यास सीएए विरोधात आंदोलनाची गरज नाहीः रिंकू\nनगर : भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद\nश्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार\nमेशी अपघात : रिक्षातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत\nखेडगाव परिसर बिबट्याच्या दहशतीखाली\nभरधाव वेगात कार झाडावर आदळली; चार जणांचा मृत्यू\nशुक्रवारपासून तीन दिवस सार्वजनिक बँका बंद राहणार; अधिकारी व सेवक संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nचाळीसगाव : दहिवद येथे तरूणाचा खून\nआधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी संविधान गरजेचे\nधुळे : सीएए, एनआरसीविरोधात मोर्चाला हिंसक वळण ; वाहनांची जाळपोळ\nआमदारांचा राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिय्या\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसर्वांनीच चांगले वागल्यास सीएए विरोधात आंदोलनाची गरज नाहीः रिंकू\nमुंबई पोलिस चारोळीतुन मांडताय वाहतुक नियमांचा जागर\nमुंबई : मुंबईसारख्या शहरात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत असताना अपघातांचेही प्रमाण वाढते आहे. यास कारणीभूत म्हणजे वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळण्यापेक्षा ते मोडण्यावरच अधिक भर देतात. यावर अनेक उपाय म्हणून मुंबई पोलीस आता चारोळीच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे प्रबोधन करताना दिसत आहे.\nशहरातील वाढती वाहने आणि अरूंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. यासाठी अनेक उपाय केले जातात. मुंबई पोलीस आता सोशल मीडियाच्या मध्यातून प्रबोधन करीत आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत चारोळ्या पोस्ट करतांना दिसत आहे.\nवाहतुकीचे नियम न पाळुनी, करू नका गुन्हा….\nहेल्मेट शिवाय वाहन चालवुनी, अपघातास देऊ नका चालना…\nसिग्नल चालू होईल पुन्हा पुन्हा…\nपण, ध्यानी असू दया..हे जीवन नाही पुन्हा.\nवाहतुकीचे नियम हे प्रत्येक वाहनधारकास बंधनकारक असतात. तसेच यातून वाहतूक कोंडी, अपघात कमी करणे तसेच वाहनधारकांचे व नागरिकांचे प्रबोधन हा मुख्य उद्देश असून यामुळे वाहनधारकांना वाहतूक नियमांची माहिती देऊन प्रबोधन करण्यासाठी आता चारोळ्यांचा आधार घेतला जात आहे.\nफडणवीस यांनी चांगला ज्योतिष शोधावा- बाळासाहेब थोरात\nPhotoGallary : रेझिंग डे निमित्ताने पथनाट्यातून वाहतुक नियमांचा जागर\nकोपरगावात स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निषेध दिवस | भ्रष्टाचार : समाजाला लागलेली कीड\nइव्हीएम जनजागृती रथाला भरघोस प्रतिसाद; नवमतदार शिकून घेतायेत मतदान प्रक्रिया\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nछावणी सुरू न झाल्याने शेतकर्‍याची आत्महत्या\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nसुपा: धाब्यावर डान्सबार; सात महिलांसह 15 जण ताब्यात\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nmaharashtra, जळगाव, फिचर्स, मुख्य बातम्या\nशैक्षणिक दर्जाचा ‘दिल्ली पॅटर्न’\n१७१ कोटींच्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन मुख्य इमारतीस उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता\nसर्वांनीच चांगले वागल्यास सीएए विरोधात आंदोलनाची गरज नाहीः रिंकू\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhotoGallary : रेझिंग डे निमित्ताने पथनाट्यातून वाहतुक नियमांचा जागर\nकोपरगावात स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निषेध दिवस | भ्रष्टाचार : समाजाला लागलेली कीड\nइव्हीएम जनजागृती रथाला भरघोस प्रतिसाद; नवमतदार शिकून घेतायेत मतदान प्रक्रिया\nसर्वांनीच चांगले वागल्यास सीएए विरोधात आंदोलनाची गरज नाहीः रिंकू\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579251801423.98/wet/CC-MAIN-20200129164403-20200129193403-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}